December 2020 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 31, 2020

चिमुकल्यांमध्ये वाढतोय एकलकोंडेपणा; आक्रमकता तसेच भांडखोरवृत्ती होतेय वाढ

अमरावती : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा, बंदिस्त झालेले जीवन, खेळावर आलेल्या मर्यादा या सर्व कारणांनी चिमुकल्यांच्या बालमनावर विविध प्रकारचे मानसिक आघात होत असल्याचे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सतत घरी राहिल्याने एकलकोंडेपणा, आक्रमकता तसेच भांडखोरवृत्ती वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

कोरोनानंतर उद्‌भवलेल्या परिस्थितीचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसणार, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. खेळ बंद असल्याने मानसिक व भावनिक निचरा होत नाही. पर्यायाने आपल्या भावंडांसोबत भांडण करणे, वादविवाद करणे अशा अनेक मानसिक प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असल्याचे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

अधिक माहितीसाठी - साहस! कारंजातील दोन दिव्यांग करणार ‘कळसूबाई़’ सर; नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उपक्रम

ऑनलाइन शिक्षणाचा दुष्परिणाम म्हणजे शिक्षणाव्यतिरिक्त अन्य कामांसाठी मोबाईल वापरण्याच्या वेळेत वाढ झाली आहे. गेमिंग, चॅटिंग यासारखे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेष म्हणजे मोबाईलवरील ऑनलाइन वर्ग झाल्यानंतर मनोरंजन म्हणून विद्यार्थी टीव्हीडे वळले. त्यातून मग एकलकोंडेपणा, चिडचिडेपणा, भांडखोरवृत्ती बळावत आहे. 

विद्यार्थ्यांची भावनिक कोंडी
शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची भावनिक कोंडी होत आहे. शाळेत मित्रांसोबत असताना तसेच खेळताना त्यांचा व्यायामासोबतच ताणतणावसुद्धा हलका होत असे. मात्र, वर्षभरापासून या सर्वांना ब्रेक लागला आहे. मुलांना किमान तासभर तरी आपल्या परिसरातील बागेत जाण्यास परवानगी देऊन खेळायला लावणे, मित्रांशी खेळू देणे असे प्रयोग पालकांनी करावे, मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळूनच. 
- डॉ. अमोल गुल्हाने,
मानसोपचारतज्ञ

क्लिक करा - बेपत्ता झालेल्या कामगाराचा शोध होता सुरु अन् अचानक आढळली तलावाजवळ चप्पल; दृश्य बघून अंगाचा उडाला थरकाप

काय करावे?

मुलांना क्रिकेट, बॅडमिंटन यासारखे सोशल डिस्टन्सिंगचे खेळ खेळायला लावणे. त्यामुळे स्क्रीन टायमिंग कमी करण्यात मदत होईल. कुटुंबातील सदस्यांनी चिमुकल्यांच्या भावना ऐकून घेणे, लहानग्यांना झेपेल अशी घरगुती कामे करू द्यावी. त्यामुळे त्यांची करमणूक तर होईल शिवाय जबाबदारीचेही भान येईल. लहान-मोठ्यांनी एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. चिमुकल्यांना एकदमच दुर्लक्षित करता कामा नये.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चिमुकल्यांमध्ये वाढतोय एकलकोंडेपणा; आक्रमकता तसेच भांडखोरवृत्ती होतेय वाढ अमरावती : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा, बंदिस्त झालेले जीवन, खेळावर आलेल्या मर्यादा या सर्व कारणांनी चिमुकल्यांच्या बालमनावर विविध प्रकारचे मानसिक आघात होत असल्याचे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सतत घरी राहिल्याने एकलकोंडेपणा, आक्रमकता तसेच भांडखोरवृत्ती वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कोरोनानंतर उद्‌भवलेल्या परिस्थितीचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसणार, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. खेळ बंद असल्याने मानसिक व भावनिक निचरा होत नाही. पर्यायाने आपल्या भावंडांसोबत भांडण करणे, वादविवाद करणे अशा अनेक मानसिक प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असल्याचे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अधिक माहितीसाठी - साहस! कारंजातील दोन दिव्यांग करणार ‘कळसूबाई़’ सर; नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उपक्रम ऑनलाइन शिक्षणाचा दुष्परिणाम म्हणजे शिक्षणाव्यतिरिक्त अन्य कामांसाठी मोबाईल वापरण्याच्या वेळेत वाढ झाली आहे. गेमिंग, चॅटिंग यासारखे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेष म्हणजे मोबाईलवरील ऑनलाइन वर्ग झाल्यानंतर मनोरंजन म्हणून विद्यार्थी टीव्हीडे वळले. त्यातून मग एकलकोंडेपणा, चिडचिडेपणा, भांडखोरवृत्ती बळावत आहे.  विद्यार्थ्यांची भावनिक कोंडी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची भावनिक कोंडी होत आहे. शाळेत मित्रांसोबत असताना तसेच खेळताना त्यांचा व्यायामासोबतच ताणतणावसुद्धा हलका होत असे. मात्र, वर्षभरापासून या सर्वांना ब्रेक लागला आहे. मुलांना किमान तासभर तरी आपल्या परिसरातील बागेत जाण्यास परवानगी देऊन खेळायला लावणे, मित्रांशी खेळू देणे असे प्रयोग पालकांनी करावे, मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळूनच.  - डॉ. अमोल गुल्हाने, मानसोपचारतज्ञ क्लिक करा - बेपत्ता झालेल्या कामगाराचा शोध होता सुरु अन् अचानक आढळली तलावाजवळ चप्पल; दृश्य बघून अंगाचा उडाला थरकाप काय करावे? मुलांना क्रिकेट, बॅडमिंटन यासारखे सोशल डिस्टन्सिंगचे खेळ खेळायला लावणे. त्यामुळे स्क्रीन टायमिंग कमी करण्यात मदत होईल. कुटुंबातील सदस्यांनी चिमुकल्यांच्या भावना ऐकून घेणे, लहानग्यांना झेपेल अशी घरगुती कामे करू द्यावी. त्यामुळे त्यांची करमणूक तर होईल शिवाय जबाबदारीचेही भान येईल. लहान-मोठ्यांनी एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. चिमुकल्यांना एकदमच दुर्लक्षित करता कामा नये. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34ZIuUY
Read More
एप्रिल ते डिसेंबरपर्यंत 500 कॅन्सर अन् कोरोना रुग्णांवर वरळी NSCI डोममध्ये उपचार

मुंबई: परळच्या टाटा कर्करोग रुग्णालयातून कर्करोग आणि कोरोना अशा दोन्ही आजारांशी झुंजणाऱ्या 510 रुग्णांना आतापर्यंत एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये उपचार देण्यात आले आहे. त्यातून जवळपास सर्वच्या सर्व यशस्वीरित्या बरे झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे वरळी एनएससीआय डोममध्ये कोविड बाधित एकही कर्करुग्ण दगावलेला नाही. त्यामुळे कोणताही गंभीर आजार असला तरी योग्यवेळी उपचार मिळाल्यास कोरोना बाधित रुग्ण बरा होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कोरोनाचा सामना करताना विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा कॅन्सर, डायबेटीस, ह्रदयविकार यांसारख्या सहव्याधी आहेत, त्यांना धोका कोरोनाचा धोका असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळी येथील नॅशनल स्पोर्टस्‌ क्लब ऑफ इंडिया येथे विकसित केलेल्या डोम कोरोना काळजी केंद्रात कर्करुग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईत टाटा स्मृती कर्करोग उपचार रुग्णालयात देशभरातून विविध कर्करोगांनी ग्रस्त नागरिक उपचारांसाठी येतात. कर्करुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती खालावलेली असते. त्यात कोरोनाची देखील लागण झाल्यास त्यांच्या जीवाला मोठा धोका असतो. त्यामुळे, टाटा रुग्णालयातील कोविड बाधित कर्करुग्णांना डोम कोरोना केंद्रामध्ये आणून उपचार केले जात आहेत.

550 जणांवर यशस्वी उपचार

टाटा रुग्णालयातून एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये आलेल्या कोविड बाधित कर्करुग्णांमध्ये अवघ्या दोन वर्ष वयाच्या चिमुरड्यापासून ते 77 वर्ष वयापर्यंतच्या वृद्ध रुग्णाचा समावेश आहे. देशातील जवळपास सर्व भागातून आलेल्या रुग्णांचा यात समावेश आहे. 550 एकूण कोरोना रुग्णांमध्ये जवळपास 40 नातेवाईक होते. कर्करोगग्रस्तांसोबत अनेकदा त्यांचे नातेवाईकही असतात. त्यातून त्यांनाही कोरोनाचा संसर्ग होतो. त्यामुळे त्यांच्यावर ही उपचार केले गेले आहेत. 

डोममध्ये एक ही मृत्यू नाही

सुदैवाने वरळी एनएससीआय डोममध्ये आतापर्यंत कोरोनासह कर्करोगावर उपचार घेणाऱ्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ही अत्यंत दुर्मिळ बाब ठरली आहे असे वरळी एनएससीआय केंद्राचे कर्करोग कॉर्डिनेटर डॉ. याग्निक वाझा यांनी सांगितले आहे. 

हेही वाचा- Mumbai Temperature: मंगळवार ठरला मुंबईच्या या मोसमातील सर्वात थंड दिवस
 

एनएससीआयचे कर्करोग केंद्र आजपासून बंद 

दरम्यान, मुंबईतील रुग्ण कमी झाल्याने वरळी एनएससीआय डोममध्ये टाटा मेमोरियल रुग्णालयासह सुरू केलेले कर्करोग केंद्र आजपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जर भविष्यात पुन्हा गरज पडल्यास ते तात्काळ तशाच सेवांसह सुरु केले जाईल. महाराष्ट्रासह इतर 14 ते 15 राज्यातून ही रुग्ण येत होते. बांग्लादेशच्या चार रुग्णांवर ही आपल्या येथे उपचार केले गेले. पण, आता ही संख्या कमी झाली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढलेच तर मार्चपर्यंत एनएससीआय डोम सुरुच राहणार आहे असे ही डॉ. वाझा यांनी स्पष्ट केले आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Treatment of 500 cancer and corona patients at Worli NSCI Dome from April to December

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

एप्रिल ते डिसेंबरपर्यंत 500 कॅन्सर अन् कोरोना रुग्णांवर वरळी NSCI डोममध्ये उपचार मुंबई: परळच्या टाटा कर्करोग रुग्णालयातून कर्करोग आणि कोरोना अशा दोन्ही आजारांशी झुंजणाऱ्या 510 रुग्णांना आतापर्यंत एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये उपचार देण्यात आले आहे. त्यातून जवळपास सर्वच्या सर्व यशस्वीरित्या बरे झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे वरळी एनएससीआय डोममध्ये कोविड बाधित एकही कर्करुग्ण दगावलेला नाही. त्यामुळे कोणताही गंभीर आजार असला तरी योग्यवेळी उपचार मिळाल्यास कोरोना बाधित रुग्ण बरा होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कोरोनाचा सामना करताना विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा कॅन्सर, डायबेटीस, ह्रदयविकार यांसारख्या सहव्याधी आहेत, त्यांना धोका कोरोनाचा धोका असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळी येथील नॅशनल स्पोर्टस्‌ क्लब ऑफ इंडिया येथे विकसित केलेल्या डोम कोरोना काळजी केंद्रात कर्करुग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.  मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. मुंबईत टाटा स्मृती कर्करोग उपचार रुग्णालयात देशभरातून विविध कर्करोगांनी ग्रस्त नागरिक उपचारांसाठी येतात. कर्करुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती खालावलेली असते. त्यात कोरोनाची देखील लागण झाल्यास त्यांच्या जीवाला मोठा धोका असतो. त्यामुळे, टाटा रुग्णालयातील कोविड बाधित कर्करुग्णांना डोम कोरोना केंद्रामध्ये आणून उपचार केले जात आहेत. 550 जणांवर यशस्वी उपचार टाटा रुग्णालयातून एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये आलेल्या कोविड बाधित कर्करुग्णांमध्ये अवघ्या दोन वर्ष वयाच्या चिमुरड्यापासून ते 77 वर्ष वयापर्यंतच्या वृद्ध रुग्णाचा समावेश आहे. देशातील जवळपास सर्व भागातून आलेल्या रुग्णांचा यात समावेश आहे. 550 एकूण कोरोना रुग्णांमध्ये जवळपास 40 नातेवाईक होते. कर्करोगग्रस्तांसोबत अनेकदा त्यांचे नातेवाईकही असतात. त्यातून त्यांनाही कोरोनाचा संसर्ग होतो. त्यामुळे त्यांच्यावर ही उपचार केले गेले आहेत.  डोममध्ये एक ही मृत्यू नाही सुदैवाने वरळी एनएससीआय डोममध्ये आतापर्यंत कोरोनासह कर्करोगावर उपचार घेणाऱ्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ही अत्यंत दुर्मिळ बाब ठरली आहे असे वरळी एनएससीआय केंद्राचे कर्करोग कॉर्डिनेटर डॉ. याग्निक वाझा यांनी सांगितले आहे.  हेही वाचा- Mumbai Temperature: मंगळवार ठरला मुंबईच्या या मोसमातील सर्वात थंड दिवस   एनएससीआयचे कर्करोग केंद्र आजपासून बंद  दरम्यान, मुंबईतील रुग्ण कमी झाल्याने वरळी एनएससीआय डोममध्ये टाटा मेमोरियल रुग्णालयासह सुरू केलेले कर्करोग केंद्र आजपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जर भविष्यात पुन्हा गरज पडल्यास ते तात्काळ तशाच सेवांसह सुरु केले जाईल. महाराष्ट्रासह इतर 14 ते 15 राज्यातून ही रुग्ण येत होते. बांग्लादेशच्या चार रुग्णांवर ही आपल्या येथे उपचार केले गेले. पण, आता ही संख्या कमी झाली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढलेच तर मार्चपर्यंत एनएससीआय डोम सुरुच राहणार आहे असे ही डॉ. वाझा यांनी स्पष्ट केले आहे. ------------------------------ (संपादन- पूजा विचारे) Treatment of 500 cancer and corona patients at Worli NSCI Dome from April to December News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WWTez4
Read More
कोरोनातून बरे होण्यासाठी 55 दिवस ICUमध्ये राहिलेल्या व्यक्तीवर यशस्वी उपचार

मुंबईः तब्बल दोन महिने कोरोनासह इतर आजारांनी त्रस्त असलेल्या 46 वर्षीय व्यक्तीवर यशस्वी उपचार करुन त्याला पुन्हा जीवदान देण्यात मुंबईतील डॉक्टरांना यश आलं आहे.

जतिन संघवी या 46  वर्षीय ही व्यक्ती अत्‍यंत लठ्ठ होती. सोबत उच्‍च रक्‍तदाब, दमा आणि स्‍लीप एपनियाचा त्रास होता. ज्‍यामुळे उपचार करणे अत्‍यंत अवघड झाले. तो 15 ऑक्‍टोबर या दिवशी भाटिया रुग्णालयात दाखल झाल्यापासून 55 दिवस आयसीयूमध्‍ये होता. एका क्षणाला डॉक्‍टरांनी विषाणूपासून त्‍याला वाचवण्‍याची आशा सोडून दिली होती. त्‍याच्‍या शरीरामध्‍ये पाणी जमा झाले होते. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे इतर तपासण्या करणेही कठीण जात होते.

हेही वाचा- नॉन कोविड रुग्णसेवेकडे जिल्हा आरोग्य यंत्रणेने लक्ष द्यावे, आरोग्यमंत्र्यांचे आदेश

या रुग्णाविषयी अधिक माहिती देताना डॉ. मनिष मवानी यांनी सांगितले की, या रुग्णावर सहज उपचार करता येणार नव्हते. वाढलेल्या वजनामुळे त्‍याच्‍या सीटीस्कॅनही योग्यरित्या करता आले नाही. त्याची तपासणी केली तेव्हा ऑक्सिजनची पातळी खालावली होती. त्‍याला 50 दिवस नॉन-इन्‍वेसिव्‍ह व्‍हेंटिलेटरवर ठेवण्‍यात आले. त्‍याला बेडवरून हलवणे देखील अवघड होते. हालचाल न झाल्‍यामुळे तो एकाच ठिकाणी खिळून बसेल. आम्‍ही फुफ्फुसाचे नुकसान कमी करण्‍यासाठी त्‍याला विशेष अॅण्‍टी-फायब्रोटिक औषधे देण्‍यास सुरूवात केली आणि त्‍याला 10 दिवस रेमडेसिवर देण्‍यात आले, तसेच प्‍लाझ्मा ही चढवण्यात आला.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

संघवी यांना कोविडच्‍या लक्षणांमधून पूर्णपणे बरे होण्‍यासाठी औषधोपचार आणि फिजियोथेरपी सुरू ठेवावी लागणार आहे. त्‍याचे 20 किग्रॅ वजन कमी झाल्‍यामुळे ते खूप आनंद झाला आहे. तसेच घरी त्‍याच्‍या कुटुंबासोबत नववर्ष स्‍वागताचा आनंद घेता येणार असल्‍यामुळे देखील त्‍यांना खूप आनंद झाला आहे. 

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Successful treatment person stays in ICU for 55 days to recover from corona

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनातून बरे होण्यासाठी 55 दिवस ICUमध्ये राहिलेल्या व्यक्तीवर यशस्वी उपचार मुंबईः तब्बल दोन महिने कोरोनासह इतर आजारांनी त्रस्त असलेल्या 46 वर्षीय व्यक्तीवर यशस्वी उपचार करुन त्याला पुन्हा जीवदान देण्यात मुंबईतील डॉक्टरांना यश आलं आहे. जतिन संघवी या 46  वर्षीय ही व्यक्ती अत्‍यंत लठ्ठ होती. सोबत उच्‍च रक्‍तदाब, दमा आणि स्‍लीप एपनियाचा त्रास होता. ज्‍यामुळे उपचार करणे अत्‍यंत अवघड झाले. तो 15 ऑक्‍टोबर या दिवशी भाटिया रुग्णालयात दाखल झाल्यापासून 55 दिवस आयसीयूमध्‍ये होता. एका क्षणाला डॉक्‍टरांनी विषाणूपासून त्‍याला वाचवण्‍याची आशा सोडून दिली होती. त्‍याच्‍या शरीरामध्‍ये पाणी जमा झाले होते. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे इतर तपासण्या करणेही कठीण जात होते. हेही वाचा- नॉन कोविड रुग्णसेवेकडे जिल्हा आरोग्य यंत्रणेने लक्ष द्यावे, आरोग्यमंत्र्यांचे आदेश या रुग्णाविषयी अधिक माहिती देताना डॉ. मनिष मवानी यांनी सांगितले की, या रुग्णावर सहज उपचार करता येणार नव्हते. वाढलेल्या वजनामुळे त्‍याच्‍या सीटीस्कॅनही योग्यरित्या करता आले नाही. त्याची तपासणी केली तेव्हा ऑक्सिजनची पातळी खालावली होती. त्‍याला 50 दिवस नॉन-इन्‍वेसिव्‍ह व्‍हेंटिलेटरवर ठेवण्‍यात आले. त्‍याला बेडवरून हलवणे देखील अवघड होते. हालचाल न झाल्‍यामुळे तो एकाच ठिकाणी खिळून बसेल. आम्‍ही फुफ्फुसाचे नुकसान कमी करण्‍यासाठी त्‍याला विशेष अॅण्‍टी-फायब्रोटिक औषधे देण्‍यास सुरूवात केली आणि त्‍याला 10 दिवस रेमडेसिवर देण्‍यात आले, तसेच प्‍लाझ्मा ही चढवण्यात आला. मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. संघवी यांना कोविडच्‍या लक्षणांमधून पूर्णपणे बरे होण्‍यासाठी औषधोपचार आणि फिजियोथेरपी सुरू ठेवावी लागणार आहे. त्‍याचे 20 किग्रॅ वजन कमी झाल्‍यामुळे ते खूप आनंद झाला आहे. तसेच घरी त्‍याच्‍या कुटुंबासोबत नववर्ष स्‍वागताचा आनंद घेता येणार असल्‍यामुळे देखील त्‍यांना खूप आनंद झाला आहे.  ----------------------------- (संपादन- पूजा विचारे) Successful treatment person stays in ICU for 55 days to recover from corona News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3pINwNF
Read More
Maha Metro Jobs: महा मेट्रोमध्ये विविध पदांची भरती; पगार १.२५ लाखापर्यंत!

Maharashtra Metro Rail Recruitment 2021: पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) मधील तंत्रज्ञांसह इतर अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. या सरकारी नोकरीची अधिसूचना अधिकृत वेबसाइट mahametro.org वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त पदांचा तपशील आणि अधिसूचनाबाबतची अधिक माहिती पुढे दिली आहे.

- 2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी?

पदांची माहिती - 
तंत्रज्ञ (टेक्निशियन) - इलेक्ट्रिकल, फिटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन - एकूण ५३ पदे (वेतन - दरमहा २०,००० ते ६०,००० रुपये)
- स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर / ट्रेन कंट्रोलर - एकूण ५६ पदे (वेतन - दरमहा ३३००० ते १ लाख)
- सेक्शन इंजिनीयर (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी) - ११ पदे (वेतन - दरमहा ४०,००० ते १.२५ लाख)
- कनिष्ठ अभियंता (ज्यूनियर इंजिनीयर) - (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकेनिकल, सिव्हिल) - १९ पदे (वेतन - ३३००० ते दरमहा १ लाख रुपये)

- Govt Jobs: गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज​

पात्रता -

तंत्रज्ञ - १० उत्तीर्ण उमेदवार ज्यांनी एनसीव्हीटी/एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या पदासाठी १८ ते २५ वर्षे वयोमर्यादा आहे. 

स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर / ट्रेन कंट्रोलर आणि ज्युनियर इंजिनीयर - शासकीय मान्यताप्राप्त संस्थेमधून तीन वर्षांची संबंधित ट्रेडमधून इंजिनिअरिंग. या पदासाठी १८ ते २८ वर्षे वयोमर्यादा आहे.

सेक्शन इंजिनीयर - मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडची चार वर्ष बीई किंवा बीटेक पदवी. या पदासाठी १८ ते २८ वर्षे वयोमर्यादा आहे. 

- महत्त्वाचे म्हणजे, आरक्षित वर्गासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा शिथिल करण्यात येणार आहे.

- SSC-CGL 2020: SSCकडून अधिसूचना प्रसिद्ध; पदांसह जाणून घ्या इतर माहिती

असा करा अर्ज -
वरील सर्व पदांसाठी महाराष्ट्र मेट्रोची वेबसाइट (mahametro.org) वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. ऑनलाईन अर्ज १४ डिसेंबर २०२० पासून सुरू झाले असून २१ जानेवारी २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

- सर्व पदांसाठी सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी ४०० रुपये आहे. अन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५० आहे.

कशी होणार निवड?
तंत्रज्ञांच्या पदांची निवड केवळ लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. तर इतर पदांसाठीची निवड संगणक आधारित लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

- VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती​

महत्त्वाच्या लिंक - 
- महा मेट्रो रिक्त पदांची (टेक्निशिअन) अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा
- इतर रिक्त पदांची अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा
- महा मेट्रोच्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Maha Metro Jobs: महा मेट्रोमध्ये विविध पदांची भरती; पगार १.२५ लाखापर्यंत! Maharashtra Metro Rail Recruitment 2021: पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) मधील तंत्रज्ञांसह इतर अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. या सरकारी नोकरीची अधिसूचना अधिकृत वेबसाइट mahametro.org वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त पदांचा तपशील आणि अधिसूचनाबाबतची अधिक माहिती पुढे दिली आहे. - 2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी? पदांची माहिती -  तंत्रज्ञ (टेक्निशियन) - इलेक्ट्रिकल, फिटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन - एकूण ५३ पदे (वेतन - दरमहा २०,००० ते ६०,००० रुपये) - स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर / ट्रेन कंट्रोलर - एकूण ५६ पदे (वेतन - दरमहा ३३००० ते १ लाख) - सेक्शन इंजिनीयर (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी) - ११ पदे (वेतन - दरमहा ४०,००० ते १.२५ लाख) - कनिष्ठ अभियंता (ज्यूनियर इंजिनीयर) - (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकेनिकल, सिव्हिल) - १९ पदे (वेतन - ३३००० ते दरमहा १ लाख रुपये) - Govt Jobs: गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज​ पात्रता - तंत्रज्ञ - १० उत्तीर्ण उमेदवार ज्यांनी एनसीव्हीटी/एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या पदासाठी १८ ते २५ वर्षे वयोमर्यादा आहे.  स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर / ट्रेन कंट्रोलर आणि ज्युनियर इंजिनीयर - शासकीय मान्यताप्राप्त संस्थेमधून तीन वर्षांची संबंधित ट्रेडमधून इंजिनिअरिंग. या पदासाठी १८ ते २८ वर्षे वयोमर्यादा आहे. सेक्शन इंजिनीयर - मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडची चार वर्ष बीई किंवा बीटेक पदवी. या पदासाठी १८ ते २८ वर्षे वयोमर्यादा आहे.  - महत्त्वाचे म्हणजे, आरक्षित वर्गासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा शिथिल करण्यात येणार आहे. - SSC-CGL 2020: SSCकडून अधिसूचना प्रसिद्ध; पदांसह जाणून घ्या इतर माहिती असा करा अर्ज - वरील सर्व पदांसाठी महाराष्ट्र मेट्रोची वेबसाइट (mahametro.org) वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. ऑनलाईन अर्ज १४ डिसेंबर २०२० पासून सुरू झाले असून २१ जानेवारी २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. - सर्व पदांसाठी सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी ४०० रुपये आहे. अन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५० आहे. कशी होणार निवड? तंत्रज्ञांच्या पदांची निवड केवळ लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. तर इतर पदांसाठीची निवड संगणक आधारित लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. - VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती​ महत्त्वाच्या लिंक -  - महा मेट्रो रिक्त पदांची (टेक्निशिअन) अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा - इतर रिक्त पदांची अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा - ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा - महा मेट्रोच्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Lb8Psc
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 1 जानेवारी २०२१

पंचांग -
शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण २, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ७.०८ सूर्यास्त ६.०८, चंद्रोदय रात्री ८.१६, चंद्रास्त सकाळी ८.५४, ख्रिस्ताब २०२१ प्रारंभ, भारतीय सौर पौष ११ शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८८० :  न्यू इंग्लिश स्कूल शाळेची पुण्यात स्थापना.
१९०८ : पुण्यात स्वतंत्रपणे शेतकी महाविद्यालय सुरू. 
१९१८ : सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शांताबाई दाणी यांचा जन्म. 
१९२८ : लेखक डॉ. मधुकर आष्टीकर यांचा जन्म.
१९३२ : डॉ. ना. भि. परुळेकर यांनी ‘सकाळ’ हे वृत्तपत्र सुरू केले.
१९४३ : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा जन्म. 
१९५५ : प्रसद्ध भारतीय वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन. 
१९८९ : ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिनकर साक्रीकर यांचे निधन.
२००० : पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण.

दिनमान -
मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मिथुन : जुनी येणी वसूल होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्क : आरोग्य उत्तम राहील. नवीन परिचय होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.संततिसौख्य लाभेल. 
कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पूर्ण होतील.
तूळ : नोकरीत चांगली स्थिती राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृश्‍चिक : काहींना गुरुकृपा लाभेल. प्रवासाचे योग येतील. हितशत्रूंवर मात कराल.
धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.
कुंभ : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मीन : संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक्रारी वाढतील.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 1 जानेवारी २०२१ पंचांग - शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण २, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ७.०८ सूर्यास्त ६.०८, चंद्रोदय रात्री ८.१६, चंद्रास्त सकाळी ८.५४, ख्रिस्ताब २०२१ प्रारंभ, भारतीय सौर पौष ११ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८८० :  न्यू इंग्लिश स्कूल शाळेची पुण्यात स्थापना. १९०८ : पुण्यात स्वतंत्रपणे शेतकी महाविद्यालय सुरू.  १९१८ : सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शांताबाई दाणी यांचा जन्म.  १९२८ : लेखक डॉ. मधुकर आष्टीकर यांचा जन्म. १९३२ : डॉ. ना. भि. परुळेकर यांनी ‘सकाळ’ हे वृत्तपत्र सुरू केले. १९४३ : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.  १९५५ : प्रसद्ध भारतीय वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन.  १९८९ : ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिनकर साक्रीकर यांचे निधन. २००० : पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण. दिनमान - मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मिथुन : जुनी येणी वसूल होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कर्क : आरोग्य उत्तम राहील. नवीन परिचय होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.संततिसौख्य लाभेल.  कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पूर्ण होतील. तूळ : नोकरीत चांगली स्थिती राहील. शासकीय कामे मार्गी लागतील. वृश्‍चिक : काहींना गुरुकृपा लाभेल. प्रवासाचे योग येतील. हितशत्रूंवर मात कराल. धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. आपली मते इतरांना पटवून द्याल. कुंभ : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मीन : संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/381a7Pg
Read More
मोसंबी उत्पादकांच्या हाती भोपळा; संत्रा उत्पादकांनाही तुटपुंजी मदत, विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

जलालखेडा (जि. नागपूर) : पिकांचे नुकसान झाले तर आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी शेतकरी ऐपत नसताना खिशातील रक्कम खर्च करून पिकांचा विमा काढतो. यासाठी सरकारही निधी देऊन त्यांची मदत करतात. परंतु, पिकांचे नुकसान झाले व शासनाच्या सर्वेक्षणात नुकसान झाल्याचे स्पष्ट असताना शेतकऱ्यांना विमा कंपनी विम्याचे लाभ देण्यास टाळाटाळ करतात.

२०१९-२० मधील मृग बहरातील संत्रा व मोसंबी या फळपिकांचा शेतकऱ्यांनी विमा काढला. पण, नुकसान होऊनही मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना शून्य रक्कम मिळाली तर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी मदत देण्यात आली.

अधिक वाचा - अति घाई संकटात नेई! शासनाची घाई लोकप्रतिनिधींच्या मुळावर; थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द

नरखेड तालुक्यातील ३०३ मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी २०१९-२० मधील मृग बहाराच्या पिकांसाठी विमा काढला होता. २६८.७४८५ हेक्टरमधील पिकांसाठी शेतकऱ्यांनी १० लाख ३४ हजार ६८१ रुपये विमा कंपनीकडे भरले होते. तर राज्य शासन व केंद्र शासनाने यासाठी प्रत्येकी १४६९२४.३३ रुपये विमा कंपनीकडे जमा केले होते. या पिकांच्या विम्यासाठी कंपनीला १३२८५३०.३८ रुपये मिळाले होते.

यात शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा २०६९३६३४.५० रुपये होता. पण, नुकसान होऊनही या ३०३ मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना रुपयाचीही मदत मिळाली नाही. तालुक्यातील सहाही मंडळातील १६७१.१७२६२ हेक्टरमधील संत्रा या फळपिकाचा १०,८०,४०,५५७.२४ रुपयांचा विमा काढण्यात आला होता.

परंतु, सहाही मंडळातील पिकांचे नुकसान होऊनसुद्धा विमा कंपनीने जलालखेडा मंडळातील १३३ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना १२७८९५२.७४ रुपये, मोवाड मंडळातील ३६९ शेतकऱ्यांना ३३७७०६४.२५ रुपये तर सावरगाव मंडळातील ५२५ शेतकऱ्यांना ५४४९५०९ रुपये अशा एकूण तीन मंडळातील १०२७ शेतकऱ्यांना १०१०५५२५.९९ रुपयांचा तुटपुंजा लाभ दिला. तर तीन मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना रुपयाही देण्यात आलेला नाही.

जाणून घ्या - जळीतकांडाचा उलगडा : मृत महिलेने सांगितलेला घटनाक्रम पूर्णतः चुकीचा; हे आहे सत्य कराण

निव्वळ दिशाभूल

नरखेड तालुक्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाईपासून वंचित ठेवण्यात आले. तर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्यात आली. शासनाकडून याबाबत चौकशी करावी तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुद्धा या प्रकरणाची माहिती देण्यात येईल. तसेच विमा कंपनीकडून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली तो आकडा पाहिल्यानंतर कंपनीने शेतकऱ्यांकडून वसुली किती केली व परतावा किती दिला, हे लक्षात येते. ही शेतकऱ्यांची निव्वळ दिशाभूल असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मोसंबी उत्पादकांच्या हाती भोपळा; संत्रा उत्पादकांनाही तुटपुंजी मदत, विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक जलालखेडा (जि. नागपूर) : पिकांचे नुकसान झाले तर आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी शेतकरी ऐपत नसताना खिशातील रक्कम खर्च करून पिकांचा विमा काढतो. यासाठी सरकारही निधी देऊन त्यांची मदत करतात. परंतु, पिकांचे नुकसान झाले व शासनाच्या सर्वेक्षणात नुकसान झाल्याचे स्पष्ट असताना शेतकऱ्यांना विमा कंपनी विम्याचे लाभ देण्यास टाळाटाळ करतात. २०१९-२० मधील मृग बहरातील संत्रा व मोसंबी या फळपिकांचा शेतकऱ्यांनी विमा काढला. पण, नुकसान होऊनही मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना शून्य रक्कम मिळाली तर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी मदत देण्यात आली. अधिक वाचा - अति घाई संकटात नेई! शासनाची घाई लोकप्रतिनिधींच्या मुळावर; थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द नरखेड तालुक्यातील ३०३ मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी २०१९-२० मधील मृग बहाराच्या पिकांसाठी विमा काढला होता. २६८.७४८५ हेक्टरमधील पिकांसाठी शेतकऱ्यांनी १० लाख ३४ हजार ६८१ रुपये विमा कंपनीकडे भरले होते. तर राज्य शासन व केंद्र शासनाने यासाठी प्रत्येकी १४६९२४.३३ रुपये विमा कंपनीकडे जमा केले होते. या पिकांच्या विम्यासाठी कंपनीला १३२८५३०.३८ रुपये मिळाले होते. यात शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा २०६९३६३४.५० रुपये होता. पण, नुकसान होऊनही या ३०३ मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना रुपयाचीही मदत मिळाली नाही. तालुक्यातील सहाही मंडळातील १६७१.१७२६२ हेक्टरमधील संत्रा या फळपिकाचा १०,८०,४०,५५७.२४ रुपयांचा विमा काढण्यात आला होता. परंतु, सहाही मंडळातील पिकांचे नुकसान होऊनसुद्धा विमा कंपनीने जलालखेडा मंडळातील १३३ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना १२७८९५२.७४ रुपये, मोवाड मंडळातील ३६९ शेतकऱ्यांना ३३७७०६४.२५ रुपये तर सावरगाव मंडळातील ५२५ शेतकऱ्यांना ५४४९५०९ रुपये अशा एकूण तीन मंडळातील १०२७ शेतकऱ्यांना १०१०५५२५.९९ रुपयांचा तुटपुंजा लाभ दिला. तर तीन मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना रुपयाही देण्यात आलेला नाही. जाणून घ्या - जळीतकांडाचा उलगडा : मृत महिलेने सांगितलेला घटनाक्रम पूर्णतः चुकीचा; हे आहे सत्य कराण निव्वळ दिशाभूल नरखेड तालुक्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाईपासून वंचित ठेवण्यात आले. तर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्यात आली. शासनाकडून याबाबत चौकशी करावी तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुद्धा या प्रकरणाची माहिती देण्यात येईल. तसेच विमा कंपनीकडून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली तो आकडा पाहिल्यानंतर कंपनीने शेतकऱ्यांकडून वसुली किती केली व परतावा किती दिला, हे लक्षात येते. ही शेतकऱ्यांची निव्वळ दिशाभूल असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. संपादन - नीलेश डाखोरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38RoB3t
Read More
‘फिट इंडिया’त वर्धा जिल्हा राज्यात दुसरा; मुंबई पहिल्या क्रमांकावर, राज्यातील शाळा नोंदणी ४६.२५ टक्‍के

नंदोरी (जि. वर्धा) : फिट इंडिया मोहिमेअंतर्गत यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची ऑनलाइन नोंदणी २७ डिसेंबरपर्यंत करावयाची होती. यात वर्धा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील ७१.०३ शाळांची नोंदणी झाली आहे. राज्यात प्रथम क्रमांकावर मुंबई असून, लातूर जिल्हा सर्वात शेवटी आहे.

मुलांच्या शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तीसाठी केंद्र सरकारने ‘फिट इंडिया’ मोहीम हाती घेतली आहे. शारीरिक सुदृढतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून त्याबद्दल जागृती निर्माण करणे, शारीरिक क्षमता मूल्यमापन चाचण्या या शाळास्तरांवर घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन विषयक माहिती संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपद्वारे भरण्यात यावी यासाठी ‘फिट इंडिया’ मोहिमेअंतर्गत सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी शासनाच्या संकेतस्थळावर २७ डिसेंबरपर्यंत करावयाची होती.

अधिक माहितीसाठी - साहस! कारंजातील दोन दिव्यांग करणार ‘कळसूबाई़’ सर; नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उपक्रम

वर्धा जिल्ह्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, नोंदणीत जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील १,५१२ शाळांपैकी १,०७४ शाळांनी (७१.०३) नोंदणी केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रथम क्रमांकावर असलेल्या मुंबईमध्ये १,७६७ पैकी १,६११ शाळांची नोंदणी केली आहे. (९१.१७ टक्‍के) राज्यात फिट इंडिया मोहिमेअंतर्गत १,०९,९०८ शाळांपैकी ५०,८३८ (४६.२५ टक्‍के) शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. 

राज्यातील पहिले पाच जिल्हे

जिल्हा

एकूण शाळा

नोंदणी झालेल्या शाळा

टक्‍केवारी

मुंबई

१७६७

१६११

९१.१७

वर्धा

१५१२

१०७४

७१.०३ 

अकोला

१८६४.

