March 2021 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 31, 2021

सातारा : मिलिटरी कॅन्टीन तीन दिवस राहणार बंद 

सातारा : येथील मिलिटरी कॅन्टीन एप्रिल महिन्यात एक ते तीन तारखेदरम्यान तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती व्यवस्थापक निवृत्त कमांडर राजेंद्र शिंदे यांनी दिली. कॅन्टीन एक ते तीन एप्रिल दरम्यान स्टॉक टेकिंगसाठी, दोन एप्रिल रोजी गुडफ्रायडेनिमित्त बंद राहील. दर मंगळवारी पूर्ण व सोमवारी अर्धा दिवस कॅन्टीन पूर्णतः बंद राहील.
 

कॅन्टीमध्ये चार ते दहा एप्रिल दरम्यान सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, महाड, 11 ते 17 दरम्यान कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर, महाबळेश्‍वर, 18 ते 24 दरम्यान सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, महाड, 24 ते 28 दरम्यान कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर, महाबळेश्‍वर व 29 आणि 30 रोजी वरील तारखेस येऊ न शकलेल्या कार्डधारकांनी यावे, असेही पत्रकात कळवण्यात आले आहे. 

मंत्री शिंदेंनी सोडविला सातारकरांची तहान भागवणाऱ्या कासचा प्रश्न; खासदार उदयनराजेंच्या प्रयत्नांना यश

उत्पादकांसह व्यापाऱ्यांना यंदा चिंच आंबटच; गतवर्षीच्या तुलनेत दरात मोठी घसरण

अवैध वाळूसाठ्याचा वडगावमध्ये पंचनामा; शेतकऱ्यांच्या तक्रारीची महसूलकडून दखल

ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता! अमेरिका- भारताचे मैत्रीचे नाते अतूट राहिल; नौदलाने गाण्यातून केला विश्वास व्यक्त

Edited By : Siddharth Latkar

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सातारा : मिलिटरी कॅन्टीन तीन दिवस राहणार बंद  सातारा : येथील मिलिटरी कॅन्टीन एप्रिल महिन्यात एक ते तीन तारखेदरम्यान तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती व्यवस्थापक निवृत्त कमांडर राजेंद्र शिंदे यांनी दिली. कॅन्टीन एक ते तीन एप्रिल दरम्यान स्टॉक टेकिंगसाठी, दोन एप्रिल रोजी गुडफ्रायडेनिमित्त बंद राहील. दर मंगळवारी पूर्ण व सोमवारी अर्धा दिवस कॅन्टीन पूर्णतः बंद राहील.   कॅन्टीमध्ये चार ते दहा एप्रिल दरम्यान सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, महाड, 11 ते 17 दरम्यान कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर, महाबळेश्‍वर, 18 ते 24 दरम्यान सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, महाड, 24 ते 28 दरम्यान कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर, महाबळेश्‍वर व 29 आणि 30 रोजी वरील तारखेस येऊ न शकलेल्या कार्डधारकांनी यावे, असेही पत्रकात कळवण्यात आले आहे.  मंत्री शिंदेंनी सोडविला सातारकरांची तहान भागवणाऱ्या कासचा प्रश्न; खासदार उदयनराजेंच्या प्रयत्नांना यश उत्पादकांसह व्यापाऱ्यांना यंदा चिंच आंबटच; गतवर्षीच्या तुलनेत दरात मोठी घसरण अवैध वाळूसाठ्याचा वडगावमध्ये पंचनामा; शेतकऱ्यांच्या तक्रारीची महसूलकडून दखल ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता! अमेरिका- भारताचे मैत्रीचे नाते अतूट राहिल; नौदलाने गाण्यातून केला विश्वास व्यक्त Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3mamxtx
Read More
CoronaUpdates: मराठवाड्यात कोरोनाचे ७६ बळी, औरंगाबादेतील १९ जणांचा समावेश

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनामुळे ७६ जणांच्या मृत्यूची बुधवारी (ता. ३१) नोंद झाली. त्यात नांदेडमध्ये २४, औरंगाबादेत १९, बीड ९, जालना ७, हिंगोली ६, लातूर ५, परभणी ४ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.ताडपिंपळगांव (ता. कन्नड) येथील पुरुष (वय ६५), गारखेड्यातील भारतनगरातील महिला (३७), बीड बायपास भागातील महिला (६५), फुलंब्री येथील पुरुष (३३), प्रगती कॉलनीतील पुरुष (६५), पैठण येथील पुरुष (५५), भावसिंगपूरा भागातील पुरुष (७२) उस्मानपूरा भागातील पुरुषाचा (६०) घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.श्रेयनगरातील पुरुष (७४), गजानन कॉलनीतील पुरुष (७५), खंडाळा (ता. वैजापूर) येथील पुरुषाचा ( ६७) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.
मजनू हिल भागातील पुरुष (७०), नागेश्वरवाडीतील पुरुष (८५), सिडको एन-४ मधील महिला (८३), उल्कानगरीतील महिला (६८), एकनाथनगरातील पुरुष (६२), बसैयेनगरातील पुरुष (७७), हेडगेवार रुग्णालय परिसरातील पुरुष (७९), जटवाडा भागातील महिलेचा (७०) खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोरोना बाधित होणाऱ्यांत पुरूषांची संख्या जास्त; लहान मुलांचेही प्रमाण वाढले

औरंगाबादेत वाढले १५४२ रुग्ण
जिल्ह्यात बुधवारी (ता.३१) दिवसभरात १५४२ कोरोनाबाधित आढळले. त्यात १ हजार ९० रुग्ण शहरातील तर ४५२ जण ग्रामीण भागातील आहेत. बरे झालेल्या आणखी १२२० जणांना सुटी देण्यात आली.रुग्णांची संख्या ८२ हजार ६७९ वर गेली आहे. आतापर्यंत ६५ हजार ४३८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १५ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १ हजार ६७० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, मराठवाड्यातील उर्वरित सात जिल्ह्यांत ३ हजार ४६७ रुग्णांची भर पडली. त्यात नांदेड १०७९, लातूर ६०६, जालना ५३२, परभणी ४९८, बीड ३२५, उस्मानाबाद २५३, हिंगोली जिल्ह्यातील १७४ जणांचा समावेश आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

CoronaUpdates: मराठवाड्यात कोरोनाचे ७६ बळी, औरंगाबादेतील १९ जणांचा समावेश औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनामुळे ७६ जणांच्या मृत्यूची बुधवारी (ता. ३१) नोंद झाली. त्यात नांदेडमध्ये २४, औरंगाबादेत १९, बीड ९, जालना ७, हिंगोली ६, लातूर ५, परभणी ४ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.ताडपिंपळगांव (ता. कन्नड) येथील पुरुष (वय ६५), गारखेड्यातील भारतनगरातील महिला (३७), बीड बायपास भागातील महिला (६५), फुलंब्री येथील पुरुष (३३), प्रगती कॉलनीतील पुरुष (६५), पैठण येथील पुरुष (५५), भावसिंगपूरा भागातील पुरुष (७२) उस्मानपूरा भागातील पुरुषाचा (६०) घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.श्रेयनगरातील पुरुष (७४), गजानन कॉलनीतील पुरुष (७५), खंडाळा (ता. वैजापूर) येथील पुरुषाचा ( ६७) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मजनू हिल भागातील पुरुष (७०), नागेश्वरवाडीतील पुरुष (८५), सिडको एन-४ मधील महिला (८३), उल्कानगरीतील महिला (६८), एकनाथनगरातील पुरुष (६२), बसैयेनगरातील पुरुष (७७), हेडगेवार रुग्णालय परिसरातील पुरुष (७९), जटवाडा भागातील महिलेचा (७०) खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना बाधित होणाऱ्यांत पुरूषांची संख्या जास्त; लहान मुलांचेही प्रमाण वाढले औरंगाबादेत वाढले १५४२ रुग्ण जिल्ह्यात बुधवारी (ता.३१) दिवसभरात १५४२ कोरोनाबाधित आढळले. त्यात १ हजार ९० रुग्ण शहरातील तर ४५२ जण ग्रामीण भागातील आहेत. बरे झालेल्या आणखी १२२० जणांना सुटी देण्यात आली.रुग्णांची संख्या ८२ हजार ६७९ वर गेली आहे. आतापर्यंत ६५ हजार ४३८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १५ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १ हजार ६७० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, मराठवाड्यातील उर्वरित सात जिल्ह्यांत ३ हजार ४६७ रुग्णांची भर पडली. त्यात नांदेड १०७९, लातूर ६०६, जालना ५३२, परभणी ४९८, बीड ३२५, उस्मानाबाद २५३, हिंगोली जिल्ह्यातील १७४ जणांचा समावेश आहे.   संपादन - गणेश पिटेकर     Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3uakOY7
Read More
45 वयोगटातील लोकांना लस देण्यासाठी मुंबईतील 108 कोविड लसीकरण केंद्र सज्ज

मुंबई: मुंबईत 1 एप्रिलपासून लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. या टप्प्यात 45 वयोगटातील लोकांना लस घेणे शक्य होणार आहे. या लसीकरणाच्या टप्प्यामुळे लसीकरणाचा वेग आणखी वाढण्यास मदत होणार असल्याचे मत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 

45 वयोगटातील लोकांना मुंबईतील एकूण 108 कोविड 19 लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेता येणार आहे. पालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन्ही लस उपलब्ध आहेत. पण, सर्वात जास्त साठा हा सध्या कोव्हिशिल्ड लसीचा पुरवला जात आहे. दरम्यान, पुढच्या टप्प्यासाठीही पालिकेकडे लसीच्या जवळपास साडेतीन लाख कुप्या उपलब्ध आहेत. किमान पुढील एक आठवड्यासाठी या कुप्या पुरतील आणि गरजेनुसार त्या पुन्हा मागवता येतील असे ही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा- Corona Vaccination: म्हणून आजपासून दोन शिफ्टमध्ये कोरोना लसीकरण

30 मार्चपर्यंत 11 लाख 24 हजार 958 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात तीन गटांचा समावेश आहे. फ्रंटलाइन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी ज्येष्ठ नागरिक आणि 45 वयोगटातील सहव्याधीसह जगणाऱ्या लोकांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक गटातील लोकांना प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे. 

पालिकेच्या 10 केंद्रांना 2 पाळ्यांची परवानगी

सध्या 108 केंद्र लसीकरणासाठी काम करत आहेत. त्यातील पालिकेच्या 10 केंद्रांना 2 पाळ्यांमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिथे स्टाफ सुद्धा पुरवण्यात आला आहे. पण, स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. कारण, आता कोविड 19 चे रुग्ण ही वाढत असल्याकारणाने तो ही भार त्यांच्यावर आहे. तसेच खासगी लसीकरण केंद्रांना 24 तास लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तिथे त्यांना 250 भरुन लस टोचून घेता येणार आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गर्दी झाल्यास केंद्र वाढवण्याचा विचार

लसीकरण केंद्र आणि कालावधी अशा दोन्ही गोष्टींमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, गर्दी वाढल्यास पालिकेच्या रुग्णालयांमध्ये केंद्र वाढवण्याचा विचार आहे. 

साडेतीन लाख कुप्या उपलब्ध

45 वर्षावरील सहव्याधी लाभार्थ्यांचे लसीकरण 31 मे पर्यंत कालावधीत आटोपण्याच्या बेतात पालिका होती. मात्र, मध्यंतराच्या काळात काही गर्दी वाढल्यास कालावधी देखील वाढवण्याच्या भूमिकेत पालिका आहे. सध्या साडे तीन लाख कुप्या उपलब्ध असून जरी दर दिवशी 50 हजार लोकांचे लसीकरण झाले तरी एक आठवडा पुरेल एवढा साठा पालिकेकडे आहे. यात सध्या कोव्हिशिल्ड लसीचा साठा अधिक मिळत असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai fourth phase vaccination begins today 108 centers People aged 45 and above

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

45 वयोगटातील लोकांना लस देण्यासाठी मुंबईतील 108 कोविड लसीकरण केंद्र सज्ज मुंबई: मुंबईत 1 एप्रिलपासून लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. या टप्प्यात 45 वयोगटातील लोकांना लस घेणे शक्य होणार आहे. या लसीकरणाच्या टप्प्यामुळे लसीकरणाचा वेग आणखी वाढण्यास मदत होणार असल्याचे मत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.  45 वयोगटातील लोकांना मुंबईतील एकूण 108 कोविड 19 लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेता येणार आहे. पालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन्ही लस उपलब्ध आहेत. पण, सर्वात जास्त साठा हा सध्या कोव्हिशिल्ड लसीचा पुरवला जात आहे. दरम्यान, पुढच्या टप्प्यासाठीही पालिकेकडे लसीच्या जवळपास साडेतीन लाख कुप्या उपलब्ध आहेत. किमान पुढील एक आठवड्यासाठी या कुप्या पुरतील आणि गरजेनुसार त्या पुन्हा मागवता येतील असे ही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.  हेही वाचा- Corona Vaccination: म्हणून आजपासून दोन शिफ्टमध्ये कोरोना लसीकरण 30 मार्चपर्यंत 11 लाख 24 हजार 958 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात तीन गटांचा समावेश आहे. फ्रंटलाइन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी ज्येष्ठ नागरिक आणि 45 वयोगटातील सहव्याधीसह जगणाऱ्या लोकांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक गटातील लोकांना प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे.  पालिकेच्या 10 केंद्रांना 2 पाळ्यांची परवानगी सध्या 108 केंद्र लसीकरणासाठी काम करत आहेत. त्यातील पालिकेच्या 10 केंद्रांना 2 पाळ्यांमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिथे स्टाफ सुद्धा पुरवण्यात आला आहे. पण, स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. कारण, आता कोविड 19 चे रुग्ण ही वाढत असल्याकारणाने तो ही भार त्यांच्यावर आहे. तसेच खासगी लसीकरण केंद्रांना 24 तास लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तिथे त्यांना 250 भरुन लस टोचून घेता येणार आहे.  मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. गर्दी झाल्यास केंद्र वाढवण्याचा विचार लसीकरण केंद्र आणि कालावधी अशा दोन्ही गोष्टींमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, गर्दी वाढल्यास पालिकेच्या रुग्णालयांमध्ये केंद्र वाढवण्याचा विचार आहे.  साडेतीन लाख कुप्या उपलब्ध 45 वर्षावरील सहव्याधी लाभार्थ्यांचे लसीकरण 31 मे पर्यंत कालावधीत आटोपण्याच्या बेतात पालिका होती. मात्र, मध्यंतराच्या काळात काही गर्दी वाढल्यास कालावधी देखील वाढवण्याच्या भूमिकेत पालिका आहे. सध्या साडे तीन लाख कुप्या उपलब्ध असून जरी दर दिवशी 50 हजार लोकांचे लसीकरण झाले तरी एक आठवडा पुरेल एवढा साठा पालिकेकडे आहे. यात सध्या कोव्हिशिल्ड लसीचा साठा अधिक मिळत असल्याचे काकाणी यांनी सांगितले. ------------------------------------- (संपादन- पूजा विचारे) Mumbai fourth phase vaccination begins today 108 centers People aged 45 and above Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3djNkjc
Read More
Fruits For High BP: उन्हाळ्यात हाई ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी 'ही' फळे खाणे फायदेशीर

औरंगाबाद: सध्या सगळीकडे प्रचंड उन्हाळा जाणवतोय. मोठ्य प्रमाणात उष्णता निर्माण होत आहे. अशात प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. तसेच आहारावरही लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्यांनी तर विशेष काळजी घेतली पाहिजे. जर बीपी जास्त असेल तर खाण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. या कडाक्याच्या उन्हात कोणती फळे आरोग्यासाठी चांगली आहेत आणि जी हाय ब्लड प्रेशर प्रमाणात ठेवण्यास मदत करतील त्यांबद्दल जाणून घेऊया.

१. टरबूज-
यातून मोठ्या प्रमाणात कॅलरी मिळतात. हे खायलाही गोड आणि ताजे असते. याचे सॅलेड, ज्यूसच्या स्वरूपात आहारात समावेश करता येईल. हे एक परिपुर्ण फळ आहे. या फळात जीवनसत्त्वे सी आणि ए, पोटॅशियम, अमीनो ऍसिडस्, लाइकोपीन, सोडियम आणि अँटी ऑक्सिडंट्स देखील आहे, जे शरीराला हाय ब्लड प्रेशर विरूद्ध लढण्यास मदत करतात.

Foods For Upset Stomach : पोटाच्या समस्येमुळे हैराण आहात? मग घाबरु नका, 

२. कीवी
यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि खनिजे असतात. जे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करत असतात. या फळाच्या सेवनाने प्रतिकारक्षमताही वाढते. तसेच हे त्वचेसाठीही चांगलं फळ मानलं जातं.

३. आंबा-
हे फळ सर्वांच्या आवडीचं गोड फळ आहे. हाय ब्लड प्रेशरवर हे फळ चांगलंच गुणकारी आहे. आंबा फायबर आणि बीटा कॅरोटीनचा मोठा स्त्रोत आहे. हे दोन्हीही हाय ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करत असतात.

४. केळी-
एफडीएच्या नुसार पोटॅशियमयुक्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असणारा आहार हाय ब्लड प्रेशर, हृदयासंबंधी आजार आणि स्ट्रोकपासून चांगला बचाव करते. केळींमुळे पचनसंस्थाही चांगली चालते. केळीदेखील व्हिटॅमीन सी आणि फायबरचा मोठा स्त्रोत आहे.

Face Swelling : सकाळी तुमचा चेहरा सुजलेला दिसतोय? मग, त्याची कारणे आणि उपाय...

स्ट्रॉबेरी-
यात अँथोसॅनिन (अँटी-ऑक्सिडेंट कंपाऊंड), व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

 

(ही बातमी केवळ सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या) 

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Fruits For High BP: उन्हाळ्यात हाई ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी 'ही' फळे खाणे फायदेशीर औरंगाबाद: सध्या सगळीकडे प्रचंड उन्हाळा जाणवतोय. मोठ्य प्रमाणात उष्णता निर्माण होत आहे. अशात प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. तसेच आहारावरही लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्यांनी तर विशेष काळजी घेतली पाहिजे. जर बीपी जास्त असेल तर खाण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. या कडाक्याच्या उन्हात कोणती फळे आरोग्यासाठी चांगली आहेत आणि जी हाय ब्लड प्रेशर प्रमाणात ठेवण्यास मदत करतील त्यांबद्दल जाणून घेऊया. १. टरबूज- यातून मोठ्या प्रमाणात कॅलरी मिळतात. हे खायलाही गोड आणि ताजे असते. याचे सॅलेड, ज्यूसच्या स्वरूपात आहारात समावेश करता येईल. हे एक परिपुर्ण फळ आहे. या फळात जीवनसत्त्वे सी आणि ए, पोटॅशियम, अमीनो ऍसिडस्, लाइकोपीन, सोडियम आणि अँटी ऑक्सिडंट्स देखील आहे, जे शरीराला हाय ब्लड प्रेशर विरूद्ध लढण्यास मदत करतात. Foods For Upset Stomach : पोटाच्या समस्येमुळे हैराण आहात? मग घाबरु नका,  २. कीवी यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि खनिजे असतात. जे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करत असतात. या फळाच्या सेवनाने प्रतिकारक्षमताही वाढते. तसेच हे त्वचेसाठीही चांगलं फळ मानलं जातं. ३. आंबा- हे फळ सर्वांच्या आवडीचं गोड फळ आहे. हाय ब्लड प्रेशरवर हे फळ चांगलंच गुणकारी आहे. आंबा फायबर आणि बीटा कॅरोटीनचा मोठा स्त्रोत आहे. हे दोन्हीही हाय ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करत असतात. ४. केळी- एफडीएच्या नुसार पोटॅशियमयुक्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असणारा आहार हाय ब्लड प्रेशर, हृदयासंबंधी आजार आणि स्ट्रोकपासून चांगला बचाव करते. केळींमुळे पचनसंस्थाही चांगली चालते. केळीदेखील व्हिटॅमीन सी आणि फायबरचा मोठा स्त्रोत आहे. Face Swelling : सकाळी तुमचा चेहरा सुजलेला दिसतोय? मग, त्याची कारणे आणि उपाय... स्ट्रॉबेरी- यात अँथोसॅनिन (अँटी-ऑक्सिडेंट कंपाऊंड), व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.   (ही बातमी केवळ सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या)    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dqIHUn
Read More
Gharelu Nuskhe:आपल्या बोटाची त्वचा निघत असेल तर, वापरा या घरगुती टिप्स

कोल्हापूर : बर्‍याच वेळा, हाताच्या बोटांच्या टोकांनी नखेच्या सभोवतालची त्वचा विरघळली जाऊ शकते. हे केवळ आपल्या हातांच्या सौंदर्यावरच परिणाम करत नाही तर ती अतिशय वेदनादायक स्थिती देखील आहे.जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत लोक या समस्येकडे लक्ष देत नाहीत.परंतु या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने हे अचानक इतके वाढते की वेदना आणि पुरळांमुळे काम करण्यास अडचण येते.बरेच लोक दातांनी नखेभोवती त्वचा कट करतात. परंतु यामुळे ही समस्या आणखीनच वाढते. रक्त बाहेर येते आणि सूज येते. अशा परिस्थितीत आपण काही घरगुती उपचारांचा अवलंब करुन या समस्येपासून स्वत: ला मुक्त करू शकता. तर आज आम्ही आपल्याला या समस्येचे निराकरण करण्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स सांगणार आहोत.

कोरड्या त्वचेवर केळीसह उपचार करा.

फायदा- केळीमध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट त्वचेला खोल ओलावा देतात आणि कोरडेपणा दूर करतात. आपण ही पेस्ट आपल्या हातात देखील लावू शकता. हे दाहक-विरोधी देखील आहे, जे दाह कमी करते.

साहित्य

1 लहान चमचे केळीची पेस्ट
1 चमचे दूध

पद्धत

एका भांड्यात केळीची पेस्ट आणि दूध मिसळा.
आता हे मिश्रण नखांच्या जवळ स्क्रब केलेल्या कोरड्या त्वचेवर लावा.

5 मिनिटांनंतर हात धुवा.
दररोज असे केल्याने त्वचा मऊ होईल आणि त्वचेची कोरडेपणा देखील दूर होईल.

कोरड्या त्वचेवर दूध लावल्यास फायदा होईल-
फायदे- दुधात असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे त्वचा मऊ, गुळगुळीत आणि चमकणारी बनते आणि त्वचेचा काळेपणा दूर होतो.तसेच, अँटी-बॅक्टेरियामुळे, ते त्वचेवर कोणत्याही प्रकारचे संसर्ग होऊ देत नाही.

साहित्य

१ वाटी कच्चे दूध
1 चमचे गुलाब पाणी

पद्धत

प्रथम एका भांड्यात दूध घ्या आणि नंतर त्यात गुलाब पाणी घाला.
आता या मिश्रणात बोट बुडवा.
यानंतर टॉवेलने हात पुसून घ्या.
दिवसातून २-. वेळा हे करा.
असे केल्याने आपल्याला 2 दिवसांत या समस्येपासून आराम मिळेल.

Honey सोबत करा हाताच्या त्वचेची काळजी 

फायदा - मध त्वचेसाठी सर्वोत्तम मॉश्चरायझर आहे. यासह आपण कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपचार घेऊ शकता. मध  वाहणारे रक्त देखील थांबवतो .मध हा अॅटीसेफ्टीक आहे. 
साहित्य

1 चमचे मध

पद्धत

नखा जवळ उकललेल्या स्किनवर मध लावा.
५ मिनिटे मध लावून  सोडा.
मग पाण्याने बोटांनी पुसून टाका.
असे केल्याने तुम्हाला लवकरच आराम मिळेल.