१३४३

६६.३८ 

सिंधुदुर्ग

१७३७

११४५

६५.९२ 

यवतमाळ

३३४७

२१००

६२.७४

संपादन - नीलेश डाखोरे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘फिट इंडिया’त वर्धा जिल्हा राज्यात दुसरा; मुंबई पहिल्या क्रमांकावर, राज्यातील शाळा नोंदणी ४६.२५ टक्‍के नंदोरी (जि. वर्धा) : फिट इंडिया मोहिमेअंतर्गत यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची ऑनलाइन नोंदणी २७ डिसेंबरपर्यंत करावयाची होती. यात वर्धा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील ७१.०३ शाळांची नोंदणी झाली आहे. राज्यात प्रथम क्रमांकावर मुंबई असून, लातूर जिल्हा सर्वात शेवटी आहे. मुलांच्या शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तीसाठी केंद्र सरकारने ‘फिट इंडिया’ मोहीम हाती घेतली आहे. शारीरिक सुदृढतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून त्याबद्दल जागृती निर्माण करणे, शारीरिक क्षमता मूल्यमापन चाचण्या या शाळास्तरांवर घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन विषयक माहिती संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपद्वारे भरण्यात यावी यासाठी ‘फिट इंडिया’ मोहिमेअंतर्गत सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी शासनाच्या संकेतस्थळावर २७ डिसेंबरपर्यंत करावयाची होती. अधिक माहितीसाठी - साहस! कारंजातील दोन दिव्यांग करणार ‘कळसूबाई़’ सर; नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उपक्रम वर्धा जिल्ह्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, नोंदणीत जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील १,५१२ शाळांपैकी १,०७४ शाळांनी (७१.०३) नोंदणी केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रथम क्रमांकावर असलेल्या मुंबईमध्ये १,७६७ पैकी १,६११ शाळांची नोंदणी केली आहे. (९१.१७ टक्‍के) राज्यात फिट इंडिया मोहिमेअंतर्गत १,०९,९०८ शाळांपैकी ५०,८३८ (४६.२५ टक्‍के) शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे.  राज्यातील पहिले पाच जिल्हे जिल्हा एकूण शाळा नोंदणी झालेल्या शाळा टक्‍केवारी मुंबई १७६७ १६११ ९१.१७ वर्धा १५१२ १०७४ ७१.०३  अकोला १८६४. १३४३ ६६.३८  सिंधुदुर्ग १७३७ ११४५ ६५.९२  यवतमाळ ३३४७ २१०० ६२.७४ संपादन - नीलेश डाखोरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3o5uEbb
Read More
लॉकडाऊनमध्ये फळफळलं नशीब ! झालं असं काही की महेंद्र यांनी आपल्या दुकानाचं नावच ठेवलं 'लॉकडाऊन'

मुंबई : कुणाचं नशीब कुठे चमकेल हे काही सांगता येत नाही. जागतिक महामारीमध्ये माणसाच्या जीवावर बेतणारा कोरोना नावाचा विषाणू थोपवण्यासाठी देशभरात मार्च महिन्यापासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला.

सलग लॉकडाऊन लागल्याने अनेकांचे रोजगार बुडाले, व्यवसायावर मोठा परिणाम झाला. मात्र लॉकडाऊन कुणासाठी नशीबवान ठरावा हे ऐकून थोडं अजबच वाटेल. लॉकडाऊनमध्ये नशीब चमकले म्हणून घाटकोपरमधील भटवाडी परिसरात राहणाऱ्या महेंद्र पोपटलाल छेडा या 66 वर्षीय व्यक्तीने दुकानाला "लॉकडाऊन फरसाण अँड स्वीट"हे नाव दिलंय. आता 'लॉकडाऊन' हेच नाव दिल्याने चर्चा तर होणारच. 

महत्त्वाची बातमी : प्रदूषणास जबाबदार कपन्यांना MPCB च्या नोटिसा, MMR भागातील या 40 कंपन्या पसरावतायत प्रदूषण

महेंद्र पोपटलाल छेडा हे भटवाडी परिसरात राहत असून त्यांचा टेम्पोचा व्यवसाय आहे. चेंबूरनाका येथे ते टेम्पो भाड्यावर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या महामारीने देशभरात थैमान घातलं. देशात कडक लॉकडाऊन करण्यात आला . या महामारीमध्ये सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांना या महामारीचा मोठा सामना करावा लागला. यामध्ये लाखोंहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. तीन महिन्यांच्या कडक लॉकडाऊननंतर शासनाने परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी व्यवसाय धंदे सुरू करण्याला परवानगी दिली. महेंद्र छेडा यांनी टेम्पोचा व्यवसाय पुन्हा सुरू केला. मात्र छेडा यांचे वय 66 असल्याने चेंबूर येथील एका डिलिव्हरी एजन्सीने त्यांचा टेम्पो भाडे तत्वावर घेण्यास नकार दिल्याने छेडा यांना एक ते दीड महिना घरीच बसून काढावे लागले. टेम्पो असूनही भाडे मिळत नसल्याने अखेर महेंद्र छेडा यांनी टेम्पो मधून फरसाण विकण्यास सुरुवात केली.

महत्त्वाची बातमी : "आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा", संजय राऊत आक्रमक

टेम्पो भटवाडी परिसरात फिरतीवर ठेवून त्यांना या व्यवसायात मोठा नफा झाल्याचे छेडा यांनी सांगितले. दिवाळीनंतर परिस्थिती हळूहळू सावरत असल्याने महेंद्र छेडा यांनी हा व्यवसाय वाढवण्यासाठी भटवाडी येथे एक दुकान भाड्याने घेऊन तेथे फरसाण अँड स्वीट सुरू केले आहे. 6 हजार भाडे देऊन छेडा सध्या तिथे व्यवसाय करत आहे. टेम्पो भाड्यावर देऊन जितका नफा आजवर मिळत नव्हता तितका नफा लॉकडाऊनमध्ये फरसाणमध्ये मिळत असल्याने त्यात लॉकडाऊनमुळे या व्यवसायाची युक्ती मिळाल्याने महेंद्र छेडा यांनी दुकानाला 'लॉकडाऊन फरसाण अँड स्वीट' हे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले. दुकानाच नवं कोरं नाव पाहून अनेकजण या दुकानातून फरसाण विकत घेत आहेत.

मुंबई भागातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Mumbai News in Marathi from Thane, Navi Mumbai, Vasai-Virar, Mira Bhayandar, Kalyan Dombivali 

लॉकडाऊनमध्ये टेम्पोभाडे बंद पडल्याने एक ते दीड महिना घरीच बसून काढला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होत असल्याने अखेर टेम्पोमधून फरसाण विक्रीला सुरुवात केली.  त्याला सकाळ संध्याकाळ दरम्यान चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या व्यवसायात वाढ करण्यासाठी आता एक दुकान भाड्याने घेतले आहे. लॉकडाऊनमुळे या व्यवसायात फायदा झाल्याने दुकानाला लॉकडाऊन  फरसाण अँड स्वीट हेच नाव द्यायचे असा विचार माझ्या मनात आला. असं स्वतः महेंद्र यांनी सांगितलं. 

mahendra from ghatkopar got luck amid lockdown now started lockdown sweet mart

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाऊनमध्ये फळफळलं नशीब ! झालं असं काही की महेंद्र यांनी आपल्या दुकानाचं नावच ठेवलं 'लॉकडाऊन' मुंबई : कुणाचं नशीब कुठे चमकेल हे काही सांगता येत नाही. जागतिक महामारीमध्ये माणसाच्या जीवावर बेतणारा कोरोना नावाचा विषाणू थोपवण्यासाठी देशभरात मार्च महिन्यापासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला. सलग लॉकडाऊन लागल्याने अनेकांचे रोजगार बुडाले, व्यवसायावर मोठा परिणाम झाला. मात्र लॉकडाऊन कुणासाठी नशीबवान ठरावा हे ऐकून थोडं अजबच वाटेल. लॉकडाऊनमध्ये नशीब चमकले म्हणून घाटकोपरमधील भटवाडी परिसरात राहणाऱ्या महेंद्र पोपटलाल छेडा या 66 वर्षीय व्यक्तीने दुकानाला "लॉकडाऊन फरसाण अँड स्वीट"हे नाव दिलंय. आता 'लॉकडाऊन' हेच नाव दिल्याने चर्चा तर होणारच.  महत्त्वाची बातमी : प्रदूषणास जबाबदार कपन्यांना MPCB च्या नोटिसा, MMR भागातील या 40 कंपन्या पसरावतायत प्रदूषण महेंद्र पोपटलाल छेडा हे भटवाडी परिसरात राहत असून त्यांचा टेम्पोचा व्यवसाय आहे. चेंबूरनाका येथे ते टेम्पो भाड्यावर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या महामारीने देशभरात थैमान घातलं. देशात कडक लॉकडाऊन करण्यात आला . या महामारीमध्ये सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांना या महामारीचा मोठा सामना करावा लागला. यामध्ये लाखोंहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. तीन महिन्यांच्या कडक लॉकडाऊननंतर शासनाने परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी व्यवसाय धंदे सुरू करण्याला परवानगी दिली. महेंद्र छेडा यांनी टेम्पोचा व्यवसाय पुन्हा सुरू केला. मात्र छेडा यांचे वय 66 असल्याने चेंबूर येथील एका डिलिव्हरी एजन्सीने त्यांचा टेम्पो भाडे तत्वावर घेण्यास नकार दिल्याने छेडा यांना एक ते दीड महिना घरीच बसून काढावे लागले. टेम्पो असूनही भाडे मिळत नसल्याने अखेर महेंद्र छेडा यांनी टेम्पो मधून फरसाण विकण्यास सुरुवात केली. महत्त्वाची बातमी : "आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा", संजय राऊत आक्रमक टेम्पो भटवाडी परिसरात फिरतीवर ठेवून त्यांना या व्यवसायात मोठा नफा झाल्याचे छेडा यांनी सांगितले. दिवाळीनंतर परिस्थिती हळूहळू सावरत असल्याने महेंद्र छेडा यांनी हा व्यवसाय वाढवण्यासाठी भटवाडी येथे एक दुकान भाड्याने घेऊन तेथे फरसाण अँड स्वीट सुरू केले आहे. 6 हजार भाडे देऊन छेडा सध्या तिथे व्यवसाय करत आहे. टेम्पो भाड्यावर देऊन जितका नफा आजवर मिळत नव्हता तितका नफा लॉकडाऊनमध्ये फरसाणमध्ये मिळत असल्याने त्यात लॉकडाऊनमुळे या व्यवसायाची युक्ती मिळाल्याने महेंद्र छेडा यांनी दुकानाला 'लॉकडाऊन फरसाण अँड स्वीट' हे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले. दुकानाच नवं कोरं नाव पाहून अनेकजण या दुकानातून फरसाण विकत घेत आहेत. मुंबई भागातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Mumbai News in Marathi from Thane, Navi Mumbai, Vasai-Virar, Mira Bhayandar, Kalyan Dombivali  लॉकडाऊनमध्ये टेम्पोभाडे बंद पडल्याने एक ते दीड महिना घरीच बसून काढला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होत असल्याने अखेर टेम्पोमधून फरसाण विक्रीला सुरुवात केली.  त्याला सकाळ संध्याकाळ दरम्यान चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या व्यवसायात वाढ करण्यासाठी आता एक दुकान भाड्याने घेतले आहे. लॉकडाऊनमुळे या व्यवसायात फायदा झाल्याने दुकानाला लॉकडाऊन  फरसाण अँड स्वीट हेच नाव द्यायचे असा विचार माझ्या मनात आला. असं स्वतः महेंद्र यांनी सांगितलं.  mahendra from ghatkopar got luck amid lockdown now started lockdown sweet mart News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hvVJlc
Read More
लसीकरणाठी पहिला मान डॉक्टर, स्टाफला; १० जानेवारीपर्यंत प्रशिक्षण

औरंगाबाद : कोरोना लसीकरणाची तयारी सुरूच असून, सर्वात पहिले लसीकरण केंद्रावर कर्तव्य बजावणारे वैद्यकीय अधिकारी, एएनएम, पोलीस व इतर कर्मचाऱ्यांना केले जाणार आहे. १० जानेवारीपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आदेश प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी (ता.३१) दिले. कोरोनाची लस जानेवारी महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार लसीकरणाची तयारी सुरू असून, महापालिका प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समिती तयार करण्यायत आली आहे.

 

 

औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्यास काँग्रेसचा विरोध, बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

 

 

या समितीची बैठक गुरुवारी घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण होते. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी लाभार्थ्यांचा डाटा अपलोड करण्यासंदर्भात सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. डॉ. मुजीब यांनी कोविड लस, लाभार्थ्यांना हाताळणे, लसीकरण केंद्र निर्मितीसंदर्भात प्रशिक्षण दिले. आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना राणे यांनी महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.

शासनाचे चार हजार ३६८, खासगी सात हजार ३६७ अशा ११ हजार ७३५ आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा अपलोड करण्यात आलेला आहे. उर्वरित डेटा दुरुस्ती करून अपलोड करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती डॉ. मेघा जोगदंड यांनी दिली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, उपआयुक्त सुमंत मोरे, वैद्यकीय नोडल अधिकारी, वॉर्ड अधिकारी, पोलीस उपायुक्त अशोक बनकर, जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्ह्याचे सीव्हीलन्स ऑफिसर डॉ. मुजीब सय्यद यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लसीकरणाठी पहिला मान डॉक्टर, स्टाफला; १० जानेवारीपर्यंत प्रशिक्षण औरंगाबाद : कोरोना लसीकरणाची तयारी सुरूच असून, सर्वात पहिले लसीकरण केंद्रावर कर्तव्य बजावणारे वैद्यकीय अधिकारी, एएनएम, पोलीस व इतर कर्मचाऱ्यांना केले जाणार आहे. १० जानेवारीपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आदेश प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी (ता.३१) दिले. कोरोनाची लस जानेवारी महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार लसीकरणाची तयारी सुरू असून, महापालिका प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समिती तयार करण्यायत आली आहे.     औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्यास काँग्रेसचा विरोध, बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका     या समितीची बैठक गुरुवारी घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण होते. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी लाभार्थ्यांचा डाटा अपलोड करण्यासंदर्भात सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. डॉ. मुजीब यांनी कोविड लस, लाभार्थ्यांना हाताळणे, लसीकरण केंद्र निर्मितीसंदर्भात प्रशिक्षण दिले. आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना राणे यांनी महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. शासनाचे चार हजार ३६८, खासगी सात हजार ३६७ अशा ११ हजार ७३५ आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा अपलोड करण्यात आलेला आहे. उर्वरित डेटा दुरुस्ती करून अपलोड करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती डॉ. मेघा जोगदंड यांनी दिली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, उपआयुक्त सुमंत मोरे, वैद्यकीय नोडल अधिकारी, वॉर्ड अधिकारी, पोलीस उपायुक्त अशोक बनकर, जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्ह्याचे सीव्हीलन्स ऑफिसर डॉ. मुजीब सय्यद यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38WLUJs
Read More
संकटाच्या स्वप्नांनीच शेतीची नवी पहाट

पुणे - नैसर्गिक संकटे आणि कोरोनाच्या विळख्यात शेती क्षेत्र २०२० मध्ये गुरफटले होते. त्यामुळे नव्या वर्षात शेतीला उभारी देण्यासह मूलभूत प्रश्‍न सोडविण्याचे आव्हान असेल. सिंचन, वीज, बाजार सुविधा या जुन्याच प्रश्‍नांसह कृषी संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि हवामान बदलाच्या आघाडीवर लढावे लागणार आहे. शेती क्षेत्रातील असंतोषाचा उद्रेक झाल्याने सरकारला सातत्याने आंदोलनांना सामोरे जावे लागत आहे.

आपण स्वातंत्र्यापासून शेतीला सिंचन आणि वीज या मूलभूत सुविधाही पुरवू शकलो नाहीत. मार्केट इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, पिकांचे नवे वाण, हवामानाचा अचूक अंदाज आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान या सुविधा तर लांबचा पल्ला म्हणावे लागले. परंतु येणाऱ्या काळात याच सुविधा महत्त्वाच्या असतील. त्यासाठी खासगी गुतंवणुकीला प्रोत्साहन द्यावे लागले. परंतु नवीन कृषी कायद्यांची सरकार कशी अंमलबजावणी करेल, त्यासाठी निश्चित धोरण ठरवेल का, यावर शेतीची वाटचाल अवलंबून आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतातसह जगभरात हवामान बदलाचा २०२० मध्ये मोठा फटका शेती क्षेत्राला बसला. खरिपातील पीक काढणीच्या काळात झालेल्या पावसाने मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, तूर पिकांना तडाखा दिला. सततचा पाऊस, गारपीट, वादळी वारे आणि ढगाळ हवामान यामुळे द्राक्ष, आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ, संत्रा या फळ पिकांना फटका बसला. येणाऱ्या वर्षातही ही आव्हाने कायम राहणार आहेत.

आरोपी अमली पदार्थ जगतातील संघटित गुन्हेगारांना देतात आश्रय 

दूधदराचा प्रश्‍न दरवर्षी उभा राहतो. पोल्ट्री उद्योगही सतत संकटाच्या गर्तेत सापडत आहे. केवळ अफवांच्या बाजारातही पोल्ट्री उद्‍ध्वस्त होते, याचे उदाहरण आपण कोरोनाच्या महामारीत अनुभवले. त्यामुळे सरकारने शेतीपूरक व्यवसायांसाठी ठोस कार्यक्रम राबिवणे आवश्‍यक आहे. उत्पादन व्यवस्था, विक्री साखळी, जनजागृती आणि नुकसानीच्या काळात संरक्षणाची हमी देणे आवश्‍यक आहे.

पुणे-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद; रस्त्यावर शुकशुकाट!

फलोत्पादन मागील काही वर्षांपासून वाढत आहे. परंतु ताज्या फळांची विक्री आणि वापर याला मर्यादा येतात. त्यासाठी फळे उत्पादक पट्ट्यात प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे गरजेचे आहे. सध्या आंबा, द्राक्ष या फळांवरच प्रक्रिया होताना दिसते. त्याचेही प्रमाण कमी आहे. संत्रा, डाळींब, पेरू आणि सीताफळावर प्रक्रिया करणारे उद्योगच नाहीत. त्यामुळे २०२० मध्ये संत्रा, पेरू, सीताफळ आणि द्राक्ष या पिकांना दैनंदिन आहारात मागणी घटल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. 

'जनाब बाळासाहेब ठाकरे' नामांतर करून दाखवलं; शिवशाही कॅलेंडरवरून भाजपची शिवसेनेवर टीका

आयात-निर्यात धोरण
सरकारची शेतीमालाच्या आयात-निर्यात धोरणातील धरसोड वृत्तीमुळे देशात अनेक शेती उत्पादनांत स्वयंपूर्णता साधता आली नाही. २०२० मध्ये कांदा आणि तेलबिया पिकांच्या बाबतीत हे अनुभवाला आले. कांदा निर्यातबंदी करून आणि खाद्यतेल आयातीला प्रोत्साहन देऊन दोन्ही पिकांचे भाव पाडले गेले. सरकारच्या याच धोरणांचा शेतकऱ्यांना नेमका अंदाज येत नसल्याने त्यांचे नियोजन बिघडते. त्यामुळे येणाऱ्या काळात सरकारला आपली निश्‍चित धोरणे ठरवावी लगातील. सध्या आपण १३५ लाख टन खाद्यतेलाची आयात करून त्यावर ७५ हजार कोटी रुपये खर्च करत आहोत.

''श्रीराम मंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल'' : स्वामी गोविंददेव महाराज 

दबाव कसा राहील
दिल्लीतील आंदोलन हे प्रामुख्याने पंजाब आणि हरियानातील शेतकऱ्यांचे असले तरी त्याला देशभरातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे ‘हम करे सो कायदा’ या भूमिकेत असलेल्या मोदी सरकारने यापूर्वी अनेक आंदोलनांमध्ये न घेतलेली नरमाईची भूमिका घेत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करत आहे. शेतकऱ्यांच्या दबावाचाच हा परिणाम म्हणावा लागेल. त्यामुळे पुढील वर्षांतही कृषी सिंचन, शेतीमाल विक्री व्यवस्था, विजेचा प्रश्‍न सुटण्यासाठी शेतकऱ्यांचा दबाव सरकारवर कसा राहील यावर शेती क्षेत्राचे यशापयश अवलंबून राहील.     

बाजार आशादायक
कोरोनाच्या काळात शेतीमाल आयात निर्यात ठप्प झाली होती. अमेरिका, जपान, युरोप आणि काही मोठ्या देशांनी अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचा लाभ कमोडिटी बाजाराला होत आहे. त्यातच जगभरात २०२० मध्ये अतिवृष्टी, अवेळी पाऊस, दुष्काळ, सुनामी, बदलत्या हवामानाचा परिणाम अनेक देशांवर झाला आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय शेतीमाल बाजारात अनेक शेतीमालाचे दर हे वाढलेले आहेत. पुढील काही महिन्यांत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.त्याचा काही प्रमाणात लाभ शेतीमालाचा मोठा उत्पादक असलेल्या भारतासारख्या देशाला मिळणार आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/2JAg0tx

संकटाच्या स्वप्नांनीच शेतीची नवी पहाट पुणे - नैसर्गिक संकटे आणि कोरोनाच्या विळख्यात शेती क्षेत्र २०२० मध्ये गुरफटले होते. त्यामुळे नव्या वर्षात शेतीला उभारी देण्यासह मूलभूत प्रश्‍न सोडविण्याचे आव्हान असेल. सिंचन, वीज, बाजार सुविधा या जुन्याच प्रश्‍नांसह कृषी संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि हवामान बदलाच्या आघाडीवर लढावे लागणार आहे. शेती क्षेत्रातील असंतोषाचा उद्रेक झाल्याने सरकारला सातत्याने आंदोलनांना सामोरे जावे लागत आहे. आपण स्वातंत्र्यापासून शेतीला सिंचन आणि वीज या मूलभूत सुविधाही पुरवू शकलो नाहीत. मार्केट इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, पिकांचे नवे वाण, हवामानाचा अचूक अंदाज आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान या सुविधा तर लांबचा पल्ला म्हणावे लागले. परंतु येणाऱ्या काळात याच सुविधा महत्त्वाच्या असतील. त्यासाठी खासगी गुतंवणुकीला प्रोत्साहन द्यावे लागले. परंतु नवीन कृषी कायद्यांची सरकार कशी अंमलबजावणी करेल, त्यासाठी निश्चित धोरण ठरवेल का, यावर शेतीची वाटचाल अवलंबून आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा भारतातसह जगभरात हवामान बदलाचा २०२० मध्ये मोठा फटका शेती क्षेत्राला बसला. खरिपातील पीक काढणीच्या काळात झालेल्या पावसाने मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, तूर पिकांना तडाखा दिला. सततचा पाऊस, गारपीट, वादळी वारे आणि ढगाळ हवामान यामुळे द्राक्ष, आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ, संत्रा या फळ पिकांना फटका बसला. येणाऱ्या वर्षातही ही आव्हाने कायम राहणार आहेत. आरोपी अमली पदार्थ जगतातील संघटित गुन्हेगारांना देतात आश्रय  दूधदराचा प्रश्‍न दरवर्षी उभा राहतो. पोल्ट्री उद्योगही सतत संकटाच्या गर्तेत सापडत आहे. केवळ अफवांच्या बाजारातही पोल्ट्री उद्‍ध्वस्त होते, याचे उदाहरण आपण कोरोनाच्या महामारीत अनुभवले. त्यामुळे सरकारने शेतीपूरक व्यवसायांसाठी ठोस कार्यक्रम राबिवणे आवश्‍यक आहे. उत्पादन व्यवस्था, विक्री साखळी, जनजागृती आणि नुकसानीच्या काळात संरक्षणाची हमी देणे आवश्‍यक आहे. पुणे-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद; रस्त्यावर शुकशुकाट! फलोत्पादन मागील काही वर्षांपासून वाढत आहे. परंतु ताज्या फळांची विक्री आणि वापर याला मर्यादा येतात. त्यासाठी फळे उत्पादक पट्ट्यात प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे गरजेचे आहे. सध्या आंबा, द्राक्ष या फळांवरच प्रक्रिया होताना दिसते. त्याचेही प्रमाण कमी आहे. संत्रा, डाळींब, पेरू आणि सीताफळावर प्रक्रिया करणारे उद्योगच नाहीत. त्यामुळे २०२० मध्ये संत्रा, पेरू, सीताफळ आणि द्राक्ष या पिकांना दैनंदिन आहारात मागणी घटल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.  'जनाब बाळासाहेब ठाकरे' नामांतर करून दाखवलं; शिवशाही कॅलेंडरवरून भाजपची शिवसेनेवर टीका आयात-निर्यात धोरण सरकारची शेतीमालाच्या आयात-निर्यात धोरणातील धरसोड वृत्तीमुळे देशात अनेक शेती उत्पादनांत स्वयंपूर्णता साधता आली नाही. २०२० मध्ये कांदा आणि तेलबिया पिकांच्या बाबतीत हे अनुभवाला आले. कांदा निर्यातबंदी करून आणि खाद्यतेल आयातीला प्रोत्साहन देऊन दोन्ही पिकांचे भाव पाडले गेले. सरकारच्या याच धोरणांचा शेतकऱ्यांना नेमका अंदाज येत नसल्याने त्यांचे नियोजन बिघडते. त्यामुळे येणाऱ्या काळात सरकारला आपली निश्‍चित धोरणे ठरवावी लगातील. सध्या आपण १३५ लाख टन खाद्यतेलाची आयात करून त्यावर ७५ हजार कोटी रुपये खर्च करत आहोत. ''श्रीराम मंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल'' : स्वामी गोविंददेव महाराज  दबाव कसा राहील दिल्लीतील आंदोलन हे प्रामुख्याने पंजाब आणि हरियानातील शेतकऱ्यांचे असले तरी त्याला देशभरातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे ‘हम करे सो कायदा’ या भूमिकेत असलेल्या मोदी सरकारने यापूर्वी अनेक आंदोलनांमध्ये न घेतलेली नरमाईची भूमिका घेत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करत आहे. शेतकऱ्यांच्या दबावाचाच हा परिणाम म्हणावा लागेल. त्यामुळे पुढील वर्षांतही कृषी सिंचन, शेतीमाल विक्री व्यवस्था, विजेचा प्रश्‍न सुटण्यासाठी शेतकऱ्यांचा दबाव सरकारवर कसा राहील यावर शेती क्षेत्राचे यशापयश अवलंबून राहील.      बाजार आशादायक कोरोनाच्या काळात शेतीमाल आयात निर्यात ठप्प झाली होती. अमेरिका, जपान, युरोप आणि काही मोठ्या देशांनी अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचा लाभ कमोडिटी बाजाराला होत आहे. त्यातच जगभरात २०२० मध्ये अतिवृष्टी, अवेळी पाऊस, दुष्काळ, सुनामी, बदलत्या हवामानाचा परिणाम अनेक देशांवर झाला आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय शेतीमाल बाजारात अनेक शेतीमालाचे दर हे वाढलेले आहेत. पुढील काही महिन्यांत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.त्याचा काही प्रमाणात लाभ शेतीमालाचा मोठा उत्पादक असलेल्या भारतासारख्या देशाला मिळणार आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/2JAg0tx

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hzUl1e
Read More
राज्यातील तीस सरकारी वकिलांची सत्र न्यायालयात पदोन्नती

पुणे - सत्र न्यायालयात सरकारची बाजू मांडण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात असलेल्या सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याबाबत लढत असलेल्या सरकारी वकील संघटनांना आणखी एक दिलासा मिळाला आहे. राज्यातील विविध न्यायालयांमधील 30 सरकारी वकिलांची सत्र न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याच्या गृह विभागाने याबाबत गुरुवारी (ता. 31) अध्यादेश काढला आहे. त्यामुळे नियुक्ती झालेल्या सरकारी वकिलांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आनंदाची बातमी मिळाली आहे. मात्र त्यातील नऊ वकील हे पुढील महिन्याभरात निवृत्त होणार आहेत. पदोन्नती झालेल्या 30 पैकी आठ वकील हे पुणे विभागातील आहेत. ऍड. आत्माराम पाचर्णे, ऍड. चंद्रकांत जाधव, ऍड. हेमंत मेंडकी, ऍड. उज्ज्वला बळे, ऍड. नसरीन मणेर, ऍड. देवेंद्र सोन्नीस, ऍड. रवींद्र पाटील, ऍड. रजनी देशपांडे (नाईक) यांना पुणे विभागातून पदोन्नती देण्यात आली आहेत. यातील काही वकिलांची इतर विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातील सरकारी वकिलांना सत्र न्यायालयात पदोन्नती देण्याच्या मुद्यावर 1989 पासून वाद सुरू आहे. सत्र न्यायालयात सरकारी वकील नेमताना 50 टक्के वकील हे पदोन्नतीद्वारे व 50 टक्के इतर वकिलांमधून नियुक्त करण्याचा आदेश 2017 साली औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या निकालाविरुद्ध राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने 2019 साली औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सहा महिन्यात पदोन्नती द्यावी, असा निकाल दिला होता. त्यानंतरही नियुक्ती होत नसल्याने सरकारी वकील संघटनाने अवमान याचिका दाखल केली होती. मात्र कोरोनामुळे पदोन्नती करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

खडकवासला परिसरात पोलिसांची नाकाबंदी; मद्यपींवर पोलिसांची करडी नजर

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार 150 हून अधिक सरकारी वकिलांना पदोन्नती मिळणे आवश्‍यक असता केवळ तीन वकिलांना पदोन्नती मिळाली. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान होऊ नये म्हणून राज्य सरकारने पळवाट शोधत ही पदोन्नती केली आहे. पदोन्नती झालेले नऊ वकील पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत.
- ऍड. बाळासाहेब खोपडे, माजी महासचिव, महाराष्ट्र सरकारी वकील संघटना

राज्याच्या तिजोरीत पडली कोटींची भर; महसूलमध्ये नोंदवला नवा विक्रम!

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यातील तीस सरकारी वकिलांची सत्र न्यायालयात पदोन्नती पुणे - सत्र न्यायालयात सरकारची बाजू मांडण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात असलेल्या सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याबाबत लढत असलेल्या सरकारी वकील संघटनांना आणखी एक दिलासा मिळाला आहे. राज्यातील विविध न्यायालयांमधील 30 सरकारी वकिलांची सत्र न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने याबाबत गुरुवारी (ता. 31) अध्यादेश काढला आहे. त्यामुळे नियुक्ती झालेल्या सरकारी वकिलांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आनंदाची बातमी मिळाली आहे. मात्र त्यातील नऊ वकील हे पुढील महिन्याभरात निवृत्त होणार आहेत. पदोन्नती झालेल्या 30 पैकी आठ वकील हे पुणे विभागातील आहेत. ऍड. आत्माराम पाचर्णे, ऍड. चंद्रकांत जाधव, ऍड. हेमंत मेंडकी, ऍड. उज्ज्वला बळे, ऍड. नसरीन मणेर, ऍड. देवेंद्र सोन्नीस, ऍड. रवींद्र पाटील, ऍड. रजनी देशपांडे (नाईक) यांना पुणे विभागातून पदोन्नती देण्यात आली आहेत. यातील काही वकिलांची इतर विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातील सरकारी वकिलांना सत्र न्यायालयात पदोन्नती देण्याच्या मुद्यावर 1989 पासून वाद सुरू आहे. सत्र न्यायालयात सरकारी वकील नेमताना 50 टक्के वकील हे पदोन्नतीद्वारे व 50 टक्के इतर वकिलांमधून नियुक्त करण्याचा आदेश 2017 साली औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या निकालाविरुद्ध राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने 2019 साली औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सहा महिन्यात पदोन्नती द्यावी, असा निकाल दिला होता. त्यानंतरही नियुक्ती होत नसल्याने सरकारी वकील संघटनाने अवमान याचिका दाखल केली होती. मात्र कोरोनामुळे पदोन्नती करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. खडकवासला परिसरात पोलिसांची नाकाबंदी; मद्यपींवर पोलिसांची करडी नजर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार 150 हून अधिक सरकारी वकिलांना पदोन्नती मिळणे आवश्‍यक असता केवळ तीन वकिलांना पदोन्नती मिळाली. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान होऊ नये म्हणून राज्य सरकारने पळवाट शोधत ही पदोन्नती केली आहे. पदोन्नती झालेले नऊ वकील पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. - ऍड. बाळासाहेब खोपडे, माजी महासचिव, महाराष्ट्र सरकारी वकील संघटना राज्याच्या तिजोरीत पडली कोटींची भर; महसूलमध्ये नोंदवला नवा विक्रम! Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n3AiJE
Read More
ग्रामपंचायत निवडणूक ; 70 वर्षांच्या आजी बिनविरोध 

चिपळूण - तालुक्‍यातील 83 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकूण 1 हजार 224 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज झालेल्या छाननीत एकूण 9 अर्ज बाद झाले. पिलवलीतर्फे वेळंब येथील 7 जागांसाठी केवळ 2 अर्ज आले असून, त्यात एका 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्या बिनविरोध निवडून आल्या. विजया सुदाम गमरे असे या आजींचे नाव आहे. 

रामपूर येथे पंचायत समितीचे माजी सभापती जितेंद्र चव्हाण सदस्य पदासाठी शड्डू ठोकून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. तालुक्‍यातील पिलवलीतर्फे वेळंब येथे 7 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती, मात्र येथे केवळ दोनच अर्ज दाखल झाले असून, ते वैध ठरले आहेत. या गावात माहिती अर्जाद्वारे तक्रारी नसतात. राजकारणदेखील फारसे रंगले नव्हते, तरीही उमेदवारीसाठी कोणी इच्छुक नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. वेळंब ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोनमध्ये दोन जागा आहेत. त्या दोन्ही जागा वाडीने बिनविरोध करण्याचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे दोघांना अर्ज दाखल केले. त्यापैकी एक 70 वर्षांच्या आजीबाई आहेत. 

तालुक्‍यातील आकले, अनारी, निरबाडे, तोंडली, निवळी, वडेरू (2), आगवे असे 8 अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत. या उमेदवाराच्या अर्जात कागदपत्राच्या त्रुटी राहिल्याने ते बाद झाले, तर रिक्‍टोली येथे एका उमेदवाराने तीन अपत्य असतानाही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावर आक्षेप आल्यानंतर त्याचाही अर्ज अवैध ठरवला. त्यामुळे 83 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 1213 अर्ज वैध ठरले आहेत. दुसरीकडे रामपूर येथील पंचायत समितीचे माजी सभापती जितेंद्र ऊर्फ पप्या चव्हाण हेदेखील रामपूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. चव्हाण यांनी प्रभाग एकमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे रामपूरच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ग्रामपंचायत निवडणूक ; 70 वर्षांच्या आजी बिनविरोध  चिपळूण - तालुक्‍यातील 83 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकूण 1 हजार 224 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज झालेल्या छाननीत एकूण 9 अर्ज बाद झाले. पिलवलीतर्फे वेळंब येथील 7 जागांसाठी केवळ 2 अर्ज आले असून, त्यात एका 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्या बिनविरोध निवडून आल्या. विजया सुदाम गमरे असे या आजींचे नाव आहे.  रामपूर येथे पंचायत समितीचे माजी सभापती जितेंद्र चव्हाण सदस्य पदासाठी शड्डू ठोकून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. तालुक्‍यातील पिलवलीतर्फे वेळंब येथे 7 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती, मात्र येथे केवळ दोनच अर्ज दाखल झाले असून, ते वैध ठरले आहेत. या गावात माहिती अर्जाद्वारे तक्रारी नसतात. राजकारणदेखील फारसे रंगले नव्हते, तरीही उमेदवारीसाठी कोणी इच्छुक नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. वेळंब ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोनमध्ये दोन जागा आहेत. त्या दोन्ही जागा वाडीने बिनविरोध करण्याचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे दोघांना अर्ज दाखल केले. त्यापैकी एक 70 वर्षांच्या आजीबाई आहेत.  तालुक्‍यातील आकले, अनारी, निरबाडे, तोंडली, निवळी, वडेरू (2), आगवे असे 8 अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत. या उमेदवाराच्या अर्जात कागदपत्राच्या त्रुटी राहिल्याने ते बाद झाले, तर रिक्‍टोली येथे एका उमेदवाराने तीन अपत्य असतानाही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावर आक्षेप आल्यानंतर त्याचाही अर्ज अवैध ठरवला. त्यामुळे 83 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 1213 अर्ज वैध ठरले आहेत. दुसरीकडे रामपूर येथील पंचायत समितीचे माजी सभापती जितेंद्र ऊर्फ पप्या चव्हाण हेदेखील रामपूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. चव्हाण यांनी प्रभाग एकमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे रामपूरच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे.  संपादन - धनाजी सुर्वे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WX7dos
Read More
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतून दिव्यांग व आजारी शिक्षकांना वगळावे

मंचर - ग्रामपंचायत निवडणूक कामातून महिला, दिव्यांग आणि आजारी शिक्षकांना वगळण्याची मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष  सचिन तोडकर व सरचिटणीस सुनील भेके यांनी तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.   

प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय काम म्हणून निवडणूक व जनगणना हि कामे करावी लागतात. १५ जानेवारी २०२१ रोजी आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून  त्यासाठी प्राथमिक शिक्षकांची कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे सदर नेमणूका करताना महिला शिक्षिका, दिव्यांग आणि गंभीर आजारी शिक्षक यांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने  तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे गुरुवार दि. ३१ रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्रामपंचायत निवडणुकीवेळी महिलांना निवडणुकीच्या आदल्या दिवशी बाहेरगावी मतदान केंद्रावर निवासी रहावे लागते. तेथे निवासाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यानंतर मतदान यंत्र व इतर साहित्य जमा करण्यासाठी उशिरा पर्यंत तहसील कार्यालयात थांबावे लागते. तसेच, उशिरा रात्रीच्या वेळी घरी जाताना त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते त्यामुळे महिलांची कुचंबणा होऊ नये म्हणून महिला शिक्षकांना ग्रामपंचायत निवडणूक कामातून वगळण्याची आग्रही मागणी तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आलेली आहे.