 एलोवेरा जेल लावण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या-
फायदा- हवामान काहीही असो, त्वचेला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. अशातच, एलोवेरा जेल  जेल  लावून त्वचा हायड्रेटेड ठेवू शकता.

साहित्य

एलोवेरा जेल 

सामग्री 

कोरफड वनस्पती पासून कोरफडची  पाने फोडून त्यातून जेल काढा.
हे जेल फ्रीजमध्ये ठेवा .
यानंतर, आपण आपल्या बोटांवर कोल्ड एलोवेरा जेल लावा.
दिवसातून 2 वेळा हे करा आणि रात्री एलोवेरा जेल  वापरुन झोपा.
असे केल्याने आपल्याला 1 दिवसाच्या आत आराम मिळेल.

व्हिटॅमिन ई तेलाचे फायदे जाणून घ्या-
फायदा- व्हिटॅमिन-ई तेल त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही. विशेषतः जर त्वचा कोरडी असेल तर आपण व्हिटॅमिन-ई तेल वापरणे आवश्यक आहे.

साहित्य

1 व्हिटॅमिन-ई कॅप्सूल
1 चमचे नारळ तेल

पद्धत

एका भांड्यात नारळ तेल आणि व्हिटॅमिन-ई तेल मिसळा.
नखांच्या सभोवताल कोरड्या त्वचेवर मिश्रण लावा.
हे मिश्रण बोटांवर रात्रभर सोडा.
सकाळपर्यंत आपल्याला या समस्येपासून मुक्तता मिळेल.

बोटाची त्वचा काढून टाकण्याची कारणे कोणती-
जर हाताची पद्धतशीर स्वच्छता नाही केली तर त्‍वचा ड्राई होते. यामुळे त्वचा उकलत जाते.
२. जर आपल्याला नखे ​​चघळण्याची किंवा चावण्याची सवय असेल तर ते आपल्या नख आणि आसपासच्या त्वचेला नुकसान करते.
३ जर आपले हात  कायम ओले असतील तर त्वचा कोरडी होते
४जर तुमची त्वचा नैसर्गिकरित्या कोरडी असेल तर तुमच्या हाताच्या नखांच्या आसपासची त्वचा देखील कोरडी असू शकते.

डिस्क्लेमर :ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Gharelu Nuskhe:आपल्या बोटाची त्वचा निघत असेल तर, वापरा या घरगुती टिप्स कोल्हापूर : बर्‍याच वेळा, हाताच्या बोटांच्या टोकांनी नखेच्या सभोवतालची त्वचा विरघळली जाऊ शकते. हे केवळ आपल्या हातांच्या सौंदर्यावरच परिणाम करत नाही तर ती अतिशय वेदनादायक स्थिती देखील आहे.जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत लोक या समस्येकडे लक्ष देत नाहीत.परंतु या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने हे अचानक इतके वाढते की वेदना आणि पुरळांमुळे काम करण्यास अडचण येते.बरेच लोक दातांनी नखेभोवती त्वचा कट करतात. परंतु यामुळे ही समस्या आणखीनच वाढते. रक्त बाहेर येते आणि सूज येते. अशा परिस्थितीत आपण काही घरगुती उपचारांचा अवलंब करुन या समस्येपासून स्वत: ला मुक्त करू शकता. तर आज आम्ही आपल्याला या समस्येचे निराकरण करण्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स सांगणार आहोत. कोरड्या त्वचेवर केळीसह उपचार करा. फायदा- केळीमध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट त्वचेला खोल ओलावा देतात आणि कोरडेपणा दूर करतात. आपण ही पेस्ट आपल्या हातात देखील लावू शकता. हे दाहक-विरोधी देखील आहे, जे दाह कमी करते. साहित्य 1 लहान चमचे केळीची पेस्ट 1 चमचे दूध पद्धत एका भांड्यात केळीची पेस्ट आणि दूध मिसळा. आता हे मिश्रण नखांच्या जवळ स्क्रब केलेल्या कोरड्या त्वचेवर लावा. 5 मिनिटांनंतर हात धुवा. दररोज असे केल्याने त्वचा मऊ होईल आणि त्वचेची कोरडेपणा देखील दूर होईल. कोरड्या त्वचेवर दूध लावल्यास फायदा होईल- फायदे- दुधात असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे त्वचा मऊ, गुळगुळीत आणि चमकणारी बनते आणि त्वचेचा काळेपणा दूर होतो.तसेच, अँटी-बॅक्टेरियामुळे, ते त्वचेवर कोणत्याही प्रकारचे संसर्ग होऊ देत नाही. साहित्य १ वाटी कच्चे दूध 1 चमचे गुलाब पाणी पद्धत प्रथम एका भांड्यात दूध घ्या आणि नंतर त्यात गुलाब पाणी घाला. आता या मिश्रणात बोट बुडवा. यानंतर टॉवेलने हात पुसून घ्या. दिवसातून २-. वेळा हे करा. असे केल्याने आपल्याला 2 दिवसांत या समस्येपासून आराम मिळेल. Honey सोबत करा हाताच्या त्वचेची काळजी  फायदा - मध त्वचेसाठी सर्वोत्तम मॉश्चरायझर आहे. यासह आपण कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपचार घेऊ शकता. मध  वाहणारे रक्त देखील थांबवतो .मध हा अॅटीसेफ्टीक आहे.  साहित्य 1 चमचे मध पद्धत नखा जवळ उकललेल्या स्किनवर मध लावा. ५ मिनिटे मध लावून  सोडा. मग पाण्याने बोटांनी पुसून टाका. असे केल्याने तुम्हाला लवकरच आराम मिळेल.  एलोवेरा जेल लावण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या- फायदा- हवामान काहीही असो, त्वचेला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. अशातच, एलोवेरा जेल  जेल  लावून त्वचा हायड्रेटेड ठेवू शकता. साहित्य एलोवेरा जेल  सामग्री  कोरफड वनस्पती पासून कोरफडची  पाने फोडून त्यातून जेल काढा. हे जेल फ्रीजमध्ये ठेवा . यानंतर, आपण आपल्या बोटांवर कोल्ड एलोवेरा जेल लावा. दिवसातून 2 वेळा हे करा आणि रात्री एलोवेरा जेल  वापरुन झोपा. असे केल्याने आपल्याला 1 दिवसाच्या आत आराम मिळेल. व्हिटॅमिन ई तेलाचे फायदे जाणून घ्या- फायदा- व्हिटॅमिन-ई तेल त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही. विशेषतः जर त्वचा कोरडी असेल तर आपण व्हिटॅमिन-ई तेल वापरणे आवश्यक आहे. साहित्य 1 व्हिटॅमिन-ई कॅप्सूल 1 चमचे नारळ तेल पद्धत एका भांड्यात नारळ तेल आणि व्हिटॅमिन-ई तेल मिसळा. नखांच्या सभोवताल कोरड्या त्वचेवर मिश्रण लावा. हे मिश्रण बोटांवर रात्रभर सोडा. सकाळपर्यंत आपल्याला या समस्येपासून मुक्तता मिळेल. बोटाची त्वचा काढून टाकण्याची कारणे कोणती- जर हाताची पद्धतशीर स्वच्छता नाही केली तर त्‍वचा ड्राई होते. यामुळे त्वचा उकलत जाते. २. जर आपल्याला नखे ​​चघळण्याची किंवा चावण्याची सवय असेल तर ते आपल्या नख आणि आसपासच्या त्वचेला नुकसान करते. ३ जर आपले हात  कायम ओले असतील तर त्वचा कोरडी होते ४जर तुमची त्वचा नैसर्गिकरित्या कोरडी असेल तर तुमच्या हाताच्या नखांच्या आसपासची त्वचा देखील कोरडी असू शकते. डिस्क्लेमर :ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3fCgiOd
Read More
'ही' स्मार्ट घड्याळं घालून लुटू शकता पोहण्याचा आनंद; जाणून घ्या किंमत आणि भन्नाट फिचर्स..

सातारा : सध्या बरीच स्मार्ट घड्याळे बाजारात उपलब्ध आहेत, जी तुमच्या आरोग्यावर आणि दैनंदिन कामांवर सहज नजर ठेवू शकतात. ही स्मार्ट घड्याळे आपल्या फोनशी देखील कनेक्ट होतात, त्याचबरोबर आपण कॉल आणि गाण्यांचा देखील आनंद यातून घेऊ शकता. याला टच स्क्रीन प्रदान केली आहे, जी आपल्याला बरीच उत्कृष्ट वैशिष्ट्ये वापरण्यास मदत करते. आज आपण अशाच काही स्मार्ट घड्याळांविषयी सांगणार आहात, जी कमी खर्चात बाजारात उपलब्ध आहेत.

boAt Storm 

बोट स्टॉर्म एक उत्तम स्मार्ट घड्याळ आहे, ज्याची किंमत सुमारे 2500 रुपये आहे. या घड्याळामध्ये भन्नाट फिचर्स असून आपल्या दैनंदिन जीवनात याचा अधिक उपयोग होणार आहे. दररोजच्या कार्याचा मागोवा घेण्यासाठी 9 खेळाच्या पद्धती यात समाविष्ट केल्या आहेत. आपण यावरून फोन कॉल, सूचना, मजकूर, गजर आणि रिमाइंडर मॅनेज व्यवस्थापित करू शकता. हे स्मार्ट घड्याळ तुमची झोप, हृदयाची गती, रक्तातील ऑक्सिजनाच्या पातळीचे परीक्षण करते. हे घड्याळ वॉटरप्रूफ असून ती पोहताना देखील वापरु शकता.

WhatsApp मध्ये या वर्षी येतायत आणखी दमदार फिचर्स, जाणून घ्या सविस्तर

Amazefit Bip S

अमेजफिटच्या या स्मार्ट घड्याळाची किंमत सुमारे 4000 रुपये इतकी आहे. आरोग्य, दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी यात 1.28 इंचाचा कलर डिस्प्ले बसविण्यात आला आहे, शिवाय यात 10 स्पोर्ट्स मोड देखील बसविण्यात आले आहेत. या घड्याळाचा बॅटरी बॅकअप जबरदस्त असून एकदा बॅटरी चार्ज केली की, 15 दिवस  बॅटरी चार्ज केली नाही, तर चालू शकते.

ब्लूटूथ स्पिकर्स घ्यायचा म्हणताय? मग हे आहेत काही टॉप रेटेड वॉटर प्रूफ स्पिकर्स; जाणून घ्या

Noise ColorFit Pro 2

नॉईज कलरफिटची स्मार्ट घड्याळ लोकांना खूप आवडली आहे. त्याची किंमत सुमारे 2999 रुपये असून या घड्याळात 1.3 इंचाची टचस्क्रीन बसवली आहे. यात आरोग्य आणि दैनंदिन क्रियाकलाप ट्रॅक करण्यासाठी 9 पद्धती वापरल्या आहेत. याद्वारे आपण आपले फोन कॉल, संदेश, सूचना आणि संगीत देखील नियंत्रित करू शकता. या स्मार्ट घड्याळात आपले धावणे, योग तसेच हृदय गती शोधणे शक्य असून ही वॉटरप्रूफ स्मार्ट घड्याळ आहे.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

'ही' स्मार्ट घड्याळं घालून लुटू शकता पोहण्याचा आनंद; जाणून घ्या किंमत आणि भन्नाट फिचर्स.. सातारा : सध्या बरीच स्मार्ट घड्याळे बाजारात उपलब्ध आहेत, जी तुमच्या आरोग्यावर आणि दैनंदिन कामांवर सहज नजर ठेवू शकतात. ही स्मार्ट घड्याळे आपल्या फोनशी देखील कनेक्ट होतात, त्याचबरोबर आपण कॉल आणि गाण्यांचा देखील आनंद यातून घेऊ शकता. याला टच स्क्रीन प्रदान केली आहे, जी आपल्याला बरीच उत्कृष्ट वैशिष्ट्ये वापरण्यास मदत करते. आज आपण अशाच काही स्मार्ट घड्याळांविषयी सांगणार आहात, जी कमी खर्चात बाजारात उपलब्ध आहेत. boAt Storm  बोट स्टॉर्म एक उत्तम स्मार्ट घड्याळ आहे, ज्याची किंमत सुमारे 2500 रुपये आहे. या घड्याळामध्ये भन्नाट फिचर्स असून आपल्या दैनंदिन जीवनात याचा अधिक उपयोग होणार आहे. दररोजच्या कार्याचा मागोवा घेण्यासाठी 9 खेळाच्या पद्धती यात समाविष्ट केल्या आहेत. आपण यावरून फोन कॉल, सूचना, मजकूर, गजर आणि रिमाइंडर मॅनेज व्यवस्थापित करू शकता. हे स्मार्ट घड्याळ तुमची झोप, हृदयाची गती, रक्तातील ऑक्सिजनाच्या पातळीचे परीक्षण करते. हे घड्याळ वॉटरप्रूफ असून ती पोहताना देखील वापरु शकता. WhatsApp मध्ये या वर्षी येतायत आणखी दमदार फिचर्स, जाणून घ्या सविस्तर Amazefit Bip S अमेजफिटच्या या स्मार्ट घड्याळाची किंमत सुमारे 4000 रुपये इतकी आहे. आरोग्य, दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी यात 1.28 इंचाचा कलर डिस्प्ले बसविण्यात आला आहे, शिवाय यात 10 स्पोर्ट्स मोड देखील बसविण्यात आले आहेत. या घड्याळाचा बॅटरी बॅकअप जबरदस्त असून एकदा बॅटरी चार्ज केली की, 15 दिवस  बॅटरी चार्ज केली नाही, तर चालू शकते. ब्लूटूथ स्पिकर्स घ्यायचा म्हणताय? मग हे आहेत काही टॉप रेटेड वॉटर प्रूफ स्पिकर्स; जाणून घ्या Noise ColorFit Pro 2 नॉईज कलरफिटची स्मार्ट घड्याळ लोकांना खूप आवडली आहे. त्याची किंमत सुमारे 2999 रुपये असून या घड्याळात 1.3 इंचाची टचस्क्रीन बसवली आहे. यात आरोग्य आणि दैनंदिन क्रियाकलाप ट्रॅक करण्यासाठी 9 पद्धती वापरल्या आहेत. याद्वारे आपण आपले फोन कॉल, संदेश, सूचना आणि संगीत देखील नियंत्रित करू शकता. या स्मार्ट घड्याळात आपले धावणे, योग तसेच हृदय गती शोधणे शक्य असून ही वॉटरप्रूफ स्मार्ट घड्याळ आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3uaZguj
Read More
सातारा : शहरासह ग्रामीण भागात कोविड लशीचा तुटवडा

सातारा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कोविडची दोन प्रकारची लस उपलब्ध केली आहे. त्यामध्ये कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिनचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने लशीचे तब्बल पावणेपाच लाख डोसची मागणी शासनाकडे केली होती. प्रत्यक्षात जिल्ह्याला एक लाख 84 हजार डोस उपलब्ध झालेत. त्यामुळे ग्रामीण आरोग्य केंद्रात लशीचा तुटवडा जाणवू लागला आहे. येत्या दाेन दिवसांत शासनाकडून लस उपलब्ध हाेईल अशी माहिती आराेग्य विभागातून देण्यात आली. 
 
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. दररोज कमी- जास्त प्रमाणात बाधित आढळू लागल्याने जिल्हा प्रशासनाने कोविड लसीकरणावर व चाचण्यांवर विशेष भर दिला आहे. शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस मोफत मिळत आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी किंवा प्रत्यक्ष लसीकरणाच्या ठिकाणी आधार कार्ड दाखवून 60 वर्षांपुढील ज्येष्ठांना मोफत लसीकरण केले जात आहे. इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालय, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. त्यामध्ये कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्‍सिन अशा दोन लशींचा समावेश आहे.
 
जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पावणेपाच लाख डोसची मागणी केली होती. त्यापैकी आतापर्यंत केवळ एक लाख 84 हजार डोसच उपलब्ध झालेत. पुरेशी लस उपलब्ध नसल्याने अनेकदा नागरिकांना लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊनही लस मिळत नाही. लशीचा तुटवडा जाणवू लागल्याने अनेकांचे हेलपाटे होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.
 
उर्वरित लस ही लवकरच उपलब्ध होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. किती प्रमाणात उपलब्ध होणार याचा आकडा मात्र, प्रत्यक्ष लशीचे डोस उपलब्ध झाल्यावरच समजणार आहे. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यांना आपल्याला केंद्रावर गेल्यावर लस मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. किमान मागणी केलेली लस तरी वेळेत उपलब्ध करावी, अशी अपेक्षा आरोग्य विभागाकडून व्यक्त होत आहे. 

कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे पळपुट्या; सभापती स्मिता हुलवानांचे टीकास्त्र

रासपचे संस्थापक, माजी मंत्री महादेव जानकर यांना मातृशोक

माणमधील गावागावांत कोरोनाचा शिरकाव; तालुक्‍यात 96 पैकी 46 गावांमध्ये बाधित

Edited By : Siddharth Latkar

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सातारा : शहरासह ग्रामीण भागात कोविड लशीचा तुटवडा सातारा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कोविडची दोन प्रकारची लस उपलब्ध केली आहे. त्यामध्ये कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिनचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने लशीचे तब्बल पावणेपाच लाख डोसची मागणी शासनाकडे केली होती. प्रत्यक्षात जिल्ह्याला एक लाख 84 हजार डोस उपलब्ध झालेत. त्यामुळे ग्रामीण आरोग्य केंद्रात लशीचा तुटवडा जाणवू लागला आहे. येत्या दाेन दिवसांत शासनाकडून लस उपलब्ध हाेईल अशी माहिती आराेग्य विभागातून देण्यात आली.    जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. दररोज कमी- जास्त प्रमाणात बाधित आढळू लागल्याने जिल्हा प्रशासनाने कोविड लसीकरणावर व चाचण्यांवर विशेष भर दिला आहे. शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस मोफत मिळत आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी किंवा प्रत्यक्ष लसीकरणाच्या ठिकाणी आधार कार्ड दाखवून 60 वर्षांपुढील ज्येष्ठांना मोफत लसीकरण केले जात आहे. इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालय, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. त्यामध्ये कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्‍सिन अशा दोन लशींचा समावेश आहे.   जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पावणेपाच लाख डोसची मागणी केली होती. त्यापैकी आतापर्यंत केवळ एक लाख 84 हजार डोसच उपलब्ध झालेत. पुरेशी लस उपलब्ध नसल्याने अनेकदा नागरिकांना लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊनही लस मिळत नाही. लशीचा तुटवडा जाणवू लागल्याने अनेकांचे हेलपाटे होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.   उर्वरित लस ही लवकरच उपलब्ध होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. किती प्रमाणात उपलब्ध होणार याचा आकडा मात्र, प्रत्यक्ष लशीचे डोस उपलब्ध झाल्यावरच समजणार आहे. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यांना आपल्याला केंद्रावर गेल्यावर लस मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. किमान मागणी केलेली लस तरी वेळेत उपलब्ध करावी, अशी अपेक्षा आरोग्य विभागाकडून व्यक्त होत आहे.  कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे पळपुट्या; सभापती स्मिता हुलवानांचे टीकास्त्र रासपचे संस्थापक, माजी मंत्री महादेव जानकर यांना मातृशोक माणमधील गावागावांत कोरोनाचा शिरकाव; तालुक्‍यात 96 पैकी 46 गावांमध्ये बाधित Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sSJHYh
Read More
अनेक आजारांवरील रामबाण उपाय म्हणजे पांढरा कांदा, वाचा आश्चर्यकारक फायदे

नागपूर : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कांदा महत्वाची भूमिका बजावतो. तसेच तो शरीरासाठी लाभदायक देखील असतो. संशोधनानुसार पांढऱ्या कांद्यामध्ये जीवनसत्व क, फ्लेवोनोइड्स आणि फाइटोन्यूट्रिएंट्स असतात. याशिवाय फायबर, फोलिक अॅसिड, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरिया असतात. त्यामुळे इतर भाज्यांच्या तुलनेत कांदा हा शरीरारासाठी अधिक लाभदायक असते. तसेच अनेक आजार होण्याचा धोका देखील कमी असतो.

कँसरवर गुणाकारी -
पांढऱ्या कांद्यामध्ये सल्फर आणि फ्लेवोनॉइड अँटीऑख्सीडेंट गुण आहेत. त्यामुळे कँसरसोबत लढण्याची क्षणता वाढते. यामध्ये फाइसेटिन आणि क्वेरसेटिन हे गुण असतात. त्यामुळे ट्युमर वाढण्याची शक्यता मंदावते.

हेही वाचा - क्या बात है! आता बॉम्ब निकामी करणार स्वदेशी ‘वॉटरजेट डीसरप्टर'; DRDO चे संशोधक...

पचनसंस्थेमध्ये सुधारते -
पचनासंबंधी आजारापासून सुटका करायची असेल तर पांढरा कांद्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. यामध्ये फायबर आणि प्रीबायोटिक्सचे गुण असतात. त्यामुळे ते पोटासाठी हेल्दी असतात. यामध्ये प्रीबायोटिक्स सारखे अनेक तत्व असतात त्यामुळे आपल्या आतड्यामधील चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होण्यास मदत होते.

रक्तातील साखर संतुलित करण्यास मदत -
रक्तातील साखर संतुलित करण्याचे काम पांढरा कांदा करत असतो. कारण यामध्ये क्रोमिअम आणि सल्फर असते. त्यामुळे साखर आणि साखरयुक्त पदार्थांचे संतुलन राखण्यासाठी कांदा मदत करतो. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने पांढऱ्या कांद्याचे नियमित सेवन करावे.

हेही वाचा - नागपुरात काँग्रेस शहराध्यक्ष बदलणार? राजकीय वर्तुळात...

हाडे मजबूत -
वाढत्या वयानुसार हाडे देखील कमजोर होत आहे. हाडांना मजबूत करण्यासाठी कांद्याचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच तणाव कमी करण्यासाठी देखील कांदा महत्वाची भूमिका बजावतो.

रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत -
पांढऱ्या कांद्यामध्ये सेलिनियम असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी असलेल्या भाज्यांमध्ये कांदा सर्वाधिक चांगला आहे. तसेच अॅलर्जीपासून देखील सुटका होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

अनेक आजारांवरील रामबाण उपाय म्हणजे पांढरा कांदा, वाचा आश्चर्यकारक फायदे नागपूर : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कांदा महत्वाची भूमिका बजावतो. तसेच तो शरीरासाठी लाभदायक देखील असतो. संशोधनानुसार पांढऱ्या कांद्यामध्ये जीवनसत्व क, फ्लेवोनोइड्स आणि फाइटोन्यूट्रिएंट्स असतात. याशिवाय फायबर, फोलिक अॅसिड, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरिया असतात. त्यामुळे इतर भाज्यांच्या तुलनेत कांदा हा शरीरारासाठी अधिक लाभदायक असते. तसेच अनेक आजार होण्याचा धोका देखील कमी असतो. कँसरवर गुणाकारी - पांढऱ्या कांद्यामध्ये सल्फर आणि फ्लेवोनॉइड अँटीऑख्सीडेंट गुण आहेत. त्यामुळे कँसरसोबत लढण्याची क्षणता वाढते. यामध्ये फाइसेटिन आणि क्वेरसेटिन हे गुण असतात. त्यामुळे ट्युमर वाढण्याची शक्यता मंदावते. हेही वाचा - क्या बात है! आता बॉम्ब निकामी करणार स्वदेशी ‘वॉटरजेट डीसरप्टर'; DRDO चे संशोधक... पचनसंस्थेमध्ये सुधारते - पचनासंबंधी आजारापासून सुटका करायची असेल तर पांढरा कांद्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. यामध्ये फायबर आणि प्रीबायोटिक्सचे गुण असतात. त्यामुळे ते पोटासाठी हेल्दी असतात. यामध्ये प्रीबायोटिक्स सारखे अनेक तत्व असतात त्यामुळे आपल्या आतड्यामधील चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होण्यास मदत होते. रक्तातील साखर संतुलित करण्यास मदत - रक्तातील साखर संतुलित करण्याचे काम पांढरा कांदा करत असतो. कारण यामध्ये क्रोमिअम आणि सल्फर असते. त्यामुळे साखर आणि साखरयुक्त पदार्थांचे संतुलन राखण्यासाठी कांदा मदत करतो. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने पांढऱ्या कांद्याचे नियमित सेवन करावे. हेही वाचा - नागपुरात काँग्रेस शहराध्यक्ष बदलणार? राजकीय वर्तुळात... हाडे मजबूत - वाढत्या वयानुसार हाडे देखील कमजोर होत आहे. हाडांना मजबूत करण्यासाठी कांद्याचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच तणाव कमी करण्यासाठी देखील कांदा महत्वाची भूमिका बजावतो. रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत - पांढऱ्या कांद्यामध्ये सेलिनियम असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी असलेल्या भाज्यांमध्ये कांदा सर्वाधिक चांगला आहे. तसेच अॅलर्जीपासून देखील सुटका होते. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3m7JQUW
Read More
आता 'स्मार्ट टिव्ही' खरेदी करण्याची काही गरज नाही; आपल्या साध्या टिव्हीलाच बनवा 'Smart Tv'

सातारा : आजकाल OTT प्लॅटफॉर्मच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे 'स्मार्ट टीव्ही' ही लोकांची पहिली पसंती बनली आहे. टीव्हीवर मालिका किंवा चित्रपट पाहण्याऐवजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोक मालिका, वेब मालिका आणि चित्रपट पाहतात. अशा परिस्थितीत या सेवांचा आनंद घेण्यासाठी आपल्याकडे स्मार्ट टीव्ही असणे आवश्यक आहे. तथापि, आपण फोनवर देखील पाहू शकता. पण, टीव्हीवर पाहण्याची वेगळीच मज्जा आहे. मात्र, आता आपल्याकडे स्मार्ट टीव्ही नसल्यास काळजी करण्याची गरज नाही. कारण, आम्ही केलेल्या वर्णननुसार, आपण आपला सामान्य टीव्ही स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकता. चला तर मग, कसे ते जाणून घेऊयात..

HDMI केबलचा वापर करा..

आपण HDMI केबलचा वापर करुन आपला टीव्ही सहज स्मार्ट टीव्ही बनवू शकता. यासाठी, आपण आपला लॅपटॉप एचडीएमआय केबलसह कनेक्ट करू शकता आणि आपला टीव्ही मॉनिटर म्हणून वापरू शकता. आता या टीव्हीवर आपण आपले आवडते शो आणि चित्रपट देखील पाहू शकता.

WhatsApp मध्ये या वर्षी येतायत आणखी दमदार फिचर्स, जाणून घ्या सविस्तर

प्ले स्टेशन आणि एक्स बॉक्स

आपण इच्छित असल्यास, प्ले स्टेशन आणि एक्स बॉक्सच्या मदतीने आपण आपला टीव्ही स्मार्ट देखील बनवू शकता. या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मनोरंजन विभागाच्या मदतीने आपण ऑनलाइन सामग्री प्रवाहित करू शकता.

Android टीव्ही बॉक्स

आपल्यासाठी अँड्रॉइड टीव्ही बॉक्स देखील एक चांगला पर्याय आहे. यासह आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर Google Play आणि इतर Google सेवा वापरू शकता.

ब्लूटूथ स्पिकर्स घ्यायचा म्हणताय? मग हे आहेत काही टॉप रेटेड वॉटर प्रूफ स्पिकर्स; जाणून घ्या

एअरटेल टीव्ही

एअरटेल टीव्हीच्या सहाय्याने युट्यूब, Amazon प्राइम सारख्या केबल टीव्ही व इंटरनेट आधारित सेवा, नेटफ्लिक्स सारख्या स्ट्रीमिंग सेवेचा उपयोग वापरकर्ते घेऊ शकतात. एअरटेल टीव्ही क्रोमकास्ट समर्थनासह येतो, जेणेकरून आपण थेट टीव्ही रेकॉर्ड देखील करू शकता.

डिजिटल मीडिया प्लेयर

काही डोंगल्सच्या मदतीने आपण आपला सामान्य टीव्ही स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकता. ते यूएसबी फ्लॅश ड्राइव्हसारखे दिसतात. परंतु, ते एचडीएमआय पोर्टसह येतात. यासाठी, आपल्याकडे एक टीव्ही सेट आवश्यक आहे. ज्यासह आपण डिव्हाइस कनेक्ट करून आपला टीव्ही स्मार्ट टीव्हीमध्ये रुपांतरित करू शकता.

खुशखबर! आता iPhone यूजर्सही खेळू शकणार FAUG गेम; लवकरच येणार नवीन डेथ मॅच मोड

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आता 'स्मार्ट टिव्ही' खरेदी करण्याची काही गरज नाही; आपल्या साध्या टिव्हीलाच बनवा 'Smart Tv' सातारा : आजकाल OTT प्लॅटफॉर्मच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे 'स्मार्ट टीव्ही' ही लोकांची पहिली पसंती बनली आहे. टीव्हीवर मालिका किंवा चित्रपट पाहण्याऐवजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोक मालिका, वेब मालिका आणि चित्रपट पाहतात. अशा परिस्थितीत या सेवांचा आनंद घेण्यासाठी आपल्याकडे स्मार्ट टीव्ही असणे आवश्यक आहे. तथापि, आपण फोनवर देखील पाहू शकता. पण, टीव्हीवर पाहण्याची वेगळीच मज्जा आहे. मात्र, आता आपल्याकडे स्मार्ट टीव्ही नसल्यास काळजी करण्याची गरज नाही. कारण, आम्ही केलेल्या वर्णननुसार, आपण आपला सामान्य टीव्ही स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकता. चला तर मग, कसे ते जाणून घेऊयात.. HDMI केबलचा वापर करा.. आपण HDMI केबलचा वापर करुन आपला टीव्ही सहज स्मार्ट टीव्ही बनवू शकता. यासाठी, आपण आपला लॅपटॉप एचडीएमआय केबलसह कनेक्ट करू शकता आणि आपला टीव्ही मॉनिटर म्हणून वापरू शकता. आता या टीव्हीवर आपण आपले आवडते शो आणि चित्रपट देखील पाहू शकता. WhatsApp मध्ये या वर्षी येतायत आणखी दमदार फिचर्स, जाणून घ्या सविस्तर प्ले स्टेशन आणि एक्स बॉक्स आपण इच्छित असल्यास, प्ले स्टेशन आणि एक्स बॉक्सच्या मदतीने आपण आपला टीव्ही स्मार्ट देखील बनवू शकता. या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मनोरंजन विभागाच्या मदतीने आपण ऑनलाइन सामग्री प्रवाहित करू शकता. Android टीव्ही बॉक्स आपल्यासाठी अँड्रॉइड टीव्ही बॉक्स देखील एक चांगला पर्याय आहे. यासह आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर Google Play आणि इतर Google सेवा वापरू शकता. ब्लूटूथ स्पिकर्स घ्यायचा म्हणताय? मग हे आहेत काही टॉप रेटेड वॉटर प्रूफ स्पिकर्स; जाणून घ्या एअरटेल टीव्ही एअरटेल टीव्हीच्या सहाय्याने युट्यूब, Amazon प्राइम सारख्या केबल टीव्ही व इंटरनेट आधारित सेवा, नेटफ्लिक्स सारख्या स्ट्रीमिंग सेवेचा उपयोग वापरकर्ते घेऊ शकतात. एअरटेल टीव्ही क्रोमकास्ट समर्थनासह येतो, जेणेकरून आपण थेट टीव्ही रेकॉर्ड देखील करू शकता. डिजिटल मीडिया प्लेयर काही डोंगल्सच्या मदतीने आपण आपला सामान्य टीव्ही स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकता. ते यूएसबी फ्लॅश ड्राइव्हसारखे दिसतात. परंतु, ते एचडीएमआय पोर्टसह येतात. यासाठी, आपल्याकडे एक टीव्ही सेट आवश्यक आहे. ज्यासह आपण डिव्हाइस कनेक्ट करून आपला टीव्ही स्मार्ट टीव्हीमध्ये रुपांतरित करू शकता. खुशखबर! आता iPhone यूजर्सही खेळू शकणार FAUG गेम; लवकरच येणार नवीन डेथ मॅच मोड Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3rGWo71
Read More
जर तुमचे वय 30 पेक्षा अधिक असेल तर या 5 पद्धतीने ठेवा तुमची त्वचा अधिक तजेलदार

कोल्हापूर : वय वाढत जाणे ही एक अशी प्रक्रिया आहे की त्यापासून कोणीही वाचू शकत नाही. वय वाढत जात असताना सगळ्यात जास्त परिणाम होतो तो आपल्या त्वचेवर. त्वचेवर सुरकुत्या येण्यास सुरु होतात, त्वचा काळवंडते त्याचबरोबर विविध बदल दिसू लागतात. आपली त्वचा सैल पडू लागते आपल्या काही चुकांमुळे.  यासाठी परफेक्ट टोनिंग ठेवण्यासाठी काही बदल करणे आवश्यक आहे.

 हे बदल आपल्या लाइफस्टाइल मधूनच होऊ शकतात जे आपल्या त्वचेवर परिणाम करतात. अनेक टिप्स या त्वचेच्या उपायासाठी दिले जातात अनेक उत्पादने ही असतात परंतु त्यामध्ये आपली जीवनशैली बदलणे खूप गरजेचे असते आपण या ठिकाणी अशा पद्धतीचा पद्धतीची माहिती घेऊया आपली त्वचा अधिक चांगली ठेवू शकते.

1) क्लींजिंग सोबत ठेवा काळजी
 जर तुमचे वय 30 पेक्षा अधिक झाले असेल तर तुम्हाला क्लींजिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. या ठिकाणी फक्त गुलाब पाण्याने किंवा नॉर्मल फेसवॉश द्वारे चेहरा स्वच्छ करण्याची गोष्ट नाही. कोरियन स्किन केअर रूटीनमध्ये क्लींजिंग हे आवश्यक गोष्ट बनली आहे. या कारणामुळे कोरियन स्किन केअर आता संपूर्ण विश्वात अधिक पसंत केले जाते. चेहऱ्याच्या क्लींजिंग साठी आपण घरगुती उपचार वापरू शकतो. तसेच  क्लींजिंग  मुळे आपली त्वचा नाजूक बनते आणि त्वचेचे चित्र खुले राहतात.  तुम्हाला कोणतीही समस्या असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने क्लींजिंग सुरू करा.जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही क्लींजिंग साठी फेशियल ऑइल चा वापर करू शकता कोरियन स्किन केअर मध्ये हे एक बहुत गुणकारी ठरते

2) आठवड्यात एवढ्या वेळा करा व्यायाम
 
एका अहवालानुसार आठवड्यातून कमीत कमी चार वेळा व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला व त्वचेला फायदा होतो. आपल्या कामातून रक्ताचे प्रसरण योग्यरीत्या होते आणि या कारणामुळेच शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडतात. त्याच पद्धतीने त्वचेतील छिद्र द्वारे अनावश्यक घटक बाहेर येतात. योग्य पद्धतीने जर आपण वर्क आउट केले तर  त्वचेला अधिक फायदा होतो. जेवढ्या प्रमाणात आपल्या शरीरातून घाम बाहेर येईल तेवढ्या प्रमाणात आपले त्वचेची छिद्रे ऍक्टिव्ह होतात. उत्तम त्वचेसाठी व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ आपले वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेसाठी सुद्धा तुम्ही व्यायाम करावे.

3) नैसर्गिक ब्युटी प्रोडक्ट चा उपयोग करा: 
अनेक वेळा आपण वापरत असलेले कॉस्मेटिक आपल्या त्वचेला अधिक नुकसान पोहोचवतात. मार्केटमध्ये मिळणारे अनेक ब्युटी प्रॉडक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात. प्याराबेन केमिकल आणि सल्फेट जे कॉस्मेटिक मध्ये वापरले जातात ते स्किन चे आयुष्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात. आपण नैसर्गिक उत्पादन आधारे आपला चेहरा अधिक चांगला करू शकतो.

4 अॅटी एक्सीडेंट असणारा पदार्थ भरपूर खा

खाण्यापिण्याच्या सवयी मुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. जर तुमची त्वचा लवकर आकसते. जर तुमची त्वचा असलेली दिसत असेल तर त्याचे कारण तुम्हाला योग्य आहार मिळत नाही आणि तुम्ही ज्यादा तेल आणि मसाले पदार्थ पदार्थ खाता अशावेळी  तुमची त्वचा तुमचे वय अधिक दाखवते. जर तुम्ही अँटीॲक्सिडेंट असणारी फळे  भरपूर खाल्ला तर त्याचा परिणाम लगेच दिसतो.  हे पदार्थ  चेहऱ्याच्या अनेक  समस्या दूर करतात. यासाठी तुम्ही  काही वेगळे असे करण्याची गरज नाही.  फक्त ग्रीन टी, गाजर, पालक, दूध,  समुद्र फळे  अशा पदार्थांचा आपल्या खाण्यामध्ये समावेश करा.

5 सिगरेट ओढण्या वर ठेवा ताबा:
  तंबाखू कोणत्याही प्रकारे सेवन केला तरी ते तुमच्या त्वचेला अधिक हानी पोहोचवते. आपल्या शरीरासाठी तंबाखू अत्यंत हानिकारक ठरते. तुम्ही तंबाखूचे सेवन कशा प्रकारे करता त्यावर चेहऱ्यावरील समस्या अधिक दिसू लागतात. तंबाखू बरोबर मध्यपान बरोबर नाही. जर तुम्ही अधिक वेळेपासून मद्यपान करत असाल तर त्वचेचे अशा पद्धतीने नुकसान होते की जे कोणत्याही उपचाराने भरून निघत नाही. यासाठी तुम्ही याचे सेवन न करणे उत्तम.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

जर तुमचे वय 30 पेक्षा अधिक असेल तर या 5 पद्धतीने ठेवा तुमची त्वचा अधिक तजेलदार कोल्हापूर : वय वाढत जाणे ही एक अशी प्रक्रिया आहे की त्यापासून कोणीही वाचू शकत नाही. वय वाढत जात असताना सगळ्यात जास्त परिणाम होतो तो आपल्या त्वचेवर. त्वचेवर सुरकुत्या येण्यास सुरु होतात, त्वचा काळवंडते त्याचबरोबर विविध बदल दिसू लागतात. आपली त्वचा सैल पडू लागते आपल्या काही चुकांमुळे.  यासाठी परफेक्ट टोनिंग ठेवण्यासाठी काही बदल करणे आवश्यक आहे.  हे बदल आपल्या लाइफस्टाइल मधूनच होऊ शकतात जे आपल्या त्वचेवर परिणाम करतात. अनेक टिप्स या त्वचेच्या उपायासाठी दिले जातात अनेक उत्पादने ही असतात परंतु त्यामध्ये आपली जीवनशैली बदलणे खूप गरजेचे असते आपण या ठिकाणी अशा पद्धतीचा पद्धतीची माहिती घेऊया आपली त्वचा अधिक चांगली ठेवू शकते. 1) क्लींजिंग सोबत ठेवा काळजी  जर तुमचे वय 30 पेक्षा अधिक झाले असेल तर तुम्हाला क्लींजिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. या ठिकाणी फक्त गुलाब पाण्याने किंवा नॉर्मल फेसवॉश द्वारे चेहरा स्वच्छ करण्याची गोष्ट नाही. कोरियन स्किन केअर रूटीनमध्ये क्लींजिंग हे आवश्यक गोष्ट बनली आहे. या कारणामुळे कोरियन स्किन केअर आता संपूर्ण विश्वात अधिक पसंत केले जाते. चेहऱ्याच्या क्लींजिंग साठी आपण घरगुती उपचार वापरू शकतो. तसेच  क्लींजिंग  मुळे आपली त्वचा नाजूक बनते आणि त्वचेचे चित्र खुले राहतात.  तुम्हाला कोणतीही समस्या असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने क्लींजिंग सुरू करा.जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही क्लींजिंग साठी फेशियल ऑइल चा वापर करू शकता कोरियन स्किन केअर मध्ये हे एक बहुत गुणकारी ठरते 2) आठवड्यात एवढ्या वेळा करा व्यायाम   एका अहवालानुसार आठवड्यातून कमीत कमी चार वेळा व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला व त्वचेला फायदा होतो. आपल्या कामातून रक्ताचे प्रसरण योग्यरीत्या होते आणि या कारणामुळेच शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडतात. त्याच पद्धतीने त्वचेतील छिद्र द्वारे अनावश्यक घटक बाहेर येतात. योग्य पद्धतीने जर आपण वर्क आउट केले तर  त्वचेला अधिक फायदा होतो. जेवढ्या प्रमाणात आपल्या शरीरातून घाम बाहेर येईल तेवढ्या प्रमाणात आपले त्वचेची छिद्रे ऍक्टिव्ह होतात. उत्तम त्वचेसाठी व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ आपले वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेसाठी सुद्धा तुम्ही व्यायाम करावे. 3) नैसर्गिक ब्युटी प्रोडक्ट चा उपयोग करा:  अनेक वेळा आपण वापरत असलेले कॉस्मेटिक आपल्या त्वचेला अधिक नुकसान पोहोचवतात. मार्केटमध्ये मिळणारे अनेक ब्युटी प्रॉडक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात. प्याराबेन केमिकल आणि सल्फेट जे कॉस्मेटिक मध्ये वापरले जातात ते स्किन चे आयुष्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात. आपण नैसर्गिक उत्पादन आधारे आपला चेहरा अधिक चांगला करू शकतो. 4 अॅटी एक्सीडेंट असणारा पदार्थ भरपूर खा खाण्यापिण्याच्या सवयी मुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. जर तुमची त्वचा लवकर आकसते. जर तुमची त्वचा असलेली दिसत असेल तर त्याचे कारण तुम्हाला योग्य आहार मिळत नाही आणि तुम्ही ज्यादा तेल आणि मसाले पदार्थ पदार्थ खाता अशावेळी  तुमची त्वचा तुमचे वय अधिक दाखवते. जर तुम्ही अँटीॲक्सिडेंट असणारी फळे  भरपूर खाल्ला तर त्याचा परिणाम लगेच दिसतो.  हे पदार्थ  चेहऱ्याच्या अनेक  समस्या दूर करतात. यासाठी तुम्ही  काही वेगळे असे करण्याची गरज नाही.  फक्त ग्रीन टी, गाजर, पालक, दूध,  समुद्र फळे  अशा पदार्थांचा आपल्या खाण्यामध्ये समावेश करा. 5 सिगरेट ओढण्या वर ठेवा ताबा:   तंबाखू कोणत्याही प्रकारे सेवन केला तरी ते तुमच्या त्वचेला अधिक हानी पोहोचवते. आपल्या शरीरासाठी तंबाखू अत्यंत हानिकारक ठरते. तुम्ही तंबाखूचे सेवन कशा प्रकारे करता त्यावर चेहऱ्यावरील समस्या अधिक दिसू लागतात. तंबाखू बरोबर मध्यपान बरोबर नाही. जर तुम्ही अधिक वेळेपासून मद्यपान करत असाल तर त्वचेचे अशा पद्धतीने नुकसान होते की जे कोणत्याही उपचाराने भरून निघत नाही. यासाठी तुम्ही याचे सेवन न करणे उत्तम. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3ds5wHk
Read More
Corona Vaccination: म्हणून आजपासून दोन शिफ्टमध्ये कोरोना लसीकरण

मुंबई: आजपासून दोन शिफ्टमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात होत आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. सकाळी ७ ते २ मध्ये पहिली शिफ्ट तर दुपारी २ ते रात्री ९ अशी दुसरी शिफ्ट असेल. याआधी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत लसीकरण करता येत होतं. 

गेल्या काही दिवसात कोविन अ‍ॅपमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर
तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण वाढवण्यासाठी सर्व लसीकरण केंद्रांत पाळ्यांमध्ये लसीकरण करण्यासाठी पालिका आणि राज्य सरकारने कंबर कसली.  त्यामुळे, पालिकेतील लसीकरण केंद्रासोबत राज्यभरातील लसीकरण केंद्रात 2 पाळ्यांमध्ये लसीकरणास सुरूवात करून जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. त्यानंतर  मार्च महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं होतं की, टप्प्प्याटप्प्याने दोन शिफ्टमध्ये लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान मुंबईत आतापर्यंत 10 लाख लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले आहे. एकूण उद्दिष्टाच्या केवळ 20 टक्के लसीकरण झाले आहे. त्यात आता सरसकट 45 वर्षे वयावरील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार असल्याने ताण अधिक वाढणार आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे लवकरात लवकर लसीकरण उरकायचे असल्याने पालिका प्रशासनाला त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आजपासून 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणामुळे मुंबईत सध्या सुरू असलेल्या मोहिमेत साधारण 40 लाख नागरिकांची भर पडणार आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महानगरपालिके मार्फत 2 शिफ्टमध्ये लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत आतापर्यंत उद्दिष्टाच्या साधारण 20 टक्केच लसीकरण झाले असून आतापर्यंत 10 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bmc start Corona vaccination two shifts morning 7 to 2 and afternoon 2 to 9

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Corona Vaccination: म्हणून आजपासून दोन शिफ्टमध्ये कोरोना लसीकरण मुंबई: आजपासून दोन शिफ्टमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात होत आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. सकाळी ७ ते २ मध्ये पहिली शिफ्ट तर दुपारी २ ते रात्री ९ अशी दुसरी शिफ्ट असेल. याआधी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत लसीकरण करता येत होतं.  गेल्या काही दिवसात कोविन अ‍ॅपमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण वाढवण्यासाठी सर्व लसीकरण केंद्रांत पाळ्यांमध्ये लसीकरण करण्यासाठी पालिका आणि राज्य सरकारने कंबर कसली.  त्यामुळे, पालिकेतील लसीकरण केंद्रासोबत राज्यभरातील लसीकरण केंद्रात 2 पाळ्यांमध्ये लसीकरणास सुरूवात करून जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. त्यानंतर  मार्च महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं होतं की, टप्प्प्याटप्प्याने दोन शिफ्टमध्ये लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.  मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. दरम्यान मुंबईत आतापर्यंत 10 लाख लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले आहे. एकूण उद्दिष्टाच्या केवळ 20 टक्के लसीकरण झाले आहे. त्यात आता सरसकट 45 वर्षे वयावरील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार असल्याने ताण अधिक वाढणार आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे लवकरात लवकर लसीकरण उरकायचे असल्याने पालिका प्रशासनाला त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आजपासून 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणामुळे मुंबईत सध्या सुरू असलेल्या मोहिमेत साधारण 40 लाख नागरिकांची भर पडणार आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महानगरपालिके मार्फत 2 शिफ्टमध्ये लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत आतापर्यंत उद्दिष्टाच्या साधारण 20 टक्केच लसीकरण झाले असून आतापर्यंत 10 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. ---------------------------------- (संपादन- पूजा विचारे) Bmc start Corona vaccination two shifts morning 7 to 2 and afternoon 2 to 9 Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3drOusO
Read More
पिंगळे-चुंभळेंची गळाभेट! वादावर पडदा पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

सिडको (नाशिक) : सिडको परिसरात बुधवारी (ता. ३१) दिवसभर अनेक राजकीय उलथापालथ करणाऱ्या घडामोडी घडल्या. आमदार सीमा हिरे यांनी माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत यापुढे कोणतीही निवडणूक एकोप्याने लढविण्याचा आणि एकमेकांना कायम साथ देण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्व घटकांना एकत्र घेऊन संयुक्तरीत्या रस्त्यावर उतरण्याच्या आणाभाकाही या वेळी घेण्यात आल्या. आपण दोघेही हिरे मग आपापसांत भांडण का करायचे, याचे आत्मपरीक्षण करूया, असेही या वेळी दोघांमध्ये ठरले. या नेत्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे समर्थक मात्र चांगलेच सुखावले आहेत. तसेच नाशिक बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी यापुढे नाशिक बाजार समितीच्या कोणत्याही व्यवहारात आणि कामकाजात लुडबूड न करण्याचा तसेच सभापती देवीदास पिंगळे यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना चकीत केले. दरम्यान, चुंभळे आणि पिंगळे यांच्या गळाभेटीचे छायाचित्र मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु ते मिळून आले नाही. 