खडकवासला परिसरात पोलिसांची नाकाबंदी; मद्यपींवर पोलिसांची करडी नजर

 

त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने अपंग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्याबाबत यापूर्वी अनेकदा सूचित केलेले असून तरीही दिव्यांग शिक्षकांना निवडणूक कामासाठी नियुक्त केले जाते. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते त्यामुळे दिव्यांग व आजारी शिक्षकांना निवडणुका कामातून वगळण्याची आग्रही मागणी शिक्षक संघाच्या वतीने तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आलेली आहे.

राज्याच्या तिजोरीत पडली कोटींची भर; महसूलमध्ये नोंदवला नवा विक्रम!

आंबेगाव तालुक्यात निवडणूक होत असलेल्या  ग्रामपंचायतींची संख्या मर्यादीत असल्याने त्यासाठी कमी कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासनार आहे. त्यामुळे कर्मचारी नेमणूक करताना प्राथमिक शिक्षकांबरोबरच आवश्यकता भासल्यास माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांची तसेच, इतर विभागातील पुरुष कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नेमणूक केल्यास सर्व महिला कर्मचारी, दिव्यांग व आजारी कर्मचारी यांना निवडणूक कामातून वगळणे शक्य होईल. 

मुक्त विद्यालयातून अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, नावनोंदणीसाठी मुदत वाढवली

यावेळी शिष्टमंडळात आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर सरचिटणीस सुनिल भेके, कार्याध्यक्ष संजय  केंगले, नेते विजय घिसे, प्रवक्ते विजय डोके, राज्य संघाचे उपाध्यक्ष महेश बढे, राज्य कार्यकारिणी सदस्य निलेश मिडगे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब सैद, जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळासाहेब साबळे, शिक्षक पतसंस्थेचे संचालक राजेंद्र चासकर,राजाराम काथेर,भरत सोमवंशी यावेळी उपस्थित होते.

आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या या मागण्यांना तहसीलदार रमा जोशी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून शंभर टक्के महिला शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अपंग, गंभीर आजारी शिक्षक व दिर्घ मुदतीच्या रजेवर असलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याचे आश्वासन शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतून दिव्यांग व आजारी शिक्षकांना वगळावे मंचर - ग्रामपंचायत निवडणूक कामातून महिला, दिव्यांग आणि आजारी शिक्षकांना वगळण्याची मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष  सचिन तोडकर व सरचिटणीस सुनील भेके यांनी तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.    प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय काम म्हणून निवडणूक व जनगणना हि कामे करावी लागतात. १५ जानेवारी २०२१ रोजी आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून  त्यासाठी प्राथमिक शिक्षकांची कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे सदर नेमणूका करताना महिला शिक्षिका, दिव्यांग आणि गंभीर आजारी शिक्षक यांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने  तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे गुरुवार दि. ३१ रोजी निवेदनाद्वारे केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ग्रामपंचायत निवडणुकीवेळी महिलांना निवडणुकीच्या आदल्या दिवशी बाहेरगावी मतदान केंद्रावर निवासी रहावे लागते. तेथे निवासाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यानंतर मतदान यंत्र व इतर साहित्य जमा करण्यासाठी उशिरा पर्यंत तहसील कार्यालयात थांबावे लागते. तसेच, उशिरा रात्रीच्या वेळी घरी जाताना त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते त्यामुळे महिलांची कुचंबणा होऊ नये म्हणून महिला शिक्षकांना ग्रामपंचायत निवडणूक कामातून वगळण्याची आग्रही मागणी तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आलेली आहे. खडकवासला परिसरात पोलिसांची नाकाबंदी; मद्यपींवर पोलिसांची करडी नजर   त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने अपंग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्याबाबत यापूर्वी अनेकदा सूचित केलेले असून तरीही दिव्यांग शिक्षकांना निवडणूक कामासाठी नियुक्त केले जाते. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते त्यामुळे दिव्यांग व आजारी शिक्षकांना निवडणुका कामातून वगळण्याची आग्रही मागणी शिक्षक संघाच्या वतीने तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आलेली आहे. राज्याच्या तिजोरीत पडली कोटींची भर; महसूलमध्ये नोंदवला नवा विक्रम! आंबेगाव तालुक्यात निवडणूक होत असलेल्या  ग्रामपंचायतींची संख्या मर्यादीत असल्याने त्यासाठी कमी कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासनार आहे. त्यामुळे कर्मचारी नेमणूक करताना प्राथमिक शिक्षकांबरोबरच आवश्यकता भासल्यास माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांची तसेच, इतर विभागातील पुरुष कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नेमणूक केल्यास सर्व महिला कर्मचारी, दिव्यांग व आजारी कर्मचारी यांना निवडणूक कामातून वगळणे शक्य होईल.  मुक्त विद्यालयातून अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, नावनोंदणीसाठी मुदत वाढवली यावेळी शिष्टमंडळात आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर सरचिटणीस सुनिल भेके, कार्याध्यक्ष संजय  केंगले, नेते विजय घिसे, प्रवक्ते विजय डोके, राज्य संघाचे उपाध्यक्ष महेश बढे, राज्य कार्यकारिणी सदस्य निलेश मिडगे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब सैद, जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळासाहेब साबळे, शिक्षक पतसंस्थेचे संचालक राजेंद्र चासकर,राजाराम काथेर,भरत सोमवंशी यावेळी उपस्थित होते. आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या या मागण्यांना तहसीलदार रमा जोशी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून शंभर टक्के महिला शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अपंग, गंभीर आजारी शिक्षक व दिर्घ मुदतीच्या रजेवर असलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याचे आश्वासन शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3o3vWDC
Read More
स्वयंसेवी संस्थांसाठी ‘सोशल फॉर ॲक्‍शन’

पुणे - ‘सकाळ’ हे केवळ वृत्तपत्र नसून वेळोवेळी सामाजिक बांधिलकी स्वीकारणारी संस्था आहे. दैनिक ‘सकाळ’ने १९३२ पासून अनेक समाजविधायक उपक्रमांचे आयोजन केले आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ला ८९ वर्षांची सामाजिक परंपरा आहे. ‘सकाळ’च्या प्रमुख ‘सकाळ सोशल फाउंडेशन’, ‘सकाळ रिलीफ फंड’ व ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थांद्वारे शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, नागरी प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन, हेरिटेज संवर्धन, विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत व सांस्कृतिक-कला या विविध क्षेत्रात अनेक समाजविधायक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

प्रत्येक सामाजिक उपक्रमासाठी आर्थिक मदतीची आवश्‍यकता असते. राज्यातील ग्रामीण व शहरी भागात अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्था विविध समाजविधायक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करीत असतात. तसेच, समाजातील अनेक होतकरू तरुण नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानात्मक शोधांसाठी प्रयत्न करतात. या युवकांना आर्थिक मदतीची नितांत गरज असते.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या सामाजिक उपक्रमासाठी व्यक्तिगत स्वरूपात किंवा एखाद्या कंपनीच्या सीएसआर (सामाजिक उत्तरदायित्व विभागांतर्गत) निधी मिळत असतो. पण, प्रत्येक सामाजिक उपक्रमात जनजागृतीद्वारे सामूहिक लोकसहभाग वाढवला तर अशा सामाजिक उपक्रमांचा विस्तार होऊन होणारे परिणाम व फायदे समाजासाठी दीर्घकालीन व शाश्वत स्वरूपाचे असतात. हा हेतू लक्षात घेऊन ‘सकाळ’ने राज्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांसाठी व नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या तरुणांना क्राउड फंडिंग मिळवून देण्यासाठी ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ हा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. याद्वारे आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

आरोपी अमली पदार्थ जगतातील संघटित गुन्हेगारांना देतात आश्रय

यासाठी ‘सकाळ’कडून अशा क्रियाशील स्वयंसेवी संस्था व नावीन्यपूर्ण तांत्रिकदृष्ट्या शोधात्मक संशोधन करणारे तरुण यांचे उपक्रम, प्रस्ताव व माहिती मागविण्यात येत आहे. ‘सकाळ’कडे आलेले निवडक प्रकल्प-प्रस्ताव व माहिती ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ या क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात येतील आणि क्राउड फंडिंगसाठी प्रयत्न केले जातील.

पुणे-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद; रस्त्यावर शुकशुकाट!

‘सोशल फॉर ॲक्‍शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक थेट देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल. ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ या क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्मवर स्वयंसेवी संस्थांना सहभागी होण्यासाठी असलेली प्रक्रिया जलद व विनामूल्य आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

स्वयंसेवी संस्थांसाठी ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ पुणे - ‘सकाळ’ हे केवळ वृत्तपत्र नसून वेळोवेळी सामाजिक बांधिलकी स्वीकारणारी संस्था आहे. दैनिक ‘सकाळ’ने १९३२ पासून अनेक समाजविधायक उपक्रमांचे आयोजन केले आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ला ८९ वर्षांची सामाजिक परंपरा आहे. ‘सकाळ’च्या प्रमुख ‘सकाळ सोशल फाउंडेशन’, ‘सकाळ रिलीफ फंड’ व ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थांद्वारे शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, नागरी प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन, हेरिटेज संवर्धन, विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत व सांस्कृतिक-कला या विविध क्षेत्रात अनेक समाजविधायक उपक्रमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक सामाजिक उपक्रमासाठी आर्थिक मदतीची आवश्‍यकता असते. राज्यातील ग्रामीण व शहरी भागात अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्था विविध समाजविधायक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करीत असतात. तसेच, समाजातील अनेक होतकरू तरुण नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानात्मक शोधांसाठी प्रयत्न करतात. या युवकांना आर्थिक मदतीची नितांत गरज असते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या सामाजिक उपक्रमासाठी व्यक्तिगत स्वरूपात किंवा एखाद्या कंपनीच्या सीएसआर (सामाजिक उत्तरदायित्व विभागांतर्गत) निधी मिळत असतो. पण, प्रत्येक सामाजिक उपक्रमात जनजागृतीद्वारे सामूहिक लोकसहभाग वाढवला तर अशा सामाजिक उपक्रमांचा विस्तार होऊन होणारे परिणाम व फायदे समाजासाठी दीर्घकालीन व शाश्वत स्वरूपाचे असतात. हा हेतू लक्षात घेऊन ‘सकाळ’ने राज्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांसाठी व नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या तरुणांना क्राउड फंडिंग मिळवून देण्यासाठी ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ हा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. याद्वारे आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आरोपी अमली पदार्थ जगतातील संघटित गुन्हेगारांना देतात आश्रय यासाठी ‘सकाळ’कडून अशा क्रियाशील स्वयंसेवी संस्था व नावीन्यपूर्ण तांत्रिकदृष्ट्या शोधात्मक संशोधन करणारे तरुण यांचे उपक्रम, प्रस्ताव व माहिती मागविण्यात येत आहे. ‘सकाळ’कडे आलेले निवडक प्रकल्प-प्रस्ताव व माहिती ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ या क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात येतील आणि क्राउड फंडिंगसाठी प्रयत्न केले जातील. पुणे-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद; रस्त्यावर शुकशुकाट! ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक थेट देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल. ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ या क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्मवर स्वयंसेवी संस्थांना सहभागी होण्यासाठी असलेली प्रक्रिया जलद व विनामूल्य आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3pCNuqh
Read More
टार्गेट २०२१: देशात अव्वल स्थान पटकावून दाखवणार'; आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू रितिका ठक्करचा निर्धार

नागपूर : कोरोना व त्यानंतर लागलेल्या लॉकडाउनमुळे प्रचंड त्रास झाला. चार-पाच महिने कोर्टवरच जाता आले नाही. त्यामुळे घरीच फिटनेस करून दुधाची तहान ताकावर भागवावी लागली. आता नियमित प्रॅक्टिस सुरू झाल्याने २०२१ मधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दुहेरीत जास्तीतजास्त विजेतीपदे मिळविण्यासोबतच, देशात अव्वल स्थान पटकावण्याचा निर्धार नागपूरची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू रितिका ठक्करने व्यक्त केला आहे.

शहरातील इतर खेळाडूंप्रमाणे रितिकालाही कोरोनाचा जबर फटका बसला. रितिका म्हणाली, मार्चमध्ये लॉकडाउन लागल्यानंतर सुरुवातीला घराबाहेर पडता आले नाही. त्यामुळे घरीच फिटनेस करावा लागला. सरांनी दिलेल्या शेड्युलनुसार स्कीपिंग, स्ट्रेचिंग, योगा व मेडिटेशन करून स्वतःला तंदुरुस्त ठेवत होती. बॅडमिंटन कोर्टवर जाणं बंद झाल्याने स्पर्धा व प्रॅक्टिसचे व्हिडिओ पाहून त्याद्वारे शिकण्याचा प्रयत्न करीत होती. गेल्या चार-पाच महिन्यांत सरावासोबतच स्पर्धाही न झाल्याने मी आणि माझ्या पार्टनरला (सिमरन सिंघी) एकत्र प्रॅक्टिसच करता आली नाही. त्यामुळे निश्चितच फरक पडणार आहे. कोरोनाकाळात स्पर्धा होऊ न शकल्याचेही दुःख आहे. उशिरा का होईना नियमित सराव सुरू झाल्याने हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत आहे, जे खेळाडूंसाठी शुभसंकेत आहे.

Look Back 2020: वर्षभरात तब्बल ९० हत्याकांडांनी हादरली उपराजधानी; अनैतिक संबंधामुळे हत्याकांडात वाढ

भविष्यातील स्पर्धा व टार्गेटबद्दल विचारले असता रितिका म्हणाली, भारतीय बॅडमिंटन संघटनेने अद्याप कॅलेंडर जाहीर केले नाही. कोरोनामुळे स्पर्धा केव्हा होईल, याबद्दल ठामपणे सांगू शकत नाही. पण आमची तयारी आहे. येत्या काळात स्पर्धा सुरू होतील, अशी आशा करायला हरकत नाही. १९ वर्षीय रितिकाला २०२१ मध्ये जास्तीतजास्त स्पर्धा जिंकून आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करायची आहे. दुहेरीत देशात नंबर वन बनण्यासोबतच जागतिक क्रमवारीत पहिल्या पन्नासमध्ये स्थान मिळवायचे आहे. त्यासाठी कोरोनाचे संकट लवकर जाणे आवश्यक आहे. रितिकाचे २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न असून, मुंबईकर सिमरनच्या मदतीने देशाला पदक मिळवून द्यायचे आहे.

अजय दयाल व रॉबिन सायमन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारी रितिका व सिमरन या 'चॅम्पियन' जोडीने आतापर्यंत सबज्युनिअर, ज्युनिअर व सिनियर गटातील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक विजेतीपदे जिंकलेली आहेत. यात आयव्हरी कोस्ट, इजिप्त व मॉरिशसमधील चार अजिंक्यपदाचा मुख्यत्वे समावेश आहे. याशिवाय त्यांनी तीनवेळा राष्ट्रीय ज्युनिअर व सबज्युनिअर स्पर्धांमध्ये उपविजेतेपद व वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. उल्लेखनीय म्हणजे, रितिका व सिमरन सलग पाच वर्षांपासून राज्य स्पर्धांमध्ये 'चॅम्पियन' आहेत.

हेही वाचा - दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा संभ्रम दूर करा; भाजप शिक्षक आघाडीचे निवेदन

' सरत्या वर्षात कुणीही कोरोनासारख्या भयंकर संकटाची अपेक्षा केली नव्हती. प्रत्येकाने या अनाहूत संकटाला धैर्याने तोंड दिले. झाले गेले सर्व विसरून आता नव्या उमेदीने मी कोर्टवर उतरून आपले स्वप्न साकार करणार आहे.'
-रितिका ठक्कर, 
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू

संपादन - अथर्व महांकाळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

टार्गेट २०२१: देशात अव्वल स्थान पटकावून दाखवणार'; आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू रितिका ठक्करचा निर्धार नागपूर : कोरोना व त्यानंतर लागलेल्या लॉकडाउनमुळे प्रचंड त्रास झाला. चार-पाच महिने कोर्टवरच जाता आले नाही. त्यामुळे घरीच फिटनेस करून दुधाची तहान ताकावर भागवावी लागली. आता नियमित प्रॅक्टिस सुरू झाल्याने २०२१ मधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दुहेरीत जास्तीतजास्त विजेतीपदे मिळविण्यासोबतच, देशात अव्वल स्थान पटकावण्याचा निर्धार नागपूरची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू रितिका ठक्करने व्यक्त केला आहे. शहरातील इतर खेळाडूंप्रमाणे रितिकालाही कोरोनाचा जबर फटका बसला. रितिका म्हणाली, मार्चमध्ये लॉकडाउन लागल्यानंतर सुरुवातीला घराबाहेर पडता आले नाही. त्यामुळे घरीच फिटनेस करावा लागला. सरांनी दिलेल्या शेड्युलनुसार स्कीपिंग, स्ट्रेचिंग, योगा व मेडिटेशन करून स्वतःला तंदुरुस्त ठेवत होती. बॅडमिंटन कोर्टवर जाणं बंद झाल्याने स्पर्धा व प्रॅक्टिसचे व्हिडिओ पाहून त्याद्वारे शिकण्याचा प्रयत्न करीत होती. गेल्या चार-पाच महिन्यांत सरावासोबतच स्पर्धाही न झाल्याने मी आणि माझ्या पार्टनरला (सिमरन सिंघी) एकत्र प्रॅक्टिसच करता आली नाही. त्यामुळे निश्चितच फरक पडणार आहे. कोरोनाकाळात स्पर्धा होऊ न शकल्याचेही दुःख आहे. उशिरा का होईना नियमित सराव सुरू झाल्याने हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत आहे, जे खेळाडूंसाठी शुभसंकेत आहे. Look Back 2020: वर्षभरात तब्बल ९० हत्याकांडांनी हादरली उपराजधानी; अनैतिक संबंधामुळे हत्याकांडात वाढ भविष्यातील स्पर्धा व टार्गेटबद्दल विचारले असता रितिका म्हणाली, भारतीय बॅडमिंटन संघटनेने अद्याप कॅलेंडर जाहीर केले नाही. कोरोनामुळे स्पर्धा केव्हा होईल, याबद्दल ठामपणे सांगू शकत नाही. पण आमची तयारी आहे. येत्या काळात स्पर्धा सुरू होतील, अशी आशा करायला हरकत नाही. १९ वर्षीय रितिकाला २०२१ मध्ये जास्तीतजास्त स्पर्धा जिंकून आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करायची आहे. दुहेरीत देशात नंबर वन बनण्यासोबतच जागतिक क्रमवारीत पहिल्या पन्नासमध्ये स्थान मिळवायचे आहे. त्यासाठी कोरोनाचे संकट लवकर जाणे आवश्यक आहे. रितिकाचे २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न असून, मुंबईकर सिमरनच्या मदतीने देशाला पदक मिळवून द्यायचे आहे. अजय दयाल व रॉबिन सायमन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारी रितिका व सिमरन या 'चॅम्पियन' जोडीने आतापर्यंत सबज्युनिअर, ज्युनिअर व सिनियर गटातील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक विजेतीपदे जिंकलेली आहेत. यात आयव्हरी कोस्ट, इजिप्त व मॉरिशसमधील चार अजिंक्यपदाचा मुख्यत्वे समावेश आहे. याशिवाय त्यांनी तीनवेळा राष्ट्रीय ज्युनिअर व सबज्युनिअर स्पर्धांमध्ये उपविजेतेपद व वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. उल्लेखनीय म्हणजे, रितिका व सिमरन सलग पाच वर्षांपासून राज्य स्पर्धांमध्ये 'चॅम्पियन' आहेत. हेही वाचा - दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा संभ्रम दूर करा; भाजप शिक्षक आघाडीचे निवेदन ' सरत्या वर्षात कुणीही कोरोनासारख्या भयंकर संकटाची अपेक्षा केली नव्हती. प्रत्येकाने या अनाहूत संकटाला धैर्याने तोंड दिले. झाले गेले सर्व विसरून आता नव्या उमेदीने मी कोर्टवर उतरून आपले स्वप्न साकार करणार आहे.' -रितिका ठक्कर,  आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38Qx3jx
Read More
निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळाची तयारी, मतभेद दूर करून कामाला लागण्याच्या सूचना

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत जुने मतभेद दूर करून एकजुटीने कामाला लागा. महापालिकेच्या ११५ जागा लढण्याची तयारी करण्याच्या सूचना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी (ता. ३१) पदाधिकाऱ्यांना केल्या. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा शहागंज येथील गांधीभवनात घेण्यात आला.

 

 

औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्यास काँग्रेसचा विरोध, बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

 

 

 

यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, माजी आमदार नामदेव पवार, एम. एम. शेख, ॲड. अक्रम खान, विलास औताडे, इब्राहिम पटेल, भाऊसाहेब जगताप, अरुण शिरसाठ यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री. थोरात यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करावे. नव्या व जुन्या पदाधिकाऱ्यांनी समन्वय राखावा, असे आवाहन केले.

 

धक्कादायक! सामूहिक बलात्कार पीडितेला ग्रामपंचायतीने गावातून केलं हद्दपार

 

प्रत्येकाच्या जाणून घेतल्या भावना

मेळाव्यापूर्वी श्री. थोरात यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. प्रत्येक पदाधिकाऱ्यासोबत त्यांनी एकांतात चर्चा केली. शहरात कॉंग्रेसची असलेली ताकद, महापालिका निवडणुकीत काय व्यूहरचना असावी, याविषयी मंथन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळाची तयारी, मतभेद दूर करून कामाला लागण्याच्या सूचना औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत जुने मतभेद दूर करून एकजुटीने कामाला लागा. महापालिकेच्या ११५ जागा लढण्याची तयारी करण्याच्या सूचना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी (ता. ३१) पदाधिकाऱ्यांना केल्या. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा शहागंज येथील गांधीभवनात घेण्यात आला.     औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्यास काँग्रेसचा विरोध, बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका       यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, माजी आमदार नामदेव पवार, एम. एम. शेख, ॲड. अक्रम खान, विलास औताडे, इब्राहिम पटेल, भाऊसाहेब जगताप, अरुण शिरसाठ यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री. थोरात यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करावे. नव्या व जुन्या पदाधिकाऱ्यांनी समन्वय राखावा, असे आवाहन केले.   धक्कादायक! सामूहिक बलात्कार पीडितेला ग्रामपंचायतीने गावातून केलं हद्दपार   प्रत्येकाच्या जाणून घेतल्या भावना मेळाव्यापूर्वी श्री. थोरात यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. प्रत्येक पदाधिकाऱ्यासोबत त्यांनी एकांतात चर्चा केली. शहरात कॉंग्रेसची असलेली ताकद, महापालिका निवडणुकीत काय व्यूहरचना असावी, याविषयी मंथन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3528sXM
Read More
नऊ महिन्यांच्या खंडानंतर ठसकेबाज लावणी आणि ढोलकीचा नाद घुमणार

पुणे - पूर्वी लावणीला चांगले दिवस नव्हते. आता चांगले दिवस आले, तर लोकांची ‘टेस्ट’ बदलली आहे. त्यामुळे पारंपरिक लावण्या कार्यक्रमातून कमी होऊ लागल्या आहेत. या लावण्या जिवंत राहण्यासाठी आम्ही कलाकार प्रयत्न करीत आहोतच; पण त्याला राजाश्रय मिळाला तर पुन्हा पारंपरिक लावणीला बहर येईल, अशी भावना लावणी कलावंतांनी व्यक्त केली.

कोरोनामुळे सांस्कृतिक क्षेत्र ठप्प झाले. त्याला लावणी देखील अपवाद नव्हती. आता नऊ महिन्यांच्या खंडानंतर पुण्यात ठसकेबाज लावणी आणि ढोलकीचा नाद घुमणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर लावणी कलावंत माया खुटेगावकर, संगीता लाखे आणि अर्चना जावळेकर यांनी ‘सकाळ’ला भेट दिली. कलावंतांचे कोरोना काळातील हाल, लावणीचे भवितव्य आणि सरकारची भूमिका यावरही त्यांनी भाष्य केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खुटेगावकर म्हणाल्या, ‘लॉकडाउन काळात आम्हा कलावंताचे खूप हाल झाले. या काळात सामाजिक संस्थांनी मदत केली. सरकारने मानधन द्यायला हवे होते. आता सर्व व्यवहार सुरू होऊ लागले आहेत. खुल्या वातावरणात लावणी सादर करण्यासाठीदेखील राज्य सरकारने परवानगी द्यायला हवी; अन्यथा आम्हा कलावंतांच्या रोजच्या गरजा देखील भागविता येणार नाहीत.’

आरोपी अमली पदार्थ जगतातील संघटित गुन्हेगारांना देतात आश्रय

लग्न किंवा विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने लावणीचे कार्यक्रम होत, ते बंद असल्याने व्यवसाय अडचणीत आल्याचे सांगताना जावळेकर म्हणाल्या, ‘लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र सादरीकरण होते. किमान आतातरी लावणीचे कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी, तरच आम्हाला पैसे मिळतील.’’

पुणे-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद; रस्त्यावर शुकशुकाट!

संगीता लाखे म्हणाल्या, ‘लावणीचे कार्यक्रम कुटुंबासाठी देखील झाले पाहिजेत. त्यासाठी खुल्या सादरीकरणावरील बंदी उठविली पाहिजे. लावणीला लोकांबरोबर सरकारकडून आश्रय मिळण्याची गरज आहे.’

पुण्यात टँकरच्या धडकेत महिला कंडक्टरने गमावला जीव, दोन मुलांसह पती जखमी

शनिवारी लावणीचा ठसका
तब्बल नऊ महिन्यांच्या खंडानंतर पुण्यात लावणीचा कार्यक्रम होणार आहे. ‘अहो नादच खुळा’ या कार्यक्रमाद्वारे त्याची सुरुवात होत आहे. येत्या शनिवारी (ता. २) दुपारी साडेबारा वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे लावणीचा कार्यक्रम होत आहे. त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद येथेही हे कार्यक्रम होणार असल्याचे खुटेगावकर यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नऊ महिन्यांच्या खंडानंतर ठसकेबाज लावणी आणि ढोलकीचा नाद घुमणार पुणे - पूर्वी लावणीला चांगले दिवस नव्हते. आता चांगले दिवस आले, तर लोकांची ‘टेस्ट’ बदलली आहे. त्यामुळे पारंपरिक लावण्या कार्यक्रमातून कमी होऊ लागल्या आहेत. या लावण्या जिवंत राहण्यासाठी आम्ही कलाकार प्रयत्न करीत आहोतच; पण त्याला राजाश्रय मिळाला तर पुन्हा पारंपरिक लावणीला बहर येईल, अशी भावना लावणी कलावंतांनी व्यक्त केली. कोरोनामुळे सांस्कृतिक क्षेत्र ठप्प झाले. त्याला लावणी देखील अपवाद नव्हती. आता नऊ महिन्यांच्या खंडानंतर पुण्यात ठसकेबाज लावणी आणि ढोलकीचा नाद घुमणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर लावणी कलावंत माया खुटेगावकर, संगीता लाखे आणि अर्चना जावळेकर यांनी ‘सकाळ’ला भेट दिली. कलावंतांचे कोरोना काळातील हाल, लावणीचे भवितव्य आणि सरकारची भूमिका यावरही त्यांनी भाष्य केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा खुटेगावकर म्हणाल्या, ‘लॉकडाउन काळात आम्हा कलावंताचे खूप हाल झाले. या काळात सामाजिक संस्थांनी मदत केली. सरकारने मानधन द्यायला हवे होते. आता सर्व व्यवहार सुरू होऊ लागले आहेत. खुल्या वातावरणात लावणी सादर करण्यासाठीदेखील राज्य सरकारने परवानगी द्यायला हवी; अन्यथा आम्हा कलावंतांच्या रोजच्या गरजा देखील भागविता येणार नाहीत.’ आरोपी अमली पदार्थ जगतातील संघटित गुन्हेगारांना देतात आश्रय लग्न किंवा विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने लावणीचे कार्यक्रम होत, ते बंद असल्याने व्यवसाय अडचणीत आल्याचे सांगताना जावळेकर म्हणाल्या, ‘लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र सादरीकरण होते. किमान आतातरी लावणीचे कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी, तरच आम्हाला पैसे मिळतील.’’ पुणे-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद; रस्त्यावर शुकशुकाट! संगीता लाखे म्हणाल्या, ‘लावणीचे कार्यक्रम कुटुंबासाठी देखील झाले पाहिजेत. त्यासाठी खुल्या सादरीकरणावरील बंदी उठविली पाहिजे. लावणीला लोकांबरोबर सरकारकडून आश्रय मिळण्याची गरज आहे.’ पुण्यात टँकरच्या धडकेत महिला कंडक्टरने गमावला जीव, दोन मुलांसह पती जखमी शनिवारी लावणीचा ठसका तब्बल नऊ महिन्यांच्या खंडानंतर पुण्यात लावणीचा कार्यक्रम होणार आहे. ‘अहो नादच खुळा’ या कार्यक्रमाद्वारे त्याची सुरुवात होत आहे. येत्या शनिवारी (ता. २) दुपारी साडेबारा वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे लावणीचा कार्यक्रम होत आहे. त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद येथेही हे कार्यक्रम होणार असल्याचे खुटेगावकर यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n5UEle
Read More
10वी फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ITI प्रवेशाची संधी, आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार 

मुंबई: राज्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज करता येईल. तर 5 जानेवारीला प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामार्फत आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा आयटीआय प्रवेशाला विद्यार्थ्यांकडून कमी प्रतिसाद मिळाला आहे. कोरोना आणि मराठा आरक्षणामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली आहे. दहावी फेरपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार संचालनालयाने आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांना 4 जानेवारीला सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रवेशाची गुणवत्ता यादी 5 जानेवारीला यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशाविषयी विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळविण्यात येईल, असे संचालनालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

प्रवेशाचे वेळापत्रक

ऑनलाईन प्रवेशअर्ज भरणे - 1 ते 4 जानेवारी 
गुणवत्ता यादी जाहीर - 5 जानेवारी, सायंकाळी 5 वाजता 
संस्थास्तरीय समुपदेशन फेरी - 2 जानेवारी, सायंकाळी 5 वाजता 
खाजगी संस्थास्तरावरील प्रवेश - 8 ते 15 जानेवारी

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

10th Students pass re examination opportunity apply ITI admission online today

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

10वी फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ITI प्रवेशाची संधी, आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार  मुंबई: राज्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज करता येईल. तर 5 जानेवारीला प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.  व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामार्फत आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा आयटीआय प्रवेशाला विद्यार्थ्यांकडून कमी प्रतिसाद मिळाला आहे. कोरोना आणि मराठा आरक्षणामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली आहे. दहावी फेरपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार संचालनालयाने आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांना 4 जानेवारीला सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रवेशाची गुणवत्ता यादी 5 जानेवारीला यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशाविषयी विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळविण्यात येईल, असे संचालनालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.  प्रवेशाचे वेळापत्रक ऑनलाईन प्रवेशअर्ज भरणे - 1 ते 4 जानेवारी  गुणवत्ता यादी जाहीर - 5 जानेवारी, सायंकाळी 5 वाजता  संस्थास्तरीय समुपदेशन फेरी - 2 जानेवारी, सायंकाळी 5 वाजता  खाजगी संस्थास्तरावरील प्रवेश - 8 ते 15 जानेवारी ------------------------------- (संपादन- पूजा विचारे) 10th Students pass re examination opportunity apply ITI admission online today News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mXOHXG
Read More
अभिनेते विक्रम गोखले घेणार आता तुमचा क्‍लास; कशाचा ते वाचा

पुणे - नाट्यगृह, सिनेमागृह सुरू होत आहेत. फिल्म इंडस्ट्री पुन्हा पूर्वपदावर येत आहे. या काळात तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचंय? एखाद्या कार्टूनला आवाज द्यायला, डबिंग करायला शिकायचंय? किंवा ऑडिओ बुकमधून, जाहिरातींमधून स्वतःच्या आवाजाची ओळख बनवायची आहे, तर तुम्हाला एक चांगली संधी आहे. यासाठी अभिनेते विक्रम गोखले तुमचा क्‍लास घेणार आहेत.

मुक्त विद्यालयातून अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, नावनोंदणीसाठी मुदत वाढवली

ए. के. स्टुडिओतर्फे ‘व्हॉइस ओव्हर आणि डबिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर मोफत कार्यशाळा रविवारी (ता. ३) सकाळी ११.३० ते १.३० या वेळेत सदाशिव पेठेतील भरतनाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा याच वेळी ऑनलाइन देखील आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कार्यशाळेत गोखले यांच्यासह अनेक ऑडिओ बुक्‍स आणि काव्य क्षेत्रातील नावाजलेले संदीप खरे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे ए. के. स्टुडिओचे संचालक केदार आठवले, जे गेली १५ वर्षे व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. विविध तंत्र आणि माहिती सप्रात्यक्षिक देणार आहेत. कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून ही कार्यशाळा घेतली जाणार आहे. कार्यशाळा सर्वांसाठी मोफत असून, प्रवेश मर्यादित आहे. मात्र, पूर्वनोंदणी आवश्‍यक आहे. त्यासाठी ९८२२८६७४४८ या क्रमांकावर सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत संपर्क साधावा.

राज्याच्या तिजोरीत पडली कोटींची भर; महसूलमध्ये नोंदवला नवा विक्रम!

 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अभिनेते विक्रम गोखले घेणार आता तुमचा क्‍लास; कशाचा ते वाचा पुणे - नाट्यगृह, सिनेमागृह सुरू होत आहेत. फिल्म इंडस्ट्री पुन्हा पूर्वपदावर येत आहे. या काळात तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचंय? एखाद्या कार्टूनला आवाज द्यायला, डबिंग करायला शिकायचंय? किंवा ऑडिओ बुकमधून, जाहिरातींमधून स्वतःच्या आवाजाची ओळख बनवायची आहे, तर तुम्हाला एक चांगली संधी आहे. यासाठी अभिनेते विक्रम गोखले तुमचा क्‍लास घेणार आहेत. मुक्त विद्यालयातून अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, नावनोंदणीसाठी मुदत वाढवली ए. के. स्टुडिओतर्फे ‘व्हॉइस ओव्हर आणि डबिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर मोफत कार्यशाळा रविवारी (ता. ३) सकाळी ११.३० ते १.३० या वेळेत सदाशिव पेठेतील भरतनाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा याच वेळी ऑनलाइन देखील आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कार्यशाळेत गोखले यांच्यासह अनेक ऑडिओ बुक्‍स आणि काव्य क्षेत्रातील नावाजलेले संदीप खरे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे ए. के. स्टुडिओचे संचालक केदार आठवले, जे गेली १५ वर्षे व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. विविध तंत्र आणि माहिती सप्रात्यक्षिक देणार आहेत. कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून ही कार्यशाळा घेतली जाणार आहे. कार्यशाळा सर्वांसाठी मोफत असून, प्रवेश मर्यादित आहे. मात्र, पूर्वनोंदणी आवश्‍यक आहे. त्यासाठी ९८२२८६७४४८ या क्रमांकावर सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत संपर्क साधावा. राज्याच्या तिजोरीत पडली कोटींची भर; महसूलमध्ये नोंदवला नवा विक्रम!   Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2X04tqq
Read More
Corona Update : औरंगाबादेत ६० जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४३९४३ कोरोनामुक्त

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता.३१) ६० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ६०४ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २०५ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ४५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६८ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार ९४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

 

 

 

औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्यास काँग्रेसचा विरोध, बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

 

शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : व्यंकटेश कॉलनी (१), रॉक्सी सिनेमा गृहाजवळ (१), संगीता कॉलनी (१), एन वन सिडको (३), एन सहा, सिंहगड कॉलनी (२), कांचनवाडी (१), एन सात सिडको (१), कैलास नगर (१), एन तीन सिडको (१), एन चार सिडको (२), भगवती कॉलनी (१), एमजीएम परिसर (१), बीड बायपास (१), एन नऊ, हडको पवन नगर (१), भावसिंगपुरा (२), मिश्रा कॉलनी (१), स्टेपिंग स्टोन शाळा परिसर (१),सूतगिरणी चौक (१), दिल्ली गेट (३), तोरण गड नगर (१), बन्सीलाल नगर (१), ग्लोरिया सिटी पडेगाव (१), जीडीसी हॉस्टेल परिसर (१), आकाशवाणी परिसर (१), शेंद्रा, एमआयडीसी (१), नक्षत्रवाडी (१), अन्य (१६)

 

धक्कादायक! सामूहिक बलात्कार पीडितेला ग्रामपंचायतीने गावातून केलं हद्दपार

 

ग्रामीण भागातील बाधित : बायपास रोड, सिल्लोड (१), वाळूज महानगर (१), वरूड बु. (१), अन्य (८)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटी रुग्णालयात रेणुका माता मंदिर परिसर, बीड बायपास येथील ८८ वर्षीय पुरूष, टीव्ही सेंटर रोड, गणेश कॉलनीतील ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात विमानतळ परिसरातील ६६ वर्षीय पुरूष, दर्गा रोड परिसरातील ८१ वर्षीय पुरूष व रेल्वे स्थानक परिसरातील जहागीरदार कॉलनीतील ७१ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोरोना मीटर
-------
बरे झालेले रुग्ण ः ४३९४३
उपचार घेणारे रुग्ण ः ४५६
एकूण मृत्यू ः १२०५
-------
आतापर्यंतचे बाधित ः ४५६०४
-------

 

Edited - Ganesh Pitekar

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Corona Update : औरंगाबादेत ६० जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४३९४३ कोरोनामुक्त औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता.३१) ६० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ६०४ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २०५ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ४५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६८ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार ९४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.       औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्यास काँग्रेसचा विरोध, बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका   शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : व्यंकटेश कॉलनी (१), रॉक्सी सिनेमा गृहाजवळ (१), संगीता कॉलनी (१), एन वन सिडको (३), एन सहा, सिंहगड कॉलनी (२), कांचनवाडी (१), एन सात सिडको (१), कैलास नगर (१), एन तीन सिडको (१), एन चार सिडको (२), भगवती कॉलनी (१), एमजीएम परिसर (१), बीड बायपास (१), एन नऊ, हडको पवन नगर (१), भावसिंगपुरा (२), मिश्रा कॉलनी (१), स्टेपिंग स्टोन शाळा परिसर (१),सूतगिरणी चौक (१), दिल्ली गेट (३), तोरण गड नगर (१), बन्सीलाल नगर (१), ग्लोरिया सिटी पडेगाव (१), जीडीसी हॉस्टेल परिसर (१), आकाशवाणी परिसर (१), शेंद्रा, एमआयडीसी (१), नक्षत्रवाडी (१), अन्य (१६)   धक्कादायक! सामूहिक बलात्कार पीडितेला ग्रामपंचायतीने गावातून केलं हद्दपार   ग्रामीण भागातील बाधित : बायपास रोड, सिल्लोड (१), वाळूज महानगर (१), वरूड बु. (१), अन्य (८) पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू घाटी रुग्णालयात रेणुका माता मंदिर परिसर, बीड बायपास येथील ८८ वर्षीय पुरूष, टीव्ही सेंटर रोड, गणेश कॉलनीतील ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात विमानतळ परिसरातील ६६ वर्षीय पुरूष, दर्गा रोड परिसरातील ८१ वर्षीय पुरूष व रेल्वे स्थानक परिसरातील जहागीरदार कॉलनीतील ७१ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना मीटर ------- बरे झालेले रुग्ण ः ४३९४३ उपचार घेणारे रुग्ण ः ४५६ एकूण मृत्यू ः १२०५ ------- आतापर्यंतचे बाधित ः ४५६०४ -------   Edited - Ganesh Pitekar News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/385NDwN
Read More
असले वर्ष नको रे बाबा, कोरोनातून बरे झालेल्यांची भावना

पिंपरी - 'कोरोना काय असतो, त्याच्यामुळे काय त्रास होतो, हे ज्याला कोरोना होऊन गेलाय, त्याला विचारा. पाय दुखतात. अंग दुखते. वेदना होतात. श्‍वास घ्यायला त्रास होतो. अन्नाला चव लागत नाही. रुग्णालयाच्या त्या खोलीत आपण एकटेच. तो एकटेपणा खायला उठत होता. सात दिवस कसे काढले, आमचे आम्हाला माहिती. एक मात्र बरे होते, स्मार्टफोनमुळे व्हिडिओ कॉल करून घरच्यांचे चेहरे बघायला मिळत होते. तेवढाच एक दिलासा. पण पुन्हा भेट होईल की, नाही या भीतीने झोपही लागत नव्हती. सर्व संपलेच, अशीच भावना होती,' हे शब्द आहेत कोरोनावर मात करून बरे झालेल्या रुग्णांचे. "नको रे बाबा असले वर्ष' अशीच त्यांची भावना होती. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या नऊ-दहा महिन्यांपासून शहरातील, गावांतील प्रत्येक घरांत; गल्लीत, सोसायटीत; चारचौघात गप्पा मारताना एकच शब्द ऐकायला मिळतोय. तो म्हणजे कोरोना. कोणाला शिंक आली किंवा सर्दी झालेली असल्याचे जाणवले तरी मनात शंका यायची. भीती वाटायची. आता त्याच्या संसर्गाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाली आहेत. नव्या वर्षात सोमवारपासून (ता. 4) काही प्रमाणात शाळा सुरू होत आहेत. सरत्या वर्षाला निरोप दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांशी संवाद साधला. 