 भाऊ- भाऊ निवडणुकांतील जागा वाटून घेऊ

शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर शाखाप्रमुखाच्या बैठकीत व्यस्त आहेत. आगामी निवडणुकीत भाजपशी पंगा न घेता मित्रत्वाच्या नात्याने निवडणुका लढविल्या जातील. भाजपाविरुद्ध कोणताही अपप्रचार शिवसैनिक करणार नाहीत, आपण दोघे भाऊ- भाऊ निवडणुकांतील जागा वाटून घेऊ. एकमेकांवरील टीकाटिप्पणी विसरून जाऊ, असा निर्णय त्यांनी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

निवासस्थानी जाऊन सत्कार

स्थायी समितीचे माजी सभापती तसेच नाशिक बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी यापुढे नाशिक बाजार समितीच्या कोणत्याही व्यवहारात आणि कामकाजात लुडबूड न करण्याचा तसेच सभापती देवीदास पिंगळे यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना चकीत केले आहे. बाजार समितीचा सर्वांगीण विकास व्हावा आणि समितीचे नाव सातासमुद्रापलीकडे जावे, यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे श्री. चुंभळे यांनी सांगितल्याने सर्व संचालकांनी चुंभळे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी पिंगळे यांनी चुंभळे यांची गळाभेट घेत जन्मोजन्मी तुमच्यासारखा मित्र मिळो, अशी अपेक्षा व्यक्त केली. करण गायकर यांनी यापुढे केवळ मराठा समाजाचाच विचार न करता धनगर, ओबीसी आणि इतर समाजालाही आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा उभारण्याचा निर्णय जाहीर केला. सर्व समाजाचा एकोपा टिकून राहणे गरजेचे आहे आणि त्यादृष्टीनेच आपण हा निर्णय घेतल्याचे गायकर यांनी नमूद केले. विशेष म्हणजे वर उल्लेख केलेल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वास्तवाशी काहीही संबंध नसून, केवळ एप्रिल फूलचा सुखद धक्का देण्याचे उद्देशाने हे वृत्त देण्यात आले. तरी सुजाण वाचकांनी गैरसमज करून घेऊ नये,असा सूर सिडको परिसरात उमटल्याचे दिसून आले. 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंगळे-चुंभळेंची गळाभेट! वादावर पडदा पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ सिडको (नाशिक) : सिडको परिसरात बुधवारी (ता. ३१) दिवसभर अनेक राजकीय उलथापालथ करणाऱ्या घडामोडी घडल्या. आमदार सीमा हिरे यांनी माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत यापुढे कोणतीही निवडणूक एकोप्याने लढविण्याचा आणि एकमेकांना कायम साथ देण्याचा निर्णय घेतला. कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्व घटकांना एकत्र घेऊन संयुक्तरीत्या रस्त्यावर उतरण्याच्या आणाभाकाही या वेळी घेण्यात आल्या. आपण दोघेही हिरे मग आपापसांत भांडण का करायचे, याचे आत्मपरीक्षण करूया, असेही या वेळी दोघांमध्ये ठरले. या नेत्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे समर्थक मात्र चांगलेच सुखावले आहेत. तसेच नाशिक बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी यापुढे नाशिक बाजार समितीच्या कोणत्याही व्यवहारात आणि कामकाजात लुडबूड न करण्याचा तसेच सभापती देवीदास पिंगळे यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना चकीत केले. दरम्यान, चुंभळे आणि पिंगळे यांच्या गळाभेटीचे छायाचित्र मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु ते मिळून आले नाही.   भाऊ- भाऊ निवडणुकांतील जागा वाटून घेऊ शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर शाखाप्रमुखाच्या बैठकीत व्यस्त आहेत. आगामी निवडणुकीत भाजपशी पंगा न घेता मित्रत्वाच्या नात्याने निवडणुका लढविल्या जातील. भाजपाविरुद्ध कोणताही अपप्रचार शिवसैनिक करणार नाहीत, आपण दोघे भाऊ- भाऊ निवडणुकांतील जागा वाटून घेऊ. एकमेकांवरील टीकाटिप्पणी विसरून जाऊ, असा निर्णय त्यांनी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.  निवासस्थानी जाऊन सत्कार स्थायी समितीचे माजी सभापती तसेच नाशिक बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी यापुढे नाशिक बाजार समितीच्या कोणत्याही व्यवहारात आणि कामकाजात लुडबूड न करण्याचा तसेच सभापती देवीदास पिंगळे यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना चकीत केले आहे. बाजार समितीचा सर्वांगीण विकास व्हावा आणि समितीचे नाव सातासमुद्रापलीकडे जावे, यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे श्री. चुंभळे यांनी सांगितल्याने सर्व संचालकांनी चुंभळे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी पिंगळे यांनी चुंभळे यांची गळाभेट घेत जन्मोजन्मी तुमच्यासारखा मित्र मिळो, अशी अपेक्षा व्यक्त केली. करण गायकर यांनी यापुढे केवळ मराठा समाजाचाच विचार न करता धनगर, ओबीसी आणि इतर समाजालाही आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा उभारण्याचा निर्णय जाहीर केला. सर्व समाजाचा एकोपा टिकून राहणे गरजेचे आहे आणि त्यादृष्टीनेच आपण हा निर्णय घेतल्याचे गायकर यांनी नमूद केले. विशेष म्हणजे वर उल्लेख केलेल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वास्तवाशी काहीही संबंध नसून, केवळ एप्रिल फूलचा सुखद धक्का देण्याचे उद्देशाने हे वृत्त देण्यात आले. तरी सुजाण वाचकांनी गैरसमज करून घेऊ नये,असा सूर सिडको परिसरात उमटल्याचे दिसून आले.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/39vRSC1
Read More
स्वादिष्ट कुरकरीत पालक भजी, बनवा घरच्या घरी

औरंगाबाद - पालक आरोग्यास गुणकारी अशी भाजी आहे. भारतात अनेक जण आपल्या आहारात पालकाचा समावेश करतात. त्यापासून अनेक खाद्यपदार्थही बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला पालक भजी कशी बनवावीत याविषयी सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊ या...

 

साहित्य-

१. एका मोठ्या वाटीत बेसण, तांदळाचे पीठ, बेकिंग सोडा, मीठ, हळद पावडर, अजवाईन आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाका. हे सर्व चांगल्या प्रकारे एकत्र करुन घ्या.

२. यात पालकाची पाने आणि पाणी टाका. बटर चांगल्या प्रकारे एकत्र करुन घ्या.

३.बटरचे तुकडे बाहेर काढा आणि ते गरम तेलात सोडा

४. कमी गॅस ठेवा. नाहीतर पालक भजी जळू शकतात.

५. चांगल्या प्रकारे तळून घ्या.

६. एक प्लेट घ्या. त्यावर टिश्यू पेपर चांगल्या प्रकारे ठेवा. यामुळे अतिरिक्त तेल निघून जाईल.

७.भजी हिरवी आणि लाल चटणीबरोबर सर्व्ह करा. वरुन थोडसं चाट मसाला टाका.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

स्वादिष्ट कुरकरीत पालक भजी, बनवा घरच्या घरी औरंगाबाद - पालक आरोग्यास गुणकारी अशी भाजी आहे. भारतात अनेक जण आपल्या आहारात पालकाचा समावेश करतात. त्यापासून अनेक खाद्यपदार्थही बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला पालक भजी कशी बनवावीत याविषयी सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊ या...   साहित्य- १. एका मोठ्या वाटीत बेसण, तांदळाचे पीठ, बेकिंग सोडा, मीठ, हळद पावडर, अजवाईन आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाका. हे सर्व चांगल्या प्रकारे एकत्र करुन घ्या. २. यात पालकाची पाने आणि पाणी टाका. बटर चांगल्या प्रकारे एकत्र करुन घ्या. ३.बटरचे तुकडे बाहेर काढा आणि ते गरम तेलात सोडा ४. कमी गॅस ठेवा. नाहीतर पालक भजी जळू शकतात. ५. चांगल्या प्रकारे तळून घ्या. ६. एक प्लेट घ्या. त्यावर टिश्यू पेपर चांगल्या प्रकारे ठेवा. यामुळे अतिरिक्त तेल निघून जाईल. ७.भजी हिरवी आणि लाल चटणीबरोबर सर्व्ह करा. वरुन थोडसं चाट मसाला टाका. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/31Ff6B6
Read More
शिक्षकाने परसबागेतच थाटला कुक्कुटपालनाचा व्यवसाय, लॉकडाउनच्या संकटाचे संधीत रूपांतर

दिग्रस (जि. यवतमाळ) : एका शिक्षकाने आवड म्हणून काही कोंबड्या पाळल्या. पण, लॉकडाउन काळात संकट आले आणि याच काळात आवडीचे रुपांतर व्यवसायात झाले. त्यांनी परसबागेतच कुक्कुटपालन सुरू केले असून ते महिन्याला पाच ते सात हजारांचा नफा मिळवित आहेत. 

शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यासाठी नेहमी प्रेरित केले जाते. काळाची गरज ओळखून शेतकरीच नव्हे तर सर्वांनीच जोडधंदा सुरू करून आपले उत्पन्न निश्‍चित करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटकाळात तर भरवशाचा जोडधंदा असेल तरच माणूस जगू शकतो आणि अशा विपरीत परिस्थितीत तग धरू शकतो, हा सर्वांचाच अनुभव आहे. मडावी यांच्या छंदाने आता व्यवसायाचे रूप घेतले असून तरुण बेरोजगारांसाठी त्यांनी या व्यवसायातून आदर्श निर्माण केला आहे. मडावी तसे व्यवसायाने शिक्षक. त्यांना जोडधंदा करण्याची गरज नसतानाही केवळ आवड म्हणून त्यांनी काही कोंबड्या पाळायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना या कामात रस निर्माण झाला. घराच्या अंगणात असलेले हे कुक्कुटपालन त्यांनी घराच्याच मोकळ्या जागेत स्थानांतरित केले. 

हेही वाचा - सावधान! गृहविलगीकरणातील कोरोना रुग्णांवर करडी नजर; वर्धा नगरपालिकेने सुरू केला टोल फ्री क्रमांक 

दिग्रस शहरातील राजनगरमध्ये तुळशीराम मडावी यांचे छोटेखानी घर आहे. या राहत्या घराच्या बाजूलाच त्यांच्या मोकळ्या शिल्लक जागेत छोटीशी परसबाग होती. या जागेतच त्यांनी हा व्यवसाय थाटला. या व्यवसायात त्यांनी 1 ते सव्वा लाखाची गुंतवणूक केली. 85 हजार रुपयांचे पक्‍के शेड उभारले. उर्वरित गुंतवणूक आवश्‍यक साहित्य व गावरान कोंबड्यात केली. चार महिन्यांपूर्वी केवळ 20 कोंबड्यांवर कुक्कुटपालन सुरू केलेल्या मडावी यांच्याकडे सध्या 75 कोंबड्या आहेत. आजूबाजूच्या खेड्यातून ते कोंबड्या खरेदी करतात. या गावरान कोंबड्यांचे व्यावसायिक पालनपोषण ते या शेडमध्ये करतात. शेड सोडून उरलेल्या मोकळ्या जागेत काही काळ ते कोंबड्यांना मोकळे पण सोडतात. कोरोनामुळे सध्या गावरान कोंबडीच्या अंड्याला मोठी मागणी आहे. त्यातून त्यांना दररोज चारशे ते पाचशे रुपयांचे उत्पन्न मिळते. तर काही गावरान कोंबड्यांची ते विक्री करतात. यातून त्यांना किमान दरमहा पाच ते सात हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. छंदातून थाटलेला हा व्यवसाय मडावी यांच्याकडे आता आर्थिक सुबत्तेचे कारण ठरला आहे.

हेही वाचा - सलग पाचव्या दिवशीही ५० पेक्षा अधिक कोरोनाबाधितांचे बळी, आज २८८५ नवे रुग्ण

भरवशाचा जोडधंदा -
कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा शेतीतच नाही तर घरातील परसबागेतही होऊ शकतो. कोरोनाच्या संकटकाळात अनेक व्यवसाय मोडकळीस आल्याने अनेकजण भरवशाचा जोडधंदा शोधत आहेत. शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसायाकडे अनेक शेतकरी वळले. ते त्यातून आर्थिक उन्नतीसुद्धा साधत आहेत. कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा शेतीतच नाही तर घरातील पारस बागेतही होऊ शकतो, हे मी आज अनुभवावरून सांगू शकतो. घरातील शिल्लक जागेत, छतावर किंवा घरातील मोकळ्या आवारात शेड तयार करून आपण छोटेखानी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून त्यातून खर्च वजा जात पाच ते सात हजार रुपये उत्पन्न घेऊ शकतो, अशी माहिती तुळशीराम मडावी यांनी दिली.
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

शिक्षकाने परसबागेतच थाटला कुक्कुटपालनाचा व्यवसाय, लॉकडाउनच्या संकटाचे संधीत रूपांतर दिग्रस (जि. यवतमाळ) : एका शिक्षकाने आवड म्हणून काही कोंबड्या पाळल्या. पण, लॉकडाउन काळात संकट आले आणि याच काळात आवडीचे रुपांतर व्यवसायात झाले. त्यांनी परसबागेतच कुक्कुटपालन सुरू केले असून ते महिन्याला पाच ते सात हजारांचा नफा मिळवित आहेत.  शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यासाठी नेहमी प्रेरित केले जाते. काळाची गरज ओळखून शेतकरीच नव्हे तर सर्वांनीच जोडधंदा सुरू करून आपले उत्पन्न निश्‍चित करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटकाळात तर भरवशाचा जोडधंदा असेल तरच माणूस जगू शकतो आणि अशा विपरीत परिस्थितीत तग धरू शकतो, हा सर्वांचाच अनुभव आहे. मडावी यांच्या छंदाने आता व्यवसायाचे रूप घेतले असून तरुण बेरोजगारांसाठी त्यांनी या व्यवसायातून आदर्श निर्माण केला आहे. मडावी तसे व्यवसायाने शिक्षक. त्यांना जोडधंदा करण्याची गरज नसतानाही केवळ आवड म्हणून त्यांनी काही कोंबड्या पाळायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना या कामात रस निर्माण झाला. घराच्या अंगणात असलेले हे कुक्कुटपालन त्यांनी घराच्याच मोकळ्या जागेत स्थानांतरित केले.  हेही वाचा - सावधान! गृहविलगीकरणातील कोरोना रुग्णांवर करडी नजर; वर्धा नगरपालिकेने सुरू केला टोल फ्री क्रमांक  दिग्रस शहरातील राजनगरमध्ये तुळशीराम मडावी यांचे छोटेखानी घर आहे. या राहत्या घराच्या बाजूलाच त्यांच्या मोकळ्या शिल्लक जागेत छोटीशी परसबाग होती. या जागेतच त्यांनी हा व्यवसाय थाटला. या व्यवसायात त्यांनी 1 ते सव्वा लाखाची गुंतवणूक केली. 85 हजार रुपयांचे पक्‍के शेड उभारले. उर्वरित गुंतवणूक आवश्‍यक साहित्य व गावरान कोंबड्यात केली. चार महिन्यांपूर्वी केवळ 20 कोंबड्यांवर कुक्कुटपालन सुरू केलेल्या मडावी यांच्याकडे सध्या 75 कोंबड्या आहेत. आजूबाजूच्या खेड्यातून ते कोंबड्या खरेदी करतात. या गावरान कोंबड्यांचे व्यावसायिक पालनपोषण ते या शेडमध्ये करतात. शेड सोडून उरलेल्या मोकळ्या जागेत काही काळ ते कोंबड्यांना मोकळे पण सोडतात. कोरोनामुळे सध्या गावरान कोंबडीच्या अंड्याला मोठी मागणी आहे. त्यातून त्यांना दररोज चारशे ते पाचशे रुपयांचे उत्पन्न मिळते. तर काही गावरान कोंबड्यांची ते विक्री करतात. यातून त्यांना किमान दरमहा पाच ते सात हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. छंदातून थाटलेला हा व्यवसाय मडावी यांच्याकडे आता आर्थिक सुबत्तेचे कारण ठरला आहे. हेही वाचा - सलग पाचव्या दिवशीही ५० पेक्षा अधिक कोरोनाबाधितांचे बळी, आज २८८५ नवे रुग्ण भरवशाचा जोडधंदा - कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा शेतीतच नाही तर घरातील परसबागेतही होऊ शकतो. कोरोनाच्या संकटकाळात अनेक व्यवसाय मोडकळीस आल्याने अनेकजण भरवशाचा जोडधंदा शोधत आहेत. शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसायाकडे अनेक शेतकरी वळले. ते त्यातून आर्थिक उन्नतीसुद्धा साधत आहेत. कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा शेतीतच नाही तर घरातील पारस बागेतही होऊ शकतो, हे मी आज अनुभवावरून सांगू शकतो. घरातील शिल्लक जागेत, छतावर किंवा घरातील मोकळ्या आवारात शेड तयार करून आपण छोटेखानी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून त्यातून खर्च वजा जात पाच ते सात हजार रुपये उत्पन्न घेऊ शकतो, अशी माहिती तुळशीराम मडावी यांनी दिली.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3mavHq6
Read More
कलर ब्लॉकिंगचे असे करा कॉम्बिनेशन! लूक दिसेल स्टाईलिश

नाशिक : खरं तर.. ब्लॉक आउटफिट्स घालण्याचा कोणताही नियम नाही. यामुळे तुमच्या पर्सनिलीटी उत्तमच दिसते. जरी त्यात बरेच रंगाचे पर्याय आहेत, परंतु सर्वात जास्त पसंतीस लोकांना शेप आणि पेस्टल पडतयं. नक्कीच, ब्लॉक्स घेताना, आपल्याला व्हायब्रंट आणि न्यूट्रल दरम्यान बॅलेंस राखणे आवश्यक आहे. हा ट्रेंड आपल्याला साधा आणि क्लासिक ठेवतो. तथापि, जर आपण ब्लॉक्सवर काही प्रयोग करण्याचा विचार करत असाल तर आपण या बॉलिवूड सुंदरांच्या अलमारीमधून प्रेरणा घेऊ शकता. ज्याने ब्लॉक्सच्या मदतीने फॅशन विश्वात एक ठसा उमटविला आहे.

जाह्नवीचे हे लूक तिला खास बनवतात. तिने पर्पल फ्यूजन डे आणि नाईट लूकसह फॅशन स्टेटमेंट केले आहे, ज्यात निऑन ट्विस्ट देखील आहे. आपण जाह्नवीसारखे बोल्ड कलर ब्लॉकिंग देखील वेअर करू शकता. 

 ब्लॅक गाऊन अनन्या पांडे यांनी सुंदरपणे वेअर केले आहे. कंबरेवरील लांब गुलाबी बो त्यांच्या पोशाखात रंग भरत आहे, ज्यामुळे त्यांचा लुक मोहक झाला आहे. तर आपणही आपल्या पसंतीनुसार आपले कपडे स्टाईलिश बनविण्यासाठी कलर ब्लॉकिंग टिप घेऊ शकता.

पँटसूट ही काही काळासाठी बॉलिवूडची आवडती स्टाईल आहे, परंतु कियारा आडवाणी यांनी कलर ब्लॉकिंगच्या मदतीने ती नव्या स्तरावर नेली आहे. या सुंदर अभिनेत्रीमध्ये स्ट्रेट पँटसह खांदा कॉर्सेटचे हलका हिरव्या रंगाचे एक अद्भुत संयोजन आहे. आपल्याला ब्राईट रंगांची निवड थोडी विचित्र वाटू शकते. परंतु त्याचा ओवरऑल पाहिले तर ते अगदी सुंदर दिसत आहे.

जॉर्जस होबेइकाच्या या पेस्टल पिंक आणि यलो फ्लुईड ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये आलिया भट्ट खूपच सुंदर दिसत आहे. आम्हाला आवडले की त्यांनी सुटे वस्तू विना आश्चर्यकारक स्वरूपात देखील बनविले. तथापि, रंग इतके ठळक आहेत की कोणाचीही गरज नाही.

एम्मी अवॉर्ड्स रेड कार्पेट दरम्यान दीपिका पादुकोणच्या ड्रॅमिटिक सॉफ्ट पिंक टोन टॉप आणि रेड पेपर बॅग व्हेस्ट पँटचे हे कॉम्बीनेशन खूपच चांगले ठरते. गुलाबी आणि लाल रंगाचे हे कॉम्बिनेशन दीपिकाची सुंदरता वाढवते.

श्वेता कपूरच्या या कलर ब्लॉक ड्रेसमध्ये कृती अतिशय कम्फर्टेबल पण स्टाईलिश दिसत आहे. फुसिया पिंकने सर्व ब्लॅक लूकमध्ये एक रंजक पॉप जोडला आहे. असे दिसते आहे की क्रितीला स्टाईलिश दिसण्यासाठी रंग ब्लॉक कसे वापरले जाऊ शकतात हे माहित आहे.

Tajya news Feeds https://ift.tt/31FfX4M

कलर ब्लॉकिंगचे असे करा कॉम्बिनेशन! लूक दिसेल स्टाईलिश नाशिक : खरं तर.. ब्लॉक आउटफिट्स घालण्याचा कोणताही नियम नाही. यामुळे तुमच्या पर्सनिलीटी उत्तमच दिसते. जरी त्यात बरेच रंगाचे पर्याय आहेत, परंतु सर्वात जास्त पसंतीस लोकांना शेप आणि पेस्टल पडतयं. नक्कीच, ब्लॉक्स घेताना, आपल्याला व्हायब्रंट आणि न्यूट्रल दरम्यान बॅलेंस राखणे आवश्यक आहे. हा ट्रेंड आपल्याला साधा आणि क्लासिक ठेवतो. तथापि, जर आपण ब्लॉक्सवर काही प्रयोग करण्याचा विचार करत असाल तर आपण या बॉलिवूड सुंदरांच्या अलमारीमधून प्रेरणा घेऊ शकता. ज्याने ब्लॉक्सच्या मदतीने फॅशन विश्वात एक ठसा उमटविला आहे. जाह्नवीचे हे लूक तिला खास बनवतात. तिने पर्पल फ्यूजन डे आणि नाईट लूकसह फॅशन स्टेटमेंट केले आहे, ज्यात निऑन ट्विस्ट देखील आहे. आपण जाह्नवीसारखे बोल्ड कलर ब्लॉकिंग देखील वेअर करू शकता.   ब्लॅक गाऊन अनन्या पांडे यांनी सुंदरपणे वेअर केले आहे. कंबरेवरील लांब गुलाबी बो त्यांच्या पोशाखात रंग भरत आहे, ज्यामुळे त्यांचा लुक मोहक झाला आहे. तर आपणही आपल्या पसंतीनुसार आपले कपडे स्टाईलिश बनविण्यासाठी कलर ब्लॉकिंग टिप घेऊ शकता. पँटसूट ही काही काळासाठी बॉलिवूडची आवडती स्टाईल आहे, परंतु कियारा आडवाणी यांनी कलर ब्लॉकिंगच्या मदतीने ती नव्या स्तरावर नेली आहे. या सुंदर अभिनेत्रीमध्ये स्ट्रेट पँटसह खांदा कॉर्सेटचे हलका हिरव्या रंगाचे एक अद्भुत संयोजन आहे. आपल्याला ब्राईट रंगांची निवड थोडी विचित्र वाटू शकते. परंतु त्याचा ओवरऑल पाहिले तर ते अगदी सुंदर दिसत आहे. जॉर्जस होबेइकाच्या या पेस्टल पिंक आणि यलो फ्लुईड ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये आलिया भट्ट खूपच सुंदर दिसत आहे. आम्हाला आवडले की त्यांनी सुटे वस्तू विना आश्चर्यकारक स्वरूपात देखील बनविले. तथापि, रंग इतके ठळक आहेत की कोणाचीही गरज नाही. एम्मी अवॉर्ड्स रेड कार्पेट दरम्यान दीपिका पादुकोणच्या ड्रॅमिटिक सॉफ्ट पिंक टोन टॉप आणि रेड पेपर बॅग व्हेस्ट पँटचे हे कॉम्बीनेशन खूपच चांगले ठरते. गुलाबी आणि लाल रंगाचे हे कॉम्बिनेशन दीपिकाची सुंदरता वाढवते. श्वेता कपूरच्या या कलर ब्लॉक ड्रेसमध्ये कृती अतिशय कम्फर्टेबल पण स्टाईलिश दिसत आहे. फुसिया पिंकने सर्व ब्लॅक लूकमध्ये एक रंजक पॉप जोडला आहे. असे दिसते आहे की क्रितीला स्टाईलिश दिसण्यासाठी रंग ब्लॉक कसे वापरले जाऊ शकतात हे माहित आहे. Tajya news Feeds https://ift.tt/31FfX4M

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3rEwwbT
Read More
आजपासून स्मार्टफोनसाठी मोजावे लागतील जास्त पैसे, अ‍ॅक्सेसरीजही महागणार

या चालू महिन्यापासून वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढणार आहेत. एप्रिल महिन्यात वाहनांपासून ते मोबाईलपर्यंतच्या किंमती वाढू शकतात. स्मार्टफोन सोबतच त्याच्या अ‍ॅक्सेसरीजची किंमतमध्ये देखील वाढ होऊ शकते. यावर्षीच्या केंद्रिय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याविषयी घोषणा केली होती. आज आपण या महिन्यापासून मोबाइल फोन आणि अ‍ॅक्सेसरीजच्या किंमतीत किती वाढ होणार आहे ते जाणून घेणार आहोत.

आयात शुल्क वाढेल

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरील २.५ % आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली होती. ज्यामध्ये मोबाइल चार्जर, मोबाइल पोर्ट, अ‍ॅडॉप्टर, बॅटरी आणि हेडफोन्स सारख्या उपकरनांचा  समावेश आहे. मागच्या महिन्यात आयत शुल्क ७.५टक्के होते परंतु १ एप्रिलपासून ते वाढवून १० टक्के केले जाईल. आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर स्मार्टफोनशिवाय इतर गॅझेटसाठी देखील आपल्याला अधिक पैसे द्यावे लागतील

मोबाइल महाग होईल

एक एप्रिलपासून आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर याचा प्रीमियम स्मार्टफोनवर सर्वाधिक परिणाम होईल. स्वस्त आणि बजेट रेंज मोबाईलची किंमत जास्त वाढणार नाही. अधीपासूनच स्वस्त असणाऱ्या स्मार्टफोनच्या किमतींमध्ये जास्त फरक पडणार नाही. मात्र कोरोना काळात हे मोबाइल कंपन्यांसाठी हे खूप आव्हानात्मक असणार आहे.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आजपासून स्मार्टफोनसाठी मोजावे लागतील जास्त पैसे, अ‍ॅक्सेसरीजही महागणार या चालू महिन्यापासून वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढणार आहेत. एप्रिल महिन्यात वाहनांपासून ते मोबाईलपर्यंतच्या किंमती वाढू शकतात. स्मार्टफोन सोबतच त्याच्या अ‍ॅक्सेसरीजची किंमतमध्ये देखील वाढ होऊ शकते. यावर्षीच्या केंद्रिय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याविषयी घोषणा केली होती. आज आपण या महिन्यापासून मोबाइल फोन आणि अ‍ॅक्सेसरीजच्या किंमतीत किती वाढ होणार आहे ते जाणून घेणार आहोत. आयात शुल्क वाढेल केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरील २.५ % आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली होती. ज्यामध्ये मोबाइल चार्जर, मोबाइल पोर्ट, अ‍ॅडॉप्टर, बॅटरी आणि हेडफोन्स सारख्या उपकरनांचा  समावेश आहे. मागच्या महिन्यात आयत शुल्क ७.५टक्के होते परंतु १ एप्रिलपासून ते वाढवून १० टक्के केले जाईल. आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर स्मार्टफोनशिवाय इतर गॅझेटसाठी देखील आपल्याला अधिक पैसे द्यावे लागतील मोबाइल महाग होईल एक एप्रिलपासून आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर याचा प्रीमियम स्मार्टफोनवर सर्वाधिक परिणाम होईल. स्वस्त आणि बजेट रेंज मोबाईलची किंमत जास्त वाढणार नाही. अधीपासूनच स्वस्त असणाऱ्या स्मार्टफोनच्या किमतींमध्ये जास्त फरक पडणार नाही. मात्र कोरोना काळात हे मोबाइल कंपन्यांसाठी हे खूप आव्हानात्मक असणार आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3m7Nqyx
Read More
व्यायाम न करताही वजन कमी करायचे आहे? मग झोपण्यापूर्वी करू नका 'या' सात चुका

नागपूर : आजकाल सर्वांनाच फीट अँड स्लीम राहायला आवडते. मात्र, वजन कमी करायचे असेल तर व्यायाम करण्याशिवाय पर्याय नाही हे देखील आपल्याला माहिती आहे. मात्र, कधी व्यायाम करण्याचा कंटाळा येतो, तर कधी व्यग्र जीवनशैलीमुळे आपण व्यायाम करू शकत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी इतर काही उपाय आहेत काय? याचा शोध आपल्यापैकी सर्वजण घेत असतात. आपण कितीही व्यग्र असू तरी आपण ६ तास झोपण्यासाठी नक्कीच काढत असतो. तर आपल्याला व्यायाम न करता वजन कमी करायचे असेल तर झोपण्यापूर्वी आपण नियमित करत असलेल्या सात चुका आपल्याला टाळाव्या लागणार आहेत. आज पाहुयात काय आहेत या सात चुका...

झोपण्यापूर्वी कोल्ड ड्रिंक्स पिऊ नका -
आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे अनेकजण झोपण्यापूर्वी कोल्ड ड्रिंक पित असतात. मात्र, हे धोकादायक आहे. याऐवजी जर तुम्ही ३० ग्राम प्रोटीन शेक करून झोपण्यापूर्वी पीत असाल तर अधिक कॅलरीज बर्न होतात. तसेच मांसपेशी देखील भरण्यास मदत होते.

हेही वाचा - क्या बात है! आता बॉम्ब निकामी करणार स्वदेशी ‘वॉटरजेट डीसरप्टर'; DRDO चे संशोधक...

रात्री हलके जेवण -
दिवसभर ४ वेळा जेवणे गरजेचे आहे. मात्र, रात्रीच्या जेवणाचे महत्व काही वेगळेच आहे. रात्री आपण जर पचण्यास जड अन्नाचे सेवन करत असाल तर ते धोकादायक ठरू शकतं. कारण रात्री झोपताना ब्रेन ग्रोथ हार्मोन रिलीज होत असते. याच काळात आपण जास्त जेवण केले तर हे हार्मोन्स फॅट जमा करण्यास मदत करतात. त्यामुळे वजन वाढते.

रात्री अल्कोहोल पिऊ नका -
अल्कोहोल एका मर्यादेपर्यंत घेतल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होत नाही. मात्र, अनेकजण मोठ्या प्रमाणात अल्कोहोलचे सेवन करतात. तसेच रात्री अल्कोहोलचे सेवन केल्याने आपल्या शरीरारातील मेटाबॉलिज्म कमी होऊन वजन वाढण्याची शक्यता असता. रात्री जेवणासोबत एक ग्लास वाईन पीत असाल तर शरीरावर वाईट परिणाम होणार नाही. मात्र, यासाठी तुम्हाला झोपण्याच्या तीन तासांपूर्वी जेवण करावे लागेल.

झोपताना इलेक्ट्रॉनिक गॅजेटपासून दूर राहा -
अनेकांना सवय असते की, झोपताना टीव्ही, म्युझिक किंवा मोबाईल बघत झोपणे. मात्र, याचा आपल्या झोपेवर तीव्र परिणाम होतो. झोपण्याच्या जवळपास १ तासांपूर्वी या सर्व गोष्टी बाजूला करून ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे चांगली झोप येते तसेच अनेक आजारांपासून सुटका देखील मिळते.

झोपण्यापूर्वी व्यायाम करू नका -
अनेक महिला सकाळी ऑफिसला जातात. किंवा घरच्या कामांमुळे अनेकांना वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेकजण रात्री व्यायाम करण्याचा पर्याय निवडतात. मात्र, यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर झोपण्याच्या चार तासांपूर्वी करा. तुम्हाला झोप येत नसेल तर व्यायाम करणे हा चांगला उपाय आहे.

हेही वाचा - पाणीपुरीत पूर्ण केला शॉर्ट टर्म अभ्यासक्रम; एकाच छताखाली १५ स्वाद; एमबीए झालेल्या...

झोपताना लाईट्स बंद करा -
झोपताना लाइट्स बंद करू झोपण्याची सवय नसेल तर ही सवय लवकर लावून घ्या. कारण लाइट्स बंद करून झोपल्याने चांगली झोप येत असल्याचे एका संशोधनामधून स्पष्ट झाले आहे. लाइट्स सुरू असेल आणि योग्य झोप झाली नसेल तर  शरीरातील ट्राइग्लिसराइड्सचा स्तर वाढते आणि एडिपोनक्टिनचा स्तर कमी होतो. त्यामुळे शरीरातील प्रोटीनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरारातील फॅटी अॅसिड वाढते. त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका असते. 

एसीचा जास्त वापर करू नका -
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकजण शरीराला थंडे ठेवण्यासाठी एसचे तापमान कमी करतात. त्यामुळे आपली रुम तर थंडी होते. मात्र, शरीरातील ब्राऊन एडिपोज टिशूजवर परिणाम करतात. हेच टिशू बेली फॅट कमी करण्यासाठी मदत करतात. एका संशोधनानुसार, जे लोक थंड्या खोलीमध्ये झोपत नाहीत ते जवळपास ७५ टक्के कॅलरीज बर्न करतात. तसेच थंड्या खोलीत झोपणारे व्यक्ती कमी कॅलरीज बर्न करतात. तुम्हाला खरंच वजन कमी करायचे असेल तर या सात सवयी सोडणे गरजेचे आहे. 

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

व्यायाम न करताही वजन कमी करायचे आहे? मग झोपण्यापूर्वी करू नका 'या' सात चुका नागपूर : आजकाल सर्वांनाच फीट अँड स्लीम राहायला आवडते. मात्र, वजन कमी करायचे असेल तर व्यायाम करण्याशिवाय पर्याय नाही हे देखील आपल्याला माहिती आहे. मात्र, कधी व्यायाम करण्याचा कंटाळा येतो, तर कधी व्यग्र जीवनशैलीमुळे आपण व्यायाम करू शकत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी इतर काही उपाय आहेत काय? याचा शोध आपल्यापैकी सर्वजण घेत असतात. आपण कितीही व्यग्र असू तरी आपण ६ तास झोपण्यासाठी नक्कीच काढत असतो. तर आपल्याला व्यायाम न करता वजन कमी करायचे असेल तर झोपण्यापूर्वी आपण नियमित करत असलेल्या सात चुका आपल्याला टाळाव्या लागणार आहेत. आज पाहुयात काय आहेत या सात चुका... झोपण्यापूर्वी कोल्ड ड्रिंक्स पिऊ नका - आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे अनेकजण झोपण्यापूर्वी कोल्ड ड्रिंक पित असतात. मात्र, हे धोकादायक आहे. याऐवजी जर तुम्ही ३० ग्राम प्रोटीन शेक करून झोपण्यापूर्वी पीत असाल तर अधिक कॅलरीज बर्न होतात. तसेच मांसपेशी देखील भरण्यास मदत होते. हेही वाचा - क्या बात है! आता बॉम्ब निकामी करणार स्वदेशी ‘वॉटरजेट डीसरप्टर'; DRDO चे संशोधक... रात्री हलके जेवण - दिवसभर ४ वेळा जेवणे गरजेचे आहे. मात्र, रात्रीच्या जेवणाचे महत्व काही वेगळेच आहे. रात्री आपण जर पचण्यास जड अन्नाचे सेवन करत असाल तर ते धोकादायक ठरू शकतं. कारण रात्री झोपताना ब्रेन ग्रोथ हार्मोन रिलीज होत असते. याच काळात आपण जास्त जेवण केले तर हे हार्मोन्स फॅट जमा करण्यास मदत करतात. त्यामुळे वजन वाढते. रात्री अल्कोहोल पिऊ नका - अल्कोहोल एका मर्यादेपर्यंत घेतल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होत नाही. मात्र, अनेकजण मोठ्या प्रमाणात अल्कोहोलचे सेवन करतात. तसेच रात्री अल्कोहोलचे सेवन केल्याने आपल्या शरीरारातील मेटाबॉलिज्म कमी होऊन वजन वाढण्याची शक्यता असता. रात्री जेवणासोबत एक ग्लास वाईन पीत असाल तर शरीरावर वाईट परिणाम होणार नाही. मात्र, यासाठी तुम्हाला झोपण्याच्या तीन तासांपूर्वी जेवण करावे लागेल. झोपताना इलेक्ट्रॉनिक गॅजेटपासून दूर राहा - अनेकांना सवय असते की, झोपताना टीव्ही, म्युझिक किंवा मोबाईल बघत झोपणे. मात्र, याचा आपल्या झोपेवर तीव्र परिणाम होतो. झोपण्याच्या जवळपास १ तासांपूर्वी या सर्व गोष्टी बाजूला करून ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे चांगली झोप येते तसेच अनेक आजारांपासून सुटका देखील मिळते. झोपण्यापूर्वी व्यायाम करू नका - अनेक महिला सकाळी ऑफिसला जातात. किंवा घरच्या कामांमुळे अनेकांना वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेकजण रात्री व्यायाम करण्याचा पर्याय निवडतात. मात्र, यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर झोपण्याच्या चार तासांपूर्वी करा. तुम्हाला झोप येत नसेल तर व्यायाम करणे हा चांगला उपाय आहे. हेही वाचा - पाणीपुरीत पूर्ण केला शॉर्ट टर्म अभ्यासक्रम; एकाच छताखाली १५ स्वाद; एमबीए झालेल्या... झोपताना लाईट्स बंद करा - झोपताना लाइट्स बंद करू झोपण्याची सवय नसेल तर ही सवय लवकर लावून घ्या. कारण लाइट्स बंद करून झोपल्याने चांगली झोप येत असल्याचे एका संशोधनामधून स्पष्ट झाले आहे. लाइट्स सुरू असेल आणि योग्य झोप झाली नसेल तर  शरीरातील ट्राइग्लिसराइड्सचा स्तर वाढते आणि एडिपोनक्टिनचा स्तर कमी होतो. त्यामुळे शरीरातील प्रोटीनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरारातील फॅटी अॅसिड वाढते. त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका असते.  एसीचा जास्त वापर करू नका - उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकजण शरीराला थंडे ठेवण्यासाठी एसचे तापमान कमी करतात. त्यामुळे आपली रुम तर थंडी होते. मात्र, शरीरातील ब्राऊन एडिपोज टिशूजवर परिणाम करतात. हेच टिशू बेली फॅट कमी करण्यासाठी मदत करतात. एका संशोधनानुसार, जे लोक थंड्या खोलीमध्ये झोपत नाहीत ते जवळपास ७५ टक्के कॅलरीज बर्न करतात. तसेच थंड्या खोलीत झोपणारे व्यक्ती कमी कॅलरीज बर्न करतात. तुम्हाला खरंच वजन कमी करायचे असेल तर या सात सवयी सोडणे गरजेचे आहे.  (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3fvtQuB
Read More
आवळा जास्त काळ टिकवा, 'या' आहेत काही सोप्या पद्धती

औरंगाबाद : खाण्यापिण्याचे पदार्थ नियमानुसार साठवून ठेवली तर ती अनेक महिन्यांपर्यंत किंवा वर्षांपर्यंत खाण्यात त्यांचा वापर केला जाऊ शकतो. चांगल्या प्रकारे साठवून ठेवल्यास ती लवकर खराबही होत नाहीत. मात्र स्टोर हॅक्स विषयी माहित नसल्याने त्यास कोणीही साठवून ठेवत नाही. जास्त काळासाठी आवळा कशा पद्धतीने साठवून ठेवता येईल या विषयी आम्ही सांगणार आहोत. हॅक्स पद्धतींचा वापर करुन तुम्ही आवळा फ्रेश ठेवू शकता. तर चला त्याविषयी जाणून घेऊ या...

१. मीठाचा वापर - प्रथम आवळ्यातील बिया काढा. त्यात साधे किंवा काळे मीठ वरुन टाका आणि ते चांगल्या प्रकारे एकजीव करा. मीठ टाकल्यानंतर आवळा सुती कापडात बांधून एक ते दोन दिवस उन्हात ठेवा. वाळल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यात ते टाका आणि फ्रीजमध्ये ठेवा.

२.उकडून ठेवा - उकडूनही तुम्ही आवळा साठवून ठेवू शकता. आवळ्यातील बिया काढा त्यानंतर उकडून घ्या आणि उन्हात एक ते दोन दिवस वाळण्यासाठी ठेवा. वाळल्यानंतर ते हवाबंद डब्यात ठेवा.

३.बिया न काढता साठवा - प्रथम हवा बंद डबा घ्या. आता त्यात पाणी, मीठ, हळदी आणि सिरके टाका. ते चांगल्या प्रकारे मिश्रण करुन घ्या. दुसरीकडे बिया न काढता आवळा कापून घ्या. त्यानंतर डबा उन्हात काही वेळ उन्हात ठेवा. त्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवा.

 

 

 

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आवळा जास्त काळ टिकवा, 'या' आहेत काही सोप्या पद्धती औरंगाबाद : खाण्यापिण्याचे पदार्थ नियमानुसार साठवून ठेवली तर ती अनेक महिन्यांपर्यंत किंवा वर्षांपर्यंत खाण्यात त्यांचा वापर केला जाऊ शकतो. चांगल्या प्रकारे साठवून ठेवल्यास ती लवकर खराबही होत नाहीत. मात्र स्टोर हॅक्स विषयी माहित नसल्याने त्यास कोणीही साठवून ठेवत नाही. जास्त काळासाठी आवळा कशा पद्धतीने साठवून ठेवता येईल या विषयी आम्ही सांगणार आहोत. हॅक्स पद्धतींचा वापर करुन तुम्ही आवळा फ्रेश ठेवू शकता. तर चला त्याविषयी जाणून घेऊ या... १. मीठाचा वापर - प्रथम आवळ्यातील बिया काढा. त्यात साधे किंवा काळे मीठ वरुन टाका आणि ते चांगल्या प्रकारे एकजीव करा. मीठ टाकल्यानंतर आवळा सुती कापडात बांधून एक ते दोन दिवस उन्हात ठेवा. वाळल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यात ते टाका आणि फ्रीजमध्ये ठेवा. २.उकडून ठेवा - उकडूनही तुम्ही आवळा साठवून ठेवू शकता. आवळ्यातील बिया काढा त्यानंतर उकडून घ्या आणि उन्हात एक ते दोन दिवस वाळण्यासाठी ठेवा. वाळल्यानंतर ते हवाबंद डब्यात ठेवा. ३.बिया न काढता साठवा - प्रथम हवा बंद डबा घ्या. आता त्यात पाणी, मीठ, हळदी आणि सिरके टाका. ते चांगल्या प्रकारे मिश्रण करुन घ्या. दुसरीकडे बिया न काढता आवळा कापून घ्या. त्यानंतर डबा उन्हात काही वेळ उन्हात ठेवा. त्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवा.         Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3rJxbsu
Read More
टोमॅटोने चेहरा व शरीराची टॅनिंग होईल गायब; असा करा वापर

नाशिक : टोमॅटोतील पोषण घटकांमुळे त्वचेवरील ओपन पोअर्समध्ये जमा झालेली दुर्गंध स्वच्छ होते. हे पोअर्स पुन्हा बंद होण्यासाठीही मदत मिळते. ज्यामुळे व्हाटइहेड्स आणि ब्लॅकहेड्सच्या समस्येपासून सुटका होते. टोमॅटोमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड आणि मॅलिक अ‍ॅसिड देखील असते. हे दोन्ही तत्त्व आपली त्वचा एक्सफोलिएट करण्याचे कार्य करतात. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेची समस्या कमी होऊन पोअर्स देखील बंद होण्यास मदत मिळते.अशा प्रकारे आपली त्वचा चमकदार, मऊ आणि उजळ दिसू लागते. चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग दूर करायचे असतील तर टोमॅटोचा वापर कसा करावा, जाणून घेऊया 

​टोमॅटो चेहऱ्यावर लावा

स्किन केअर रुटीन फॉलो करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर त्वचेसाठी तुम्ही हा सोपा उपाय करू शकता. यासाठी अर्धा टोमॅटो घ्यावा आणि मुरुमांवर हलक्या हाताने कापलेल्या टोमॅटोनं मसाज करावा. त्वचा रगडली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा त्वचेचे नुकसान होऊ शकते. मसाज केल्यावर तासाभरानंतर आपला चेहरा कोमट किंवा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. थोड्या वेळानं चेहऱ्यावर मॉइश्चराइझर देखील लावावे.

​टोमॅटो, दही आणि बेसन फेस पॅक

मुरुमांमुळे चेहऱ्यावरील पोअर्स खूप मोठे दिसू लागतात. ही समस्या कमी करण्यासाठी टोमॅटोचा ज्युस आणि दही एकत्र करून लावल्यास त्वचेला भरपूर फायदे मिळतील. ओपन पोअर्स कमी होण्यास मदत मिळेल. तर बेसनमुळे त्वचा चांगल्या पद्धतीने एक्सफोलिएट होईल.

​कसे तयार करायचे फेस पॅक

एका वाटीमध्ये दोन मोठे चमचे टोमॅटोची पोस्ट, एक मोठा चमचा दही आणि एक मोठा चमचा बेसन घ्या. सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्या. हे फेस पॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. फेस मास्क सुकल्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. चेहऱ्यावर चांगले परिणाम दिसण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा.