आरोपी अमली पदार्थ जगतातील संघटित गुन्हेगारांना देतात आश्रय

भोसरीतील महिला म्हणाली, 'कोरोना काय असतो, ते मी अनुभवलंय. कोणा वैऱ्यालाही तो होऊ नये. पाय खूप दुखायचे. रडायला यायचं. कोणाचा फोन आला तरी नको रिसिव्ह करायला, असे वाटत होते.'' चऱ्होलीतील कामगार एकनाथ चव्हाण म्हणाले, 'सर्दी, खोकला अशी कोणतीही लक्षणे नव्हती. फक्त अंग दुखत होतं म्हणून डॉक्‍टरांनी टेस्ट करायला लावली आणि ती पॉझिटिव्ह आले. क्वारंटाइन सेंटरला आठ दिवस राहिलो. तिथे सर्व व्यवस्था होती. पण, कुटुंबापासून दूर राहावे लागले. नशीब माझ्यामुळे घरच्यांना झाला नाही.''

खासगी कंपनीत कामाला असलेला त्रिवेणीनगरमधील तरुण मनीष जाधव म्हणाला, 'कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर थोडे घाबरलो. पण, घरच्यांनी धीर दिला. अंग खूप दुखत होते. औषधे वेळेवर घेत गेलो. जेवणही चांगले मिळत होते. त्यामुळे बरा झालो. या घटनेला तीन महिने होताहेत. पुन्हा असला आजार होऊ, नये म्हणून अजूनही मास्क घालतो. सॅनिटायझरची बाटली सोबत असते. रिस्क नकोच.'' 

पुणे-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद; रस्त्यावर शुकशुकाट!

मोबाईलमुळे आधार वाटायचा 
मला दोन मुले आहेत. एक मुलगा, एक मुलगी. पती शिक्षक. मीही शिक्षिका. सर्व काळजी घेऊनही कोरोना झाला. कसा झाला कळलंच नाही. पण, खूप घाबरले. सात दिवस रुग्णालयात होते. कुणालाही भेटू दिले जात नव्हते. फक्त मोबाईल फोन जवळ होता. त्यावर व्हिडिओ कॉल करून मुलांशी बोलायचे. त्यांना आधार द्यायचे. पण, माझी पती मला आधार द्यायचे. अन्य वेळी खूप रडायला यायचे. एकटीच रडत बसायचे. तो प्रसंग म्हणजे नरकयातना होत्या. अशा स्थितीत फक्त मोबाईल हाच आधार होता. मन रमवण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला, अशी भावना खासगी शाळेत शिक्षिकेने सांगितले.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

असले वर्ष नको रे बाबा, कोरोनातून बरे झालेल्यांची भावना पिंपरी - 'कोरोना काय असतो, त्याच्यामुळे काय त्रास होतो, हे ज्याला कोरोना होऊन गेलाय, त्याला विचारा. पाय दुखतात. अंग दुखते. वेदना होतात. श्‍वास घ्यायला त्रास होतो. अन्नाला चव लागत नाही. रुग्णालयाच्या त्या खोलीत आपण एकटेच. तो एकटेपणा खायला उठत होता. सात दिवस कसे काढले, आमचे आम्हाला माहिती. एक मात्र बरे होते, स्मार्टफोनमुळे व्हिडिओ कॉल करून घरच्यांचे चेहरे बघायला मिळत होते. तेवढाच एक दिलासा. पण पुन्हा भेट होईल की, नाही या भीतीने झोपही लागत नव्हती. सर्व संपलेच, अशीच भावना होती,' हे शब्द आहेत कोरोनावर मात करून बरे झालेल्या रुग्णांचे. "नको रे बाबा असले वर्ष' अशीच त्यांची भावना होती.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गेल्या नऊ-दहा महिन्यांपासून शहरातील, गावांतील प्रत्येक घरांत; गल्लीत, सोसायटीत; चारचौघात गप्पा मारताना एकच शब्द ऐकायला मिळतोय. तो म्हणजे कोरोना. कोणाला शिंक आली किंवा सर्दी झालेली असल्याचे जाणवले तरी मनात शंका यायची. भीती वाटायची. आता त्याच्या संसर्गाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाली आहेत. नव्या वर्षात सोमवारपासून (ता. 4) काही प्रमाणात शाळा सुरू होत आहेत. सरत्या वर्षाला निरोप दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांशी संवाद साधला.  आरोपी अमली पदार्थ जगतातील संघटित गुन्हेगारांना देतात आश्रय भोसरीतील महिला म्हणाली, 'कोरोना काय असतो, ते मी अनुभवलंय. कोणा वैऱ्यालाही तो होऊ नये. पाय खूप दुखायचे. रडायला यायचं. कोणाचा फोन आला तरी नको रिसिव्ह करायला, असे वाटत होते.'' चऱ्होलीतील कामगार एकनाथ चव्हाण म्हणाले, 'सर्दी, खोकला अशी कोणतीही लक्षणे नव्हती. फक्त अंग दुखत होतं म्हणून डॉक्‍टरांनी टेस्ट करायला लावली आणि ती पॉझिटिव्ह आले. क्वारंटाइन सेंटरला आठ दिवस राहिलो. तिथे सर्व व्यवस्था होती. पण, कुटुंबापासून दूर राहावे लागले. नशीब माझ्यामुळे घरच्यांना झाला नाही.'' खासगी कंपनीत कामाला असलेला त्रिवेणीनगरमधील तरुण मनीष जाधव म्हणाला, 'कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर थोडे घाबरलो. पण, घरच्यांनी धीर दिला. अंग खूप दुखत होते. औषधे वेळेवर घेत गेलो. जेवणही चांगले मिळत होते. त्यामुळे बरा झालो. या घटनेला तीन महिने होताहेत. पुन्हा असला आजार होऊ, नये म्हणून अजूनही मास्क घालतो. सॅनिटायझरची बाटली सोबत असते. रिस्क नकोच.''  पुणे-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद; रस्त्यावर शुकशुकाट! मोबाईलमुळे आधार वाटायचा  मला दोन मुले आहेत. एक मुलगा, एक मुलगी. पती शिक्षक. मीही शिक्षिका. सर्व काळजी घेऊनही कोरोना झाला. कसा झाला कळलंच नाही. पण, खूप घाबरले. सात दिवस रुग्णालयात होते. कुणालाही भेटू दिले जात नव्हते. फक्त मोबाईल फोन जवळ होता. त्यावर व्हिडिओ कॉल करून मुलांशी बोलायचे. त्यांना आधार द्यायचे. पण, माझी पती मला आधार द्यायचे. अन्य वेळी खूप रडायला यायचे. एकटीच रडत बसायचे. तो प्रसंग म्हणजे नरकयातना होत्या. अशा स्थितीत फक्त मोबाईल हाच आधार होता. मन रमवण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला, अशी भावना खासगी शाळेत शिक्षिकेने सांगितले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38UmJa6
Read More
ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : चायनीज पुरणपोळी खाल्लीय का कधी? जाणून घ्या रेसिपी

अनेक नवीन देशविदेशी पदार्थ कसे तयार करायचे, हे सांगणारी मालिका या सदरात असेल. अनेक नावीन्यपूर्ण आणि फारसे माहीत नसलेले पदार्थ किंवा काही फ्युजन, ट्रेंडी पदार्थांची माहिती आणि रेसिपीज या सदरात वाचायला मिळतील. 

पुरणपोळी तसा अस्सल दख्खनी पदार्थ. दख्खन घाटावर प्रामुख्याने तयार होणारा; परंतु त्याच्या जवळपास जाणारे किंवा साधर्म्य असणारे असे काही पदार्थ जगात इतरत्रसुद्धा होतात. जसे पानिपताच्या लढाईत पकडून नेलेल्या आणि आता पाकिस्तानमध्ये असलेल्या मराठी सैनिकांच्या आजच्या पिढीतले लोक अजूनही पुरणपोळीसारखा पदार्थ त्यांच्या लग्नसमारंभात करतात. मध्ये इतकी वर्षे सरली, भौगोलिक परिस्थितीमुळे स्वरूपात बदल झाला; पण पुरणपोळी आजही त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तसाच अजून एक पदार्थ आशियामधल्या अनेक देशांत तयार होतो. जिथेजिथे चायनीज वसाहती तयार झाल्या तिथे त्यांच्यासोबत त्यांचे खास पदार्थही प्रचलित झाले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चायनीज सणांना तयार करण्यात येणारे मूनकेक फार प्रसिद्ध आहेत. सणांच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छांसोबत हे मूनकेक द्यायची पद्धत आहे. त्यातही एका मूनकेकने माझे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे होपीआ डाईस. हे होपीआ म्हणजे चौकोनी आकाराची पुरणपोळी. वरचे आवरण साधारण लाडूसारखे भुसभुशीत आणि आत मऊ मुगाचे पुरण. त्यात पांडान म्हणून एक सुगंधित पान मिळते. त्याचा गंध साधारण नारळ आणि व्हॅनिला एकत्र केल्यावर यावा तसा असतो. तर या मुगाच्या पुरणात पांडानचा इसेन्स आणि खोबर असते. तोंडात टाकताक्षणी विरघळणारी ही चायनीज पुरणपोळी थायलंड, फिलिपाइन्स, मलेशिया अशा अनेक आशियाई देशांत लोकल कॉफी शॉपमध्ये तुम्हाला मिळेल. मला हा पदार्थ आवडतो; कारण लाडूसारखाच टिकाऊ आहे. सोबत आकार चौकोनी असल्याने प्रवासात न्यायलासुद्धा छान आहे. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थातून तुम्हालाही ही चायनीज पुरणपोळी बनवता येईल. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घटक - १ कप मूग डाळ, १/२ कप कंडेन्स्ड मिल्क, ४ टेबलस्पून साखर, १/२ कप कोकोनट पावडर, १ टेबलस्पून बटर, १ टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स, १ टेबलस्पून कोकोनट इसेन्स, ४ थेंब पिवळा रंग. वर असलेल्या  पारीकरता : एक-दीड कप  मैदा, १ टेबलस्पून बेकिंग पावडर, पाव टेबलस्पून खायचा सोडा, अर्धा कप तूप/बटर, १ टेबलस्पून तेल, ४ टेबलस्पून पिठीसाखर, भिजवण्यासाठी पाणी.

कृती - मूग डाळ कुकरमध्ये अगदी कमी पाण्यात शिजवून घ्या. शिजवलेली मूग डाळ चाळणीवर उपसून थंड होऊ द्या. डाळ मिक्सरवर वाटून घ्या आणि शिजवण्यासाठी जड बुडाच्या पातेल्यात ठेवा. त्यात कंडेन्स्ड मिल्क, साखर, कोकोनट पावडर घालून नीट मिक्स करा आणि पुरण घट्ट होईपर्यंत शिजवा. त्यात बटर, इसेन्स घालून मिक्स करा आणि थंड होऊ द्या.

वरील पारीकरता दिलेले सर्व कोरडे जिन्नस एकत्र करा आणि गरजेपुरते पाणी घेऊन घट्ट कणिक मळून घ्या. हे कणिक किमान २ तास ओल्या कापडाखाली झाकून ठेवा. दोन तासांनंतर कणिक पुन्हा नीट मळून घ्या. पुरणाचा लिंबाएवढा गोळा घ्या आणि त्याच्या अर्धा पारीचा गोळा घ्या. पुरणपोळीमध्ये जसे पुरण भरतो, त्याप्रमाणे पुरण भरून घ्या आणि त्याला चौकोनी आकार द्या. असे सर्व तयार करून झाले, की तव्यावर मंद आचेवर सर्व बाजूने भाजून घ्या.
(लेखिका ‘खादाड खाऊ’ या ग्रुपच्या संस्थापक आहेत.)

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : चायनीज पुरणपोळी खाल्लीय का कधी? जाणून घ्या रेसिपी अनेक नवीन देशविदेशी पदार्थ कसे तयार करायचे, हे सांगणारी मालिका या सदरात असेल. अनेक नावीन्यपूर्ण आणि फारसे माहीत नसलेले पदार्थ किंवा काही फ्युजन, ट्रेंडी पदार्थांची माहिती आणि रेसिपीज या सदरात वाचायला मिळतील.  पुरणपोळी तसा अस्सल दख्खनी पदार्थ. दख्खन घाटावर प्रामुख्याने तयार होणारा; परंतु त्याच्या जवळपास जाणारे किंवा साधर्म्य असणारे असे काही पदार्थ जगात इतरत्रसुद्धा होतात. जसे पानिपताच्या लढाईत पकडून नेलेल्या आणि आता पाकिस्तानमध्ये असलेल्या मराठी सैनिकांच्या आजच्या पिढीतले लोक अजूनही पुरणपोळीसारखा पदार्थ त्यांच्या लग्नसमारंभात करतात. मध्ये इतकी वर्षे सरली, भौगोलिक परिस्थितीमुळे स्वरूपात बदल झाला; पण पुरणपोळी आजही त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तसाच अजून एक पदार्थ आशियामधल्या अनेक देशांत तयार होतो. जिथेजिथे चायनीज वसाहती तयार झाल्या तिथे त्यांच्यासोबत त्यांचे खास पदार्थही प्रचलित झाले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चायनीज सणांना तयार करण्यात येणारे मूनकेक फार प्रसिद्ध आहेत. सणांच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छांसोबत हे मूनकेक द्यायची पद्धत आहे. त्यातही एका मूनकेकने माझे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे होपीआ डाईस. हे होपीआ म्हणजे चौकोनी आकाराची पुरणपोळी. वरचे आवरण साधारण लाडूसारखे भुसभुशीत आणि आत मऊ मुगाचे पुरण. त्यात पांडान म्हणून एक सुगंधित पान मिळते. त्याचा गंध साधारण नारळ आणि व्हॅनिला एकत्र केल्यावर यावा तसा असतो. तर या मुगाच्या पुरणात पांडानचा इसेन्स आणि खोबर असते. तोंडात टाकताक्षणी विरघळणारी ही चायनीज पुरणपोळी थायलंड, फिलिपाइन्स, मलेशिया अशा अनेक आशियाई देशांत लोकल कॉफी शॉपमध्ये तुम्हाला मिळेल. मला हा पदार्थ आवडतो; कारण लाडूसारखाच टिकाऊ आहे. सोबत आकार चौकोनी असल्याने प्रवासात न्यायलासुद्धा छान आहे. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थातून तुम्हालाही ही चायनीज पुरणपोळी बनवता येईल.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा घटक - १ कप मूग डाळ, १/२ कप कंडेन्स्ड मिल्क, ४ टेबलस्पून साखर, १/२ कप कोकोनट पावडर, १ टेबलस्पून बटर, १ टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स, १ टेबलस्पून कोकोनट इसेन्स, ४ थेंब पिवळा रंग. वर असलेल्या  पारीकरता : एक-दीड कप  मैदा, १ टेबलस्पून बेकिंग पावडर, पाव टेबलस्पून खायचा सोडा, अर्धा कप तूप/बटर, १ टेबलस्पून तेल, ४ टेबलस्पून पिठीसाखर, भिजवण्यासाठी पाणी. कृती - मूग डाळ कुकरमध्ये अगदी कमी पाण्यात शिजवून घ्या. शिजवलेली मूग डाळ चाळणीवर उपसून थंड होऊ द्या. डाळ मिक्सरवर वाटून घ्या आणि शिजवण्यासाठी जड बुडाच्या पातेल्यात ठेवा. त्यात कंडेन्स्ड मिल्क, साखर, कोकोनट पावडर घालून नीट मिक्स करा आणि पुरण घट्ट होईपर्यंत शिजवा. त्यात बटर, इसेन्स घालून मिक्स करा आणि थंड होऊ द्या. वरील पारीकरता दिलेले सर्व कोरडे जिन्नस एकत्र करा आणि गरजेपुरते पाणी घेऊन घट्ट कणिक मळून घ्या. हे कणिक किमान २ तास ओल्या कापडाखाली झाकून ठेवा. दोन तासांनंतर कणिक पुन्हा नीट मळून घ्या. पुरणाचा लिंबाएवढा गोळा घ्या आणि त्याच्या अर्धा पारीचा गोळा घ्या. पुरणपोळीमध्ये जसे पुरण भरतो, त्याप्रमाणे पुरण भरून घ्या आणि त्याला चौकोनी आकार द्या. असे सर्व तयार करून झाले, की तव्यावर मंद आचेवर सर्व बाजूने भाजून घ्या. (लेखिका ‘खादाड खाऊ’ या ग्रुपच्या संस्थापक आहेत.) Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37ZVmMK
Read More
पश्‍चिमेस गुरू-शनीच्या शेजारी बुध

गेल्या महिन्याच्या अखेरीस गुरू व शनीची महायुती झाली. युतीनंतर हे ग्रह एकमेकांपासून दूर होताना दिसतील. तसेच ते सूर्याकडे सरकत असल्याने लवकर लवकर मावळतील. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर बुध पश्‍चिम क्षितिजावर दिसू लागेल. तो सूर्यापासून दूर होत असल्याने क्षितिजावर उंच चढताना दिसेल. 

जानेवारी १० च्या सुमारास गुरू शनी या ग्रहाजवळच बुध पोहचेल व या तिघांचा छानसा त्रिकोण दिसू लागेल. यावेळी सर्वांत वरचा व तेजस्वी गुरू असेल. गुरूच्या खाली त्याच्या अकरापट मंद तेजाचा पिवळसर शनी असेल. तर शनीच्या डाव्या हातास बुध दिसेल. पुढील दोन दिवसात बुध या ग्रहांना मागे टाकत क्षितिजावर उंच चढताना दिसेल. शनी झपाट्याने सूर्याकडे सरकत २४ जानेवारी रोजी सूर्यामागे जाईल तर त्यापाठोपाठ गुरूची सूर्या बरोबर युती २९ तारखेला होईल. बुध मात्र क्षितिजावर उंच चढत २४ तारखेला सूर्यापासून दूरात दूर अशा स्थानावर पोचे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ग्रह
बुध : गेल्या महिन्याच्या अखेरीस बुधाची सूर्याबरोबर युती झाली होती. युतीनंतर बुध पश्‍चिम क्षितिजावर दाखल झाला आहे. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दक्षिण पश्‍चिम क्षितिजावर गुरू शनीच्या खालच्या बाजूस बुध दिसू लागेल. बुध क्षितिजावर उंच चढत गुरू शनीच्या परिसरात पोहचत आहे. या तिन्ही ग्रहांचा छानसा त्रिकोण १० जानेवारी रोजी पाहता येईल. तिन्ही ग्रहांमध्ये गुरू सर्वात तेजस्वी दिसत असून त्यापेक्षा अडीचपट मंद तेजाचा बुध असेल. यानंतर बुध गुरू शनीला मागे टाकून क्षितिजावर उंच चढताना दिसेल. तो सूर्यापासून दूरात दूर अशा १९ अंशांना २४ जानेवारी रोजी पोहचेल. यावेळी तो सूर्यास्तानंतर सुमारे दीड तासाने मावळताना दिसेल. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शुक्र : पहाटे दक्षिण पूर्व क्षितिजावर तेजस्वी शुक्र दिसत आहे. या महिन्याच्या सुरूवातीस तो साडेपाचच्या सुमारास उगवत असून सूर्याकडे सरकत असल्याने उशिरा उगवत जाऊन महिना अखेरीस सूर्योदयापूर्वी पाऊण तास उगवताना दिसेल. महिन्याच्या प्रारंभी शुक्र वृश्‍चिकेच्या तांबूस अशा ज्येष्ठा ताऱ्याजवळ असेल. शुक्राचे ९६ टक्के प्रकाशित बिंब उणे ३.९ तेजस्वितेने चमकताना दिसेल. 

मंगळ : अंधार पडताच डोक्‍यावर व किंचित दक्षिणेकडे नारिंगी रंगाच्या मंगळाचा ठिपका दिसू लागेल. महिन्याच्या प्रारंभी रात्री पावणेदोन वाजता मावळणारा मंगळ महिना अखेरीस बाराच्या सुमारास मावळताना दिसेल. मंगळ मीन राशीत असून पूर्वेकडे सरकत मेषेत प्रवेश करताना दिसेल. मंगळाचे ८९ टक्के प्रकाशित बिंब ९ विकलांचे व ०.१ तेजस्वितेचे असेल. मंगळाजवळ युरेनसचा निळसर ठिपका १८ ते २२ तारखेला पाहण्याचा प्रयत्न करावा. चंद्रकोरी जवळ मंगळ २०-२१ जानेवारी रोजी दिसेल. 

गुरू-शनी : गेल्या महिन्यात संध्याकाळी पश्‍चिम क्षितिजावर चमकणारे गुरू व शनी या महिन्यात सूर्याकडे सरकत असल्याने फारच थोडा वेळ दिसतील. महिन्याच्या प्रारंभी पावणेआठ वाजता मावळणारा गुरू महिना अखेरीस संधी प्रकाशात दिसेनासा होईल. त्याची सूर्याबरोबर युती २९ तारखेला होईल. गुरू शेजारचा शनी वेगाने सूर्याकडे सरकत असल्याने तो गुरू अगोदरच दिसेनासा होईल. तो सूर्यामागे २४ तारखेला जात आहे. दोन्ही ग्रहांना पहावयाचे असल्यास जेथून दक्षिण पश्‍चिम क्षितिज पूर्ण खालपर्यंत दिसेल तेथून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पहावे. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दुर्बिणीचा वापर करून या दोन ग्रहांजवळच्या बुधाला देखील पाहता येईल. 

युरेनस - नेपच्यून : संध्याकाळी मेष राशीत युरेनस दिसेल. या महिन्यात तो मंगळ ग्रहाजवळ असल्याने सहज दिसू शकेल. जानेवारी १८ ते २२ दरम्यान युरेनस मंगळाच्या जवळ अवघ्या २ अंशावर दिसेल. मंगळ नारिंगी रंगाचा तर युरेनस निळसर रंगाचा असल्याने सहज ओळखता येईल. नेपच्यून कुंभ राशीतील फाय ताऱ्याजवळ दिसेल. त्याची तेजस्विता ७.८ आहे. 
 
उल्कावर्षाव : क्वाड्रान्टिडसचा उल्कावर्षाव ३ जानेवारी रोजी दिसतो. भूतप तारका समूहातील बीटा ताऱ्याकडून उल्का फेकल्या गेल्याचे दिसते. या वर्षी आकाशात चंद्र असल्याने फारशा उल्का दिसणार नाहीत. 

चंद्र - सूर्य : मार्गशीर्ष अमावस्या १३ जानेवारी रोजी तर पौष पौर्णिमा २८ जानेवारी रोजी होईल. चंद्र पृथ्वीजवळ (३,६७,३९० कि.मी.) जानेवारी ९ रोजी तर पृथ्वीपासून दूर (४,०४,३६०) जानेवारी २१ रोजी पोचेल. 

पृथ्वी सूर्याभोवतालच्या कक्षेतील सूर्याजवळच्या स्थानावर २ जानेवारी रोजी पोहचेल. या स्थानास ‘उपसूर्य’ किंवा ‘पेरिहेलियन’ म्हणतात. या दिवशी पृथ्वी नेहमीपेक्षा ३ टक्‍क्‍याने जवळ येते. म्हणजेच आपल्यापासून सूर्य १,४७,०९३,६०२ कि.मी. अंतरावर असतो. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पश्‍चिमेस गुरू-शनीच्या शेजारी बुध गेल्या महिन्याच्या अखेरीस गुरू व शनीची महायुती झाली. युतीनंतर हे ग्रह एकमेकांपासून दूर होताना दिसतील. तसेच ते सूर्याकडे सरकत असल्याने लवकर लवकर मावळतील. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर बुध पश्‍चिम क्षितिजावर दिसू लागेल. तो सूर्यापासून दूर होत असल्याने क्षितिजावर उंच चढताना दिसेल.  जानेवारी १० च्या सुमारास गुरू शनी या ग्रहाजवळच बुध पोहचेल व या तिघांचा छानसा त्रिकोण दिसू लागेल. यावेळी सर्वांत वरचा व तेजस्वी गुरू असेल. गुरूच्या खाली त्याच्या अकरापट मंद तेजाचा पिवळसर शनी असेल. तर शनीच्या डाव्या हातास बुध दिसेल. पुढील दोन दिवसात बुध या ग्रहांना मागे टाकत क्षितिजावर उंच चढताना दिसेल. शनी झपाट्याने सूर्याकडे सरकत २४ जानेवारी रोजी सूर्यामागे जाईल तर त्यापाठोपाठ गुरूची सूर्या बरोबर युती २९ तारखेला होईल. बुध मात्र क्षितिजावर उंच चढत २४ तारखेला सूर्यापासून दूरात दूर अशा स्थानावर पोचे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ग्रह बुध : गेल्या महिन्याच्या अखेरीस बुधाची सूर्याबरोबर युती झाली होती. युतीनंतर बुध पश्‍चिम क्षितिजावर दाखल झाला आहे. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दक्षिण पश्‍चिम क्षितिजावर गुरू शनीच्या खालच्या बाजूस बुध दिसू लागेल. बुध क्षितिजावर उंच चढत गुरू शनीच्या परिसरात पोहचत आहे. या तिन्ही ग्रहांचा छानसा त्रिकोण १० जानेवारी रोजी पाहता येईल. तिन्ही ग्रहांमध्ये गुरू सर्वात तेजस्वी दिसत असून त्यापेक्षा अडीचपट मंद तेजाचा बुध असेल. यानंतर बुध गुरू शनीला मागे टाकून क्षितिजावर उंच चढताना दिसेल. तो सूर्यापासून दूरात दूर अशा १९ अंशांना २४ जानेवारी रोजी पोहचेल. यावेळी तो सूर्यास्तानंतर सुमारे दीड तासाने मावळताना दिसेल.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शुक्र : पहाटे दक्षिण पूर्व क्षितिजावर तेजस्वी शुक्र दिसत आहे. या महिन्याच्या सुरूवातीस तो साडेपाचच्या सुमारास उगवत असून सूर्याकडे सरकत असल्याने उशिरा उगवत जाऊन महिना अखेरीस सूर्योदयापूर्वी पाऊण तास उगवताना दिसेल. महिन्याच्या प्रारंभी शुक्र वृश्‍चिकेच्या तांबूस अशा ज्येष्ठा ताऱ्याजवळ असेल. शुक्राचे ९६ टक्के प्रकाशित बिंब उणे ३.९ तेजस्वितेने चमकताना दिसेल.  मंगळ : अंधार पडताच डोक्‍यावर व किंचित दक्षिणेकडे नारिंगी रंगाच्या मंगळाचा ठिपका दिसू लागेल. महिन्याच्या प्रारंभी रात्री पावणेदोन वाजता मावळणारा मंगळ महिना अखेरीस बाराच्या सुमारास मावळताना दिसेल. मंगळ मीन राशीत असून पूर्वेकडे सरकत मेषेत प्रवेश करताना दिसेल. मंगळाचे ८९ टक्के प्रकाशित बिंब ९ विकलांचे व ०.१ तेजस्वितेचे असेल. मंगळाजवळ युरेनसचा निळसर ठिपका १८ ते २२ तारखेला पाहण्याचा प्रयत्न करावा. चंद्रकोरी जवळ मंगळ २०-२१ जानेवारी रोजी दिसेल.  गुरू-शनी : गेल्या महिन्यात संध्याकाळी पश्‍चिम क्षितिजावर चमकणारे गुरू व शनी या महिन्यात सूर्याकडे सरकत असल्याने फारच थोडा वेळ दिसतील. महिन्याच्या प्रारंभी पावणेआठ वाजता मावळणारा गुरू महिना अखेरीस संधी प्रकाशात दिसेनासा होईल. त्याची सूर्याबरोबर युती २९ तारखेला होईल. गुरू शेजारचा शनी वेगाने सूर्याकडे सरकत असल्याने तो गुरू अगोदरच दिसेनासा होईल. तो सूर्यामागे २४ तारखेला जात आहे. दोन्ही ग्रहांना पहावयाचे असल्यास जेथून दक्षिण पश्‍चिम क्षितिज पूर्ण खालपर्यंत दिसेल तेथून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पहावे. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दुर्बिणीचा वापर करून या दोन ग्रहांजवळच्या बुधाला देखील पाहता येईल.  युरेनस - नेपच्यून : संध्याकाळी मेष राशीत युरेनस दिसेल. या महिन्यात तो मंगळ ग्रहाजवळ असल्याने सहज दिसू शकेल. जानेवारी १८ ते २२ दरम्यान युरेनस मंगळाच्या जवळ अवघ्या २ अंशावर दिसेल. मंगळ नारिंगी रंगाचा तर युरेनस निळसर रंगाचा असल्याने सहज ओळखता येईल. नेपच्यून कुंभ राशीतील फाय ताऱ्याजवळ दिसेल. त्याची तेजस्विता ७.८ आहे.    उल्कावर्षाव : क्वाड्रान्टिडसचा उल्कावर्षाव ३ जानेवारी रोजी दिसतो. भूतप तारका समूहातील बीटा ताऱ्याकडून उल्का फेकल्या गेल्याचे दिसते. या वर्षी आकाशात चंद्र असल्याने फारशा उल्का दिसणार नाहीत.  चंद्र - सूर्य : मार्गशीर्ष अमावस्या १३ जानेवारी रोजी तर पौष पौर्णिमा २८ जानेवारी रोजी होईल. चंद्र पृथ्वीजवळ (३,६७,३९० कि.मी.) जानेवारी ९ रोजी तर पृथ्वीपासून दूर (४,०४,३६०) जानेवारी २१ रोजी पोचेल.  पृथ्वी सूर्याभोवतालच्या कक्षेतील सूर्याजवळच्या स्थानावर २ जानेवारी रोजी पोहचेल. या स्थानास ‘उपसूर्य’ किंवा ‘पेरिहेलियन’ म्हणतात. या दिवशी पृथ्वी नेहमीपेक्षा ३ टक्‍क्‍याने जवळ येते. म्हणजेच आपल्यापासून सूर्य १,४७,०९३,६०२ कि.मी. अंतरावर असतो.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38NIXe5
Read More

Wednesday, December 30, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 31 डिसेंबर

पंचांग -
गुरुवार : मार्गशीर्ष कृष्ण १, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ७.०७ सूर्यास्त ६.०७, चंद्रोदय सायंकाळी ७.१८, चंद्रास्त सकाळी ७.४२, गुरुपुष्यामृत (सायंकाळी ७.४९ नंतर सूर्योदयापर्यंत), भारतीय सौर पौष १० शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९७६ - होळकर दरबारची वेदशास्त्रसंपन्न ही पदवी मिळविणारे आणि कीर्तनातील प्रावीण्याबद्दल कीर्तन वाचस्पती मुरलीधरबुवा निजामपूरकर यांच्याकडून ‘कीर्तनेंदु’ पदवी मिळविणारे, श्रीराम मंदिर, तुळशीबाग पुणे चे माजी विश्‍वस्त श्री. तात्यासाहेब तुळशीबागवाले यांचे निधन.
१९५१ - शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेल्या ‘ज्ञानप्रकाश’ या दैनिकाचा शेवटचा अंक प्रकाशित.
१९९७ - मराठी संगीत रंगभूमी गाजविलेले नामवंत गायक-अभिनेते स्वरराज छोटा गंधर्व यांचे निधन. त्यांचे मूळ नाव सौदागर नागनाथ गोरे. मानापमान, सौभद्र, मृच्छकटिक, विद्याहरण, संशयकल्लोळ या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. 
१९९८ - रंगभूमीवरील मानाचे ‘महिंद्र नटराज’ मानचिन्ह ज्येष्ठ गायक अभिनेते भालचंद्र पेंढारकर व प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर.
१९९८ - वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांची जे.आर.डी.टाटा पुरस्कारासाठी निवड.

दिनमान -
मेष : उत्साह व उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
कर्क : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
सिंह : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
कन्या : प्रॉपर्टीच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. सांस्कृतिक कार्यात सहभागाची संधी मिळेल.
तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींना गुरूकृपा लाभेल.
वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. जबाबदारी वाढेल. हितशत्रुंवर मात कराल.
धनु : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मकर : नवीन स्नेहसंबंध जुळतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. संततिसौख्य लाभेल.
मीन : प्रॉपर्टी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. प्रवासाचे योग येतील.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 31 डिसेंबर पंचांग - गुरुवार : मार्गशीर्ष कृष्ण १, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ७.०७ सूर्यास्त ६.०७, चंद्रोदय सायंकाळी ७.१८, चंद्रास्त सकाळी ७.४२, गुरुपुष्यामृत (सायंकाळी ७.४९ नंतर सूर्योदयापर्यंत), भारतीय सौर पौष १० शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९७६ - होळकर दरबारची वेदशास्त्रसंपन्न ही पदवी मिळविणारे आणि कीर्तनातील प्रावीण्याबद्दल कीर्तन वाचस्पती मुरलीधरबुवा निजामपूरकर यांच्याकडून ‘कीर्तनेंदु’ पदवी मिळविणारे, श्रीराम मंदिर, तुळशीबाग पुणे चे माजी विश्‍वस्त श्री. तात्यासाहेब तुळशीबागवाले यांचे निधन. १९५१ - शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेल्या ‘ज्ञानप्रकाश’ या दैनिकाचा शेवटचा अंक प्रकाशित. १९९७ - मराठी संगीत रंगभूमी गाजविलेले नामवंत गायक-अभिनेते स्वरराज छोटा गंधर्व यांचे निधन. त्यांचे मूळ नाव सौदागर नागनाथ गोरे. मानापमान, सौभद्र, मृच्छकटिक, विद्याहरण, संशयकल्लोळ या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.  १९९८ - रंगभूमीवरील मानाचे ‘महिंद्र नटराज’ मानचिन्ह ज्येष्ठ गायक अभिनेते भालचंद्र पेंढारकर व प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर. १९९८ - वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांची जे.आर.डी.टाटा पुरस्कारासाठी निवड. दिनमान - मेष : उत्साह व उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. नोकरीत उत्तम स्थिती राहील. वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. मिथुन : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. कर्क : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सिंह : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. कन्या : प्रॉपर्टीच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. सांस्कृतिक कार्यात सहभागाची संधी मिळेल. तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींना गुरूकृपा लाभेल. वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. जबाबदारी वाढेल. हितशत्रुंवर मात कराल. धनु : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मकर : नवीन स्नेहसंबंध जुळतील. वैवाहिक सौख्य लाभेल. कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. संततिसौख्य लाभेल. मीन : प्रॉपर्टी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. प्रवासाचे योग येतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hte9TR
Read More
सावंतवाडीला निधी कमी पडू देणार नाही ः चव्हाण

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - चांदा ते बांदासारख्या महत्वाकांक्षी योजनेला ठाकरे सरकारने तिलांजली दिली, हे कोकणासाठी दुर्दैव आहे; मात्र हे शहर आपले आहे. सत्ता कोणाची आहे हे नंतर. या शहराच्या विकासासाठी लागणारे कोट्यवधी रुपये आपण कसे आणू शकतो? यासाठी सांघिक प्रयत्न करुया, नगराध्यक्ष संजू परब यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे रहा. विकासाला लागणारा निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही भाजप नेते माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. 

पालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष परब, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, विशाल परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, गटनेते राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, ऍड. परिमल नाईक, नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, उत्कर्षा सासोलकर, उपसभापती शितल राऊळ, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, आंबोली मंडल अध्यक्ष संदीप गावडे, माजी सैनिक संघटना अध्यक्ष तातोबा गवस आदी उपस्थित होते. 

चव्हाण पुढे म्हणाले, ""कोरोनाचा कालावधी असतानाही अडचणीच्या काळात नगराध्यक्ष परब यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. हे शहर माझे आहे व ते मला चांगल करायचे आहे, या मानसिकतेतून त्यांनी काम केले. आपल्याजवळ असलेल्या उपलब्ध निधीतून त्यांनी शहर विकासाचा धडाका लावला. सावंतवाडी हे सुशिक्षित लोकांचे शहर आहे. येथील नागरिकांना शहराच्या विकासाच्या आपणा सर्वांकडून अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी सांधिक प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. श्री. परब व त्यांचे सहकारी ते नक्कीच करतील.'' 
ते पुढे म्हणाले, ""फडणवीस सरकारच्या काळामध्ये आमदार दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदासारखी महत्त्वाकांक्षी योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला; मात्र ठाकरे सरकारने योजना बंद करून एक प्रकारे सिंधुदुर्गबरोबरच कोकणावर अन्याय केला.

या ठिकाणी असलेल्या अंतर्गत राजकारणामुळे याआधीच्या नगराध्यक्षांनी आलेल्या पैशांचा विनियोग केला नाही; मात्र पर्यटन शहर म्हणून सावंतवाडीची ओळख आहे. त्याला चालना देण्यासाठी मागील एका वर्षात नगराध्यक्ष परब यांनी काम केले. भूमिगत वीज वाहिन्यांसाठी 11 कोटी रुपये याठिकाणी देण्यात आले. भाजी मंडईसाठी 5 कोटी रुपये दिले होते; मात्र हे सर्व पैसे खर्च होऊ न शकल्यामुळे परत गेले. त्यामुळे काम करण्याची मानसिकता असली पाहिजे तरच ते काम होऊ शकते आणि ही मानसिकता परब यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिली आहे.'' 

श्री. तेली म्हणाले, ""वर्षपूर्तीनिमित्त नगराध्यक्ष परब यांनी आज केलेल्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने शहराला पुढे मिळाले आहेत. नगराध्यक्ष म्हणून अवघा काही कालावधी परब यांना मिळाला आहे. या काळात एका वर्षातच त्यांनी विकासकामांचा सपाटा लावला; मात्र येणारा काळातही भाजपच्या हाती सत्ता द्या आणि शहराचा विकास पहा.'' 

प्रास्ताविकात परब यांनी मागच्या तीन वर्षांमध्ये ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांनी अपूर्ण ठेवलेली कामे पूर्णत्वास नेण्याचे काम आपण केले आहे. याठिकाणी सत्ता कोणाची असो; मात्र निधी कसा आणायचा? हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे उरलेल्या कारण तिथेही शहराचा विकास आणि शहराचा ध्यास घेऊनच आपण काम करणार आहे. 

मुख्याधिकाऱ्यांनी राजकारणात पडू नये 
पालिकेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणे गरजेचे होते. त्यांनी तेथील राजकारणात पडायचे नव्हते. लवकरच सत्ता बदलानंतर काय होईल? हे सांगता येत नाही. त्यामुळे सहकार्याची भूमिका दाखवा, असा टोला तेली यांनी मुख्याधिकारी यांचे नाव न घेता लगावला. 

शिव पुतळ्याच्या प्रतिकृतीचे अनावरण 
येथील शिव उद्यानात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा असेल? त्याची प्रतिकृती आज या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना दाखवण्यात आली. आमदार चव्हाण यांच्या हस्ते प्रस्तावित शिवपुतळा सर्वांसमोर दाखवण्यात आला. यावेळी इतरांचीही उपस्थिती होती. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सावंतवाडीला निधी कमी पडू देणार नाही ः चव्हाण सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - चांदा ते बांदासारख्या महत्वाकांक्षी योजनेला ठाकरे सरकारने तिलांजली दिली, हे कोकणासाठी दुर्दैव आहे; मात्र हे शहर आपले आहे. सत्ता कोणाची आहे हे नंतर. या शहराच्या विकासासाठी लागणारे कोट्यवधी रुपये आपण कसे आणू शकतो? यासाठी सांघिक प्रयत्न करुया, नगराध्यक्ष संजू परब यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे रहा. विकासाला लागणारा निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही भाजप नेते माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली.  पालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष परब, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, विशाल परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, गटनेते राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, ऍड. परिमल नाईक, नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, उत्कर्षा सासोलकर, उपसभापती शितल राऊळ, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, आंबोली मंडल अध्यक्ष संदीप गावडे, माजी सैनिक संघटना अध्यक्ष तातोबा गवस आदी उपस्थित होते.  चव्हाण पुढे म्हणाले, ""कोरोनाचा कालावधी असतानाही अडचणीच्या काळात नगराध्यक्ष परब यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. हे शहर माझे आहे व ते मला चांगल करायचे आहे, या मानसिकतेतून त्यांनी काम केले. आपल्याजवळ असलेल्या उपलब्ध निधीतून त्यांनी शहर विकासाचा धडाका लावला. सावंतवाडी हे सुशिक्षित लोकांचे शहर आहे. येथील नागरिकांना शहराच्या विकासाच्या आपणा सर्वांकडून अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी सांधिक प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. श्री. परब व त्यांचे सहकारी ते नक्कीच करतील.''  ते पुढे म्हणाले, ""फडणवीस सरकारच्या काळामध्ये आमदार दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदासारखी महत्त्वाकांक्षी योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला; मात्र ठाकरे सरकारने योजना बंद करून एक प्रकारे सिंधुदुर्गबरोबरच कोकणावर अन्याय केला. या ठिकाणी असलेल्या अंतर्गत राजकारणामुळे याआधीच्या नगराध्यक्षांनी आलेल्या पैशांचा विनियोग केला नाही; मात्र पर्यटन शहर म्हणून सावंतवाडीची ओळख आहे. त्याला चालना देण्यासाठी मागील एका वर्षात नगराध्यक्ष परब यांनी काम केले. भूमिगत वीज वाहिन्यांसाठी 11 कोटी रुपये याठिकाणी देण्यात आले. भाजी मंडईसाठी 5 कोटी रुपये दिले होते; मात्र हे सर्व पैसे खर्च होऊ न शकल्यामुळे परत गेले. त्यामुळे काम करण्याची मानसिकता असली पाहिजे तरच ते काम होऊ शकते आणि ही मानसिकता परब यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिली आहे.''  श्री. तेली म्हणाले, ""वर्षपूर्तीनिमित्त नगराध्यक्ष परब यांनी आज केलेल्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने शहराला पुढे मिळाले आहेत. नगराध्यक्ष म्हणून अवघा काही कालावधी परब यांना मिळाला आहे. या काळात एका वर्षातच त्यांनी विकासकामांचा सपाटा लावला; मात्र येणारा काळातही भाजपच्या हाती सत्ता द्या आणि शहराचा विकास पहा.''  प्रास्ताविकात परब यांनी मागच्या तीन वर्षांमध्ये ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांनी अपूर्ण ठेवलेली कामे पूर्णत्वास नेण्याचे काम आपण केले आहे. याठिकाणी सत्ता कोणाची असो; मात्र निधी कसा आणायचा? हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे उरलेल्या कारण तिथेही शहराचा विकास आणि शहराचा ध्यास घेऊनच आपण काम करणार आहे.  मुख्याधिकाऱ्यांनी राजकारणात पडू नये  पालिकेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणे गरजेचे होते. त्यांनी तेथील राजकारणात पडायचे नव्हते. लवकरच सत्ता बदलानंतर काय होईल? हे सांगता येत नाही. त्यामुळे सहकार्याची भूमिका दाखवा, असा टोला तेली यांनी मुख्याधिकारी यांचे नाव न घेता लगावला.  शिव पुतळ्याच्या प्रतिकृतीचे अनावरण  येथील शिव उद्यानात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा असेल? त्याची प्रतिकृती आज या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना दाखवण्यात आली. आमदार चव्हाण यांच्या हस्ते प्रस्तावित शिवपुतळा सर्वांसमोर दाखवण्यात आला. यावेळी इतरांचीही उपस्थिती होती.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n2puLu
Read More
चिपी विमानतळ २० पर्यंत कार्यान्वित ः राऊत

कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोणत्याही परिस्थितीत 20 जानेवारी 2021 मध्ये चिपी विमानतळ प्रकल्प सुरू करण्याचे टार्गेट आहे. 4 जानेवारीला अलायन्स कंपनीचे पथक याठिकाणी येणार आहे. त्यामुळे 20 जानेवारीपर्यंत या प्रकल्पाला डीजीसीएची परवानगी मिळालीच पाहिजे, त्यादृष्टीने महावितरण व बीएसएनएल विभागाने किरकोळ कामे पूर्ण करून घ्यावीत, अशा सक्त सुचना खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पहिले येणारे विमान अलायन्स कंपनीचे 70 सीटचे असेल, असेही त्यांनी सांगितले. 

प्रजासत्ताक दिनी चिपी विमानतळ सुरू होण्यासाठी प्रशासकीय पातळीवरुन जोरदार हालचाली सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर खासदार राऊत यांनी बुधवारी सायंकाळी चिपी विमानतळ प्रकल्पाला भेट दिली व परिपूर्ण आढावा घेतला. यावेळी श्री. लोणकर यांनी विमानतळ प्रकल्पाची पूर्ण झालेली यंत्रणा दाखवित पूर्ण क्षमतेने सज्ज असल्याचे सांगितले. यावेळी आमदार वैभव नाईक, आयआरबीचे प्रकल्प अधिकारी राजेश लोणकर, जिल्हा परिषद सदस्य सुनील म्हापणकर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शैलेश परब, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, रुची राऊत सचिन देसाई, गणेश तारी, विजय घोलेकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता लोकरे आदी उपस्थित होते. 

विमानतळासाठी सद्यस्थितीत 11 केव्ही वीज पुरवठा सुरू केला आहे. भविष्यात आवश्‍यक असलेल्या 33 केव्ही वीज पुरवठ्यासाठी जागा घेतली असुन तेही काम लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत आहोत, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता देशमुख यांनी खासदारांना सांगितले. विमानतळ प्रकल्पाला आवश्‍यक असणारा पाणी पुरवठा कुडाळ येथील बंधाऱ्यातून केला जाईल. आठवड्याभरात जलवाहिनीचे काम सूरू करण्याचे आदेश दिले आहे, असे राऊत म्हणाले. पिंगुळी- पाट ते चिपीकडे येणारा रस्ता सुस्थितीत असावा. याकडे लक्ष वेधताच राऊत यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या. 

गृहमंत्री देशमुखांशी चर्चा 
विमानतळावरील सुरक्षेबाबत गृहखात्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी, अशी विनंती राजेश लोणकर यांनी केली. यावेळी खासदार राऊत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी मोबाईलवरुन चर्चा केली व सुरक्षा रक्षक (पोलिस) प्रस्तावास मान्यता मिळावी, अशी विनंती केली. उड्डाण योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीतच सिंधुदुर्ग व रत्नागिरी हे दोन्हीही विमानतळ या योजनेत घेण्यात आले आहेत असे खासदारांनी सांगितले. काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन खासदारांनी केले. 

बीएसएनएल सेवा लवकरच 
यावेळी राजेश लोणकर यांनी सांगितले, की इंटरनेटसाठी बीएसएनएलला प्रथम 21 लाख रूपये भरावयाचे होते; पण आता ती रक्कम 24 लाखापर्यंत गेली आहे. गुरुवार पर्यंत ती रक्कम भरली जाईल; मात्र आता बीएसएनएलची कनेक्‍टीव्हिटी कधीही बंद होऊ नये, याची खबरदारी बीएसएनएलने घ्यावी. यावेळी बीएसएनएलचे अधिकारी श्री. देशमुख यांनी सांगितले, की वेंगुर्ला, म्हापण, परूळे मार्गे कनेक्‍शन देण्याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आयआरबीने पैसे भरताच यंत्रणा कार्यान्वीत करू; पण या ठिकाणी राउटर आवश्‍यक असल्याने हे काम थोडे उशीरा पूर्ण होईल. त्यानंतर येथील कनेक्‍टीव्हिटीमध्ये खंड पडणार नाही. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चिपी विमानतळ २० पर्यंत कार्यान्वित ः राऊत कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोणत्याही परिस्थितीत 20 जानेवारी 2021 मध्ये चिपी विमानतळ प्रकल्प सुरू करण्याचे टार्गेट आहे. 4 जानेवारीला अलायन्स कंपनीचे पथक याठिकाणी येणार आहे. त्यामुळे 20 जानेवारीपर्यंत या प्रकल्पाला डीजीसीएची परवानगी मिळालीच पाहिजे, त्यादृष्टीने महावितरण व बीएसएनएल विभागाने किरकोळ कामे पूर्ण करून घ्यावीत, अशा सक्त सुचना खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पहिले येणारे विमान अलायन्स कंपनीचे 70 सीटचे असेल, असेही त्यांनी सांगितले.  प्रजासत्ताक दिनी चिपी विमानतळ सुरू होण्यासाठी प्रशासकीय पातळीवरुन जोरदार हालचाली सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर खासदार राऊत यांनी बुधवारी सायंकाळी चिपी विमानतळ प्रकल्पाला भेट दिली व परिपूर्ण आढावा घेतला. यावेळी श्री. लोणकर यांनी विमानतळ प्रकल्पाची पूर्ण झालेली यंत्रणा दाखवित पूर्ण क्षमतेने सज्ज असल्याचे सांगितले. यावेळी आमदार वैभव नाईक, आयआरबीचे प्रकल्प अधिकारी राजेश लोणकर, जिल्हा परिषद सदस्य सुनील म्हापणकर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शैलेश परब, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, रुची राऊत सचिन देसाई, गणेश तारी, विजय घोलेकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता लोकरे आदी उपस्थित होते.  विमानतळासाठी सद्यस्थितीत 11 केव्ही वीज पुरवठा सुरू केला आहे. भविष्यात आवश्‍यक असलेल्या 33 केव्ही वीज पुरवठ्यासाठी जागा घेतली असुन तेही काम लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत आहोत, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता देशमुख यांनी खासदारांना सांगितले. विमानतळ प्रकल्पाला आवश्‍यक असणारा पाणी पुरवठा कुडाळ येथील बंधाऱ्यातून केला जाईल. आठवड्याभरात जलवाहिनीचे काम सूरू करण्याचे आदेश दिले आहे, असे राऊत म्हणाले. पिंगुळी- पाट ते चिपीकडे येणारा रस्ता सुस्थितीत असावा. याकडे लक्ष वेधताच राऊत यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या.  गृहमंत्री देशमुखांशी चर्चा  विमानतळावरील सुरक्षेबाबत गृहखात्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी, अशी विनंती राजेश लोणकर यांनी केली. यावेळी खासदार राऊत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी मोबाईलवरुन चर्चा केली व सुरक्षा रक्षक (पोलिस) प्रस्तावास मान्यता मिळावी, अशी विनंती केली. उड्डाण योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीतच सिंधुदुर्ग व रत्नागिरी हे दोन्हीही विमानतळ या योजनेत घेण्यात आले आहेत असे खासदारांनी सांगितले. काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन खासदारांनी केले.  बीएसएनएल सेवा लवकरच  यावेळी राजेश लोणकर यांनी सांगितले, की इंटरनेटसाठी बीएसएनएलला प्रथम 21 लाख रूपये भरावयाचे होते; पण आता ती रक्कम 24 लाखापर्यंत गेली आहे. गुरुवार पर्यंत ती रक्कम भरली जाईल; मात्र आता बीएसएनएलची कनेक्‍टीव्हिटी कधीही बंद होऊ नये, याची खबरदारी बीएसएनएलने घ्यावी. यावेळी बीएसएनएलचे अधिकारी श्री. देशमुख यांनी सांगितले, की वेंगुर्ला, म्हापण, परूळे मार्गे कनेक्‍शन देण्याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आयआरबीने पैसे भरताच यंत्रणा कार्यान्वीत करू; पण या ठिकाणी राउटर आवश्‍यक असल्याने हे काम थोडे उशीरा पूर्ण होईल. त्यानंतर येथील कनेक्‍टीव्हिटीमध्ये खंड पडणार नाही.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n2RsqL
Read More
फासकीत अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू 

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - अणसुर (ता. वेंगुर्ले) येथे अज्ञाताने मंगळवारी (ता.29) सायंकाळी शिकारीसाठी लावलेल्या फासकीमध्ये एक बिबट्या अडकला होता. वनविभागाने वेळेत घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने त्या जखमी बिबट्याला पिंजऱ्यात पकडले होते; परंतु त्या बिबट्याला दुखापत झाल्याने त्याचा उपचारा दरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. 
वेंगुर्ले अणसुर घाटी माथ्यावरील संजय गावडे यांच्या बागेत बिबट्या फासकीत अडकला होता. मंगळवारी (ता.29) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास श्री. गावडे बागेत गेले असता बिबट्याने डरकाळी फोडली; मात्र बिबट्या फासकीत अडकल्याने गावडे वाचले होते.

तत्काळ त्यांनी पोलिसपाटील बाबु गावडे व मठ येथील वनविभाग कार्यालयात याबाबत माहिती दिली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी मठ वनपाल अण्णा चव्हाण, कुडाळ वनक्षेत्रपाल शिंदे, कडावल वनक्षेत्रपाल चिरमे, नेरूर वनपाल कोळेकर, मठ वनरक्षक व्ही. एस. नरळे, तुळस वनरक्षक सावळा कांबळे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अडकलेल्या बिबट्याला सुखरूपपणे पिंजऱ्यात पकडले. यावेळी गावडे यांच्यासह पोलिसपाटील तसेच ग्रामस्थ आनंद गावडे, राजेश गावडे, परशुराम तलवार, अनिल नवार, सुनील गावडे, राकेश गावडे आदी सहभागी झाले. 

उपचारावेळी मृत्यू 
अणसुर येथील बिबट्या (मादी) 2 वर्षाची होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वनविभागाने पकडून आकेरी येथील वन विश्रामगृहावर नेले. तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी अमृत शिंदे हे उपचार करीत होते. सकाळपर्यंत बिबट्याची प्रकृती ठीक होईल, असे वाटत होते; मात्र आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मृणाल रेवटी यांनी विच्छेदन केले. त्यानंतर आकेरी येथे वनविभागाने अंत्यसंस्कार केले, अशी माहिती वनरक्षक कांबळे यांनी दिली. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

फासकीत अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू  वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - अणसुर (ता. वेंगुर्ले) येथे अज्ञाताने मंगळवारी (ता.29) सायंकाळी शिकारीसाठी लावलेल्या फासकीमध्ये एक बिबट्या अडकला होता. वनविभागाने वेळेत घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने त्या जखमी बिबट्याला पिंजऱ्यात पकडले होते; परंतु त्या बिबट्याला दुखापत झाल्याने त्याचा उपचारा दरम्यान आज सकाळी मृत्यू झाला.  वेंगुर्ले अणसुर घाटी माथ्यावरील संजय गावडे यांच्या बागेत बिबट्या फासकीत अडकला होता. मंगळवारी (ता.29) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास श्री. गावडे बागेत गेले असता बिबट्याने डरकाळी फोडली; मात्र बिबट्या फासकीत अडकल्याने गावडे वाचले होते. तत्काळ त्यांनी पोलिसपाटील बाबु गावडे व मठ येथील वनविभाग कार्यालयात याबाबत माहिती दिली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी मठ वनपाल अण्णा चव्हाण, कुडाळ वनक्षेत्रपाल शिंदे, कडावल वनक्षेत्रपाल चिरमे, नेरूर वनपाल कोळेकर, मठ वनरक्षक व्ही. एस. नरळे, तुळस वनरक्षक सावळा कांबळे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अडकलेल्या बिबट्याला सुखरूपपणे पिंजऱ्यात पकडले. यावेळी गावडे यांच्यासह पोलिसपाटील तसेच ग्रामस्थ आनंद गावडे, राजेश गावडे, परशुराम तलवार, अनिल नवार, सुनील गावडे, राकेश गावडे आदी सहभागी झाले.  उपचारावेळी मृत्यू  अणसुर येथील बिबट्या (मादी) 2 वर्षाची होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वनविभागाने पकडून आकेरी येथील वन विश्रामगृहावर नेले. तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी अमृत शिंदे हे उपचार करीत होते. सकाळपर्यंत बिबट्याची प्रकृती ठीक होईल, असे वाटत होते; मात्र आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मृणाल रेवटी यांनी विच्छेदन केले. त्यानंतर आकेरी येथे वनविभागाने अंत्यसंस्कार केले, अशी माहिती वनरक्षक कांबळे यांनी दिली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3rH3ucQ
Read More
जल्लोषाला यंदा "टाईम लिमिट' 

सिंधुदुर्गनगरी -  सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष रात्री 11 पर्यंत उरकावा लागणार आहे. गृह विभागाने यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रात्री 11 नंतर जिल्ह्यात संचारबंदी लागू होणार आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थर्टी फस्टचा जल्लोष साजरा कसा करावा? याबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वर्षाला निरोप आणि नूतन वर्षाचे स्वागत करताना रात्री 10 पर्यंत मद्य विक्री व हॉटेल सुरू राहणार असून 11 नंतर संचारबंदी लागू होणार आहे. फटाक्‍यांच्या आतषबाजीवर बंदी असून धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही. 

गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नागरिकांना घरीच नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी न करता नियमाचे पालन करावे. माक्‍सचा वापर करावा. 60 पेक्षा जास्त वय असलेले नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांनी घराबाहेर पडू नये. धार्मिक स्थळावर गर्दी करू नये.

ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने नियमाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय तसेच खासगी रुग्णवाहिकांची सेवा, रात्रीच्या वेळेस सुरू राहणारी औषधाची दुकाने, पेट्रोल पंप व भाजीपाला विक्री, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या डेरी, रेल्वेने तसेच एसटी बस व खासगी वाहनाने उतरणाऱ्या प्रवाशांकरिता ऑटोरिक्षा यांना संचारबंदीच्या कालावधीत मुभा राहणार आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जल्लोषाला यंदा "टाईम लिमिट'  सिंधुदुर्गनगरी -  सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष रात्री 11 पर्यंत उरकावा लागणार आहे. गृह विभागाने यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रात्री 11 नंतर जिल्ह्यात संचारबंदी लागू होणार आहे.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थर्टी फस्टचा जल्लोष साजरा कसा करावा? याबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वर्षाला निरोप आणि नूतन वर्षाचे स्वागत करताना रात्री 10 पर्यंत मद्य विक्री व हॉटेल सुरू राहणार असून 11 नंतर संचारबंदी लागू होणार आहे. फटाक्‍यांच्या आतषबाजीवर बंदी असून धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही.  गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नागरिकांना घरीच नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी न करता नियमाचे पालन करावे. माक्‍सचा वापर करावा. 60 पेक्षा जास्त वय असलेले नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांनी घराबाहेर पडू नये. धार्मिक स्थळावर गर्दी करू नये. ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने नियमाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय तसेच खासगी रुग्णवाहिकांची सेवा, रात्रीच्या वेळेस सुरू राहणारी औषधाची दुकाने, पेट्रोल पंप व भाजीपाला विक्री, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या डेरी, रेल्वेने तसेच एसटी बस व खासगी वाहनाने उतरणाऱ्या प्रवाशांकरिता ऑटोरिक्षा यांना संचारबंदीच्या कालावधीत मुभा राहणार आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JxhlkN
Read More
किनाऱ्यांवरील टेहळणी मनोरे निरुपयोगी; रायगडमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने चार वर्षांपूर्वी 20 टेहळणी मनोरे (वॉच टॉवर) उभारले होते. आता त्यापैकी रेवदंडा, काशिद, किहिम, सासवणे, आवक आदी ठिकाणच्या मनोऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांचा वापर बंद झाला झाला आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सध्या राज्यभरातून हजारो पर्यटक आले असताना मनोऱ्यांची ही अवस्था असल्याने सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

रायगड जिल्ह्याची ओळख पर्यटनामुळे राज्यभरात आहे. त्यातही पर्यटक समुद्रकिनाऱ्यांना अधिक पसंती देत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत होता. ही बाब लक्षात घेऊन अलिबाग, मुरूड, रेवदंडा, काशिद, हरेश्वर, श्रीवर्धन आदी प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर टेहळणी मनोरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याद्वारे समुद्रकिनाऱ्यावर लक्ष ठेऊन बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याबरोबरच घातपाताची घटना रोखण्याचा उद्देश आहे. 

मुंबई, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यातील 20 समुद्रकिनारी मनोरे बांधले आहेत. याच प्रकल्पानुसार जीवरक्षक तैनात करणे, त्यांना साधने पुरवणे आदींसाठी सुमारे 78 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी ग्रामपंचायत, पालिकांकडे देण्यात आली; परंतु रेवदंडा, काशिद, अशा वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांवरील मनोऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. जीर्ण झालेल्या मनोऱ्यांमुळे जीव रक्षकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूरवरील संशयित हालचाली तसेच पर्यटकांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवण्यास अडथळे निर्माण होत आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यात हजारो पर्यटक दाखल झाले आहेत; मात्र दुरवस्था झालेल्या मनोऱ्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

 

रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीव रक्षकांसह टेहळणी मनोरे आणि सुरक्षेचे साहित्य ग्रामपंचायत व पालिकांकडे वर्ग केले आहेत. देखभाल दुरुस्तीचे कामही त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. किनाऱ्यावरील दुरवस्था झालेले मनोरे दुरुस्त करण्याबाबत ग्रामपंचायतीला आपत्ती विभागाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. 
- सागर पाठक,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड 

Coastal watchtowers useless In Raigad the question of safety of tourists is on the agenda

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

किनाऱ्यांवरील टेहळणी मनोरे निरुपयोगी; रायगडमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर अलिबाग : रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने चार वर्षांपूर्वी 20 टेहळणी मनोरे (वॉच टॉवर) उभारले होते. आता त्यापैकी रेवदंडा, काशिद, किहिम, सासवणे, आवक आदी ठिकाणच्या मनोऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांचा वापर बंद झाला झाला आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सध्या राज्यभरातून हजारो पर्यटक आले असताना मनोऱ्यांची ही अवस्था असल्याने सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.  रायगड जिल्ह्याची ओळख पर्यटनामुळे राज्यभरात आहे. त्यातही पर्यटक समुद्रकिनाऱ्यांना अधिक पसंती देत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत होता. ही बाब लक्षात घेऊन अलिबाग, मुरूड, रेवदंडा, काशिद, हरेश्वर, श्रीवर्धन आदी प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर टेहळणी मनोरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याद्वारे समुद्रकिनाऱ्यावर लक्ष ठेऊन बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याबरोबरच घातपाताची घटना रोखण्याचा उद्देश आहे.  मुंबई, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यातील 20 समुद्रकिनारी मनोरे बांधले आहेत. याच प्रकल्पानुसार जीवरक्षक तैनात करणे, त्यांना साधने पुरवणे आदींसाठी सुमारे 78 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी ग्रामपंचायत, पालिकांकडे देण्यात आली; परंतु रेवदंडा, काशिद, अशा वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांवरील मनोऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. जीर्ण झालेल्या मनोऱ्यांमुळे जीव रक्षकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूरवरील संशयित हालचाली तसेच पर्यटकांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवण्यास अडथळे निर्माण होत आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यात हजारो पर्यटक दाखल झाले आहेत; मात्र दुरवस्था झालेल्या मनोऱ्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.    रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीव रक्षकांसह टेहळणी मनोरे आणि सुरक्षेचे साहित्य ग्रामपंचायत व पालिकांकडे वर्ग केले आहेत. देखभाल दुरुस्तीचे कामही त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. किनाऱ्यावरील दुरवस्था झालेले मनोरे दुरुस्त करण्याबाबत ग्रामपंचायतीला आपत्ती विभागाकडून सूचना करण्यात आल्या आहेत.  - सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड  Coastal watchtowers useless In Raigad the question of safety of tourists is on the agenda ----------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2L8VHUa
Read More
सरकार, आतातरी मराठा आरक्षणबाबत सुप्रीम कोर्टात भक्‍कमपणे बाजू मांडा; विनायक मेटेंची मागणी

पुणे : सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) मराठा आरक्षण टिकावे, यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्‍कमपणे बाजू मांडावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांनी बुधवारी (ता.३०) पत्रकार परिषदेत केली. 

मेटे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाबाबत येत्या 25 जानेवारीपासून सुनावणी होणार आहे. राज्य सरकारकडून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) मराठा आरक्षण टिकावे यासाठी सरकारने केलेल्या नियोजनाबाबत समाजाला माहिती द्यावी.

- Big Breaking : MPSCने परीक्षांबाबत केले सर्वात महत्त्वाचे बदल; वाचा सविस्तर!​

सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू मांडण्यासाठी ऍड. हरीश साळवे, ऍड. विनित नाईक अशा नवीन विधिज्ञांची नेमणूक करावी. आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्ल्यूएस) आरक्षणाबाबत सरकारने 23 डिसेंबर 2020च्या आदेशामध्ये सुधारणा करून मराठा समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी नोकरभरती आणि शिक्षण प्रवेशाबाबत खात्री देऊन सुनावणीवर परिणाम होणार नाही, याबाबत नवीन आदेश काढावा. 

- पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल​

एसईबीसीमधून ज्या उमेदवारांनी नोकर भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यामधील सर्व उमेदवारांना मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयांमधील सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सरकारने नोकरभरती थांबवावी. आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्यावेत. नगर आणि रायगड जिल्ह्यातील अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी त्वरित पावले उचलावीत. आरक्षण आंदोलनामधील बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना नोकरी आणि आर्थिक मदत त्वरित द्यावी. आर्थिकदृष्ट्या मागास आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे यासाठी सरकारने सुधारित आदेश काढावेत, अशी मागणी मेटे यांनी केली.

- नव्या कृषी कायद्यांबाबत भीती ठरतेय खरी; व्यापारी करताहेत शेतकऱ्यांची फसवणूक!​

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सरकार, आतातरी मराठा आरक्षणबाबत सुप्रीम कोर्टात भक्‍कमपणे बाजू मांडा; विनायक मेटेंची मागणी पुणे : सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) मराठा आरक्षण टिकावे, यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्‍कमपणे बाजू मांडावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांनी बुधवारी (ता.३०) पत्रकार परिषदेत केली.  मेटे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाबाबत येत्या 25 जानेवारीपासून सुनावणी होणार आहे. राज्य सरकारकडून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) मराठा आरक्षण टिकावे यासाठी सरकारने केलेल्या नियोजनाबाबत समाजाला माहिती द्यावी. - Big Breaking : MPSCने परीक्षांबाबत केले सर्वात महत्त्वाचे बदल; वाचा सविस्तर!​ सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू मांडण्यासाठी ऍड. हरीश साळवे, ऍड. विनित नाईक अशा नवीन विधिज्ञांची नेमणूक करावी. आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्ल्यूएस) आरक्षणाबाबत सरकारने 23 डिसेंबर 2020च्या आदेशामध्ये सुधारणा करून मराठा समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी नोकरभरती आणि शिक्षण प्रवेशाबाबत खात्री देऊन सुनावणीवर परिणाम होणार नाही, याबाबत नवीन आदेश काढावा.  - पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल​ एसईबीसीमधून ज्या उमेदवारांनी नोकर भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यामधील सर्व उमेदवारांना मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयांमधील सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सरकारने नोकरभरती थांबवावी. आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्यावेत. नगर आणि रायगड जिल्ह्यातील अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी त्वरित पावले उचलावीत. आरक्षण आंदोलनामधील बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना नोकरी आणि आर्थिक मदत त्वरित द्यावी. आर्थिकदृष्ट्या मागास आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे यासाठी सरकारने सुधारित आदेश काढावेत, अशी मागणी मेटे यांनी केली. - नव्या कृषी कायद्यांबाबत भीती ठरतेय खरी; व्यापारी करताहेत शेतकऱ्यांची फसवणूक!​ - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WV8qfR
Read More
ब्रिटनहून आलेल्या महिलेला सुटी, कोरोना चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह

औरंगाबाद : ब्रिटनमधून आलेल्या ५७ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली होती. या महिलेच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. मात्र, अद्याप अहवाल आलेला नाही. असे असतानाच या महिलेची घाटी रुग्णालयात २४ तासाच्या अंतराने दोनवेळा आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

 

 

केंद्रीय आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी दिल्लीत धडकणार, मराठा क्रांती मोर्चाची औरंगाबादेत घोषणा

 

राज्य सरकारने २५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान ब्रिटनमधून आलेल्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने स्वॅब घेतले. १५ डिसेंबरला ब्रिटन येथून शहरात आलेल्या महिलेचा २५ रोजी आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे हा ब्रिटनमध्ये आढळलेला नवा विषाणू आहे का? याची तपासणी करण्यासाठी महिलेच्या लाळेचे नमुने घाटी रुग्णालयातून तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले व महिलेस तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 

 

नुसता धुरळा! अकरावीतील मुलाने आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल

 

१४ दिवसांचे आयसोलेशन
दरम्यान सोमवारी (ता.२८) घाटी रुग्णालयात या महिलेची २४ तासाच्या अंतराने दोनवेळा आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात आली. मंगळवारी (ता. २९) रात्री या दोन्ही कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीत महिलेला रुग्णालयातून घरी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तिला १४ दिवस घरातच आयसोलेशनमध्ये राहावे लागणार असल्याचे डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

 

Edited - Ganesh Pitekar

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ब्रिटनहून आलेल्या महिलेला सुटी, कोरोना चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह औरंगाबाद : ब्रिटनमधून आलेल्या ५७ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली होती. या महिलेच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. मात्र, अद्याप अहवाल आलेला नाही. असे असतानाच या महिलेची घाटी रुग्णालयात २४ तासाच्या अंतराने दोनवेळा आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.     केंद्रीय आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी दिल्लीत धडकणार, मराठा क्रांती मोर्चाची औरंगाबादेत घोषणा   राज्य सरकारने २५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान ब्रिटनमधून आलेल्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने स्वॅब घेतले. १५ डिसेंबरला ब्रिटन येथून शहरात आलेल्या महिलेचा २५ रोजी आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे हा ब्रिटनमध्ये आढळलेला नवा विषाणू आहे का? याची तपासणी करण्यासाठी महिलेच्या लाळेचे नमुने घाटी रुग्णालयातून तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले व महिलेस तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.     नुसता धुरळा! अकरावीतील मुलाने आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल   १४ दिवसांचे आयसोलेशन दरम्यान सोमवारी (ता.२८) घाटी रुग्णालयात या महिलेची २४ तासाच्या अंतराने दोनवेळा आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात आली. मंगळवारी (ता. २९) रात्री या दोन्ही कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीत महिलेला रुग्णालयातून घरी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तिला १४ दिवस घरातच आयसोलेशनमध्ये राहावे लागणार असल्याचे डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.   Edited - Ganesh Pitekar   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WZ55N6
Read More
फेम-2 अंतर्गत दिडशे ईबस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार 

पुणे - केंद्र सरकारच्या फेम- 2 या योजनेतंर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) वतीने 150 ई-बस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. एप्रिल महिन्यापासून या ई-बस पीएमपीच्या ताफ्यात सामिल होतील. या योजनेतंर्गत प्रति ई-बस 55 लाख रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडून कंत्राटदार कंपनीला मिळणार आहे. 

खासदार गिरीष बापट यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पीएमपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप, संचालक शंकर पवार आदी उपस्थित होते.पर्यावरणपूरक ईलेक्‍ट्रिक आणि हायब्रीड वाहनाच्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे आणि वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून फेम-2 योजना सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत या बसेस भाडेतत्वार घेण्यात येणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बापट म्हणाले," डिसेंबर 2021 पर्यंत 150 ई-बस टप्प्या टप्याने पीएमपीच्या ताफ्यात सामिल होतील. 12 वर्षांच्या करारावर याबस भाडेतत्वार घेण्यात आल्या आहेत. सर्व बस 12 मिटरच्या आत्याधुनिक, वातानुकूलित असणार आहे. यासाठी पीएमपीला प्रति कि.मी. 63 रुपये 94 पैसे मोजावे लागणार आहे. तसेच चार्जिंग स्टेशन कंत्राटदार कंपनीच्या वतीने उभारण्यात येणार आहेत. बसच्या चार्जिंगचा खर्च पीएमपीला करावा लागणार आहे. 

खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या हत्येचा कट; येरवड्यात शिक्षा भोगणाऱ्या गुंडाने घेतली सुपारी!

डॉ. जगताप म्हणाले, "यापूर्वीच स्मार्टसिटीच्या माध्यमातुन 150 ई-बस भाडेतत्वार घेण्यात आल्या आहेत. पुढील वर्षभरात फेमच-2 च्या माध्यमातुन 150 नवीन ईबस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. तसेच पीएमपीच्या वतीने लवकरच 12 मिटरच्या बीआरटी मार्गावर चालविण्यासाठी 350 ई-बस भाडेतत्वावर घेण्याचा नियोजन करण्यात आले आहे. यामुळे पीएमपीच्या ताफ्यात 650 ईबसचा समावेश असणार आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात एकूण 2 हजार 194 बस असून पुणे आणि पिंपरीचिंचवड शहराच्या लोकसंख्येचा विचार केल्यास 3 हजार बसची आवश्‍यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल

शहरातील पेठ, गावठाण परिसरात दिवसभर 10 रुपयात प्रवास करण्याची योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी झोन तयार करण्यात येणार असून 10 रुपयाच्या तिकीटामध्ये दिवसभर पीएमपीने प्रवास करता येणार आहे.त्यासाठी महापालिकेकडून 50 ते 60 मिडीबस खरेदी करण्यात येणार आहे. 26 जानेवारी पासून ही सेवा सुरु करण्याच्या प्रयत्न आहे.एप्रिल 2020 मध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार होती. मात्र कोरोनामुळे शक्‍य झाले नाही. त्यासाठी 25 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. आता मात्र, या निधीतून 9 मिटरच्या वातानूकुलीत 50 ते 60 सीएनजी मिडी बस खरेदी करण्यात येणार आहे, असे हेमंत रासने यांनी सांगितले. 