​टोमॅटो आणि काकडी स्किन टोनर

टोमॅटो आणि काकडीमध्येही त्वचेसाठी पोषक असलेल्या घटकांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. हे गुणधर्म आपल्या त्वचेचं पीएच संतुलित ठेवण्याचे कार्य करतात. टोमॅटो आणि काकडी एकत्र करून लावल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते आणि मुरुमांची समस्याही दूर होण्यास मदत मिळते.

​कसे तयार करायचे स्किन टोनर?

टोमॅटो आणि काकडी किसून घ्या व त्याचा रस काढा. यानंतर कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर टोमॅटो काकडीचा ज्युस लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यावा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे स्किन टोनर चेहऱ्यावर लावावे. यातील पोषण तत्त्वांमुळे तुमच्या चेहऱ्यावर जमा झालेली दुर्गंध स्वच्छ होईल. ज्यामुळे त्वचा चमकदार दिसेल.
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

टोमॅटोने चेहरा व शरीराची टॅनिंग होईल गायब; असा करा वापर नाशिक : टोमॅटोतील पोषण घटकांमुळे त्वचेवरील ओपन पोअर्समध्ये जमा झालेली दुर्गंध स्वच्छ होते. हे पोअर्स पुन्हा बंद होण्यासाठीही मदत मिळते. ज्यामुळे व्हाटइहेड्स आणि ब्लॅकहेड्सच्या समस्येपासून सुटका होते. टोमॅटोमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड आणि मॅलिक अ‍ॅसिड देखील असते. हे दोन्ही तत्त्व आपली त्वचा एक्सफोलिएट करण्याचे कार्य करतात. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेची समस्या कमी होऊन पोअर्स देखील बंद होण्यास मदत मिळते.अशा प्रकारे आपली त्वचा चमकदार, मऊ आणि उजळ दिसू लागते. चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग दूर करायचे असतील तर टोमॅटोचा वापर कसा करावा, जाणून घेऊया  ​टोमॅटो चेहऱ्यावर लावा स्किन केअर रुटीन फॉलो करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर त्वचेसाठी तुम्ही हा सोपा उपाय करू शकता. यासाठी अर्धा टोमॅटो घ्यावा आणि मुरुमांवर हलक्या हाताने कापलेल्या टोमॅटोनं मसाज करावा. त्वचा रगडली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा त्वचेचे नुकसान होऊ शकते. मसाज केल्यावर तासाभरानंतर आपला चेहरा कोमट किंवा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. थोड्या वेळानं चेहऱ्यावर मॉइश्चराइझर देखील लावावे. ​टोमॅटो, दही आणि बेसन फेस पॅक मुरुमांमुळे चेहऱ्यावरील पोअर्स खूप मोठे दिसू लागतात. ही समस्या कमी करण्यासाठी टोमॅटोचा ज्युस आणि दही एकत्र करून लावल्यास त्वचेला भरपूर फायदे मिळतील. ओपन पोअर्स कमी होण्यास मदत मिळेल. तर बेसनमुळे त्वचा चांगल्या पद्धतीने एक्सफोलिएट होईल. ​कसे तयार करायचे फेस पॅक एका वाटीमध्ये दोन मोठे चमचे टोमॅटोची पोस्ट, एक मोठा चमचा दही आणि एक मोठा चमचा बेसन घ्या. सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्या. हे फेस पॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. फेस मास्क सुकल्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. चेहऱ्यावर चांगले परिणाम दिसण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा. ​टोमॅटो आणि काकडी स्किन टोनर टोमॅटो आणि काकडीमध्येही त्वचेसाठी पोषक असलेल्या घटकांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. हे गुणधर्म आपल्या त्वचेचं पीएच संतुलित ठेवण्याचे कार्य करतात. टोमॅटो आणि काकडी एकत्र करून लावल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते आणि मुरुमांची समस्याही दूर होण्यास मदत मिळते. ​कसे तयार करायचे स्किन टोनर? टोमॅटो आणि काकडी किसून घ्या व त्याचा रस काढा. यानंतर कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर टोमॅटो काकडीचा ज्युस लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यावा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे स्किन टोनर चेहऱ्यावर लावावे. यातील पोषण तत्त्वांमुळे तुमच्या चेहऱ्यावर जमा झालेली दुर्गंध स्वच्छ होईल. ज्यामुळे त्वचा चमकदार दिसेल.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3u91fPS
Read More
आता Google Maps दाखवणार ईको-फ्रैंडली रस्ते, लवकरच नवे फिचर

Gooogle Maps ने आपल्याला प्रवास करताना येणाऱ्या समस्या बर्‍याच प्रमाणात कमी केल्या आहेत.  आधी ज्या ठिकाणी प्रवासादरम्यान अडचणी येत होत्या, आता त्या रस्त्यांवर Google Maps वापरुन सहज प्रवास केला जाऊ शकतो. तसेच आता Google चे एक विशेष अॅप आणखी एक नवीन सेवा घेऊन येत आहे. गुगल मॅप्स आता आपल्याला सांगेल की कोणत्या रस्त्यावर सर्वात कमी प्रदूषण आहे किंवा कोणता मार्ग ईको-फ्रैंडली आहे. जेथे कमीतकमी प्रदूषण असेल त्या रस्त्यांबद्दल Google Maps आपल्याला माहिती देईल. आज आपण या विषयी जाणून घेणार आहेत

इको-फ्रेंडली रस्ते

Google ने या वर्षापासून अमेरिकेत ही नवीन पर्यावरण-अनुकूल मार्ग सेवा सुरू केली होती. त्याचबरोबर आता जगभरातील बर्‍याच देशांमध्ये ही सेवा सुरू केली जात आहे. ही सेवा सुरु करताना गुगलने म्हटले आहे की आम्ही याद्वारे हवामान बदल कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. जेव्हा जेव्हा नकाशामध्ये मार्ग शोधला जाईल तेव्हा प्रथम पर्यावरणास अनुकूल मार्ग डीफॉल्ट येईल. जर हा खूपच दूरचा रस्ता असेल का तर यावर गुगलेने सांगीतले की या पर्यावरणपुरक रस्त्याने जाण्यासाठी देखील तेवढाच वेळ लागेल. पण जर तुम्हाला इको फ्रेंडली रुट नको असेल तर तुमच्याकडे दुसरा पर्याय देखील  उपलब्ध असेल. 

असे असतील फायदे 

Google Product चे डायरेक्टर  रसेल डिकर यांनी सांगीतले की, आम्हाला जगभरातील आर्ध्या इको-फ्रेंडली रस्त्यांबद्दल माहिती मिळाली आहे. मात्र  आम्ही अद्यापही आणखी रस्ते शोधत आहोक आम्ही कमी वेळेत आणि कमी  कार्बन उत्सर्जनासह लोकांना प्रवास पुर्ण करता यावा यासाठी नवे पर्याय शोधत आहोत. यामुळे लोकांचा वेळ आणि इंधनाची बचत तर होईलत, तसेच त्यासोबत सुंदर पर्यावरणाचा आणि  हिरवळीचा आनंद देखील त्यांना घेता येईल. 

गुगलने रस्ते केले अपडेट

रसेल यांनी सांगीतले की, त्यांनी अमेरिका सरकारच्या नॅशनव रिन्यूएबल एनर्जी लॅबचे सर्व मानके पुर्ण केली आहेत. यात आम्हीरोड ग्रेड डेटा, स्ट्रिट व्ह्यू, एरियल आणि सॅटेलाईट एमेजरी यांचा वापर केला आहे. तसेच लोकांना इको-फ्रेंडली रस्ते वापरता यावेत यासाठी सगळे रस्ते अपडेट करण्यात आले आहेत. 
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आता Google Maps दाखवणार ईको-फ्रैंडली रस्ते, लवकरच नवे फिचर Gooogle Maps ने आपल्याला प्रवास करताना येणाऱ्या समस्या बर्‍याच प्रमाणात कमी केल्या आहेत.  आधी ज्या ठिकाणी प्रवासादरम्यान अडचणी येत होत्या, आता त्या रस्त्यांवर Google Maps वापरुन सहज प्रवास केला जाऊ शकतो. तसेच आता Google चे एक विशेष अॅप आणखी एक नवीन सेवा घेऊन येत आहे. गुगल मॅप्स आता आपल्याला सांगेल की कोणत्या रस्त्यावर सर्वात कमी प्रदूषण आहे किंवा कोणता मार्ग ईको-फ्रैंडली आहे. जेथे कमीतकमी प्रदूषण असेल त्या रस्त्यांबद्दल Google Maps आपल्याला माहिती देईल. आज आपण या विषयी जाणून घेणार आहेत इको-फ्रेंडली रस्ते Google ने या वर्षापासून अमेरिकेत ही नवीन पर्यावरण-अनुकूल मार्ग सेवा सुरू केली होती. त्याचबरोबर आता जगभरातील बर्‍याच देशांमध्ये ही सेवा सुरू केली जात आहे. ही सेवा सुरु करताना गुगलने म्हटले आहे की आम्ही याद्वारे हवामान बदल कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. जेव्हा जेव्हा नकाशामध्ये मार्ग शोधला जाईल तेव्हा प्रथम पर्यावरणास अनुकूल मार्ग डीफॉल्ट येईल. जर हा खूपच दूरचा रस्ता असेल का तर यावर गुगलेने सांगीतले की या पर्यावरणपुरक रस्त्याने जाण्यासाठी देखील तेवढाच वेळ लागेल. पण जर तुम्हाला इको फ्रेंडली रुट नको असेल तर तुमच्याकडे दुसरा पर्याय देखील  उपलब्ध असेल.  असे असतील फायदे  Google Product चे डायरेक्टर  रसेल डिकर यांनी सांगीतले की, आम्हाला जगभरातील आर्ध्या इको-फ्रेंडली रस्त्यांबद्दल माहिती मिळाली आहे. मात्र  आम्ही अद्यापही आणखी रस्ते शोधत आहोक आम्ही कमी वेळेत आणि कमी  कार्बन उत्सर्जनासह लोकांना प्रवास पुर्ण करता यावा यासाठी नवे पर्याय शोधत आहोत. यामुळे लोकांचा वेळ आणि इंधनाची बचत तर होईलत, तसेच त्यासोबत सुंदर पर्यावरणाचा आणि  हिरवळीचा आनंद देखील त्यांना घेता येईल.  गुगलने रस्ते केले अपडेट रसेल यांनी सांगीतले की, त्यांनी अमेरिका सरकारच्या नॅशनव रिन्यूएबल एनर्जी लॅबचे सर्व मानके पुर्ण केली आहेत. यात आम्हीरोड ग्रेड डेटा, स्ट्रिट व्ह्यू, एरियल आणि सॅटेलाईट एमेजरी यांचा वापर केला आहे. तसेच लोकांना इको-फ्रेंडली रस्ते वापरता यावेत यासाठी सगळे रस्ते अपडेट करण्यात आले आहेत.    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sSGM1L
Read More
Govt Jobs: SSCकडून 40 हजार जागांसाठी निघाली बंपर भरती

पुणे : कर्मचारी निवड आयोगाने (SSC) जीडी कॉन्स्टेबल (GD Constable) पदासाठी बंपर भरती आयोजित केली आहे. २५ मार्च २०२१ पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सुमारे ४० हजार पदे भरली जाणार आहेत. पदांचा तपशील लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. 

आवश्यक पात्रता - 
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डमधून उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. 

वयोमर्यादा - 
इच्छुक उमेदवारांचे वय किमान १८ ते कमाल २३ वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत देण्यात येणार आहे.

- संधी नोकरीच्या... : ‘डेटा सायन्स’मधील करिअर

आवश्यक तारखा -
- अर्ज भरण्यास सुरवात - २५ मार्च
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख - १० मे
- अर्ज फी भरण्याची अंतिम तारीख - १० मे
- संगणक आधारित परीक्षेची तारीख - २ ते २५ ऑगस्ट

अर्जासाठीचे शुल्क (Fee) -
- सर्वसाधारण (Open), ओबीसी आणि ईडब्ल्यूएस - १०० रुपये
- एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.

 - Career News : कृषी अभियांत्रिकीमध्ये करा करिअर; असे आहेत पर्याय​

निवड प्रक्रिया - 
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे करण्यात येणार आहे.

वेतन -
एसएससी जीडी कॉन्स्टेबलला दरमहा २१,७०० ते ६९,१०० रुपये वेतन देण्यात येणार आहे. 

असा करा अर्ज -
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. 

SSC GD Constable भरती अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Govt Jobs: SSCकडून 40 हजार जागांसाठी निघाली बंपर भरती पुणे : कर्मचारी निवड आयोगाने (SSC) जीडी कॉन्स्टेबल (GD Constable) पदासाठी बंपर भरती आयोजित केली आहे. २५ मार्च २०२१ पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सुमारे ४० हजार पदे भरली जाणार आहेत. पदांचा तपशील लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.  आवश्यक पात्रता -  कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डमधून उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.  वयोमर्यादा -  इच्छुक उमेदवारांचे वय किमान १८ ते कमाल २३ वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत देण्यात येणार आहे. - संधी नोकरीच्या... : ‘डेटा सायन्स’मधील करिअर आवश्यक तारखा - - अर्ज भरण्यास सुरवात - २५ मार्च - अर्ज भरण्याची शेवटची तारीख - १० मे - अर्ज फी भरण्याची अंतिम तारीख - १० मे - संगणक आधारित परीक्षेची तारीख - २ ते २५ ऑगस्ट अर्जासाठीचे शुल्क (Fee) - - सर्वसाधारण (Open), ओबीसी आणि ईडब्ल्यूएस - १०० रुपये - एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.  - Career News : कृषी अभियांत्रिकीमध्ये करा करिअर; असे आहेत पर्याय​ निवड प्रक्रिया -  या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे करण्यात येणार आहे. वेतन - एसएससी जीडी कॉन्स्टेबलला दरमहा २१,७०० ते ६९,१०० रुपये वेतन देण्यात येणार आहे.  असा करा अर्ज - या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.  SSC GD Constable भरती अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2QL0zlh
Read More
चिपी विमानतळ तातडीने कार्यान्वित करा ः उद्धव ठाकरे

सिंधुदुर्गनगरी-  जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे डीजीसीएच्या निकषानुसार काम लवकरात लवकर पूर्ण करून विमानतळ हवाई वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची 74 वी बैठक वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. 

बैठकीत राज्यातील विविध विमानतळाच्या विकासकामांचा तसेच तेथील सेवा-सुविधांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव बलदेव सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानचालन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुटीया, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी संजय कांगणे, कंपनी सचिव प्रणिता भिसे उपस्थित होते.

याशिवाय नागपूर येथून विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, नागपूर महापालिका आयुक्त बी. राधाकृष्ण, नागपूरचे जिल्हाधिकारी तथा विमानतळ विकास कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक रविंद्र ठाकरे हे दूरदृश्‍य प्रणालीद्वारे उपस्थित होते. 

बैठकीत विमानतळ विकास कंपनीच्या गतवर्षाभरातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कपूर यांनी राज्यातील विविध विमानतळांच्या कामांविषयी सविस्तर अहवाल सादर केला. शिर्डी विमानतळावरून कार्गो सुविधा सुरु केल्याने चांगला महसूल मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या सुविधेमुळे परिसरातील गुलाब, भाजीपाला, द्राक्ष, पेरू उत्पादक शेतकऱ्यांचा माल देशभरात पाठविता येऊ लागला आहे. लवकरच येथे नाईट लॅण्डिंग सुविधा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

""चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय आणि रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्‍यक आहे. विमानतळावरील धावपट्टीच्या कामाबाबत डिजीसीएने अहवाल दिला आहे. त्या निकषानुसार वेळेत धावपट्टीचे काम पूर्ण करणे आवश्‍यक आहे. निश्‍चित अशा कालमर्यादेत काम पूर्ण व्हावे, यासाठी विमानतळ विकास कंपनी, एमआयडीसी यांनी समन्वयाने प्रयत्न करावेत.'' 
- उद्धव ठाकरे 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

चिपी विमानतळ तातडीने कार्यान्वित करा ः उद्धव ठाकरे सिंधुदुर्गनगरी-  जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे डीजीसीएच्या निकषानुसार काम लवकरात लवकर पूर्ण करून विमानतळ हवाई वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची 74 वी बैठक वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.  बैठकीत राज्यातील विविध विमानतळाच्या विकासकामांचा तसेच तेथील सेवा-सुविधांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव बलदेव सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानचालन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुटीया, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी संजय कांगणे, कंपनी सचिव प्रणिता भिसे उपस्थित होते. याशिवाय नागपूर येथून विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, नागपूर महापालिका आयुक्त बी. राधाकृष्ण, नागपूरचे जिल्हाधिकारी तथा विमानतळ विकास कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक रविंद्र ठाकरे हे दूरदृश्‍य प्रणालीद्वारे उपस्थित होते.  बैठकीत विमानतळ विकास कंपनीच्या गतवर्षाभरातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कपूर यांनी राज्यातील विविध विमानतळांच्या कामांविषयी सविस्तर अहवाल सादर केला. शिर्डी विमानतळावरून कार्गो सुविधा सुरु केल्याने चांगला महसूल मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या सुविधेमुळे परिसरातील गुलाब, भाजीपाला, द्राक्ष, पेरू उत्पादक शेतकऱ्यांचा माल देशभरात पाठविता येऊ लागला आहे. लवकरच येथे नाईट लॅण्डिंग सुविधा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.  ""चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय आणि रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्‍यक आहे. विमानतळावरील धावपट्टीच्या कामाबाबत डिजीसीएने अहवाल दिला आहे. त्या निकषानुसार वेळेत धावपट्टीचे काम पूर्ण करणे आवश्‍यक आहे. निश्‍चित अशा कालमर्यादेत काम पूर्ण व्हावे, यासाठी विमानतळ विकास कंपनी, एमआयडीसी यांनी समन्वयाने प्रयत्न करावेत.''  - उद्धव ठाकरे  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3m7JBcB
Read More
राजीनामा देवून राणेंविरोधात बंड नाही ः राजेंद्र म्हापसेकर

ओरोस ( सिंधुदुर्ग) - मी नारायण राणेंचा पहिल्यापासून चाहता आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व कोकणला हवे, अशी माझी कायम इच्छा आहे. राणेंना भाजप पक्षात घ्यावे, अशी माझी गेल्या पाच वर्षापासून मागणी होती. त्यामुळे मी पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देवून राणेंविरोधात बंड केले असे नाही. अनिशा दळवी यांना सभापती पद देवू नये, अशी आमच्या तिसही सदस्यांची मागणी होती. आपल्यालाही तो निर्णय पटलेला नाही. त्यामुळे आपण राजीनामा दिला आहे, अशी प्रतिक्रिया राजेंद्र म्हापसेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. 

26 मार्चला झालेल्या सभापती निवडीवेळी नाराज होवून उपाध्यक्ष पदासह सदस्यपदाचा राजिनामा दिल्यानंतर म्हापसेकर हे प्रथमच मिडियाशी बोलले.

यावेळी ते म्हणाले, ""आमच्या पक्षात जुने-नवीन वाद नाहीत. उलट मला राणे यांच्या समवेत आलेले कार्यकर्ते जवळचे वाटतात. कारण त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे जनतेची कामे होत आहेत. आम्ही भाजप कार्यकर्त्यांनी नेहमी शिवसेनेचा झेंडा घेवून काम केले. आम्हाला एखादी जिल्हा परिषद व पंचायत समितीची उमेदवारी मिळायची. त्यावेळी भाजप जिल्ह्यात एक नंबरला हवा, असे नेहमी वाटायचे. ती इच्छा राणे आमच्या पक्षात आल्याने आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे अशा नेत्याविरोधात बंड करण्याचा प्रश्‍नच नाही. केवळ "तो' आवडला नसल्याने माझ्या मनाला पटला म्हणून घेतलेला तो निर्णय आहे.'' 

श्री. म्हापसेकर म्हणाले, ""कोणत्याही सदस्याला ही संधी दिली तरी माझी नाराजी असणार नाही. उर्वरित 25 पैकी कोणालाही संधी द्यावी, यात आपला काही नाराज होण्याचा प्रश्‍न नाही. मी उपाध्यक्ष पदाचा राजिनामा मागे घेणार नाही. माझ्या सदस्य पदाचा राजिनामा स्वीकारावा, अशीही माझी मागणी आहे. मी दोन्ही राजीनाम्यावर ठाम आहे; मात्र नारायण राणे तथा भाजपवर नाराज नाही.'' 

राणे यांच्यावर आपले नितांत प्रेम आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाच्या हिताचा असू शकतो; परंतु तो मला पटला नाही, म्हणून हा निर्णय मी घेतला. मी समाधानी आहे. दुसऱ्याला जबाबदारी सोपवा, अशी मी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे यापुर्वीच मागणी केली होती. त्यानुसार मी राजीनामा दिला आहे. नवीन सदस्याला संधी मिळावी, या हेतुने राजिनामा दिलेला आहे. 
- राजेंद्र म्हापसेकर 
 

 
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

राजीनामा देवून राणेंविरोधात बंड नाही ः राजेंद्र म्हापसेकर ओरोस ( सिंधुदुर्ग) - मी नारायण राणेंचा पहिल्यापासून चाहता आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व कोकणला हवे, अशी माझी कायम इच्छा आहे. राणेंना भाजप पक्षात घ्यावे, अशी माझी गेल्या पाच वर्षापासून मागणी होती. त्यामुळे मी पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देवून राणेंविरोधात बंड केले असे नाही. अनिशा दळवी यांना सभापती पद देवू नये, अशी आमच्या तिसही सदस्यांची मागणी होती. आपल्यालाही तो निर्णय पटलेला नाही. त्यामुळे आपण राजीनामा दिला आहे, अशी प्रतिक्रिया राजेंद्र म्हापसेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.  26 मार्चला झालेल्या सभापती निवडीवेळी नाराज होवून उपाध्यक्ष पदासह सदस्यपदाचा राजिनामा दिल्यानंतर म्हापसेकर हे प्रथमच मिडियाशी बोलले. यावेळी ते म्हणाले, ""आमच्या पक्षात जुने-नवीन वाद नाहीत. उलट मला राणे यांच्या समवेत आलेले कार्यकर्ते जवळचे वाटतात. कारण त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे जनतेची कामे होत आहेत. आम्ही भाजप कार्यकर्त्यांनी नेहमी शिवसेनेचा झेंडा घेवून काम केले. आम्हाला एखादी जिल्हा परिषद व पंचायत समितीची उमेदवारी मिळायची. त्यावेळी भाजप जिल्ह्यात एक नंबरला हवा, असे नेहमी वाटायचे. ती इच्छा राणे आमच्या पक्षात आल्याने आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे अशा नेत्याविरोधात बंड करण्याचा प्रश्‍नच नाही. केवळ "तो' आवडला नसल्याने माझ्या मनाला पटला म्हणून घेतलेला तो निर्णय आहे.''  श्री. म्हापसेकर म्हणाले, ""कोणत्याही सदस्याला ही संधी दिली तरी माझी नाराजी असणार नाही. उर्वरित 25 पैकी कोणालाही संधी द्यावी, यात आपला काही नाराज होण्याचा प्रश्‍न नाही. मी उपाध्यक्ष पदाचा राजिनामा मागे घेणार नाही. माझ्या सदस्य पदाचा राजिनामा स्वीकारावा, अशीही माझी मागणी आहे. मी दोन्ही राजीनाम्यावर ठाम आहे; मात्र नारायण राणे तथा भाजपवर नाराज नाही.''  राणे यांच्यावर आपले नितांत प्रेम आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाच्या हिताचा असू शकतो; परंतु तो मला पटला नाही, म्हणून हा निर्णय मी घेतला. मी समाधानी आहे. दुसऱ्याला जबाबदारी सोपवा, अशी मी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे यापुर्वीच मागणी केली होती. त्यानुसार मी राजीनामा दिला आहे. नवीन सदस्याला संधी मिळावी, या हेतुने राजिनामा दिलेला आहे.  - राजेंद्र म्हापसेकर        Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2OgCPEY
Read More

Tuesday, March 30, 2021

Face Swelling : सकाळी तुमचा चेहरा सुजलेला दिसतोय? मग, त्याची कारणे आणि उपाय जाणून घ्या एका क्लिकवर..