सत्यजित तांबेचे संधीसाधू राजकारण संपूर्ण राज्याला माहित आहे - अंकिता पाटील

कोट्यवधी भाडे पीएमपी मोजणार 
फेम-2 अंतर्गत भाडेतत्वावर घेण्यात येणाऱ्या बस प्रतिकिमी 63.94 रुपये पीएमपीला मोजावे लागणार आहे. तसेच चार्जिंगचा खर्च सुद्धा पीएमपीला उलचलावा लागणार आहे. साधारण एक बस दिवसभर 200 किमी चालल्या नंतर पीएमपीला 12 हजार 788 रुपये भाडे ठेकेदार कंपनीला द्यावे लागणार आहे. तर महिन्याला 3 लाख 83 हजार 640 रुपये द्यावे लागतील. तर दरवर्षी प्रतिबस भाड्यापोटी 46 लाख 3 हजार 680 रुपये मोजावे लागणार आहे. अशा प्रकारे 12 वर्षासाठी एका बससाठी पीएमपीला 5 कोटी 52 लाख 44 हजार 160 रुपये कंपनीला द्यावे लागणार आहे. याच बरोबर प्रतिकिमी चार्जिंगसाठी 1 युनिट लागते. यामुळे प्रतिकिमी 7 रुपये वाढ होईल. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

फेम-2 अंतर्गत दिडशे ईबस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार  पुणे - केंद्र सरकारच्या फेम- 2 या योजनेतंर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) वतीने 150 ई-बस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. एप्रिल महिन्यापासून या ई-बस पीएमपीच्या ताफ्यात सामिल होतील. या योजनेतंर्गत प्रति ई-बस 55 लाख रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडून कंत्राटदार कंपनीला मिळणार आहे.  खासदार गिरीष बापट यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पीएमपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप, संचालक शंकर पवार आदी उपस्थित होते.पर्यावरणपूरक ईलेक्‍ट्रिक आणि हायब्रीड वाहनाच्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे आणि वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून फेम-2 योजना सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत या बसेस भाडेतत्वार घेण्यात येणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  बापट म्हणाले," डिसेंबर 2021 पर्यंत 150 ई-बस टप्प्या टप्याने पीएमपीच्या ताफ्यात सामिल होतील. 12 वर्षांच्या करारावर याबस भाडेतत्वार घेण्यात आल्या आहेत. सर्व बस 12 मिटरच्या आत्याधुनिक, वातानुकूलित असणार आहे. यासाठी पीएमपीला प्रति कि.मी. 63 रुपये 94 पैसे मोजावे लागणार आहे. तसेच चार्जिंग स्टेशन कंत्राटदार कंपनीच्या वतीने उभारण्यात येणार आहेत. बसच्या चार्जिंगचा खर्च पीएमपीला करावा लागणार आहे.  खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या हत्येचा कट; येरवड्यात शिक्षा भोगणाऱ्या गुंडाने घेतली सुपारी! डॉ. जगताप म्हणाले, "यापूर्वीच स्मार्टसिटीच्या माध्यमातुन 150 ई-बस भाडेतत्वार घेण्यात आल्या आहेत. पुढील वर्षभरात फेमच-2 च्या माध्यमातुन 150 नवीन ईबस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. तसेच पीएमपीच्या वतीने लवकरच 12 मिटरच्या बीआरटी मार्गावर चालविण्यासाठी 350 ई-बस भाडेतत्वावर घेण्याचा नियोजन करण्यात आले आहे. यामुळे पीएमपीच्या ताफ्यात 650 ईबसचा समावेश असणार आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात एकूण 2 हजार 194 बस असून पुणे आणि पिंपरीचिंचवड शहराच्या लोकसंख्येचा विचार केल्यास 3 हजार बसची आवश्‍यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल शहरातील पेठ, गावठाण परिसरात दिवसभर 10 रुपयात प्रवास करण्याची योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी झोन तयार करण्यात येणार असून 10 रुपयाच्या तिकीटामध्ये दिवसभर पीएमपीने प्रवास करता येणार आहे.त्यासाठी महापालिकेकडून 50 ते 60 मिडीबस खरेदी करण्यात येणार आहे. 26 जानेवारी पासून ही सेवा सुरु करण्याच्या प्रयत्न आहे.एप्रिल 2020 मध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार होती. मात्र कोरोनामुळे शक्‍य झाले नाही. त्यासाठी 25 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. आता मात्र, या निधीतून 9 मिटरच्या वातानूकुलीत 50 ते 60 सीएनजी मिडी बस खरेदी करण्यात येणार आहे, असे हेमंत रासने यांनी सांगितले.  सत्यजित तांबेचे संधीसाधू राजकारण संपूर्ण राज्याला माहित आहे - अंकिता पाटील कोट्यवधी भाडे पीएमपी मोजणार  फेम-2 अंतर्गत भाडेतत्वावर घेण्यात येणाऱ्या बस प्रतिकिमी 63.94 रुपये पीएमपीला मोजावे लागणार आहे. तसेच चार्जिंगचा खर्च सुद्धा पीएमपीला उलचलावा लागणार आहे. साधारण एक बस दिवसभर 200 किमी चालल्या नंतर पीएमपीला 12 हजार 788 रुपये भाडे ठेकेदार कंपनीला द्यावे लागणार आहे. तर महिन्याला 3 लाख 83 हजार 640 रुपये द्यावे लागतील. तर दरवर्षी प्रतिबस भाड्यापोटी 46 लाख 3 हजार 680 रुपये मोजावे लागणार आहे. अशा प्रकारे 12 वर्षासाठी एका बससाठी पीएमपीला 5 कोटी 52 लाख 44 हजार 160 रुपये कंपनीला द्यावे लागणार आहे. याच बरोबर प्रतिकिमी चार्जिंगसाठी 1 युनिट लागते. यामुळे प्रतिकिमी 7 रुपये वाढ होईल.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2X0i6Wu
Read More
सकाळ-चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

शालेय मुलांबरोबरच महाविद्यालयीन, दिव्यांग विद्यार्थी आणि पालकांची नोंदणी
पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे ‘सकाळ माध्यम समूहाद्वारे’ घेण्यात येणारी ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२०’ ही देखील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ऑनलाइन घेण्यात येत आहे. यावर्षी ही स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन, दिव्यांग विद्यार्थी आणि पालक व आजी-आजोबांसाठी खुली आहे. राज्यभरातून या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या स्पर्धेत सहभागासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च-माध्यमिक व विविध विद्या शाखांच्या महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी तसेच पालकांसाठी व आजी-आजोबांसाठी खुली असेल. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्पर्धेचे स्वरूप व ऑनलाइन स्पर्धेचे नियम
1) ही स्पर्धा एकूण चार गटात घेण्यात आहे. 
अ - गट (पहिली ते चौथी) 
ब - गट (पाचवी ते सातवी) 
क - गट (आठवी ते बारावी) 
आणि ड - गट 
(बारावी नंतरचे सर्व व पालक, आजी-आजोबा)

2) सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी व आजी-आजोबांनी ‘सकाळ-चित्रकला २०२०’ स्पर्धेत भाग घेण्यासाठी https://chitrakala.esakal.com/index.php या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करणे आवश्‍यक आहे.

3) गटाप्रमाणे स्पर्धेच्या विषयांची माहिती वेबसाइटवर मिळेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ए३ आकाराच्या चित्रकलेच्या कागदावर चित्र काढून व चित्र पूर्ण रंगवून, चित्राच्यावरील बाजूस (उजवीकडे ) आपले पूर्ण नाव, गट, इयत्ता, पत्ता (तालुका, जिल्हा) व मोबाईल नंबर इत्यादी माहिती लिहिणे आवश्‍यक आहे. तसेच पालक आजी-आजोबा असतील तर त्यांनी वयाचा उल्लेख करणे आवश्‍यक आहे.

4) चित्र काढून झाल्यानंतर चित्राचा फोटो काढून किंवा चित्र स्कॅन करून (४ एमबी साइझपर्यंत) वरील वेबसाइटवर अपलोड करावे. स्पर्धेचा कालावधी १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंत राहील.

स्पर्धेविषयी व ऑनलाइन नोंदणी, ऑनलाइन चित्र अपलोड करणे इत्यादी बाबींविषयी काही अडचण असल्यास खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा : ९९२२४१९१५०/८६०५०१७३६६ 

‘थर्टी फर्स्ट’ रात्री पावणेअकरापर्यंतच; पुणे महापालिकेने काढले आदेश

गरजू, दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी
राज्यभरातील प्रमुख शहरातील आश्रम शाळांमधील गरजू व विशेष आणि दिव्यांग विद्यार्थी यांच्यासाठी स्पर्धा ऑनलाइन न घेता, त्यांना स्पर्धेसाठी लागणारे साहित्य कागद, रंगसाहित्य व प्रश्‍नपत्रिका प्रमुख शहरांमधील (पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, नागपूर व गोवा) दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येईल. स्पर्धेचे विषय व वयोगट सारखेच राहतील. प्रमुख शहरातील आश्रम शाळांमधील गरजू विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग विद्यार्थी व विशेष शाळांनी स्पर्धेसाठी खालील व्हाट्‌सअप नंबरवर नोंदणी करावी. ९९२२४१९१५० /
९९२२९१३४७३ / ८६०५०१७३६६

पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल

आर्थिक मदतीचे आवाहन
पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन एका गरजू किंवा दिव्यांग विद्यार्थ्याला ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२०’मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्या. या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपनी, आस्थापना व सीएसआर कंपन्या यांना ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ संस्थेला दिलेली आर्थिक मदत ही प्राप्तिकर कायद्याच्या ८०-जी कलमानुसार सवलतीस पात्र आहे.

खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या हत्येचा कट; येरवड्यात शिक्षा भोगणाऱ्या गुंडाने घेतली सुपारी!

पालकांना, आजी-आजोबांना सुवर्णसंधी
‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेचे हे ३५वे वर्ष साजरे करत आहे. 
तीन पिढ्यांना जोडलेली ही एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेत १९८५ पासून भाग घेतलेल्या पण आता पालक किंवा आजी-आजोबा झालेल्यांसाठीही यंदाची ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा’ सुवर्णसंधी आहे. या ऑनलाइन स्पर्धेत पालक व आजी-आजोबांना देखील सहभागी होऊ शकतात. 
यानिमित्ताने पालकांना व आजी-आजोबांना स्वतः भाग घेतलेल्या ‘सकाळ-चित्रकला’ स्पर्धेचे त्यांचे अनुभव chitrakala@esakal.com या ईमेल आयडीवर 
पाठवता येतील. निवडक अनुभवांना वेबसाइटवर प्रसिद्धी देण्यात येईल. तसेच पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन एका गरजू किंवा दिव्यांग विद्यार्थ्याला ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२०’ मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकता.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सकाळ-चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद शालेय मुलांबरोबरच महाविद्यालयीन, दिव्यांग विद्यार्थी आणि पालकांची नोंदणी पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे ‘सकाळ माध्यम समूहाद्वारे’ घेण्यात येणारी ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२०’ ही देखील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ऑनलाइन घेण्यात येत आहे. यावर्षी ही स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन, दिव्यांग विद्यार्थी आणि पालक व आजी-आजोबांसाठी खुली आहे. राज्यभरातून या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेत सहभागासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च-माध्यमिक व विविध विद्या शाखांच्या महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी तसेच पालकांसाठी व आजी-आजोबांसाठी खुली असेल. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा स्पर्धेचे स्वरूप व ऑनलाइन स्पर्धेचे नियम 1) ही स्पर्धा एकूण चार गटात घेण्यात आहे.  अ - गट (पहिली ते चौथी)  ब - गट (पाचवी ते सातवी)  क - गट (आठवी ते बारावी)  आणि ड - गट  (बारावी नंतरचे सर्व व पालक, आजी-आजोबा) 2) सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी व आजी-आजोबांनी ‘सकाळ-चित्रकला २०२०’ स्पर्धेत भाग घेण्यासाठी https://chitrakala.esakal.com/index.php या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करणे आवश्‍यक आहे. 3) गटाप्रमाणे स्पर्धेच्या विषयांची माहिती वेबसाइटवर मिळेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ए३ आकाराच्या चित्रकलेच्या कागदावर चित्र काढून व चित्र पूर्ण रंगवून, चित्राच्यावरील बाजूस (उजवीकडे ) आपले पूर्ण नाव, गट, इयत्ता, पत्ता (तालुका, जिल्हा) व मोबाईल नंबर इत्यादी माहिती लिहिणे आवश्‍यक आहे. तसेच पालक आजी-आजोबा असतील तर त्यांनी वयाचा उल्लेख करणे आवश्‍यक आहे. 4) चित्र काढून झाल्यानंतर चित्राचा फोटो काढून किंवा चित्र स्कॅन करून (४ एमबी साइझपर्यंत) वरील वेबसाइटवर अपलोड करावे. स्पर्धेचा कालावधी १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंत राहील. स्पर्धेविषयी व ऑनलाइन नोंदणी, ऑनलाइन चित्र अपलोड करणे इत्यादी बाबींविषयी काही अडचण असल्यास खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा : ९९२२४१९१५०/८६०५०१७३६६  ‘थर्टी फर्स्ट’ रात्री पावणेअकरापर्यंतच; पुणे महापालिकेने काढले आदेश गरजू, दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी राज्यभरातील प्रमुख शहरातील आश्रम शाळांमधील गरजू व विशेष आणि दिव्यांग विद्यार्थी यांच्यासाठी स्पर्धा ऑनलाइन न घेता, त्यांना स्पर्धेसाठी लागणारे साहित्य कागद, रंगसाहित्य व प्रश्‍नपत्रिका प्रमुख शहरांमधील (पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, नागपूर व गोवा) दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येईल. स्पर्धेचे विषय व वयोगट सारखेच राहतील. प्रमुख शहरातील आश्रम शाळांमधील गरजू विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग विद्यार्थी व विशेष शाळांनी स्पर्धेसाठी खालील व्हाट्‌सअप नंबरवर नोंदणी करावी. ९९२२४१९१५० / ९९२२९१३४७३ / ८६०५०१७३६६ पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल आर्थिक मदतीचे आवाहन पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन एका गरजू किंवा दिव्यांग विद्यार्थ्याला ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२०’मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्या. या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपनी, आस्थापना व सीएसआर कंपन्या यांना ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ संस्थेला दिलेली आर्थिक मदत ही प्राप्तिकर कायद्याच्या ८०-जी कलमानुसार सवलतीस पात्र आहे. खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या हत्येचा कट; येरवड्यात शिक्षा भोगणाऱ्या गुंडाने घेतली सुपारी! पालकांना, आजी-आजोबांना सुवर्णसंधी ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेचे हे ३५वे वर्ष साजरे करत आहे.  तीन पिढ्यांना जोडलेली ही एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेत १९८५ पासून भाग घेतलेल्या पण आता पालक किंवा आजी-आजोबा झालेल्यांसाठीही यंदाची ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा’ सुवर्णसंधी आहे. या ऑनलाइन स्पर्धेत पालक व आजी-आजोबांना देखील सहभागी होऊ शकतात.  यानिमित्ताने पालकांना व आजी-आजोबांना स्वतः भाग घेतलेल्या ‘सकाळ-चित्रकला’ स्पर्धेचे त्यांचे अनुभव chitrakala@esakal.com या ईमेल आयडीवर  पाठवता येतील. निवडक अनुभवांना वेबसाइटवर प्रसिद्धी देण्यात येईल. तसेच पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन एका गरजू किंवा दिव्यांग विद्यार्थ्याला ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२०’ मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकता. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hv3UhD
Read More
लशीमध्ये गाय व डुक्कराच्या शरिरातील घटक आहेत का? तपशील देण्याची रझा अकादमीची मागणी

मुंबई  ः कोरोनावर प्रतिबंधक उपचार म्हणून वापरण्यात येणाऱ्या लशींमध्ये प्राण्यांच्या शरीरातील घटकांचा वापर करण्यात आला आहे का, याचा तपशील द्यावा, अशी मागणी रझा अकादमीने जागतिक आरोग्य संघटनेकडे केली आहे. 

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या कोरोनावर अनेक कंपन्या लशी बनविण्याचे काम करत आहे. काही लशींच्या चाचण्या सुरू आहेत, काही लशी नियामकांच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. यातील काही लशींसाठी डुक्कर व गाय यांच्या शरीरातील घटकांचा वापर करण्यात आला आहे; तर काही लशींमध्ये अन्य प्राण्यांच्या शरीरातील घटकांचा वापर करण्यात आला नाही, असे रझा अकादमीचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या लशींमध्ये प्राण्यांच्या शरीरातील घटक नाहीत, त्याच लशींचा वापर करावा, असे आवाहनही काही दिवसांपूर्वी रझा अकादमीने नागरिकांना केले होते. त्यानुसार अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी तसेच निमंत्रक मोईन मिया आदींनी आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांना पत्र लिहीत वरील मागणी केली आहे. 

 

Inform the ingredients in the vaccine! Letter from Raza Academy to the World Health Organization

------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लशीमध्ये गाय व डुक्कराच्या शरिरातील घटक आहेत का? तपशील देण्याची रझा अकादमीची मागणी मुंबई  ः कोरोनावर प्रतिबंधक उपचार म्हणून वापरण्यात येणाऱ्या लशींमध्ये प्राण्यांच्या शरीरातील घटकांचा वापर करण्यात आला आहे का, याचा तपशील द्यावा, अशी मागणी रझा अकादमीने जागतिक आरोग्य संघटनेकडे केली आहे.  मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा सध्या कोरोनावर अनेक कंपन्या लशी बनविण्याचे काम करत आहे. काही लशींच्या चाचण्या सुरू आहेत, काही लशी नियामकांच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. यातील काही लशींसाठी डुक्कर व गाय यांच्या शरीरातील घटकांचा वापर करण्यात आला आहे; तर काही लशींमध्ये अन्य प्राण्यांच्या शरीरातील घटकांचा वापर करण्यात आला नाही, असे रझा अकादमीचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या लशींमध्ये प्राण्यांच्या शरीरातील घटक नाहीत, त्याच लशींचा वापर करावा, असे आवाहनही काही दिवसांपूर्वी रझा अकादमीने नागरिकांना केले होते. त्यानुसार अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी तसेच निमंत्रक मोईन मिया आदींनी आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांना पत्र लिहीत वरील मागणी केली आहे.    Inform the ingredients in the vaccine! Letter from Raza Academy to the World Health Organization -------------------------------  ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3htm9UR
Read More
जनरेशन नेक्स्ट : सोशल ‘हॅकर्स’पासून सावधान!

सोशल मीडियावरचा आपला वावर कितीही आनंददायी आणि उपयुक्त असला, तरी त्यात अनेक प्रकारचे धोकेही असतात. या धोक्यांपासूनच्या बचावाची माहिती असणं गरजेचं आहे. उदा... तुम्हाला तुमच्या मित्र किंवा नातेवाइकाकडून किंवा एखाद्या सोशल मीडियावर जोडल्या गेलेल्या व्यक्तीकडून मेसेज येतो. ‘मी कुठंतरी खूप अडचणीत सापडलो आहे, मला तातडीनं अमुकएक रुपयांची गरज आहे. पुढील नंबरवर ते पैसे तातडीनं पाठव प्लीज,’ तुम्हाला त्या मित्राची काळजी वाटते आणि घाई गडबडीत असाल, तर काहीही शहानिशा न करता तुम्ही ते पैसे पाठवता आणि फसता. सोशल मीडियावरच्या ‘हॅकर्स’कडून हा फसवणुकीचा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. 

हॅकर्सचे उद्योग...

‘अकाउंट हॅक करणे’ म्हणजे एकाद्या अकाउंटवर अनधिकृतरीत्या ताबा मिळवणं. अकाउंट हॅक करणाऱ्या व्यक्तीला ‘हॅकर’ असं म्हणतात. 

आपल्या अकाउंटवर ताबा मिळवून पैसे किंवा माहिती चोरणं किंवा व्हायरस पसरवणं अशा विविध हेतूंनी ते अकाउंट हॅक करतात. 

आपलं युजरनेम सोशल मीडियावर दिसतं, हॅकर्स पासवर्ड चोरून अकाउंटचा ताबा घेतात. 

त्यानंतर आपली सर्व व्यक्तिगत खासगी माहिती, आपली मित्रयादी इत्यादी माहिती आपसूक चोरता येते. याशिवाय त्यांना आपल्या नावानं आपल्या मित्र-मैत्रिणींना मेसेजेस पाठवता येऊ शकतात आणि त्यातून त्यांची फसवणूक करता येते.

व्हायरस किंवा अश्लील साहित्य पसरवण्यासाठी ते आपल्या अकाउंटचा वापर करू शकतात. यातून आपलं नाव विनाकारण खराब होण्यापासून मित्रांचं आर्थिक नुकसान होण्यापर्यंत काहीही घडू शकतं. 

ही काळजी घ्या

आपला पासवर्ड कोणीही सहज ओळखू शकेल असा ठेवू नये. अत्यंत अवघड पासवर्ड ठेवावा आणि तो दर काही महिन्यांनी बदलत राहावा. 

बहुसंख्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ‘टू फॅक्टर ऑथेंटिकेशन’ची (TFA) सोय असते. म्हणजे, पासवर्ड आणि OTP किंवा एखादा कोड टाकूनच लॉगिन करता येतं. जिथं ही सोय आहे, तिथं ती सुरू करावी. 

आपला मोबाईल किंवा स्वतःचा लॅपटॉप इत्यादी सोडून कोणत्याही ‘पब्लिक’ कॉम्युटरवरून (उदा. सायबर कॅफे) आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लॉगिन होणं टाळावं. लॉगिन करावं लागल्यास आठवणीनं लॉगआउट व्हावं.

गुगलचं प्लेस्टोअर किंवा ॲपलचं ॲपस्टोअर सोडून इतर अनधिकृत ठिकाणांवरून इन्स्टॉल करणं टाळावं. अनधिकृत ॲप्समध्ये पासवर्डची चोरी करणारी ॲप्स असतात.

आपल्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये योग्य ॲन्टिव्हायरस सॉफ्टवेअर वापरावं. त्यामुळं पासवर्ड चोरणारी सॉफ्टवेअर्स किंवा ॲप्स वेळीच ओळखून ती उडवता येतात.

आपण सोशल मीडियावर आपली अधिकाधिक वैयक्तिक माहिती टाकायला लागलो आहोत आणि अधिकाधिक लोकांशी तिथंच संवाद साधायला लागलो आहोत. आपण पाकीट, पर्स किंवा बँक अकाउंट चोरांपासून जितक्या कसोशीनं जपतो तितक्याच कसोशीनं आपलं सोशल मीडिया अकाउंट हॅकर्सपासून जपणं महत्त्वाचं बनलं आहे! 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जनरेशन नेक्स्ट : सोशल ‘हॅकर्स’पासून सावधान! सोशल मीडियावरचा आपला वावर कितीही आनंददायी आणि उपयुक्त असला, तरी त्यात अनेक प्रकारचे धोकेही असतात. या धोक्यांपासूनच्या बचावाची माहिती असणं गरजेचं आहे. उदा... तुम्हाला तुमच्या मित्र किंवा नातेवाइकाकडून किंवा एखाद्या सोशल मीडियावर जोडल्या गेलेल्या व्यक्तीकडून मेसेज येतो. ‘मी कुठंतरी खूप अडचणीत सापडलो आहे, मला तातडीनं अमुकएक रुपयांची गरज आहे. पुढील नंबरवर ते पैसे तातडीनं पाठव प्लीज,’ तुम्हाला त्या मित्राची काळजी वाटते आणि घाई गडबडीत असाल, तर काहीही शहानिशा न करता तुम्ही ते पैसे पाठवता आणि फसता. सोशल मीडियावरच्या ‘हॅकर्स’कडून हा फसवणुकीचा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे.  हॅकर्सचे उद्योग... ‘अकाउंट हॅक करणे’ म्हणजे एकाद्या अकाउंटवर अनधिकृतरीत्या ताबा मिळवणं. अकाउंट हॅक करणाऱ्या व्यक्तीला ‘हॅकर’ असं म्हणतात.  आपल्या अकाउंटवर ताबा मिळवून पैसे किंवा माहिती चोरणं किंवा व्हायरस पसरवणं अशा विविध हेतूंनी ते अकाउंट हॅक करतात.  आपलं युजरनेम सोशल मीडियावर दिसतं, हॅकर्स पासवर्ड चोरून अकाउंटचा ताबा घेतात.  त्यानंतर आपली सर्व व्यक्तिगत खासगी माहिती, आपली मित्रयादी इत्यादी माहिती आपसूक चोरता येते. याशिवाय त्यांना आपल्या नावानं आपल्या मित्र-मैत्रिणींना मेसेजेस पाठवता येऊ शकतात आणि त्यातून त्यांची फसवणूक करता येते. व्हायरस किंवा अश्लील साहित्य पसरवण्यासाठी ते आपल्या अकाउंटचा वापर करू शकतात. यातून आपलं नाव विनाकारण खराब होण्यापासून मित्रांचं आर्थिक नुकसान होण्यापर्यंत काहीही घडू शकतं.  ही काळजी घ्या आपला पासवर्ड कोणीही सहज ओळखू शकेल असा ठेवू नये. अत्यंत अवघड पासवर्ड ठेवावा आणि तो दर काही महिन्यांनी बदलत राहावा.  बहुसंख्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ‘टू फॅक्टर ऑथेंटिकेशन’ची (TFA) सोय असते. म्हणजे, पासवर्ड आणि OTP किंवा एखादा कोड टाकूनच लॉगिन करता येतं. जिथं ही सोय आहे, तिथं ती सुरू करावी.  आपला मोबाईल किंवा स्वतःचा लॅपटॉप इत्यादी सोडून कोणत्याही ‘पब्लिक’ कॉम्युटरवरून (उदा. सायबर कॅफे) आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लॉगिन होणं टाळावं. लॉगिन करावं लागल्यास आठवणीनं लॉगआउट व्हावं. गुगलचं प्लेस्टोअर किंवा ॲपलचं ॲपस्टोअर सोडून इतर अनधिकृत ठिकाणांवरून इन्स्टॉल करणं टाळावं. अनधिकृत ॲप्समध्ये पासवर्डची चोरी करणारी ॲप्स असतात. आपल्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये योग्य ॲन्टिव्हायरस सॉफ्टवेअर वापरावं. त्यामुळं पासवर्ड चोरणारी सॉफ्टवेअर्स किंवा ॲप्स वेळीच ओळखून ती उडवता येतात. आपण सोशल मीडियावर आपली अधिकाधिक वैयक्तिक माहिती टाकायला लागलो आहोत आणि अधिकाधिक लोकांशी तिथंच संवाद साधायला लागलो आहोत. आपण पाकीट, पर्स किंवा बँक अकाउंट चोरांपासून जितक्या कसोशीनं जपतो तितक्याच कसोशीनं आपलं सोशल मीडिया अकाउंट हॅकर्सपासून जपणं महत्त्वाचं बनलं आहे!  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34Wdc1f
Read More
महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय सुरु करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची बुधवारी पहिली बैठक घेण्यात आली. मात्र त्यात महाविद्यालये सूरू करण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. आता या समितीची दुसरी बैठक येत्या सोमवारी (ता.४) होणार आहे. त्यात महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. शहरातील माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या वर्ग येत्या सोमवारपासून (ता.४) सुरू होणार असले तरी महाविद्यालये सुरू होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्यात तसेच शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग नोव्हेंबर अखेरीस सूरू करण्याला राज्य सरकारने मान्यता दिली. त्यानंतर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू झाल्या. तर पुणे महापालिका क्षेत्रातील शाळा (९वी ते १२वीचे वर्ग) सुरू करण्याला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी २४ डिसेंबरला मान्यता दिली.

सत्यजित तांबेचे संधीसाधू राजकारण संपूर्ण राज्याला माहित आहे - अंकिता पाटील

दरम्यान कोरोनानंतर बंद करण्यात आलेली महाविद्यालये सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे विद्यापीठाने महाविद्यालये सुरू करण्यात संदर्भात अहवाल सादर करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये विविध विद्या शाखांमधील प्राध्यापक आणि प्राचार्य यांचा समावेश आहे. 

पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल

या समितीची बुधवारी बैठक झाली. महाविद्यालय सुरू करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची सुरक्षित व आरोग्यदायी वातावरणात बैठक व्यवस्था करता येऊ शकते का? सुरवातीला अंतिम वर्षाच्या किंवा स्पेशल विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करता येतील का? विज्ञान विषयाचे प्रॅक्टिकल्स सुरु करणे योग्य ठरेल का अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या हत्येचा कट; येरवड्यात शिक्षा भोगणाऱ्या गुंडाने घेतली सुपारी!

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय सुरु करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची बुधवारी पहिली बैठक घेण्यात आली. मात्र त्यात महाविद्यालये सूरू करण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. आता या समितीची दुसरी बैठक येत्या सोमवारी (ता.४) होणार आहे. त्यात महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. शहरातील माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या वर्ग येत्या सोमवारपासून (ता.४) सुरू होणार असले तरी महाविद्यालये सुरू होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  राज्यात तसेच शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग नोव्हेंबर अखेरीस सूरू करण्याला राज्य सरकारने मान्यता दिली. त्यानंतर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू झाल्या. तर पुणे महापालिका क्षेत्रातील शाळा (९वी ते १२वीचे वर्ग) सुरू करण्याला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी २४ डिसेंबरला मान्यता दिली. सत्यजित तांबेचे संधीसाधू राजकारण संपूर्ण राज्याला माहित आहे - अंकिता पाटील दरम्यान कोरोनानंतर बंद करण्यात आलेली महाविद्यालये सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे विद्यापीठाने महाविद्यालये सुरू करण्यात संदर्भात अहवाल सादर करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये विविध विद्या शाखांमधील प्राध्यापक आणि प्राचार्य यांचा समावेश आहे.  पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल या समितीची बुधवारी बैठक झाली. महाविद्यालय सुरू करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची सुरक्षित व आरोग्यदायी वातावरणात बैठक व्यवस्था करता येऊ शकते का? सुरवातीला अंतिम वर्षाच्या किंवा स्पेशल विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करता येतील का? विज्ञान विषयाचे प्रॅक्टिकल्स सुरु करणे योग्य ठरेल का अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या हत्येचा कट; येरवड्यात शिक्षा भोगणाऱ्या गुंडाने घेतली सुपारी! Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Jxe9FP
Read More
रस्त्यांच्या श्रेयावरून पेटला शिवसेना-भाजपमध्ये वाद, भाजप आमदाराने फोडले नारळ

औरंगाबाद : शहरातील विकास कामांच्या श्रेयावरून शिवसेना-भाजपमध्ये वारंवार धुसफुस सुरू आहे. आता राज्य शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या १५२ कोटींच्या रस्त्यावरून वाद पेटला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या रस्ते कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. असे असतानाच भाजपचे आमदार अतुल सावे यांनी बुधवारी (ता. ३०) पूर्व विधानसभा मतदारसंघातील तीन रस्ते कामांचे भूमिपूजन केले. त्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. शिवसेनेचे पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत हा प्रकार म्हणजे ‘लोकांच्या लेकराला स्वतःचे नाव देण्याचा प्रयत्न’ असल्याची खरमरीत टीका केली आहे.

 

 

नुसता धुरळा! अकरावीतील मुलाने आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल

 

राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटींचा निधी दिला आहे. महापालिका, एमएसआरडीसी, एमआयडीसीतर्फे शहरात या निधीतून २३ रस्त्यांची कामे केली जात आहेत. एमआयडीसीने दोन महिन्यांपूर्वीच कामे सुरू केली. त्यानंतर एमएसआरडीसीचे कामे सुरू झाली. दरम्यान १२ डिसेंबरला मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते औपचारिकरीत्या या कामाचे भूमिपूजनही झाले. या निधीतून पूर्व विधानसभा मतदारसंघात सिडको चौक ते मुकूंदवाडी रेल्वेस्टेशन, भवानी पेट्रोल पंप ते ठाकरेनगर, महालक्ष्मी चौक ते लोकशाही कॉलनी या रस्त्यांची कामे केली जात आहेत. या कामांचे भूमिपूजन आमदार सावे यांच्या हस्ते बुधवारी जयभवानीनगर येथे झाला. माजी नगरसेवक प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, अ‍ॅड. माधुरी अदवंत, मनिषा मुंडे, गोविंद केंद्रे, कैलास गायकवाड, बालाजी मुंडे, लक्ष्मीकांत थेटे, संजय बोराडे, रामेश्वर दसपुते, ताराचंद गायकवाड, अर्जुन गवारे, श्रीकांत घुले, अभिजीत गरकल, विठ्ठल शेलार, शिवाजी शिरसे, प्रमोद दिवेकर, प्रशांत नांदेडकर, राहुल दांडगे, महेश राऊत, शैलेश हेकाडे, त्रंबक राजपूत, शैलेश भिसे भिसे उपस्थित होते. या कार्यक्रमावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.

 

 

केंद्रीय आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी दिल्लीत धडकणार, मराठा क्रांती मोर्चाची औरंगाबादेत घोषणा

 

लोकांच्या लेकरांना स्वतःचे नाव देण्याचा भाजपचा प्रयत्न
राजू वैद्य यांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे, ‘‘मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामांचे भूमिपूजन झालेले असताना आज भाजपने पुन्हा भूमिपूजन केले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत या रस्त्यांच्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम भाजपचे आमदार करत आहेत. हा प्रकार म्हणजे लोकांच्या लेकराला स्वतःचे नाव देण्याचा प्रयत्न आहे!’’

 

Edited - Ganesh Pitekar

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रस्त्यांच्या श्रेयावरून पेटला शिवसेना-भाजपमध्ये वाद, भाजप आमदाराने फोडले नारळ औरंगाबाद : शहरातील विकास कामांच्या श्रेयावरून शिवसेना-भाजपमध्ये वारंवार धुसफुस सुरू आहे. आता राज्य शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या १५२ कोटींच्या रस्त्यावरून वाद पेटला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या रस्ते कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. असे असतानाच भाजपचे आमदार अतुल सावे यांनी बुधवारी (ता. ३०) पूर्व विधानसभा मतदारसंघातील तीन रस्ते कामांचे भूमिपूजन केले. त्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. शिवसेनेचे पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत हा प्रकार म्हणजे ‘लोकांच्या लेकराला स्वतःचे नाव देण्याचा प्रयत्न’ असल्याची खरमरीत टीका केली आहे.     नुसता धुरळा! अकरावीतील मुलाने आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल   राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटींचा निधी दिला आहे. महापालिका, एमएसआरडीसी, एमआयडीसीतर्फे शहरात या निधीतून २३ रस्त्यांची कामे केली जात आहेत. एमआयडीसीने दोन महिन्यांपूर्वीच कामे सुरू केली. त्यानंतर एमएसआरडीसीचे कामे सुरू झाली. दरम्यान १२ डिसेंबरला मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते औपचारिकरीत्या या कामाचे भूमिपूजनही झाले. या निधीतून पूर्व विधानसभा मतदारसंघात सिडको चौक ते मुकूंदवाडी रेल्वेस्टेशन, भवानी पेट्रोल पंप ते ठाकरेनगर, महालक्ष्मी चौक ते लोकशाही कॉलनी या रस्त्यांची कामे केली जात आहेत. या कामांचे भूमिपूजन आमदार सावे यांच्या हस्ते बुधवारी जयभवानीनगर येथे झाला. माजी नगरसेवक प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, अ‍ॅड. माधुरी अदवंत, मनिषा मुंडे, गोविंद केंद्रे, कैलास गायकवाड, बालाजी मुंडे, लक्ष्मीकांत थेटे, संजय बोराडे, रामेश्वर दसपुते, ताराचंद गायकवाड, अर्जुन गवारे, श्रीकांत घुले, अभिजीत गरकल, विठ्ठल शेलार, शिवाजी शिरसे, प्रमोद दिवेकर, प्रशांत नांदेडकर, राहुल दांडगे, महेश राऊत, शैलेश हेकाडे, त्रंबक राजपूत, शैलेश भिसे भिसे उपस्थित होते. या कार्यक्रमावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.     केंद्रीय आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी दिल्लीत धडकणार, मराठा क्रांती मोर्चाची औरंगाबादेत घोषणा   लोकांच्या लेकरांना स्वतःचे नाव देण्याचा भाजपचा प्रयत्न राजू वैद्य यांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे, ‘‘मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामांचे भूमिपूजन झालेले असताना आज भाजपने पुन्हा भूमिपूजन केले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत या रस्त्यांच्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम भाजपचे आमदार करत आहेत. हा प्रकार म्हणजे लोकांच्या लेकराला स्वतःचे नाव देण्याचा प्रयत्न आहे!’’   Edited - Ganesh Pitekar News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Mnox43
Read More
एशियाड बस प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार; लांब मार्गावर शिवशाहीला प्राधान्य

मुंबई  : राज्यात एशियाड (निमआराम) बस धावणाऱ्या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता गारेगार होणार आहे. नादुरूस्त एशियाड बसचे प्रमाण वाढल्याने दोन हजार बसपैकी महामंडळाकडे सध्या फक्त 476 बस शिल्लक आहे. त्यामूळे लांब पल्यांच्या प्रवाशांना आरामदायक आणि वातानुकूलित प्रवास देण्याच्या दृष्टीने एशियाड बस मार्गावर वातानुकूलित शिवशाही चालवण्याचा विचार परिवहन मंत्र्यांकडून केला जात आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

1982 च्या एशियाड स्पर्धेतील खेळाडूंना त्यांच्या निवासस्थानापासून स्टेडियम पर्यंत ने-आण करण्यासाठी या एशियाड बसचा प्रथम वापर करण्यात आला होता. तत्कालीन राष्ट्रीय क्रीडा विभागाने त्याबाबत निर्णय घेतला होता. त्यामूळे एसटीच्या ताफ्यातील निम-आराम हा सेवा प्रकार एशियाड या नावाने प्रसिद्ध झाला. एैसपैस बैठक व्यवस्था, मोठमोठे खिडक्‍या, आकर्षक रंगसंगती व पुष बॅक आसने या वैशिष्ट्यामुळे आज देखील या सेवा प्रकाराला प्रवाशांची पहिली पसंती आहे. 
मूळ साध्या बसच्या तिकीट पेक्षा सध्या 25 टक्के जादा तिकिट या बससाठी आकारले जाते. तर सध्या या निमआराम बसला हिरकणी असेही नाव देण्यात आले आहे. त्यानंतर 2016 मध्ये शिवशाही वातानुकूलित बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाली. त्यामध्ये एसटीच्या 500; तर खासगी 500 शिवशाही एसटीच्या ताफ्यात आहे. त्यापैकी काही वातानुकूलित शिवाशाही या मार्गावर धावणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास वातानुकूलित होणार आहे. 