सातारा : How To Reduce Swelling In Face : बर्‍याच वेळा सकाळी उठल्यावर आपला चेहरा सुजतो. चेहऱ्यावर सूज येण्याची अनेक कारणे असू शकतात. रात्री उशिरापर्यंत मोबाईल चालवण्याची आणि दूरदर्शन पाहण्याची सवय काही लोकांना असते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नसल्याने चेहऱ्यावर सूज येते. दरम्यान, चेहऱ्यावर होणारी सूज दोन ते तीन तास कायम राहते, ज्यामुळे काही वेळा चेहरा देखील खराब दिसतो आणि या कारणास्तव आम्ही बर्‍याचदा आपल्या कामास उशीर करतो. तथापि, चेहऱ्यावर सूज येणे हा काही आजार नाही, परंतु बर्‍याच रोगांमुळे चेहऱ्यावर सूज येते. चेहऱ्यावर सूज पाहून बरेच लोक चिंताग्रस्त होतात, परंतु अस्वस्थ होत नाहीत. आपण घरी सोप्या पद्धतीने ही सूज कमी करू शकता. परंतु सर्वप्रथम हे माहित असणे आवश्यक आहे, की ही सूज का येते?, तर मग चला, आपल्या चेहर्‍यावर सूज का येते आणि त्यासाठी कोणते उपाय आहेत, ते जाणून घेऊयात..
 
चेहऱ्यावर सूज येण्याची कारणे :

हार्मोनल बदल : शरीरातील हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर सूज येणे ही समस्या असू शकते. पीरियड्स दरम्यान शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोन वाढतो, ज्यामुळे पीएमएसच्या लक्षणांसह चेहरा कोमेजलेला दिसू शकतो.
 

रात्री साखरेचे सेवन : प्रत्येकालाच गोड पदार्थ आवडतो, परंतु आपणास हे माहित आहे? रात्री जास्त गोड पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. रात्री जास्त गोड किंवा मीठ खाल्ल्याने चेहऱ्यावर सूजेची समस्या देखील उद्भवू शकते.
 

मूत्रपिंडाची कारणे : किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. किडनी आपल्या शरीरातून विष काढून टाकते. जर शरीराची घाण बाहेर येऊ शकली नाही, तर हे विष शरीरातच गोळा केले जातात. ज्यामुळे सकाळी चेहऱ्यावर सूज येऊ शकते.

मुलांचा ताप कमी करण्यासाठी करा हिंगाचा वापर; होतात आश्चर्यकारक फायदे

चेहऱ्यावरील सूज दूर करण्याचे सुलभ मार्ग : 

1. मीठ : मीठ आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, परंतु आहारात मीठ जास्त सेवन केल्याने आपल्या चेहऱ्यावर सूज येते. मीठामुळे शरीरात पाणी टिकते, ज्यामुळे चेहऱ्यावर सूज निर्माण होते. 

2. फायबर : जर तुम्हीसुद्धा सकाळी चेहऱ्यावर सूज येण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात फायबर समृद्ध आहाराचा समावेश करावा. आहारात पपईचा समावेश करून आपण चेहऱ्यावरील सूज कमी करू शकता. कारण, पपईमध्ये फायबर तसेच व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेत पाणी गोठण्यापासून रोखू शकतात. 

3. मसाज : मॉइश्चरायझर किंवा तेलाचा वापर करून चेहऱ्यावर मालिश करा. यामुळे चेहऱ्याची सूज कमी होऊ शकतो. तसेच चेहऱ्यावर बोटांनी मसाज केल्याने सूज कमी होऊ शकते. 

डिसक्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Face Swelling : सकाळी तुमचा चेहरा सुजलेला दिसतोय? मग, त्याची कारणे आणि उपाय जाणून घ्या एका क्लिकवर.. सातारा : How To Reduce Swelling In Face : बर्‍याच वेळा सकाळी उठल्यावर आपला चेहरा सुजतो. चेहऱ्यावर सूज येण्याची अनेक कारणे असू शकतात. रात्री उशिरापर्यंत मोबाईल चालवण्याची आणि दूरदर्शन पाहण्याची सवय काही लोकांना असते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नसल्याने चेहऱ्यावर सूज येते. दरम्यान, चेहऱ्यावर होणारी सूज दोन ते तीन तास कायम राहते, ज्यामुळे काही वेळा चेहरा देखील खराब दिसतो आणि या कारणास्तव आम्ही बर्‍याचदा आपल्या कामास उशीर करतो. तथापि, चेहऱ्यावर सूज येणे हा काही आजार नाही, परंतु बर्‍याच रोगांमुळे चेहऱ्यावर सूज येते. चेहऱ्यावर सूज पाहून बरेच लोक चिंताग्रस्त होतात, परंतु अस्वस्थ होत नाहीत. आपण घरी सोप्या पद्धतीने ही सूज कमी करू शकता. परंतु सर्वप्रथम हे माहित असणे आवश्यक आहे, की ही सूज का येते?, तर मग चला, आपल्या चेहर्‍यावर सूज का येते आणि त्यासाठी कोणते उपाय आहेत, ते जाणून घेऊयात..   चेहऱ्यावर सूज येण्याची कारणे : हार्मोनल बदल : शरीरातील हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर सूज येणे ही समस्या असू शकते. पीरियड्स दरम्यान शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोन वाढतो, ज्यामुळे पीएमएसच्या लक्षणांसह चेहरा कोमेजलेला दिसू शकतो.   रात्री साखरेचे सेवन : प्रत्येकालाच गोड पदार्थ आवडतो, परंतु आपणास हे माहित आहे? रात्री जास्त गोड पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. रात्री जास्त गोड किंवा मीठ खाल्ल्याने चेहऱ्यावर सूजेची समस्या देखील उद्भवू शकते.   मूत्रपिंडाची कारणे : किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. किडनी आपल्या शरीरातून विष काढून टाकते. जर शरीराची घाण बाहेर येऊ शकली नाही, तर हे विष शरीरातच गोळा केले जातात. ज्यामुळे सकाळी चेहऱ्यावर सूज येऊ शकते. मुलांचा ताप कमी करण्यासाठी करा हिंगाचा वापर; होतात आश्चर्यकारक फायदे चेहऱ्यावरील सूज दूर करण्याचे सुलभ मार्ग :  1. मीठ : मीठ आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, परंतु आहारात मीठ जास्त सेवन केल्याने आपल्या चेहऱ्यावर सूज येते. मीठामुळे शरीरात पाणी टिकते, ज्यामुळे चेहऱ्यावर सूज निर्माण होते.  2. फायबर : जर तुम्हीसुद्धा सकाळी चेहऱ्यावर सूज येण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात फायबर समृद्ध आहाराचा समावेश करावा. आहारात पपईचा समावेश करून आपण चेहऱ्यावरील सूज कमी करू शकता. कारण, पपईमध्ये फायबर तसेच व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेत पाणी गोठण्यापासून रोखू शकतात.  3. मसाज : मॉइश्चरायझर किंवा तेलाचा वापर करून चेहऱ्यावर मालिश करा. यामुळे चेहऱ्याची सूज कमी होऊ शकतो. तसेच चेहऱ्यावर बोटांनी मसाज केल्याने सूज कमी होऊ शकते.  डिसक्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2QJHYWK
Read More
कलर केलेल्या केसांसाठी शाईन आणायची असेल तर ट्राय करा हे होममेड हेअर मास्क

कोल्हापूर : केसांना कलर केल्यानंतर नेहमी केस ड्राय होतात. म्हणून खूप साऱ्या मुली कलर प्रोटेक्ट असणारे शाम्पू आणि कंडिशनर लावतात. महागड्या प्रोडक्ट ने केस चमकतात पण ही चमक खूप काळ टिकत नाही. शिवाय केमिकल प्रॉडक्टच्या वापरामुळे केसांचे नुकसान होते. त्यामुळे केसांचा कलर टिकवायचं असेल तर होम मेड मास्क वापरायला चालू करा. घरातल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यांचा वापर करून आपण केस मजबूत, चमकदार बनण्यासाठी मास्क तयार करू शकतो. आजच्या भागात आपण जाणून घेऊया घरच्या घरी हेअर मास्क कसे बनवायचे 

एवोकैडो फळाचा उपयोग

एवोकैडो नावाचे फळ केसांच्या  ग्रोथसाठी खूप फायद्याचे असते. हे फळ केसांमध्ये सॉफ्टनेस आणते. केसांचे तेलाचे बॅलन्स करते. यामध्ये खुप अशा अमिनो ऍसिडच्या मात्रा असतात जे केसांना प्रोटेक्ट करतात. केसांना मजबूत बनतात. यामध्ये विटामिन ए , बी ६, डी, आणि  इ व कॉपर आयरण केसांच्या स्कल्प हेल्दी ठेवतात आणि केस गळण्या पासून बचाव करतात.फ्री रॅडिकल्स ला बाहेर काढण्यासाठी हे मदत करतात शिवाय बंद हेअर फॉलिकल्सना ओपन करण्यास सुद्धा मदत करतात आणि ग्रोथ निर्माण करतात. कलर केलेले केस नेहमी कोरडे निर्जीव  दिसतात. म्हणून मास्क तयार करून लावा.

एवोकैडो आणि बदाम चे हेअर मास्क

बदामाच्या तेलामध्ये विटामिन एआणि विटामिन ई असते. हे तेल केसांच्या रंगासाठी आणि सुरक्षतेसाठी खूप उपयुक्त आहे. या दोन्हींचे मिश्रण केल्यामुळे केसांना चांगला मास्क तयार होतो. या शिवाय यामध्ये लिंबूचा रस फायदेशीर ठरतो.

आवश्यक  सामग्री

एवोकैडो पल्प एक वाटी

बदाम तेल दोन चमचे

लिंबाचा रस एक चमचा

अशा पद्धतीने बनवा

मास्क पल्पला  मॅश करून द्या. या पल्प मध्ये बदामाचं तेल टाकून मिक्स करा. तयार मिश्रणामध्ये लिंबूचा रस घाला.

असे वापरा
आपल्या केसांच्या लांबीनुसार केसांना मिश्रणा लावून घ्या. 
केसांचा गुंता व्यवस्थित काढून संपूर्ण भागात विभाजन करून द्या. 
केसांच्या मुळापासून हेयर मास्क अप्लाय करा
.केसांना शॉवर कॅप घाला आणि तीस मिनिटे तसेच ठेवा
.हा मास्क थोडा सुकल्यानंतर माइल्ड शैम्पूने केस धुवा
. या मास्कचा वापर आठवड्यातून एकदाच करा

हेअर मास्क चे फायदे

हेयर मास्क मध्ये निंबू क्लिंजर सारखा काम करतो आणि केसांना स्वच्छ ठेवतो.
बदामाचे तेल केसांना मजबुती देते तर
एवोकैडो  केसांना सॉफ्ट  बनवतो
.एवोकॅडो हेअर हेअर मास्क पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि केसांवर त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत परंतु केसांशी काही समस्या असल्यास ती वापरण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कलर केलेल्या केसांसाठी शाईन आणायची असेल तर ट्राय करा हे होममेड हेअर मास्क कोल्हापूर : केसांना कलर केल्यानंतर नेहमी केस ड्राय होतात. म्हणून खूप साऱ्या मुली कलर प्रोटेक्ट असणारे शाम्पू आणि कंडिशनर लावतात. महागड्या प्रोडक्ट ने केस चमकतात पण ही चमक खूप काळ टिकत नाही. शिवाय केमिकल प्रॉडक्टच्या वापरामुळे केसांचे नुकसान होते. त्यामुळे केसांचा कलर टिकवायचं असेल तर होम मेड मास्क वापरायला चालू करा. घरातल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यांचा वापर करून आपण केस मजबूत, चमकदार बनण्यासाठी मास्क तयार करू शकतो. आजच्या भागात आपण जाणून घेऊया घरच्या घरी हेअर मास्क कसे बनवायचे  एवोकैडो फळाचा उपयोग एवोकैडो नावाचे फळ केसांच्या  ग्रोथसाठी खूप फायद्याचे असते. हे फळ केसांमध्ये सॉफ्टनेस आणते. केसांचे तेलाचे बॅलन्स करते. यामध्ये खुप अशा अमिनो ऍसिडच्या मात्रा असतात जे केसांना प्रोटेक्ट करतात. केसांना मजबूत बनतात. यामध्ये विटामिन ए , बी ६, डी, आणि  इ व कॉपर आयरण केसांच्या स्कल्प हेल्दी ठेवतात आणि केस गळण्या पासून बचाव करतात.फ्री रॅडिकल्स ला बाहेर काढण्यासाठी हे मदत करतात शिवाय बंद हेअर फॉलिकल्सना ओपन करण्यास सुद्धा मदत करतात आणि ग्रोथ निर्माण करतात. कलर केलेले केस नेहमी कोरडे निर्जीव  दिसतात. म्हणून मास्क तयार करून लावा. एवोकैडो आणि बदाम चे हेअर मास्क बदामाच्या तेलामध्ये विटामिन एआणि विटामिन ई असते. हे तेल केसांच्या रंगासाठी आणि सुरक्षतेसाठी खूप उपयुक्त आहे. या दोन्हींचे मिश्रण केल्यामुळे केसांना चांगला मास्क तयार होतो. या शिवाय यामध्ये लिंबूचा रस फायदेशीर ठरतो. आवश्यक  सामग्री एवोकैडो पल्प एक वाटी बदाम तेल दोन चमचे लिंबाचा रस एक चमचा अशा पद्धतीने बनवा मास्क पल्पला  मॅश करून द्या. या पल्प मध्ये बदामाचं तेल टाकून मिक्स करा. तयार मिश्रणामध्ये लिंबूचा रस घाला. असे वापरा आपल्या केसांच्या लांबीनुसार केसांना मिश्रणा लावून घ्या.  केसांचा गुंता व्यवस्थित काढून संपूर्ण भागात विभाजन करून द्या.  केसांच्या मुळापासून हेयर मास्क अप्लाय करा .केसांना शॉवर कॅप घाला आणि तीस मिनिटे तसेच ठेवा .हा मास्क थोडा सुकल्यानंतर माइल्ड शैम्पूने केस धुवा . या मास्कचा वापर आठवड्यातून एकदाच करा हेअर मास्क चे फायदे हेयर मास्क मध्ये निंबू क्लिंजर सारखा काम करतो आणि केसांना स्वच्छ ठेवतो. बदामाचे तेल केसांना मजबुती देते तर एवोकैडो  केसांना सॉफ्ट  बनवतो .एवोकॅडो हेअर हेअर मास्क पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि केसांवर त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत परंतु केसांशी काही समस्या असल्यास ती वापरण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या. डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/31wHnKr
Read More
व्यवसायाच्या क्षेत्रात रस आहे? तर आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनात करा करिअर, वाचा संपूर्ण माहिती

नागपूर : चांगली नोकरी, चांगला पगार आणि परदेशात जाण्याचे प्रत्येकजणच स्वप्न पाहत असतो. किंबहुना त्याच्यासाठीच आटापीटा सुरू असतो. शिक्षणाला सुरुवात झाल्यापासून नोकरी मिळेपर्यंत घरच्यांपासून बाहेरचे व्यक्ती हेच स्वप्न दाखवत असतात. यातून आजवर कुणीही सुटलेला नाही. चांगले शिक्षण नाही तर चांगली नोकरी मिळणार नाही. चांगली नोकरी मिळणार नाही तर चांगली बायको मिळणार नाही. आरामदायी जीवन जगायचं असेल तर गल्लेलठ्ठ पगार हवा. यासाठी विदेशाचे स्वप्न देखील दाखवले जाते. काही लोक हे स्वप्न नोकरी करून पूर्ण करतात तर काही जण व्यवसायाच्या माध्यमातून...

आजच्या जागतिक स्तरावरील स्पर्धेच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन (इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट) हा विषय निश्चितच उपयोगी आहे. माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जग ही एक बाजारपेठ बनली आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध असे अनेक ब्रॅण्ड्स जसे आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत तसेच आपल्या देशातील ब्रॅन्डस्नासुद्धा जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयी माहिती असणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करताना व्यवसाय व्यवस्थापनेचे वेगवेगळे पैलू ठाऊक असणे आवश्यक असते.

अधिक वाचा - घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत झाला होता गरीब

तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात रस असेल आणि देशाच्या, परदेशातील अर्थव्यवस्थेकडे लक्ष असेल तर आपण आंतरराष्ट्रीय व्यवसायात करिअर बनवू शकता. जागतिक जगात चांगल्या व्यावसायिक तज्ञांची मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय करताना हे समजून घ्यावे लागते की, व्यवसायातील जी मूलभूत कामे आहेत ती कायम राहतात. उदा. आर्थिक व्यवस्थापन, विपणन (मार्केटिंग) व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन, पुरवठा साखळी अशी व्यवस्थापनाची जी कामे आहेत ती कायम राहतात. मात्र, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या कामांची व्याप्ती वाढते.

आज जग एक जागतिक गाव बनले आहे. अशा परिस्थितीत जागतिक व्यवसायाचे नवीन पर्याय समोर येत आहेत. जागतिकीकरणाच्या युगात भारत आपल्या शेजाऱ्यांशी आणि मैत्रीपूर्ण देशांशी व्यापार संबंध आणि वित्त संबंधांशी संबंधित आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय ऑपरेशन्सचा कोर्स घेण्यामागील उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना जगातील अर्थव्यवस्थेबद्दल माहिती देणे. हे एक वाढते व्यवस्थापन क्षेत्र आहे जे आपल्याला जगभर प्रवास करण्याची आणि विविध प्रकारच्या ग्राहकांशी संवाद साधण्याची संधी देते. हे डोमेन व्यवस्थापनाच्या क्रॉस-सांस्कृतिक पैलूंवर लक्ष केंद्रित करते.

तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात रस असेल तर आंतरराष्ट्रीय व्यवसायात बरेच कोर्स करू शकता. या अभ्यासक्रमांद्वारे तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसाय समजून घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया या विषयी...

डिप्लोमा

दहावी आणि बारावीनंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसायात डिप्लोमा करू शकता. हा डिप्लोमा वर्षभरासाठी किंवा अधिक काळाचा असू शकतो.

अधिक माहितीसाठी - तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत तर नाही ना? उत्तर हो असेल तर व्हा सावधान, असू शकतो हा आजार

स्नातक पदवी

आंतरराष्ट्रीय व्यवसायात बीबीए किंवा बीबीएम करू शकता. पदवीचा हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे. हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला बारावीत किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

पदव्युत्तर पदवी

पदव्युत्तर स्तरावर आयबी अर्थात आंतरराष्ट्रीय व्यवसाय, मास्टर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीए किंवा मास्टर ऑफ इंटरनॅशनल बिझिनेस म्हणजे एमआयबी करता येईल. हा दोन वर्षांचा कोर्स आहे. यासाठी तुम्ही स्नातक पदवी धारक असणे गरजेचे आहे.

डॉक्टरेट डिग्री

तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसायात पीएचडी देखील करू शकता. पीएचडी तीन ते चार वर्षांत पूर्ण होते. मात्र, थीसिस लिहिण्यावरही याचा कालावधी अवलंबून असतो. पीएचडीसाठी तुम्ही पदव्युत्तर असणे गरजेचे आहे.

प्रवेश परीक्षा व महाविद्यालय पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी परीक्षा

एनएमआयएमएस मॅनेजमेंट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (स्नातक)

गुरू गोबिंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ सामान्य प्रवेश परीक्षा

दिल्ली विद्यापीठ संयुक्त प्रवेश परीक्षा

क्राइस्ट युनिव्हर्सिटी बीबीए प्रवेश परीक्षा

सिम्बायोसिस प्रवेश परीक्षा

जाणून घ्या - कथा आटोपताच सुभाषने घेतला जगाचा निरोप; वैवाहिक जीवनाच्या स्वप्नांवर काळाची झडप

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा

कॅट

एक्सएटी

सीएमएटी

आयआयएफटी

एसएनएपी

पीएच.डी. साठी परीक्षा

व्यवस्थापन अभ्यास विभाग आयआयटी दिल्ली प्रवेश परीक्षा

दिल्ली विश्वविद्यापीठ, व्यवस्थापन अभ्यास विद्याशाखा प्रवेश परीक्षा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ परदेशी व्यापार प्रवेश परीक्षा

क्राइस्ट विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा

नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज प्रवेश परीक्षा

शीर्ष महाविद्यालये / इंस्टीट्यूट्स (संस्था)

भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगलोर

भारतीय व्यवस्थापन संस्था, कलकत्ता

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनऊ

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझिकोड

भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर

भारतीय विदेश व्यापार संस्था, दिल्ली

झेविअर कामगार संबंध संस्था, जमशेदपूर

व्यवस्थापन विकास संस्था, गुडगाव

अनुभवासह वाढतो पगार

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात करिअर करणे हा एक उत्तम पर्याय आहे. सर्व देश आर्थिक व्यापार संबंधांना प्रोत्साहन देत आहेत. या क्षेत्रात अनुभव जसजसा वाढत जाईल तसतसा पगारही वाढतो. फ्रेशरला सुरुवातीला वार्षिक दोन ते तीन लाखांचे पॅकेज मिळते. पाच वर्षांच्या अनुभवानंतर पाच लाखांपर्यंत पैसे दिले जातात. दहा वर्षांच्या अनुभवाने पॅकेज पंधरा लाख किंवा त्याहून अधिकपर्यंत पोहोचते.

जाणून घ्या - होळीच्या दिवशी कोविड वॉर्डात रुग्णाची आत्महत्या; उपचार होत नसल्याचे ऑक्सिजन पाइपने लावला गळफास

इथे मिळेल चांगली नोकरी

भारती एअरटेल

विप्रो

एक्सेंचर

आयसीआयसीआय बँक

टीसीएस

किमी

ॲमेझॉन

कॅप्जेमिनी

डिलॉइट

गोल्डमन सैश्स

एचएसबीसी

कॉग्निजेंट

नोकरी प्रोफाईल

आंतरराष्ट्रीय व्यवसायात एमबीए केल्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार, निर्यात व्यवस्थापक आणि कार्यकारी, ग्लोबल बिझिनेस मॅनेजर, इंटरनॅशनल बिझिनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, इंटरनॅशनल फायनान्स मॅनेजर, इंटरनॅशनल लॉजिस्टिक मॅनेजर, इंटरनॅशनल ब्रँड मॅनेजर या पदावर काम करू शकता.