45 पैशांचा फरक 
वातानुकूलित शिवशाहीचे भाडे प्रतिकीलोमीटर 10 पैसे; तर प्रति सहा किलोमीटर 45 पैसे जास्त आहे. त्यामूळे एशियाडच्या प्रवाशांना आता किफायतशीर भाड्यात शिवशाहीचा वातानुकूलित प्रवास करता येणार आहे. 

 

एशियाडची सेवा कुठेही बंद करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय नाही; मात्र नादुरूस्त बसचे प्रमाण वाढल्याने एशियाडच्या लांब पल्ल्याच्या मार्गावर वातानुकूलित शिवाशाहीच्या फेऱ्या सुरू केल्यास प्रवाशांना त्याच दरात वातानुकूलित प्रवास करता येणार आहे. 
- शेखर चन्ने,
व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ 

Asiad bus passengers to travel to cool Preference to Shivshahi on long journeys

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

एशियाड बस प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार; लांब मार्गावर शिवशाहीला प्राधान्य मुंबई  : राज्यात एशियाड (निमआराम) बस धावणाऱ्या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता गारेगार होणार आहे. नादुरूस्त एशियाड बसचे प्रमाण वाढल्याने दोन हजार बसपैकी महामंडळाकडे सध्या फक्त 476 बस शिल्लक आहे. त्यामूळे लांब पल्यांच्या प्रवाशांना आरामदायक आणि वातानुकूलित प्रवास देण्याच्या दृष्टीने एशियाड बस मार्गावर वातानुकूलित शिवशाही चालवण्याचा विचार परिवहन मंत्र्यांकडून केला जात आहे.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 1982 च्या एशियाड स्पर्धेतील खेळाडूंना त्यांच्या निवासस्थानापासून स्टेडियम पर्यंत ने-आण करण्यासाठी या एशियाड बसचा प्रथम वापर करण्यात आला होता. तत्कालीन राष्ट्रीय क्रीडा विभागाने त्याबाबत निर्णय घेतला होता. त्यामूळे एसटीच्या ताफ्यातील निम-आराम हा सेवा प्रकार एशियाड या नावाने प्रसिद्ध झाला. एैसपैस बैठक व्यवस्था, मोठमोठे खिडक्‍या, आकर्षक रंगसंगती व पुष बॅक आसने या वैशिष्ट्यामुळे आज देखील या सेवा प्रकाराला प्रवाशांची पहिली पसंती आहे.  मूळ साध्या बसच्या तिकीट पेक्षा सध्या 25 टक्के जादा तिकिट या बससाठी आकारले जाते. तर सध्या या निमआराम बसला हिरकणी असेही नाव देण्यात आले आहे. त्यानंतर 2016 मध्ये शिवशाही वातानुकूलित बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाली. त्यामध्ये एसटीच्या 500; तर खासगी 500 शिवशाही एसटीच्या ताफ्यात आहे. त्यापैकी काही वातानुकूलित शिवाशाही या मार्गावर धावणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास वातानुकूलित होणार आहे.  45 पैशांचा फरक  वातानुकूलित शिवशाहीचे भाडे प्रतिकीलोमीटर 10 पैसे; तर प्रति सहा किलोमीटर 45 पैसे जास्त आहे. त्यामूळे एशियाडच्या प्रवाशांना आता किफायतशीर भाड्यात शिवशाहीचा वातानुकूलित प्रवास करता येणार आहे.    एशियाडची सेवा कुठेही बंद करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय नाही; मात्र नादुरूस्त बसचे प्रमाण वाढल्याने एशियाडच्या लांब पल्ल्याच्या मार्गावर वातानुकूलित शिवाशाहीच्या फेऱ्या सुरू केल्यास प्रवाशांना त्याच दरात वातानुकूलित प्रवास करता येणार आहे.  - शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ  Asiad bus passengers to travel to cool Preference to Shivshahi on long journeys -------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37XqlsO
Read More
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक - बच्चुभाऊ कडू

पुणे - शालेय शिक्षण विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांबाबत ११ डिसेंबर २०२० ला काढलेल्या शासकीय आदेश रद्द करण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घडवून आणून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू यांनी दिले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत  कडू यांच्यासमवेत राज्य शिक्षकेतर महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी मुंबईतील जवाहर बाल भवन येथे बैठक झाली. बैठकीमध्ये माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कडू यांनी लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्‍या महामंडळाच्या वतीने राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी सांगितले.

सत्यजित तांबेचे संधीसाधू राजकारण संपूर्ण राज्याला माहित आहे - अंकिता पाटील

माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देय असलेल्या १०,२०,३० वर्षाच्या लाभाबाबत मुख्य सचिव, अर्थसचिव व शालेय शिक्षण सचिव यांच्यासोबत बैठक घेऊन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०,२०,३० चा लाभ देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर माध्यमिक शाळांमधील अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ करण्यासाठीचे समितीच्या शिफारशीनुसार अंमलबजावणी करण्याबाबत मा. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे आग्रह धरून निर्णय घेतला जाईल.

पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शिपाई सेवकांसह अनुकंपाच्या नेमणुकीबाबत 15 जानेवारी पर्यंत निर्णय घेतला जाईल याबाबत शिक्षण संचालक व शिक्षण  उपसचिव यांना देखील आज सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कडू यांनी बैठकीदरम्यान दिल्याचे खांडेकर यांनी सांगतिले.

खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या हत्येचा कट; येरवड्यात शिक्षा भोगणाऱ्या गुंडाने घेतली सुपारी!

 

सेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीस मान्यता दिली आहे आणि त्यांना शालार्थ आयडी दिला जात नाही त्यासंबंधित अधिकाऱ्यांनी  पंधरा दिवसात निर्णय न घेतल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही कडू यांनी बैठकीदरम्यान सांगितले. यावेळी खांडेकर यांच्यासमवेत महामंडळाचे मुंबई विभागीय कार्यवाह राजू रणवीर व  पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे विनोद गोरे आदी उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक - बच्चुभाऊ कडू पुणे - शालेय शिक्षण विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांबाबत ११ डिसेंबर २०२० ला काढलेल्या शासकीय आदेश रद्द करण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घडवून आणून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू यांनी दिले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत  कडू यांच्यासमवेत राज्य शिक्षकेतर महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी मुंबईतील जवाहर बाल भवन येथे बैठक झाली. बैठकीमध्ये माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कडू यांनी लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्‍या महामंडळाच्या वतीने राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी सांगितले. सत्यजित तांबेचे संधीसाधू राजकारण संपूर्ण राज्याला माहित आहे - अंकिता पाटील माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देय असलेल्या १०,२०,३० वर्षाच्या लाभाबाबत मुख्य सचिव, अर्थसचिव व शालेय शिक्षण सचिव यांच्यासोबत बैठक घेऊन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०,२०,३० चा लाभ देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर माध्यमिक शाळांमधील अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ करण्यासाठीचे समितीच्या शिफारशीनुसार अंमलबजावणी करण्याबाबत मा. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे आग्रह धरून निर्णय घेतला जाईल. पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शिपाई सेवकांसह अनुकंपाच्या नेमणुकीबाबत 15 जानेवारी पर्यंत निर्णय घेतला जाईल याबाबत शिक्षण संचालक व शिक्षण  उपसचिव यांना देखील आज सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कडू यांनी बैठकीदरम्यान दिल्याचे खांडेकर यांनी सांगतिले. खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या हत्येचा कट; येरवड्यात शिक्षा भोगणाऱ्या गुंडाने घेतली सुपारी!   सेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीस मान्यता दिली आहे आणि त्यांना शालार्थ आयडी दिला जात नाही त्यासंबंधित अधिकाऱ्यांनी  पंधरा दिवसात निर्णय न घेतल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही कडू यांनी बैठकीदरम्यान सांगितले. यावेळी खांडेकर यांच्यासमवेत महामंडळाचे मुंबई विभागीय कार्यवाह राजू रणवीर व  पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे विनोद गोरे आदी उपस्थित होते. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3810Pmx
Read More
बोपखेलचा विकास होईल

पिंपरी - मुळा नदीवर बोपखेल येथे महापालिकेतर्फे उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे सुमारे आठ ते दहा किलोमीटरचा वळसा वाचणार आहे. त्यामुळे प्रवास खर्च व वेळेतही बचत होईल. गावाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. मात्र, त्यासाठी पुलाचे काम पूर्ण व्हायला हवे, अशी अपेक्षा बोपखेलमधील नागरिकांनी व्यक्त केली. 

तीन बाजूने लष्करी हद्द आणि एका बाजूने मुळा नदी यांच्यामध्ये वसलेले गाव म्हणजे बोपखेल. सध्या पुणे-आळंदी पालखी मार्गावरील बोपखेल फाटा हा एकमेव गावासाठीचा रस्ता. कारण, लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) आवारातून जाणारा व पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी गावाला जोडणारा रस्ता लष्कराने पाच वर्षांपूर्वी बोपखेलमधील नागरिकांच्या रहदारीसाठी बंद केला. तेव्हापासून नागरिक पर्यायी रस्त्याच्या शोधात आहेत. दरम्यान, संरक्षण विभागाच्या खडकीतील जागेतून खडकी बाजार व पुण्याशी जोडण्यासाठी बोपखेल येथील स्मशानभूमीजवळ मुळा नदीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. सध्या पुलाचे बोपखेलकडील रॅम्पचे काम पूर्ण झाले आहे. नदीवरील दोन खांब व तीन स्पॅन टाकण्याचे काम बाकी आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गावाचा विकास होईल - संतोष घुले
बोपखेल येथील ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक संतोष घुले म्हणाले, ‘‘गाव महापालिकेत असले तरी शहरीकरणाशी कनेक्‍ट नाही. पुलामुळे अवघ्या पाच-सात मिनिटांत पुण्यात पोचता येईल. लगतच्या दिघी, चऱ्होली, आळंदीतील नागरिकांचीही पुणे, खडकी, बोपोडी भागात जाण्यासाठी सोय होईल. गावाचा विकास होईल. दळणवळण वाढेल. बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल. गावाची कनेक्‍टिव्हिटी वाढेल. सध्या सोयीचा मार्ग नसल्याने गावांतील अनेकजण बेरोजगार झाले आहेत. साडेतीनशे ते चारशे रिक्षा गावात होत्या. त्या आता सत्तरच्या जवळपास राहिल्या आहेत. कामाचे ठिकाण लांब पडत असल्याने अनेक कामगार भाडेकरू स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे चाळी रिकाम्या पडल्या आहेत. गावाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र, पुलामुळे पुन्हा चालना मिळून आर्थिक स्थिती सुधारेल, हे नक्की. त्यासाठी पुलाचे काम लवकर पूर्ण होणे आवश्‍यक आहे.’

वीज चोरीची समस्या वाढली;महावितरण अधिकाऱ्यांकडून नाममात्र कारवाई 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, महापालिकेने संरक्षण विभागाला २५ कोटी ८१ लाख ५१ हजार रुपये मोबदला दिला आहे. येरवडा येथील ४.३८ हेक्‍टर अर्थात सात हजार ३६७.०३ चौरस मीटर जागा दिली आहे. बाधित होणाऱ्या ५०२ झाडांचा ६२ लाख ९७ हजार रुपये मोबदला दिला आहे. सध्या पुलाचे तीस टक्के काम झाले आहे.
- विजय भोजने, प्रवक्ता, बीआरटीएस, महापालिका

तळेगाव-चाकण रस्त्याच्या दुतर्फा अडीच मीटर विस्तारीकरण;लवकरच कामाला सुरुवात 

नागरिक म्हणतात...
मुळा नदीवरील पुलाचे काम सध्या सुरू आहे. आम्हाला गणेशनगर, बोपखेल फाटामार्गे पुणे किंवा पिंपरी-चिंचवडला जावे लागत आहे. पुलाचे काम लवकर झाल्यास खडकी बाजारमार्गे लवकर जाता येईल. नागरिकांची सोय होईल.
- पांडुरंग झपके

सध्या पुणे किंवा पिंपरीला जाण्यासाठी विश्रांतवाडी किंवा दिघीमार्गे पाऊण ते एक तास लागतो. अनेकदा वाहतूक कोंडी होत असल्याने अधिक वेळ लागतो. लॉकडाउनपूर्वी शाळा सुरू असताना, मुलांना किमान एक तास अगोदर स्कूलबससाठी जावे लागत होते. पुलामुळे वेळ व पैसे वाचणार आहेत. मुलांना वेळेवर शाळेत जाता येईल. 
- वैशाली झपके

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बोपखेलचा विकास होईल पिंपरी - मुळा नदीवर बोपखेल येथे महापालिकेतर्फे उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे सुमारे आठ ते दहा किलोमीटरचा वळसा वाचणार आहे. त्यामुळे प्रवास खर्च व वेळेतही बचत होईल. गावाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. मात्र, त्यासाठी पुलाचे काम पूर्ण व्हायला हवे, अशी अपेक्षा बोपखेलमधील नागरिकांनी व्यक्त केली.  तीन बाजूने लष्करी हद्द आणि एका बाजूने मुळा नदी यांच्यामध्ये वसलेले गाव म्हणजे बोपखेल. सध्या पुणे-आळंदी पालखी मार्गावरील बोपखेल फाटा हा एकमेव गावासाठीचा रस्ता. कारण, लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) आवारातून जाणारा व पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी गावाला जोडणारा रस्ता लष्कराने पाच वर्षांपूर्वी बोपखेलमधील नागरिकांच्या रहदारीसाठी बंद केला. तेव्हापासून नागरिक पर्यायी रस्त्याच्या शोधात आहेत. दरम्यान, संरक्षण विभागाच्या खडकीतील जागेतून खडकी बाजार व पुण्याशी जोडण्यासाठी बोपखेल येथील स्मशानभूमीजवळ मुळा नदीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. सध्या पुलाचे बोपखेलकडील रॅम्पचे काम पूर्ण झाले आहे. नदीवरील दोन खांब व तीन स्पॅन टाकण्याचे काम बाकी आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गावाचा विकास होईल - संतोष घुले बोपखेल येथील ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक संतोष घुले म्हणाले, ‘‘गाव महापालिकेत असले तरी शहरीकरणाशी कनेक्‍ट नाही. पुलामुळे अवघ्या पाच-सात मिनिटांत पुण्यात पोचता येईल. लगतच्या दिघी, चऱ्होली, आळंदीतील नागरिकांचीही पुणे, खडकी, बोपोडी भागात जाण्यासाठी सोय होईल. गावाचा विकास होईल. दळणवळण वाढेल. बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल. गावाची कनेक्‍टिव्हिटी वाढेल. सध्या सोयीचा मार्ग नसल्याने गावांतील अनेकजण बेरोजगार झाले आहेत. साडेतीनशे ते चारशे रिक्षा गावात होत्या. त्या आता सत्तरच्या जवळपास राहिल्या आहेत. कामाचे ठिकाण लांब पडत असल्याने अनेक कामगार भाडेकरू स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे चाळी रिकाम्या पडल्या आहेत. गावाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र, पुलामुळे पुन्हा चालना मिळून आर्थिक स्थिती सुधारेल, हे नक्की. त्यासाठी पुलाचे काम लवकर पूर्ण होणे आवश्‍यक आहे.’ वीज चोरीची समस्या वाढली;महावितरण अधिकाऱ्यांकडून नाममात्र कारवाई  जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, महापालिकेने संरक्षण विभागाला २५ कोटी ८१ लाख ५१ हजार रुपये मोबदला दिला आहे. येरवडा येथील ४.३८ हेक्‍टर अर्थात सात हजार ३६७.०३ चौरस मीटर जागा दिली आहे. बाधित होणाऱ्या ५०२ झाडांचा ६२ लाख ९७ हजार रुपये मोबदला दिला आहे. सध्या पुलाचे तीस टक्के काम झाले आहे. - विजय भोजने, प्रवक्ता, बीआरटीएस, महापालिका तळेगाव-चाकण रस्त्याच्या दुतर्फा अडीच मीटर विस्तारीकरण;लवकरच कामाला सुरुवात  नागरिक म्हणतात... मुळा नदीवरील पुलाचे काम सध्या सुरू आहे. आम्हाला गणेशनगर, बोपखेल फाटामार्गे पुणे किंवा पिंपरी-चिंचवडला जावे लागत आहे. पुलाचे काम लवकर झाल्यास खडकी बाजारमार्गे लवकर जाता येईल. नागरिकांची सोय होईल. - पांडुरंग झपके सध्या पुणे किंवा पिंपरीला जाण्यासाठी विश्रांतवाडी किंवा दिघीमार्गे पाऊण ते एक तास लागतो. अनेकदा वाहतूक कोंडी होत असल्याने अधिक वेळ लागतो. लॉकडाउनपूर्वी शाळा सुरू असताना, मुलांना किमान एक तास अगोदर स्कूलबससाठी जावे लागत होते. पुलामुळे वेळ व पैसे वाचणार आहेत. मुलांना वेळेवर शाळेत जाता येईल.  - वैशाली झपके Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aU4ft9
Read More
आठवड्यात दोन दिवस प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे बंधनकारक - डॉ. राजेश देशमुख

पुणे - जिल्ह्यात यंदा "स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण आणि "माझी वसुंधरा अभियान' प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या क्षेत्रांमध्ये उपाययोजना करण्यासाठी सर्व मुख्याधिकाऱ्यांना दर आठवड्यात दोन दिवस प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत. "स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण-2021 साठी मार्च महिन्यात केंद्रीय समितीमार्फत पाहणी होणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील नगरपालिकांनी उत्कृष्ट कामगिरी करणे आवश्‍यक आहे. त्या अनुषंगाने सर्व मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात अभियानांतर्गत दिलेल्या घटकांची प्रभावी अंगलबजावणी करणे आवश्‍यक आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून सहभाग नोंदवणे आवश्‍यक आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"माझी वसुंधरा अभियाना'ची प्रभावी अंमलबजावणी करीता पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाच्या कार्यपद्धती निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार जल, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश या पंचतत्वाशी संबंधित बाबींना महत्त्व देण्यात येणार आहे. वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर कार्य करणे. हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदुषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे. नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे व संरक्षण आणि ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिनी, शेतीच्या बांधावर राबविण्यात येणार आहेत. तसेच, मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे जनमानसात बिंबविणे या प्रमुख बाबींचा समावेश आहे. या अभियाना अंतर्गत निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर केलेल्या कामाचे मुल्यमापन करणेसाठी दीड हजार गुण ठेवण्यात आले आहेत. 

सत्यजित तांबेचे संधीसाधू राजकारण संपूर्ण राज्याला माहित आहे - अंकिता पाटील

स्वच्छ सर्वेक्षणात या घटकांना प्राधान्य : 
नगरपालिका क्षेत्रातील घनकचरा संकलन, शंभर टक्‍के ओला आणि सुका कचरा वर्गीकरण, कचरा वाहनांना जीपीएस यंत्रणा, ओला कचऱ्यावर प्रक्रिया, घनकचरा जागेवर प्रक्रिया, नाला व गटर सफाई, योजनेत नागरिकांचा सहभाग, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरूस्ती आणि सफाई, नागरिकांच्या स्वच्छता ऍपवरील तक्रारींवर मुदतीत उपाययोजना या घटकांना प्राधानय देण्यात येणार आहे. 

पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल

स्वच्छता अभियानाच्या अंमलबजावणीच्या कालावधीत सर्व बाबींवर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष देणे आवश्‍यक आहे. सर्व मुख्याधिकाऱ्यांना प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत कामाचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे अनिवार्य राहील. 
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आठवड्यात दोन दिवस प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे बंधनकारक - डॉ. राजेश देशमुख पुणे - जिल्ह्यात यंदा "स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण आणि "माझी वसुंधरा अभियान' प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या क्षेत्रांमध्ये उपाययोजना करण्यासाठी सर्व मुख्याधिकाऱ्यांना दर आठवड्यात दोन दिवस प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत. "स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण-2021 साठी मार्च महिन्यात केंद्रीय समितीमार्फत पाहणी होणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील नगरपालिकांनी उत्कृष्ट कामगिरी करणे आवश्‍यक आहे. त्या अनुषंगाने सर्व मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात अभियानांतर्गत दिलेल्या घटकांची प्रभावी अंगलबजावणी करणे आवश्‍यक आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून सहभाग नोंदवणे आवश्‍यक आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा "माझी वसुंधरा अभियाना'ची प्रभावी अंमलबजावणी करीता पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाच्या कार्यपद्धती निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार जल, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश या पंचतत्वाशी संबंधित बाबींना महत्त्व देण्यात येणार आहे. वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर कार्य करणे. हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदुषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे. नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे व संरक्षण आणि ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिनी, शेतीच्या बांधावर राबविण्यात येणार आहेत. तसेच, मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे जनमानसात बिंबविणे या प्रमुख बाबींचा समावेश आहे. या अभियाना अंतर्गत निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर केलेल्या कामाचे मुल्यमापन करणेसाठी दीड हजार गुण ठेवण्यात आले आहेत.  सत्यजित तांबेचे संधीसाधू राजकारण संपूर्ण राज्याला माहित आहे - अंकिता पाटील स्वच्छ सर्वेक्षणात या घटकांना प्राधान्य :  नगरपालिका क्षेत्रातील घनकचरा संकलन, शंभर टक्‍के ओला आणि सुका कचरा वर्गीकरण, कचरा वाहनांना जीपीएस यंत्रणा, ओला कचऱ्यावर प्रक्रिया, घनकचरा जागेवर प्रक्रिया, नाला व गटर सफाई, योजनेत नागरिकांचा सहभाग, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरूस्ती आणि सफाई, नागरिकांच्या स्वच्छता ऍपवरील तक्रारींवर मुदतीत उपाययोजना या घटकांना प्राधानय देण्यात येणार आहे.  पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल स्वच्छता अभियानाच्या अंमलबजावणीच्या कालावधीत सर्व बाबींवर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष देणे आवश्‍यक आहे. सर्व मुख्याधिकाऱ्यांना प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत कामाचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे अनिवार्य राहील.  - डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34SdgPB
Read More
Corona Update: औरंगाबादेत कोरोनाने घेतला बाराशे जणांचा बळी, जिल्ह्यात ४६९ रुग्णांवर उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात सरत्या वर्षात कोरोनाने चांगलाच थैमान घातला होतो. याच कोरोनामुळे जिल्ह्यात ५ एप्रिलला पहिला मृत्यु झाला होता. कोरोनाची ही मृत्युची मालिका अशीच कायम सुरु असून आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार २०० जणांचा बळी गेला आहे. बुधवारी (ता.३०) दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ६८ रूग्णांची नव्याने भर पडली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्‍ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला. यात मध्यल्या काळात मृत्युदरही राज्यात सर्वाधिक झाला होता.

 

केंद्रीय आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी दिल्लीत धडकणार, मराठा क्रांती मोर्चाची औरंगाबादेत घोषणा

 

यानंतर तो आटोक्यात आणण्यात आला. शहारात गेल्या दोन महिन्यापासून दोन ते चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहेत. जिल्ह्यात एकुण कोरोना बाधितांची संख्या ही ४५ हजार ५४४ वर गेली आहे. त्यापैकी ४३ हजार८७५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या ४९६ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. बुधवारी दिवसभरात महापालिका हद्दीतून ३७, तर ग्रामीण भागातून ११ असे ४८ जणांना सुटी देण्यात आली. कोरोनामुळे बाराशे जणांचा बळी गेले आहेत. बळी गेलेल्याचा हा आकडा कोरोना असतानाही काळजी न घेणाऱ्या औरंगाबादकरांसाठी धोक्‍याची घंटाच आहे.

 

 

नुसता धुरळा! अकरावीतील मुलाने आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल

 

महापालिका हद्दीत (कंसात कोरोना संख्या) : भगवती कॉलनी (६), श्रेयनगर (१), एन-३ सिडको (१), एन-५ सिडको (१), चिकलठाणा (१),कटकट गेट (१),पुंडलिक नगर (१), एन-३ सिडको (१),भावसिंग पुरा (१), टी.व्ही. सेंटर (२), मिल्ट्री हॉस्पिटल परिसर (१), देवळाई रोड सातारा परिसर (१), क्रांती चौक (१), सिव्हील हॉस्पिटल (१), नागेश्वरवाडी (२), कांचनवाडी (१), चेलीपुरा (१), पडेगाव (१), गारखेडा (३), प्रतापगड नगर, सिडको (१), भानुदास नगर (१), मंजित प्राईड (१), उस्मानपुरा (१), बीड बायपास (१), अन्य (२७) असे एकुण ६० वाढले आहेत.

ग्रामीण भागात : पाचोड (२), रांजणगाव (१), अन्य (५) असे एकुण- ८ जणांची वाढ आहे.

दोघांचा  मृत्यू
खासगी रुग्णालयात ऊर्जा नगर, सातारा परिसरातील ६० वर्षीय पुरुष, राजा बाजार येथील ७४ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

कोरोना मीटर
बरे झालेले------४३८७५
मृत्यु--------१२००
उपचार घेणारे-------४६९
एकुण कोरोना------ ४५५४४

 

संपादन - गणेश पिटेकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Corona Update: औरंगाबादेत कोरोनाने घेतला बाराशे जणांचा बळी, जिल्ह्यात ४६९ रुग्णांवर उपचार औरंगाबाद : जिल्ह्यात सरत्या वर्षात कोरोनाने चांगलाच थैमान घातला होतो. याच कोरोनामुळे जिल्ह्यात ५ एप्रिलला पहिला मृत्यु झाला होता. कोरोनाची ही मृत्युची मालिका अशीच कायम सुरु असून आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार २०० जणांचा बळी गेला आहे. बुधवारी (ता.३०) दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ६८ रूग्णांची नव्याने भर पडली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्‍ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला. यात मध्यल्या काळात मृत्युदरही राज्यात सर्वाधिक झाला होता.   केंद्रीय आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी दिल्लीत धडकणार, मराठा क्रांती मोर्चाची औरंगाबादेत घोषणा   यानंतर तो आटोक्यात आणण्यात आला. शहारात गेल्या दोन महिन्यापासून दोन ते चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहेत. जिल्ह्यात एकुण कोरोना बाधितांची संख्या ही ४५ हजार ५४४ वर गेली आहे. त्यापैकी ४३ हजार८७५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या ४९६ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. बुधवारी दिवसभरात महापालिका हद्दीतून ३७, तर ग्रामीण भागातून ११ असे ४८ जणांना सुटी देण्यात आली. कोरोनामुळे बाराशे जणांचा बळी गेले आहेत. बळी गेलेल्याचा हा आकडा कोरोना असतानाही काळजी न घेणाऱ्या औरंगाबादकरांसाठी धोक्‍याची घंटाच आहे.     नुसता धुरळा! अकरावीतील मुलाने आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल   महापालिका हद्दीत (कंसात कोरोना संख्या) : भगवती कॉलनी (६), श्रेयनगर (१), एन-३ सिडको (१), एन-५ सिडको (१), चिकलठाणा (१),कटकट गेट (१),पुंडलिक नगर (१), एन-३ सिडको (१),भावसिंग पुरा (१), टी.व्ही. सेंटर (२), मिल्ट्री हॉस्पिटल परिसर (१), देवळाई रोड सातारा परिसर (१), क्रांती चौक (१), सिव्हील हॉस्पिटल (१), नागेश्वरवाडी (२), कांचनवाडी (१), चेलीपुरा (१), पडेगाव (१), गारखेडा (३), प्रतापगड नगर, सिडको (१), भानुदास नगर (१), मंजित प्राईड (१), उस्मानपुरा (१), बीड बायपास (१), अन्य (२७) असे एकुण ६० वाढले आहेत. ग्रामीण भागात : पाचोड (२), रांजणगाव (१), अन्य (५) असे एकुण- ८ जणांची वाढ आहे. दोघांचा  मृत्यू खासगी रुग्णालयात ऊर्जा नगर, सातारा परिसरातील ६० वर्षीय पुरुष, राजा बाजार येथील ७४ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा रुग्णालयात मृत्यू झाला. कोरोना मीटर बरे झालेले------४३८७५ मृत्यु--------१२०० उपचार घेणारे-------४६९ एकुण कोरोना------ ४५५४४   संपादन - गणेश पिटेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hrFZ2M
Read More
मावळात ५१५ जागांसाठी १५९६ अर्ज

खडकाळा येथे सर्वांधिक ७१ तर कुसगाव पमा येथे सर्वांत कमी सात इच्छुक
वडगाव मावळ - मावळातील ५७ ग्रामपंचायतींच्या १९० प्रभागांतील ५१५ जागांसाठी एक हजार ५९६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली. 

खडकाळा येथे सर्वांत जास्त ७१ तर कुसगाव पमा येथे सर्वांत कमी सात अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने बुधवारी येथे कार्यकर्त्यांची तुडुंब गर्दी झाली होती. गुरुवारी (ता. ३१) अर्जांची छाननी केली जाणार आहे. मावळातील १५ जानेवारीला निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २३ तारखेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. २४ तारखेला दुसऱ्या दिवशी ३४, सोमवारी १९८ तर मंगळवारी ७३४ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी अखेरच्या दिवशीही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वडगावात इच्छुकांची व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. अनेक गावातील इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करीत गटागटाने येऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. दिवसभरात ६३० जणांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एक हजार ५८९ उमेदवारांनी एक हजार ५९६ अर्ज दाखल केले आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्रामपंचायती व दाखल अर्जांची संख्या पुढील प्रमाणे : नवलाख उंब्रे ६०, माळेगाव बुद्रूक १९, इंगळूण १६, खांड १५, डाहूली २४, कशाळ २३, वडेश्‍वर ३४, कुसवली १२, आढे १७, परंदवडी २०, ऊर्से ४६, सोमाटणे ४०, धामणे २५, दारुंब्रे ३२, गहुंजे ४०, सांगवडे २१, आंबी ३८, माळवाडी २८, करंजगाव २४, गोवित्री २८, साई २४, घोणशेत २१, चिखलसे ३४, खडकाळा ७१, कुसगाव खुर्द १९, टाकवे बुद्रूक ६१, साते ६५, नाणे २४, कांब्रे नामा १७, वेहेरगाव ४२, ताजे २८, मळवली २७, पाटण २५, कार्ला ४७, खांडशी २०, उकसाण २०, शिरदे २२, तिकोना २३, कोथुर्णे १३, वारू ३४, मळवंडी ठुले २१, आपटी ११,  अजिवली २७, मोरवे १९, महागाव ४६, आंबेगाव १०, कुसगाव बुद्रूक ५५, कुरवंडे ३५, येलघोळ ८, शिवली २१, येळसे २६, बऊर २४, पाचाणे १४, कुसगाव पमा ७, थुगाव २६, शिवणे २६ व आढले खुर्द २१. गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मावळात ५१५ जागांसाठी १५९६ अर्ज खडकाळा येथे सर्वांधिक ७१ तर कुसगाव पमा येथे सर्वांत कमी सात इच्छुक वडगाव मावळ - मावळातील ५७ ग्रामपंचायतींच्या १९० प्रभागांतील ५१५ जागांसाठी एक हजार ५९६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.  खडकाळा येथे सर्वांत जास्त ७१ तर कुसगाव पमा येथे सर्वांत कमी सात अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने बुधवारी येथे कार्यकर्त्यांची तुडुंब गर्दी झाली होती. गुरुवारी (ता. ३१) अर्जांची छाननी केली जाणार आहे. मावळातील १५ जानेवारीला निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २३ तारखेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. २४ तारखेला दुसऱ्या दिवशी ३४, सोमवारी १९८ तर मंगळवारी ७३४ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी अखेरच्या दिवशीही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वडगावात इच्छुकांची व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. अनेक गावातील इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करीत गटागटाने येऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. दिवसभरात ६३० जणांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एक हजार ५८९ उमेदवारांनी एक हजार ५९६ अर्ज दाखल केले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ग्रामपंचायती व दाखल अर्जांची संख्या पुढील प्रमाणे : नवलाख उंब्रे ६०, माळेगाव बुद्रूक १९, इंगळूण १६, खांड १५, डाहूली २४, कशाळ २३, वडेश्‍वर ३४, कुसवली १२, आढे १७, परंदवडी २०, ऊर्से ४६, सोमाटणे ४०, धामणे २५, दारुंब्रे ३२, गहुंजे ४०, सांगवडे २१, आंबी ३८, माळवाडी २८, करंजगाव २४, गोवित्री २८, साई २४, घोणशेत २१, चिखलसे ३४, खडकाळा ७१, कुसगाव खुर्द १९, टाकवे बुद्रूक ६१, साते ६५, नाणे २४, कांब्रे नामा १७, वेहेरगाव ४२, ताजे २८, मळवली २७, पाटण २५, कार्ला ४७, खांडशी २०, उकसाण २०, शिरदे २२, तिकोना २३, कोथुर्णे १३, वारू ३४, मळवंडी ठुले २१, आपटी ११,  अजिवली २७, मोरवे १९, महागाव ४६, आंबेगाव १०, कुसगाव बुद्रूक ५५, कुरवंडे ३५, येलघोळ ८, शिवली २१, येळसे २६, बऊर २४, पाचाणे १४, कुसगाव पमा ७, थुगाव २६, शिवणे २६ व आढले खुर्द २१. गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3rGQB2n
Read More
पुणे शहरात दहशत पसरविणा-या दोन सराईतांवर स्थानबद्धतीचे कारवाई

पुणे - शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी शहर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून दहशत पसरविणा-या दोन सराईतांवर स्थानबद्धतीचे कारवाई केली आहे. झोपडपट्टीदादा निर्मूलन (एमपीडीए- महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ऍक्‍टिविटी ऍक्‍ट) कायद्यानुसार दोघांना एका वर्षांसाठी येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सनी शंकर जाधव (वय 22, रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाडी) आणि ऋषीकेश ऊर्फ बारक्‍या संजय लोंढे (वय 23, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) अशी या सराईतांची नावे आहेत. जाधव याच्यावर बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोयता, रॉड, टामी यासारखे हत्यारे बाळगून खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या हत्येचा कट; येरवड्यात शिक्षा भोगणाऱ्या गुंडाने घेतली सुपारी!

गेल्या चार वर्षात त्याच्याविरुद्ध एकूण 12 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांनी पाठवला होता.

पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल

 

लोंढे याच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सरकारी नोकरावर हल्ला, खुनाचा प्रयत्न, हत्यारे बाळगणे अशा प्रकारचे गेल्या सहा वर्षांत 11 गुन्हे दाखल आहेत. त्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी प्रस्ताव पाठवला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दोन्ही प्रस्तावांची पडताळणी करून स्थानबद्धतेचे आदेश दिले.

सत्यजित तांबेचे संधीसाधू राजकारण संपूर्ण राज्याला माहित आहे - अंकिता पाटील

 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे शहरात दहशत पसरविणा-या दोन सराईतांवर स्थानबद्धतीचे कारवाई पुणे - शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी शहर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून दहशत पसरविणा-या दोन सराईतांवर स्थानबद्धतीचे कारवाई केली आहे. झोपडपट्टीदादा निर्मूलन (एमपीडीए- महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ऍक्‍टिविटी ऍक्‍ट) कायद्यानुसार दोघांना एका वर्षांसाठी येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  सनी शंकर जाधव (वय 22, रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाडी) आणि ऋषीकेश ऊर्फ बारक्‍या संजय लोंढे (वय 23, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) अशी या सराईतांची नावे आहेत. जाधव याच्यावर बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोयता, रॉड, टामी यासारखे हत्यारे बाळगून खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या हत्येचा कट; येरवड्यात शिक्षा भोगणाऱ्या गुंडाने घेतली सुपारी! गेल्या चार वर्षात त्याच्याविरुद्ध एकूण 12 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांनी पाठवला होता. पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल   लोंढे याच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सरकारी नोकरावर हल्ला, खुनाचा प्रयत्न, हत्यारे बाळगणे अशा प्रकारचे गेल्या सहा वर्षांत 11 गुन्हे दाखल आहेत. त्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी प्रस्ताव पाठवला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दोन्ही प्रस्तावांची पडताळणी करून स्थानबद्धतेचे आदेश दिले. सत्यजित तांबेचे संधीसाधू राजकारण संपूर्ण राज्याला माहित आहे - अंकिता पाटील   Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2KS3WUV
Read More
इंग्लंडहून पिंपरी-चिंचवड शहरात आलेले सहा पॉझिटीव्ह; नऊ व्यक्तींचा झाला मृत्यू

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी 167 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 96 हजार 483 झाली आहे. आज 198 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 305 झाली आहे. सध्या एक हजार 424 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील दोन व शहराबाहेरील सात अशा नऊ व्यक्तींचा मृत्यू झाला. दरम्यान, इंग्लंडहून आलेले आणखी चार प्रवासी पॉझिटीव्ह आढळले असून एकूण संख्या सहा झाली आहे. 

आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 754 झाली आहे. तर, शहराबाहेरील 729 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष चिंचवड (वय74) व महिला सांगवी (वय 55) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष चाकण (वय 60), जुन्नर (वय 58 व 65), अमरावती (वय 67), देहूरोड (वय 39), विश्रांतवाडी (वय 44) व महिला आळंदी (वय 60) येथील रहिवासी आहेत. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 267 प्रशावाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची तपासणी केली असून 156 जण नकारात्मक आले आहेत. सहा जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 26 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे. 

खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या हत्येचा कट; येरवड्यात शिक्षा भोगणाऱ्या गुंडाने घेतली सुपारी!

सध्या महापालिका रुग्णालयांत 640 रुग्ण उपचार घेत आहेत. 784 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 393 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 504 जणांची तपासणी करण्यात आली. आज 638 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 86 हजार 346 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 

पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल

आज दोन हजार 133 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एक हजार 687 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आज रुग्णालयातून दोन हजार 157 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एक हजार 389 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. 

‘थर्टी फर्स्ट’ रात्री पावणेअकरापर्यंतच; पुणे महापालिकेने काढले आदेश

आजपर्यंत पाच लाख 47 हजार 710 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील चार लाख 49 हजार 838 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आजपर्यंत पाच लाख 46 हजार ग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

इंग्लंडहून पिंपरी-चिंचवड शहरात आलेले सहा पॉझिटीव्ह; नऊ व्यक्तींचा झाला मृत्यू पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी 167 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 96 हजार 483 झाली आहे. आज 198 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 305 झाली आहे. सध्या एक हजार 424 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील दोन व शहराबाहेरील सात अशा नऊ व्यक्तींचा मृत्यू झाला. दरम्यान, इंग्लंडहून आलेले आणखी चार प्रवासी पॉझिटीव्ह आढळले असून एकूण संख्या सहा झाली आहे.  आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 754 झाली आहे. तर, शहराबाहेरील 729 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष चिंचवड (वय74) व महिला सांगवी (वय 55) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष चाकण (वय 60), जुन्नर (वय 58 व 65), अमरावती (वय 67), देहूरोड (वय 39), विश्रांतवाडी (वय 44) व महिला आळंदी (वय 60) येथील रहिवासी आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 267 प्रशावाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची तपासणी केली असून 156 जण नकारात्मक आले आहेत. सहा जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 26 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे.  खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या हत्येचा कट; येरवड्यात शिक्षा भोगणाऱ्या गुंडाने घेतली सुपारी! सध्या महापालिका रुग्णालयांत 640 रुग्ण उपचार घेत आहेत. 784 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 393 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 504 जणांची तपासणी करण्यात आली. आज 638 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 86 हजार 346 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.  पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल आज दोन हजार 133 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एक हजार 687 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आज रुग्णालयातून दोन हजार 157 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एक हजार 389 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.  ‘थर्टी फर्स्ट’ रात्री पावणेअकरापर्यंतच; पुणे महापालिकेने काढले आदेश आजपर्यंत पाच लाख 47 हजार 710 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील चार लाख 49 हजार 838 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आजपर्यंत पाच लाख 46 हजार ग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ht3U1R
Read More
जपान आणि संधी : सुरक्षित जपान

जपानमधील प्रत्येक नागरिक हा प्रामाणिक आहे, असे आपण ऐकत असतो. माझे मित्र एकदा वाढदिवसासाठी जाताना सबवे ट्रेनमध्ये पॅक केलेले गिफ्ट विसरले आणि तसेच वाढदिवसाच्या ठिकाणी पोचले. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले, की आपण गिफ्ट तर ट्रेनमध्येच विसरलो आहोत. त्यांनी लगेच सबवे स्टेशनला फोन केला आणि गिफ्टचे वर्णन सांगितले. सबवेच्या कर्मचाऱ्यांनी ते गिफ्ट ३० मिनिटांमध्ये स्टेशनवर येऊन घेऊन जा, असे सांगितले. आणि त्यांना ते ३० मिनिटांमध्ये मिळालेसुद्धा. त्यांना आपले गिफ्ट हरवून जाईल अशी शंका सुद्धा वाटली नाही. अशीच एकदा स्टेशनवर फोन करताना माझी फोनची डायरी मी फोनजवळ विसरले होते.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माझ्या ते २ दिवसांनी लक्षात आले. मी स्टेशनवर चौकशी केली, तेव्हा मला माझी डायरी परत मिळाली. माझे बाबा एकदा एका दुकानांमध्ये खरेदीसाठी गेले होते. त्यांना जपानी भाषा अजिबात येत नव्हती. त्यांनी खरेदी केली आणि सुट्टे पैसे विसरून दुकानाच्या बाहेर पडले, तेव्हा दुकानातील मुलगा सुट्टे पैसे घेऊन धावत आला आणि त्यांना ते पैसे देऊन गेला. इतका प्रामाणिक पणा फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकंदरीत, जपान हा सर्वांसाठी एक अतिशय सुरक्षित देश मानला जातो. ग्लोबल पीस इंडेक्समध्ये तो पहिल्या दहामध्ये आहे. कोणत्याही देशाप्रमाणे, जपानमध्येही अशी क्षेत्रे आहेत, जी इतरांपेक्षा कमी सुरक्षित आहेत.  मात्र, अशी ठिकाणे खूप कमी आहेत. जपानमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प आहे. २०१९ मध्ये, खुनाचा गुन्हा करणाऱ्याचा दर दहालाख लोकांमागे केवळ ०.३ होता. जपानमध्ये कमी गुन्हेगारीचे प्रमाण असण्याचे कारण वेळोवेळी  घेतल्या गेलेल्या काही गुन्हेगारी न्यायाच्या पद्धती आहेत. मी आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणी रात्री उशिरापर्यंत बाहेर गप्पा मारत फिरलो आहोत, किंवा ऑफिसमधून उशिरा परत आलो आहोत, परंतु त्यामुळे घराच्या कुणालाच आमची कोणतीच चिंता वाटत नव्हती. 

मद्यपान आणि वाहन चालविणे
जपानमध्ये ड्रिंक ड्रायव्हिंगबाबतचे धोरण अनुसरण करण्यासारखे आहे. ड्रिंक ड्रायव्हिंगला झिरो टॉलरन्स आहे, याचा अर्थ असा की आपण मद्यपान करणार असालस तर आपली कार घरीच सोडा. आपली गाडी आपल्याकडे असल्यास आपण आणि आपली कार दोघांनाही सुरक्षितपणे आणि कायदेशीररित्या, डाईकुला कॉल करून घरी परत जाण्याचा एक पर्याय आहे. टॅक्सी सेवेचा हा एक खास विभाग आहे, जो अतिरिक्त ड्रायव्हर आणतो. आपण टॅक्सीमध्ये घरी जाता  आणि आपली गाडी चालकाद्वारे सुरक्षित घरी पोचवली जाते.

जपानी पोलिस स्टेशन्स (कोबान) 
जपानमध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशनपाशी एक कोबान असतेच, तसेच बऱ्याच गर्दीच्या ठिकाणीही कोबान असतातच. हे कोबान एका छोट्या खोलीच्या आकाराचे असतात. पोलिस अगदी विश्वासू असतात आणि त्यांच्याकडे पत्ता विचारल्यास ते अगदी नीट सांगतात, हरवलेल्या वस्तूही तिथे मिळतात. मुळातच गुन्ह्याचे प्रमाण कमी असल्यामुळे कोबानमध्ये गर्दी किंवा गोंधळ अजिबात नसतो. जपानचे पोलिस विनयशील असतात, त्यामुळे त्यांच्याशी बोलायला कुणालाच अजिबात भीती वाटत नाही. 

मी बरीच वर्षे जपानच्या संपर्कात आहे किंवा तिथे राहिले आहे, परंतु मी कधीच माझ्या मित्रपरिवाराकडून जपानमध्ये गुन्हा अनुभवाला मिळाला, असे ऐकले नाही. म्हणूनच जपान हा कमीत कमी गुन्हे घडणारा देश आहे, याची मला खात्री आहे. जपानमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास भाग्यच म्हणावे लागेल, परंतु किमान जपान पाहायला नक्की जा...

सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा...

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जपान आणि संधी : सुरक्षित जपान जपानमधील प्रत्येक नागरिक हा प्रामाणिक आहे, असे आपण ऐकत असतो. माझे मित्र एकदा वाढदिवसासाठी जाताना सबवे ट्रेनमध्ये पॅक केलेले गिफ्ट विसरले आणि तसेच वाढदिवसाच्या ठिकाणी पोचले. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले, की आपण गिफ्ट तर ट्रेनमध्येच विसरलो आहोत. त्यांनी लगेच सबवे स्टेशनला फोन केला आणि गिफ्टचे वर्णन सांगितले. सबवेच्या कर्मचाऱ्यांनी ते गिफ्ट ३० मिनिटांमध्ये स्टेशनवर येऊन घेऊन जा, असे सांगितले. आणि त्यांना ते ३० मिनिटांमध्ये मिळालेसुद्धा. त्यांना आपले गिफ्ट हरवून जाईल अशी शंका सुद्धा वाटली नाही. अशीच एकदा स्टेशनवर फोन करताना माझी फोनची डायरी मी फोनजवळ विसरले होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप माझ्या ते २ दिवसांनी लक्षात आले. मी स्टेशनवर चौकशी केली, तेव्हा मला माझी डायरी परत मिळाली. माझे बाबा एकदा एका दुकानांमध्ये खरेदीसाठी गेले होते. त्यांना जपानी भाषा अजिबात येत नव्हती. त्यांनी खरेदी केली आणि सुट्टे पैसे विसरून दुकानाच्या बाहेर पडले, तेव्हा दुकानातील मुलगा सुट्टे पैसे घेऊन धावत आला आणि त्यांना ते पैसे देऊन गेला. इतका प्रामाणिक पणा फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा एकंदरीत, जपान हा सर्वांसाठी एक अतिशय सुरक्षित देश मानला जातो. ग्लोबल पीस इंडेक्समध्ये तो पहिल्या दहामध्ये आहे. कोणत्याही देशाप्रमाणे, जपानमध्येही अशी क्षेत्रे आहेत, जी इतरांपेक्षा कमी सुरक्षित आहेत.  मात्र, अशी ठिकाणे खूप कमी आहेत. जपानमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प आहे. २०१९ मध्ये, खुनाचा गुन्हा करणाऱ्याचा दर दहालाख लोकांमागे केवळ ०.३ होता. जपानमध्ये कमी गुन्हेगारीचे प्रमाण असण्याचे कारण वेळोवेळी  घेतल्या गेलेल्या काही गुन्हेगारी न्यायाच्या पद्धती आहेत. मी आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणी रात्री उशिरापर्यंत बाहेर गप्पा मारत फिरलो आहोत, किंवा ऑफिसमधून उशिरा परत आलो आहोत, परंतु त्यामुळे घराच्या कुणालाच आमची कोणतीच चिंता वाटत नव्हती.  मद्यपान आणि वाहन चालविणे जपानमध्ये ड्रिंक ड्रायव्हिंगबाबतचे धोरण अनुसरण करण्यासारखे आहे. ड्रिंक ड्रायव्हिंगला झिरो टॉलरन्स आहे, याचा अर्थ असा की आपण मद्यपान करणार असालस तर आपली कार घरीच सोडा. आपली गाडी आपल्याकडे असल्यास आपण आणि आपली कार दोघांनाही सुरक्षितपणे आणि कायदेशीररित्या, डाईकुला कॉल करून घरी परत जाण्याचा एक पर्याय आहे. टॅक्सी सेवेचा हा एक खास विभाग आहे, जो अतिरिक्त ड्रायव्हर आणतो. आपण टॅक्सीमध्ये घरी जाता  आणि आपली गाडी चालकाद्वारे सुरक्षित घरी पोचवली जाते. जपानी पोलिस स्टेशन्स (कोबान)  जपानमध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशनपाशी एक कोबान असतेच, तसेच बऱ्याच गर्दीच्या ठिकाणीही कोबान असतातच. हे कोबान एका छोट्या खोलीच्या आकाराचे असतात. पोलिस अगदी विश्वासू असतात आणि त्यांच्याकडे पत्ता विचारल्यास ते अगदी नीट सांगतात, हरवलेल्या वस्तूही तिथे मिळतात. मुळातच गुन्ह्याचे प्रमाण कमी असल्यामुळे कोबानमध्ये गर्दी किंवा गोंधळ अजिबात नसतो. जपानचे पोलिस विनयशील असतात, त्यामुळे त्यांच्याशी बोलायला कुणालाच अजिबात भीती वाटत नाही.  मी बरीच वर्षे जपानच्या संपर्कात आहे किंवा तिथे राहिले आहे, परंतु मी कधीच माझ्या मित्रपरिवाराकडून जपानमध्ये गुन्हा अनुभवाला मिळाला, असे ऐकले नाही. म्हणूनच जपान हा कमीत कमी गुन्हे घडणारा देश आहे, याची मला खात्री आहे. जपानमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास भाग्यच म्हणावे लागेल, परंतु किमान जपान पाहायला नक्की जा... सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा... Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WXgQU5
Read More

Tuesday, December 29, 2020

तब्ब्ल २० वर्षांपासून खैरी पुनर्वसन गावातील नागरिक सहन करताहेत यातना; अजूनही मिळाला नाही ग्रामपंचायतीचा दर्जा  

कारंजा (घा.) (जि.वर्धा) : देशात शहरांसोबत आता गावांचाही विकास होऊ लागला आहे. प्रत्येक गाव आता डिजिटल होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. पण वर्धा जिल्ह्यातील येनगाव मार्गावर असलेल्या खैरी (पुनर्वसन) या वसाहतीमधील नागरिकांना अजूनही सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीये. 

या गावाला अजून स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला नाही. हा दर्जा मिळण्यासाठी येथील नागरिक गत 20 वर्षांपासून लढा देत आहेत. ग्रामपंचायतीचा दर्जा नसल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे

हेही वाचा - राम मंदिराची निर्मिती राजस्थानातील दगडातून; पाकिस्तान, बांगलादेशमधील रामभक्तांचीही...
.
सन दोन हजार मध्ये खैरी हे गाव कार नदी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आल्यामुळे कारंजा येथील येनगाव मार्गावर खैरी गावाचे स्थलांतर करण्यात आले होते. तेव्हापासून येथील सहाशे अठ्ठयानऊ लोकसंख्या असलेले नागरिक हे मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. अनेकदा येथील नागरिकांनी विविध आंदोलन करत स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या दर्जाची मागणी केली. पण, खैरी पुनर्वसन गावाकडे शासन व प्रशासनाने दुर्लक्ष करत ग्रामपंचायतचा दर्जा दिला नाही. येथील नागरिक हे 18 नागरी सुविधेपासून गत अनेक वर्षापासून वंचित आहे. मूलभूत सोयी सुविधा नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

येथील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. गावाला ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा याकरिता 1 जानेवारीपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाचा इशारा कार नदी प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, कारंजा यांना पाठविण्यात आल्या आहे. या निवेदनावर कार नदी प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष एकनाथ डोबले, सचिव संजय पाठे यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहे.

हेही वाचा - देशाची वाटचाल हुकमशाहीकडे; राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार...

स्मशानभूमीची झाली दयनीय अवस्था

येथील नागरिकांकरिता येनगाव रस्त्यावर स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात आली आहे पण, सध्या या स्मशानभूमीची दयनीय अवस्था झालेली आहे. स्मशानभूमीच्या शेडच्या टिना तुटल्या असून उन्हाळयात व पावसाळयात येथे अंत्यसंस्कार करताना मृतदेहाला यातना सहन कराव्या लागतात. स्मशानभूमिच्या 

संपादन - अथर्व महांकाळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तब्ब्ल २० वर्षांपासून खैरी पुनर्वसन गावातील नागरिक सहन करताहेत यातना; अजूनही मिळाला नाही ग्रामपंचायतीचा दर्जा   कारंजा (घा.) (जि.वर्धा) : देशात शहरांसोबत आता गावांचाही विकास होऊ लागला आहे. प्रत्येक गाव आता डिजिटल होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. पण वर्धा जिल्ह्यातील येनगाव मार्गावर असलेल्या खैरी (पुनर्वसन) या वसाहतीमधील नागरिकांना अजूनही सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीये.  या गावाला अजून स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला नाही. हा दर्जा मिळण्यासाठी येथील नागरिक गत 20 वर्षांपासून लढा देत आहेत. ग्रामपंचायतीचा दर्जा नसल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे हेही वाचा - राम मंदिराची निर्मिती राजस्थानातील दगडातून; पाकिस्तान, बांगलादेशमधील रामभक्तांचीही... . सन दोन हजार मध्ये खैरी हे गाव कार नदी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आल्यामुळे कारंजा येथील येनगाव मार्गावर खैरी गावाचे स्थलांतर करण्यात आले होते. तेव्हापासून येथील सहाशे अठ्ठयानऊ लोकसंख्या असलेले नागरिक हे मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. अनेकदा येथील नागरिकांनी विविध आंदोलन करत स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या दर्जाची मागणी केली. पण, खैरी पुनर्वसन गावाकडे शासन व प्रशासनाने दुर्लक्ष करत ग्रामपंचायतचा दर्जा दिला नाही. येथील नागरिक हे 18 नागरी सुविधेपासून गत अनेक वर्षापासून वंचित आहे. मूलभूत सोयी सुविधा नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. गावाला ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा याकरिता 1 जानेवारीपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाचा इशारा कार नदी प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, कारंजा यांना पाठविण्यात आल्या आहे. या निवेदनावर कार नदी प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष एकनाथ डोबले, सचिव संजय पाठे यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहे. हेही वाचा - देशाची वाटचाल हुकमशाहीकडे; राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार... स्मशानभूमीची झाली दयनीय अवस्था येथील नागरिकांकरिता येनगाव रस्त्यावर स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात आली आहे पण, सध्या या स्मशानभूमीची दयनीय अवस्था झालेली आहे. स्मशानभूमीच्या शेडच्या टिना तुटल्या असून उन्हाळयात व पावसाळयात येथे अंत्यसंस्कार करताना मृतदेहाला यातना सहन कराव्या लागतात. स्मशानभूमिच्या  संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38JRqyN
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 डिसेंबर

पंचांग -
बुधवार : मार्गशीर्ष शुद्ध १५, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ७.०७ सूर्यास्त ६.०७, चंद्रोदय सायंकाळी ६.२२, चंद्रास्त सकाळी ७.४२, (पौर्णिमा समाप्ती सकाळी ८.५७), भारतीय सौर पौष ९ शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९७१ - भारतीय अवकाश विज्ञानाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांचे निधन. त्यांनी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद),  अहमदाबाद टेक्‍स्टाईल इंडस्ट्रियल रिसर्च असोसिएशन, स्पेस सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी सेंटर, थुंबा इक्वेटोरियल लाँचिंग सेंटर आदी संस्था स्थापन केल्या. 
१९९२ - महाराष्ट्रातील मराठी शाहिरी परंपरेतील एक बुलंद व प्रतिभासंपन्न आवाज असलेले शाहीरतिलक पिराजीराव रामजी सरनाईक यांचे निधन.
१९९३ - प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केंद्रीय टपाल खात्यातर्फे विशेष टपाल तिकीट प्रकाशित.
१९९६ - आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रात ठसा उमटविणारे पहिले भारतीय टेनिसपटू आणि संघटक दिलीप बोस यांचे निधन.

दिनमान -
मेष : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
वृषभ : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील.
मिथुन : मनोबल उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात फार मोठे धाडस नको.
सिंह : काहींचे नवीन परिचय होतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकाल.
कन्या : आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल.
तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. जिद्द व चिकाटीने कार्यरत रहाल.
वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल उत्तम राहील.
मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
कुंभ : काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 डिसेंबर पंचांग - बुधवार : मार्गशीर्ष शुद्ध १५, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ७.०७ सूर्यास्त ६.०७, चंद्रोदय सायंकाळी ६.२२, चंद्रास्त सकाळी ७.४२, (पौर्णिमा समाप्ती सकाळी ८.५७), भारतीय सौर पौष ९ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९७१ - भारतीय अवकाश विज्ञानाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांचे निधन. त्यांनी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद),  अहमदाबाद टेक्‍स्टाईल इंडस्ट्रियल रिसर्च असोसिएशन, स्पेस सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी सेंटर, थुंबा इक्वेटोरियल लाँचिंग सेंटर आदी संस्था स्थापन केल्या.  १९९२ - महाराष्ट्रातील मराठी शाहिरी परंपरेतील एक बुलंद व प्रतिभासंपन्न आवाज असलेले शाहीरतिलक पिराजीराव रामजी सरनाईक यांचे निधन. १९९३ - प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केंद्रीय टपाल खात्यातर्फे विशेष टपाल तिकीट प्रकाशित. १९९६ - आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रात ठसा उमटविणारे पहिले भारतीय टेनिसपटू आणि संघटक दिलीप बोस यांचे निधन. दिनमान - मेष : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. वृषभ : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. मिथुन : मनोबल उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात फार मोठे धाडस नको. सिंह : काहींचे नवीन परिचय होतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकाल. कन्या : आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल. तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. जिद्द व चिकाटीने कार्यरत रहाल. वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल उत्तम राहील. मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल. कुंभ : काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नोकरीत उत्तम स्थिती राहील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WWG5G0
Read More
करिअरमधलं महत्त्वाचं वर्ष वाया गेलं; आता नव्याने उभारी घ्यावी लागणार, ज्योती चौहानचे मत

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर अचानक लागलेल्या लॉकडाऊनने क्रीडा विश्वालाच मोठा फटका बसला. या संकटातून नागपूरकर खेळाडूही स्वतःला वाचवू शकले नाहीत. या काळात स्पर्धांसह नियमित प्रॅक्टिस बंद झाल्याने जवळपास सात ते आठ महिने घरी बसावे लागले. खेळाडूंसाठी हा अनुभव खूपच वेदनादायी होता. कोरोनामुळे करिअरमधलं महत्त्वाचं वर्ष वाया गेलं. त्यामुळे आता नव्याने सुरुवात करून उभारी घ्यावी लागणार असल्याचे मत, आंतरराष्ट्रीय महिला धावपटू ज्योती चौहान हिने व्यक्त केले.

कोरोनाकाळातील अनुभव सांगताना ज्योती म्हणाली, भोपाळच्या 'सेंटर फॉर एक्सलन्स'मध्ये निवासी प्रशिक्षण घेत असताना कोरोनाची वार्ता कानावर पडली. त्यानंतर लॉकडाउन लागण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने ताबडतोब सेंटरमधील खेळाडूंना आपापल्या घरी जाण्यास सांगितले. धावपळ करीत नागपूर गाठल्यानंतर घरातच कोंडून राहावे लागले. त्यामुळे कित्येक दिवस सरावासाठी मैदानावर जाऊ शकली नाही. स्पर्धाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या.

विदर्भातल्या ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

घरीच वर्कआऊट व फिटनेस केला. परिस्थिती नाजूक असल्यामुळे दोन वेळच्या जेवणाचेही वांधे होते. अशा परिस्थितीत घरच्यांना जेवण व अन्नधान्यासाठी रांगेत उभे राहावे लागले. 'सकाळ' मध्ये बातमी आल्यानंतर बरीच आर्थिक मदत झाली. शिवाय राज्य सरकारकडूनही २५ हजार रुपये मिळाले. कोरोनाकाळात खूपच त्रास झाला. प्रचंड वेदना दिल्या. हा अनुभव आयुष्यात कदापि विसरू शकत नाही.

नोव्हेंबरमध्ये 'अनलॉक' झाल्यानंतर पुन्हा भोपाळला परतली. मात्र संकटाने तिथेही माझा पिच्छा सोडला नाही. कोणतेही कारण न देता मला सेंटरमधून जाण्यास सांगितले. त्यामुळे आता नाइलाजाने घरी परतत आहे. मधल्या काळात दिल्ली मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. दुर्दैवाने तब्येत बिघडल्याने पहिल्या तीनमध्ये येऊ शकली नाही. 

जाणून घ्या - संदीप जोशींवर गोळीबार ते राजीनामा; मुंढे आले अन् गेले, कोरोनामुळे सुधारली आरोग्य यंत्रणा

कटू आठवणी विसरून आता नव्याने आयुष्याची सुरुवात करणार आहे. काही दिवस हिंगण्यातील प्रियदर्शिनी कॉलेज व नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर सराव केल्यानंतर भविष्यातील स्पर्धांच्या तयारीला लागणार आहे. त्यासाठी लवकरच बंगळूरला जाणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धा माझे पहिले टार्गेट आहे. याशिवाय २०२२ मधील आशियाई स्पर्धेसाठीही मला पात्र व्हायचे आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्य गाठण्यात अडचणी येणार हे अपेक्षित ठेवूनच मी मानसिक तयारी करणार आहे. इसासनी येथील झोपडपट्‌टीत राहणाऱ्या २५ वर्षीय ज्योतीने परिस्थितीवर मात करत अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मैदानी तसेच मॅरेथॉन स्पर्धांमध्ये शंभराच्या वर पदके जिंकून नागपूर व विदर्भाला नावलौकिक मिळवून दिला आहे.

गतवर्षी (जुलै २०१९ मध्ये) इटली येथे झालेल्या 'वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये तिला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला पदक मिळवून देण्याचे तिचे स्वप्न आहे. शिवाय उदरनिर्वाहासाठी नोकरीही मिळविण्याचा तिचा प्रयत्न राहणार आहे.

अधिक माहितीसाठी - गेल्या दशकात नागपुरात घडलेल्या 'त्या' ५ थरारक घटना ज्यांनी हादरलं अख्ख राज्य; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

मी मानसिक तयारी करणार आहे
कोरोनामुळे स्पर्धांसह नियमित प्रॅक्टिस बंद राहिल्याने करिअरमधील महत्त्वाचे सात-आठ महिने वाया गेले. खेळाडूंसाठी हा काळ खूपच वेदनादायी होता. त्यामुळे आता नव्याने सुरुवात करून स्वप्न साकार करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्य गाठण्यात अडचणी येणार हे अपेक्षित ठेवूनच मी मानसिक तयारी करणार आहे. 
- ज्योती चौहान,
आंतरराष्ट्रीय धावपटू

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

करिअरमधलं महत्त्वाचं वर्ष वाया गेलं; आता नव्याने उभारी घ्यावी लागणार, ज्योती चौहानचे मत नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर अचानक लागलेल्या लॉकडाऊनने क्रीडा विश्वालाच मोठा फटका बसला. या संकटातून नागपूरकर खेळाडूही स्वतःला वाचवू शकले नाहीत. या काळात स्पर्धांसह नियमित प्रॅक्टिस बंद झाल्याने जवळपास सात ते आठ महिने घरी बसावे लागले. खेळाडूंसाठी हा अनुभव खूपच वेदनादायी होता. कोरोनामुळे करिअरमधलं महत्त्वाचं वर्ष वाया गेलं. त्यामुळे आता नव्याने सुरुवात करून उभारी घ्यावी लागणार असल्याचे मत, आंतरराष्ट्रीय महिला धावपटू ज्योती चौहान हिने व्यक्त केले. कोरोनाकाळातील अनुभव सांगताना ज्योती म्हणाली, भोपाळच्या 'सेंटर फॉर एक्सलन्स'मध्ये निवासी प्रशिक्षण घेत असताना कोरोनाची वार्ता कानावर पडली. त्यानंतर लॉकडाउन लागण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने ताबडतोब सेंटरमधील खेळाडूंना आपापल्या घरी जाण्यास सांगितले. धावपळ करीत नागपूर गाठल्यानंतर घरातच कोंडून राहावे लागले. त्यामुळे कित्येक दिवस सरावासाठी मैदानावर जाऊ शकली नाही. स्पर्धाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. विदर्भातल्या ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा घरीच वर्कआऊट व फिटनेस केला. परिस्थिती नाजूक असल्यामुळे दोन वेळच्या जेवणाचेही वांधे होते. अशा परिस्थितीत घरच्यांना जेवण व अन्नधान्यासाठी रांगेत उभे राहावे लागले. 'सकाळ' मध्ये बातमी आल्यानंतर बरीच आर्थिक मदत झाली. शिवाय राज्य सरकारकडूनही २५ हजार रुपये मिळाले. कोरोनाकाळात खूपच त्रास झाला. प्रचंड वेदना दिल्या. हा अनुभव आयुष्यात कदापि विसरू शकत नाही. नोव्हेंबरमध्ये 'अनलॉक' झाल्यानंतर पुन्हा भोपाळला परतली. मात्र संकटाने तिथेही माझा पिच्छा सोडला नाही. कोणतेही कारण न देता मला सेंटरमधून जाण्यास सांगितले. त्यामुळे आता नाइलाजाने घरी परतत आहे. मधल्या काळात दिल्ली मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. दुर्दैवाने तब्येत बिघडल्याने पहिल्या तीनमध्ये येऊ शकली नाही.  जाणून घ्या - संदीप जोशींवर गोळीबार ते राजीनामा; मुंढे आले अन् गेले, कोरोनामुळे सुधारली आरोग्य यंत्रणा कटू आठवणी विसरून आता नव्याने आयुष्याची सुरुवात करणार आहे. काही दिवस हिंगण्यातील प्रियदर्शिनी कॉलेज व नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर सराव केल्यानंतर भविष्यातील स्पर्धांच्या तयारीला लागणार आहे. त्यासाठी लवकरच बंगळूरला जाणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धा माझे पहिले टार्गेट आहे. याशिवाय २०२२ मधील आशियाई स्पर्धेसाठीही मला पात्र व्हायचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्य गाठण्यात अडचणी येणार हे अपेक्षित ठेवूनच मी मानसिक तयारी करणार आहे. इसासनी येथील झोपडपट्‌टीत राहणाऱ्या २५ वर्षीय ज्योतीने परिस्थितीवर मात करत अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मैदानी तसेच मॅरेथॉन स्पर्धांमध्ये शंभराच्या वर पदके जिंकून नागपूर व विदर्भाला नावलौकिक मिळवून दिला आहे. गतवर्षी (जुलै २०१९ मध्ये) इटली येथे झालेल्या 'वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये तिला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला पदक मिळवून देण्याचे तिचे स्वप्न आहे. शिवाय उदरनिर्वाहासाठी नोकरीही मिळविण्याचा तिचा प्रयत्न राहणार आहे. अधिक माहितीसाठी - गेल्या दशकात नागपुरात घडलेल्या 'त्या' ५ थरारक घटना ज्यांनी हादरलं अख्ख राज्य; वाचून तुम्हालाही बसेल धक्का मी मानसिक तयारी करणार आहे कोरोनामुळे स्पर्धांसह नियमित प्रॅक्टिस बंद राहिल्याने करिअरमधील महत्त्वाचे सात-आठ महिने वाया गेले. खेळाडूंसाठी हा काळ खूपच वेदनादायी होता. त्यामुळे आता नव्याने सुरुवात करून स्वप्न साकार करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्य गाठण्यात अडचणी येणार हे अपेक्षित ठेवूनच मी मानसिक तयारी करणार आहे.  - ज्योती चौहान, आंतरराष्ट्रीय धावपटू News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37WEF4B
Read More
कट्टर राणे समर्थक राष्ट्रवादीत 

कुडाळ (सिंधुदुर्ग) - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे युवकांना आकर्षित करणारे नेतृत्व मानून कट्टर नारायण राणे समर्थक प्रथमेश ऊर्फ मुन्ना प्रसाद दळवी यांच्यासह 40 ते 50 युवकांनी व पावशी येथील भाजपच्या माजी ग्रामपंचायत सदस्यांसह महिलांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. 

येथील एमआयडीसी विश्रामगृहावर राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा सेल अध्यक्ष बाळ कनयाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी पक्षात प्रवेश केला. 

पावशी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रणाली फोंडके, श्‍वेता फोंडके, उर्मिला फोडके, सुषमा तवटे, वनिता वायगंणकर यांनी पक्षात प्रवेश केला. हे दोन्ही ग्रुप आले त्या भागात राष्ट्रवादी पक्षाची ताकद नव्हती. आता त्याठिकाणी पक्षाला ताकद मिळेल, असा विश्‍वास असल्याचे सामंत यांनी सांगितले.

यावेळी काका कुडाळकर म्हणाले, ""सर्वेश पावसकर आणि हितेश कुडाळकर यांनी यासाठी फार मेहनत घेतली आहे. विकासाला चालना देणे, युवकाच्या हाताला काम देणे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष काम करत आहे. भविष्यात या जिल्ह्यात अमित सामंत, प्रफुल्ल सुद्रिक यांच्या नेतृत्वाखाली युवक संघटना काम करणार आहे. दबावाला झुगारून दळवी यांनी प्रवेश केला. याबाबत आम्ही त्यांचे पक्षात स्वागत करतो. आमचा पक्ष नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील.'' यावेळी संग्राम सावंत, जयराम डीगसकर, सर्फराज नाईक, हितेश कुडाळकर, ऍड मिता परब, संपदा तुळसकर, अशोक कांदे, मिलिंद घाटगे, श्री. नजीर आदी उपस्थित होते. 

प्रवेशकर्त्यांमध्ये सौरभ सावंत, छोटू दळवी, सचिन सावंत, अभि राऊळ, रोहित शेटकर, अंकित नाईक, गौरव ठाकर, आकाश पिंगुळकर, तुषार शेळके, विक्रम गावडे, प्रवीण शेलटे, सतीश सावंत, ओकार वालावलकर, रुपेश दळवी, राजू दळवी, शुभम गावडे, सचिन पावसकर, सागर परब, नंदराज पावसकर, सौरभ परब, रोहन कदम, संकेत घाटकर, मंदार परब, श्रीधर पवार, अंकुश साईल, विठोबा चव्हाण, प्रथमेश गावडे आदींचा समावेश होता. 

युवकांची चांगली फळी 
पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, ""राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्व मानून आज तालुक्‍यातील युवकांनी प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे युवकांची चांगली फळी बांधली जाईल. जिल्ह्यात त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला फायदा होईल. लवकरच त्यांच्यावर जबाबदारी दिली जाईल. येणाऱ्या निवडणुकीसाठी नियोजन होईल. पक्षात त्यांना सन्मान मिळेल.'' 

सर्वांगिण विकासासाठीच राष्ट्रवादीत 
यापूर्वी राणेसमर्थक म्हणून कार्यरत होतो. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी काहीतरी करू शकतात. त्यांचे काम चांगले आहे त्या कामाची दखल घेवुन आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करत आहोत, असे प्रथमेश दळवी यांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कट्टर राणे समर्थक राष्ट्रवादीत  कुडाळ (सिंधुदुर्ग) - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे युवकांना आकर्षित करणारे नेतृत्व मानून कट्टर नारायण राणे समर्थक प्रथमेश ऊर्फ मुन्ना प्रसाद दळवी यांच्यासह 40 ते 50 युवकांनी व पावशी येथील भाजपच्या माजी ग्रामपंचायत सदस्यांसह महिलांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.  येथील एमआयडीसी विश्रामगृहावर राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा सेल अध्यक्ष बाळ कनयाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी पक्षात प्रवेश केला.  पावशी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रणाली फोंडके, श्‍वेता फोंडके, उर्मिला फोडके, सुषमा तवटे, वनिता वायगंणकर यांनी पक्षात प्रवेश केला. हे दोन्ही ग्रुप आले त्या भागात राष्ट्रवादी पक्षाची ताकद नव्हती. आता त्याठिकाणी पक्षाला ताकद मिळेल, असा विश्‍वास असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी काका कुडाळकर म्हणाले, ""सर्वेश पावसकर आणि हितेश कुडाळकर यांनी यासाठी फार मेहनत घेतली आहे. विकासाला चालना देणे, युवकाच्या हाताला काम देणे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष काम करत आहे. भविष्यात या जिल्ह्यात अमित सामंत, प्रफुल्ल सुद्रिक यांच्या नेतृत्वाखाली युवक संघटना काम करणार आहे. दबावाला झुगारून दळवी यांनी प्रवेश केला. याबाबत आम्ही त्यांचे पक्षात स्वागत करतो. आमचा पक्ष नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील.'' यावेळी संग्राम सावंत, जयराम डीगसकर, सर्फराज नाईक, हितेश कुडाळकर, ऍड मिता परब, संपदा तुळसकर, अशोक कांदे, मिलिंद घाटगे, श्री. नजीर आदी उपस्थित होते.  प्रवेशकर्त्यांमध्ये सौरभ सावंत, छोटू दळवी, सचिन सावंत, अभि राऊळ, रोहित शेटकर, अंकित नाईक, गौरव ठाकर, आकाश पिंगुळकर, तुषार शेळके, विक्रम गावडे, प्रवीण शेलटे, सतीश सावंत, ओकार वालावलकर, रुपेश दळवी, राजू दळवी, शुभम गावडे, सचिन पावसकर, सागर परब, नंदराज पावसकर, सौरभ परब, रोहन कदम, संकेत घाटकर, मंदार परब, श्रीधर पवार, अंकुश साईल, विठोबा चव्हाण, प्रथमेश गावडे आदींचा समावेश होता.  युवकांची चांगली फळी  पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, ""राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्व मानून आज तालुक्‍यातील युवकांनी प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे युवकांची चांगली फळी बांधली जाईल. जिल्ह्यात त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला फायदा होईल. लवकरच त्यांच्यावर जबाबदारी दिली जाईल. येणाऱ्या निवडणुकीसाठी नियोजन होईल. पक्षात त्यांना सन्मान मिळेल.''  सर्वांगिण विकासासाठीच राष्ट्रवादीत  यापूर्वी राणेसमर्थक म्हणून कार्यरत होतो. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी काहीतरी करू शकतात. त्यांचे काम चांगले आहे त्या कामाची दखल घेवुन आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करत आहोत, असे प्रथमेश दळवी यांनी सांगितले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mTaIXy
Read More