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

व्यवसायाच्या क्षेत्रात रस आहे? तर आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनात करा करिअर, वाचा संपूर्ण माहिती नागपूर : चांगली नोकरी, चांगला पगार आणि परदेशात जाण्याचे प्रत्येकजणच स्वप्न पाहत असतो. किंबहुना त्याच्यासाठीच आटापीटा सुरू असतो. शिक्षणाला सुरुवात झाल्यापासून नोकरी मिळेपर्यंत घरच्यांपासून बाहेरचे व्यक्ती हेच स्वप्न दाखवत असतात. यातून आजवर कुणीही सुटलेला नाही. चांगले शिक्षण नाही तर चांगली नोकरी मिळणार नाही. चांगली नोकरी मिळणार नाही तर चांगली बायको मिळणार नाही. आरामदायी जीवन जगायचं असेल तर गल्लेलठ्ठ पगार हवा. यासाठी विदेशाचे स्वप्न देखील दाखवले जाते. काही लोक हे स्वप्न नोकरी करून पूर्ण करतात तर काही जण व्यवसायाच्या माध्यमातून... आजच्या जागतिक स्तरावरील स्पर्धेच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन (इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट) हा विषय निश्चितच उपयोगी आहे. माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जग ही एक बाजारपेठ बनली आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध असे अनेक ब्रॅण्ड्स जसे आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत तसेच आपल्या देशातील ब्रॅन्डस्नासुद्धा जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयी माहिती असणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करताना व्यवसाय व्यवस्थापनेचे वेगवेगळे पैलू ठाऊक असणे आवश्यक असते. अधिक वाचा - घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत झाला होता गरीब तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात रस असेल आणि देशाच्या, परदेशातील अर्थव्यवस्थेकडे लक्ष असेल तर आपण आंतरराष्ट्रीय व्यवसायात करिअर बनवू शकता. जागतिक जगात चांगल्या व्यावसायिक तज्ञांची मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय करताना हे समजून घ्यावे लागते की, व्यवसायातील जी मूलभूत कामे आहेत ती कायम राहतात. उदा. आर्थिक व्यवस्थापन, विपणन (मार्केटिंग) व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन, पुरवठा साखळी अशी व्यवस्थापनाची जी कामे आहेत ती कायम राहतात. मात्र, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या कामांची व्याप्ती वाढते. आज जग एक जागतिक गाव बनले आहे. अशा परिस्थितीत जागतिक व्यवसायाचे नवीन पर्याय समोर येत आहेत. जागतिकीकरणाच्या युगात भारत आपल्या शेजाऱ्यांशी आणि मैत्रीपूर्ण देशांशी व्यापार संबंध आणि वित्त संबंधांशी संबंधित आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय ऑपरेशन्सचा कोर्स घेण्यामागील उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना जगातील अर्थव्यवस्थेबद्दल माहिती देणे. हे एक वाढते व्यवस्थापन क्षेत्र आहे जे आपल्याला जगभर प्रवास करण्याची आणि विविध प्रकारच्या ग्राहकांशी संवाद साधण्याची संधी देते. हे डोमेन व्यवस्थापनाच्या क्रॉस-सांस्कृतिक पैलूंवर लक्ष केंद्रित करते. तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात रस असेल तर आंतरराष्ट्रीय व्यवसायात बरेच कोर्स करू शकता. या अभ्यासक्रमांद्वारे तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसाय समजून घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया या विषयी... डिप्लोमा दहावी आणि बारावीनंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसायात डिप्लोमा करू शकता. हा डिप्लोमा वर्षभरासाठी किंवा अधिक काळाचा असू शकतो. अधिक माहितीसाठी - तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत तर नाही ना? उत्तर हो असेल तर व्हा सावधान, असू शकतो हा आजार स्नातक पदवी आंतरराष्ट्रीय व्यवसायात बीबीए किंवा बीबीएम करू शकता. पदवीचा हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे. हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला बारावीत किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. पदव्युत्तर पदवी पदव्युत्तर स्तरावर आयबी अर्थात आंतरराष्ट्रीय व्यवसाय, मास्टर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीए किंवा मास्टर ऑफ इंटरनॅशनल बिझिनेस म्हणजे एमआयबी करता येईल. हा दोन वर्षांचा कोर्स आहे. यासाठी तुम्ही स्नातक पदवी धारक असणे गरजेचे आहे. डॉक्टरेट डिग्री तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसायात पीएचडी देखील करू शकता. पीएचडी तीन ते चार वर्षांत पूर्ण होते. मात्र, थीसिस लिहिण्यावरही याचा कालावधी अवलंबून असतो. पीएचडीसाठी तुम्ही पदव्युत्तर असणे गरजेचे आहे. प्रवेश परीक्षा व महाविद्यालय पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी परीक्षा एनएमआयएमएस मॅनेजमेंट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (स्नातक) गुरू गोबिंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ सामान्य प्रवेश परीक्षा दिल्ली विद्यापीठ संयुक्त प्रवेश परीक्षा क्राइस्ट युनिव्हर्सिटी बीबीए प्रवेश परीक्षा सिम्बायोसिस प्रवेश परीक्षा जाणून घ्या - कथा आटोपताच सुभाषने घेतला जगाचा निरोप; वैवाहिक जीवनाच्या स्वप्नांवर काळाची झडप पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा कॅट एक्सएटी सीएमएटी आयआयएफटी एसएनएपी पीएच.डी. साठी परीक्षा व्यवस्थापन अभ्यास विभाग आयआयटी दिल्ली प्रवेश परीक्षा दिल्ली विश्वविद्यापीठ, व्यवस्थापन अभ्यास विद्याशाखा प्रवेश परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ परदेशी व्यापार प्रवेश परीक्षा क्राइस्ट विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज प्रवेश परीक्षा शीर्ष महाविद्यालये / इंस्टीट्यूट्स (संस्था) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगलोर भारतीय व्यवस्थापन संस्था, कलकत्ता इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनऊ भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझिकोड भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर भारतीय विदेश व्यापार संस्था, दिल्ली झेविअर कामगार संबंध संस्था, जमशेदपूर व्यवस्थापन विकास संस्था, गुडगाव अनुभवासह वाढतो पगार आंतरराष्ट्रीय क्षेत्रात करिअर करणे हा एक उत्तम पर्याय आहे. सर्व देश आर्थिक व्यापार संबंधांना प्रोत्साहन देत आहेत. या क्षेत्रात अनुभव जसजसा वाढत जाईल तसतसा पगारही वाढतो. फ्रेशरला सुरुवातीला वार्षिक दोन ते तीन लाखांचे पॅकेज मिळते. पाच वर्षांच्या अनुभवानंतर पाच लाखांपर्यंत पैसे दिले जातात. दहा वर्षांच्या अनुभवाने पॅकेज पंधरा लाख किंवा त्याहून अधिकपर्यंत पोहोचते. जाणून घ्या - होळीच्या दिवशी कोविड वॉर्डात रुग्णाची आत्महत्या; उपचार होत नसल्याचे ऑक्सिजन पाइपने लावला गळफास इथे मिळेल चांगली नोकरी भारती एअरटेल विप्रो एक्सेंचर आयसीआयसीआय बँक टीसीएस किमी ॲमेझॉन कॅप्जेमिनी डिलॉइट गोल्डमन सैश्स एचएसबीसी कॉग्निजेंट नोकरी प्रोफाईल आंतरराष्ट्रीय व्यवसायात एमबीए केल्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार, निर्यात व्यवस्थापक आणि कार्यकारी, ग्लोबल बिझिनेस मॅनेजर, इंटरनॅशनल बिझिनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, इंटरनॅशनल फायनान्स मॅनेजर, इंटरनॅशनल लॉजिस्टिक मॅनेजर, इंटरनॅशनल ब्रँड मॅनेजर या पदावर काम करू शकता. संकलन व संपादन - नीलेश डाखोरे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3w73B3w
Read More
घरीच बनवा स्वादिष्ट 'पेपर चिकन'; जाणून घ्या कृती

औरंगाबाद: भारतात मोठ्या प्रमाणात मसालेदार पदार्थ खाल्ले जातात. अशातच भारतीय मांसाहाराचेही मोठे चाहते आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे चिकन मेन्यू भारतात प्रसिद्ध आहेत. आज आपण अजून एका पद्धतीने घरच्या घरी पेपर चिकन कसं बनवता येईल ते पाहूया. हे चिकन भरपूर मसाले घालून शिजवले मध्यम उष्णतेवर बनवलं जातं. ज्यामुळे मसाल्यांची चव त्यामध्ये उतरते. जर आपल्याला चिकन खाण्याची आवड असेल तर पेपर चिकनची रेसीपी नक्की जाणून घ्या.

पेपर चिकन रेसिपी एक खास केरळची खास रेसिपी आहे. जी केरळमधील लोक प्रत्येक पार्टीच्या वेळी बनवतात. टोमॅटो आणि मसाले यामुळे पेपर चिकनला आंबट-मसालेदार चव येते.

चिरलेली कच्ची केळी आणि वांगी काळी पडतात तर याचा वापर जरूर करा

मुख्य साहित्य-
1/2 किलो चिकन

मुख्य डिशसाठी
- 1 मोठा चमचा तेल
- चिरलेला कांदा)
 - चिरलेली चेरी टोमॅटो
-3 हिरव्या मिरच्या
-1 चमचे आले पेस्ट
-1 चमचे लसूण पेस्ट
-3 चमचे मिरपूड
-1/4 चमचे हळद
-गरजेनुसार मीठ

Step 1:
एक कढई घ्या, थोडे तेल घाला आणि चांगले गरम करा. नंतर गरम तेलात कांदा घाला आणि कांदा चांगला तळा. कांदा हलका तपकिरी झाल्यावर चिरलेला टोमॅटोचे तुकडे घाला आणि चमच्याच्या सहाय्याने चांगले मिक्स करा.

गव्हाच्या पीठाची बनवा कुरकुरीत डाळ कचोरी; हॉटेल सारखी चव घरच्याघरी

Step 2:
आता या मिश्रणात चवीनुसार मीठ घाला म्हणजे टोमॅटो सहज शिजेल. टोमॅटोमध्ये मीठ मिसळले की टोमॅटो चांगले वितळेल. नंतर ते मिश्रण झाकून ठेवा आणि 4 ते 5 मिनिटे शिजवा.

Step 3:
झाकण काढून नंतर त्यात आले आणि लसूण पेस्ट, हिरवी मिरची, काळी मिरची पावडर, हळद घालून हे सर्व साहित्य एकत्र करून घ्या. नंतर 5 ते 7 मिनिटे ते व्यवस्थित शिजू द्या. या रेसिपीमध्ये मसाले चांगले शिजविणे आणि तळणे महत्वाचे आहे कारण यामुळे चिकनला चांगली चव येते.

घरीच तयार करा पंजाबी स्टाइल डाळ फ्राय; जाणून घ्या कृती

Step 4:
आता त्या मसाल्यात चिकन घाला आणि चमच्याच्या मदतीने चिकनमध्ये मसाले चांगले मिसळा. आता झाकण झाकून चिकनचा रस कोरडे होईपर्यंत शिजवा. त्यानंतर तुमचे पेपर चिकन तयार असेल. यासोबतच तुम्ही हिरवी कोथिंबीर टाकून व्यवस्थित सजवू शकता.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

घरीच बनवा स्वादिष्ट 'पेपर चिकन'; जाणून घ्या कृती औरंगाबाद: भारतात मोठ्या प्रमाणात मसालेदार पदार्थ खाल्ले जातात. अशातच भारतीय मांसाहाराचेही मोठे चाहते आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे चिकन मेन्यू भारतात प्रसिद्ध आहेत. आज आपण अजून एका पद्धतीने घरच्या घरी पेपर चिकन कसं बनवता येईल ते पाहूया. हे चिकन भरपूर मसाले घालून शिजवले मध्यम उष्णतेवर बनवलं जातं. ज्यामुळे मसाल्यांची चव त्यामध्ये उतरते. जर आपल्याला चिकन खाण्याची आवड असेल तर पेपर चिकनची रेसीपी नक्की जाणून घ्या. पेपर चिकन रेसिपी एक खास केरळची खास रेसिपी आहे. जी केरळमधील लोक प्रत्येक पार्टीच्या वेळी बनवतात. टोमॅटो आणि मसाले यामुळे पेपर चिकनला आंबट-मसालेदार चव येते. चिरलेली कच्ची केळी आणि वांगी काळी पडतात तर याचा वापर जरूर करा मुख्य साहित्य- 1/2 किलो चिकन मुख्य डिशसाठी - 1 मोठा चमचा तेल - चिरलेला कांदा)  - चिरलेली चेरी टोमॅटो -3 हिरव्या मिरच्या -1 चमचे आले पेस्ट -1 चमचे लसूण पेस्ट -3 चमचे मिरपूड -1/4 चमचे हळद -गरजेनुसार मीठ Step 1: एक कढई घ्या, थोडे तेल घाला आणि चांगले गरम करा. नंतर गरम तेलात कांदा घाला आणि कांदा चांगला तळा. कांदा हलका तपकिरी झाल्यावर चिरलेला टोमॅटोचे तुकडे घाला आणि चमच्याच्या सहाय्याने चांगले मिक्स करा. गव्हाच्या पीठाची बनवा कुरकुरीत डाळ कचोरी; हॉटेल सारखी चव घरच्याघरी Step 2: आता या मिश्रणात चवीनुसार मीठ घाला म्हणजे टोमॅटो सहज शिजेल. टोमॅटोमध्ये मीठ मिसळले की टोमॅटो चांगले वितळेल. नंतर ते मिश्रण झाकून ठेवा आणि 4 ते 5 मिनिटे शिजवा. Step 3: झाकण काढून नंतर त्यात आले आणि लसूण पेस्ट, हिरवी मिरची, काळी मिरची पावडर, हळद घालून हे सर्व साहित्य एकत्र करून घ्या. नंतर 5 ते 7 मिनिटे ते व्यवस्थित शिजू द्या. या रेसिपीमध्ये मसाले चांगले शिजविणे आणि तळणे महत्वाचे आहे कारण यामुळे चिकनला चांगली चव येते. घरीच तयार करा पंजाबी स्टाइल डाळ फ्राय; जाणून घ्या कृती Step 4: आता त्या मसाल्यात चिकन घाला आणि चमच्याच्या मदतीने चिकनमध्ये मसाले चांगले मिसळा. आता झाकण झाकून चिकनचा रस कोरडे होईपर्यंत शिजवा. त्यानंतर तुमचे पेपर चिकन तयार असेल. यासोबतच तुम्ही हिरवी कोथिंबीर टाकून व्यवस्थित सजवू शकता. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3ftClGs
Read More
कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच रुग्ण होतात पसार, घरी सापडेनात आणि मोबाईलही बंद

लातूर : कोरोना तपासणीनंतर रुग्ण पॉझिटिव्ह येताच पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य विभागाकडून त्या रुग्णाची कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात रवानगी केली जात होती. मागील काही दिवसांत रुग्णांना मोकळे रान सापडले असून, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना दूर ठेवणारी यंत्रणाच विस्कळीत झाल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. यामुळे अहवाल पॉझिटिव्ह येताच रुग्ण पसार होत असून, ते शोधूनही सापडत नसल्याची स्थिती आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी बहुतांश मोबाईल बंद करून संपर्कच होऊ देत नाहीत तर संपर्क झाल्यास घरी गृहविलगीकरणात असल्याचे सांगत आहेत.

Aurangabad Lockdown: 'खा. इम्तियाज जलील यांच्या मोर्चातील प्रश्नांविषयी आम्ही सकारात्मक'

मुरूड (ता. लातूर) येथील पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ३०) घेतलेल्या बैठकीत हे वास्तव चित्र समोर आले. त्यानंतर सर्व यंत्रणांनी पूर्वीसारखी जबाबदारी पार पाडण्याची तयारी दाखवली. सहायक पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे, ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्राची हरिदास, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच आकाश कणसे, बी. एन. डोंगरे, हणमंतबापू नागटिळक, डॉ. दिनेश नवगिरे, वैभव सापसोड, डॉ. मनोज शिंदे, डॉ. हनुमानदास चांडक, तलाठी रमेश पानगावकर व ग्रामविकास अधिकारी शौकत शेख उपस्थित होते. बैठकीत गावात मागील दोन दिवसात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांबाबत चर्चा झाली.

कौतुकास्पद! ‘त्यांच्या’ कृतीतून वाचली २५ वर्षे जुनी हजारो झाडे 

यात सोमवारी (ता. २९) पॉझिटिव्ह आलेल्या १७ पैकी केवळ चारच रुग्ण संपर्कात असून, उर्वरित १३ जणांचा संपर्क होत नाही. तर मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या नऊपैकी केवळ तीन रुग्णांचा संपर्क होत असून, सहाजण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. हे रुग्णच कोरोनाचा प्रसार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पोलिसांचे सहकार्य घेऊन या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्याचे ठरले. ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध सहायक पोलिस निरीक्षक ढोणे व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. आत्तापर्यंत तीनशेहून अधिक लोकांकडून दंडाची वसुली करण्यात आल्याचे श्री. ढोणे यांनी सांगितले.

Aurangabad Corona Updates: जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णांचा आलेख वाढताच; २४ तासांत...

गावातच कोविड केअर सेंटर
येथील रुग्णांना लातूरच्या एमआयडीसीतील कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात येते. सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने ज्येष्ठ नागरिक सोडून अन्य रुग्णांना पाच दिवसांत परत पाठवले जात आहे. या स्थितीत गावातच कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांवर चौदा दिवस सक्तीने उपचार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. रुग्णांना भोजनासाठी घरचा डबा देऊन अन्य सुविधा आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने उपलब्ध करून देण्याचे ठरले. गावातील व्यापारी व दुकानांतील कर्मचाऱ्यांना तीन दिवसांत कोरोनाची तपासणी करण्याची सक्ती करण्यात येणार असल्याचे डॉ. नवगिरे यांनी सांगितले.

 

पूर्वी पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सहकार्य केले जात असे. मध्यंत्तरी ही प्रक्रिया थांबली. सध्या मोजकेच रुग्ण स्वतःहून उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होत आहेत. बहुतांश रूग्ण मोबाईल बंद करून निघून जात आहेत. त्यांना संपर्क करताना आरोग्य विभागाची कसरत होत आहे. घरी गृहविलगीकरणात राहण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता न करता औषधी घेऊन घरीच बसत आहेत. ग्रामपंचायत व पोलिसांची मदत घेऊन रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.
- डॉ. अशोक सारडा, तालुका वैद्यकीय अधिकारी, लातूर.

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच रुग्ण होतात पसार, घरी सापडेनात आणि मोबाईलही बंद लातूर : कोरोना तपासणीनंतर रुग्ण पॉझिटिव्ह येताच पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य विभागाकडून त्या रुग्णाची कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात रवानगी केली जात होती. मागील काही दिवसांत रुग्णांना मोकळे रान सापडले असून, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना दूर ठेवणारी यंत्रणाच विस्कळीत झाल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. यामुळे अहवाल पॉझिटिव्ह येताच रुग्ण पसार होत असून, ते शोधूनही सापडत नसल्याची स्थिती आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी बहुतांश मोबाईल बंद करून संपर्कच होऊ देत नाहीत तर संपर्क झाल्यास घरी गृहविलगीकरणात असल्याचे सांगत आहेत. Aurangabad Lockdown: 'खा. इम्तियाज जलील यांच्या मोर्चातील प्रश्नांविषयी आम्ही सकारात्मक' मुरूड (ता. लातूर) येथील पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ३०) घेतलेल्या बैठकीत हे वास्तव चित्र समोर आले. त्यानंतर सर्व यंत्रणांनी पूर्वीसारखी जबाबदारी पार पाडण्याची तयारी दाखवली. सहायक पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे, ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्राची हरिदास, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच आकाश कणसे, बी. एन. डोंगरे, हणमंतबापू नागटिळक, डॉ. दिनेश नवगिरे, वैभव सापसोड, डॉ. मनोज शिंदे, डॉ. हनुमानदास चांडक, तलाठी रमेश पानगावकर व ग्रामविकास अधिकारी शौकत शेख उपस्थित होते. बैठकीत गावात मागील दोन दिवसात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांबाबत चर्चा झाली. कौतुकास्पद! ‘त्यांच्या’ कृतीतून वाचली २५ वर्षे जुनी हजारो झाडे  यात सोमवारी (ता. २९) पॉझिटिव्ह आलेल्या १७ पैकी केवळ चारच रुग्ण संपर्कात असून, उर्वरित १३ जणांचा संपर्क होत नाही. तर मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या नऊपैकी केवळ तीन रुग्णांचा संपर्क होत असून, सहाजण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. हे रुग्णच कोरोनाचा प्रसार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पोलिसांचे सहकार्य घेऊन या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्याचे ठरले. ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध सहायक पोलिस निरीक्षक ढोणे व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. आत्तापर्यंत तीनशेहून अधिक लोकांकडून दंडाची वसुली करण्यात आल्याचे श्री. ढोणे यांनी सांगितले. Aurangabad Corona Updates: जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णांचा आलेख वाढताच; २४ तासांत... गावातच कोविड केअर सेंटर येथील रुग्णांना लातूरच्या एमआयडीसीतील कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात येते. सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने ज्येष्ठ नागरिक सोडून अन्य रुग्णांना पाच दिवसांत परत पाठवले जात आहे. या स्थितीत गावातच कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांवर चौदा दिवस सक्तीने उपचार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. रुग्णांना भोजनासाठी घरचा डबा देऊन अन्य सुविधा आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने उपलब्ध करून देण्याचे ठरले. गावातील व्यापारी व दुकानांतील कर्मचाऱ्यांना तीन दिवसांत कोरोनाची तपासणी करण्याची सक्ती करण्यात येणार असल्याचे डॉ. नवगिरे यांनी सांगितले.   पूर्वी पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सहकार्य केले जात असे. मध्यंत्तरी ही प्रक्रिया थांबली. सध्या मोजकेच रुग्ण स्वतःहून उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होत आहेत. बहुतांश रूग्ण मोबाईल बंद करून निघून जात आहेत. त्यांना संपर्क करताना आरोग्य विभागाची कसरत होत आहे. घरी गृहविलगीकरणात राहण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता न करता औषधी घेऊन घरीच बसत आहेत. ग्रामपंचायत व पोलिसांची मदत घेऊन रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. - डॉ. अशोक सारडा, तालुका वैद्यकीय अधिकारी, लातूर.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3u4SPsT
Read More
एकच नंबर! बाजारात आली स्मार्टफोनसह लॅपटॉपलाही चार्ज करणारी पॉवर बँक; mAh क्षमता बघून व्हाल थक्क 

नागपूर : स्मार्टफोनचा जास्त वापर होत असल्याने पॉवर बँकची मागणीही आजकाल वाढायला लागली आहे. बाजारात बरेच पॉवर बँकचे पर्याय उपलब्ध आहेत, परंतु जेव्हा लॅपटॉपसाठी पॉवर बँक घेण्याबाबत चर्चा केली जाते, तेव्हा असा विशेष पर्याय नसतो. परंतु आम्ही तुम्हाला अशा पॉवर बँकेबद्दल सांगणार आहोत जी तुमच्या लॅपटॉपलासुद्धा चार्ज करेल. तसेच, प्रवासात आपल्यासाठी हे खूप उपयुक्त ठरेल. चला तर मग जाणून घेऊया. 

मोबिलिटी प्रॉडक्ट्स निर्माता EVM ने आपली Enlappower पॉवरबँक बाजारात आणली आहे. या पॉवर बँकची क्षमता 20000 mAh आहे. ही सी पोर्टच्या आधारे लॅपटॉप चार्ज करू शकते. कनेक्टिव्हिटीसाठी यात सी प्रकारचे कनेक्टर आहेत. याशिवाय 4 फूट लांब वायरदेखील या सोबत उपलब्ध आहे. ही पॉवर बँक बॉडी मेटलची आहे. एन्लापॉवर पॉवरबँकची किंमत 9,999 रुपये आहे आणि त्याला तीन वर्षाची वॉरंटी मिळत आहे.

WhatsApp मध्ये या वर्षी येतायत आणखी दमदार फिचर्स, जाणून घ्या सविस्तर

लॅपटॉपसाठी ठरेल उपयुक्त

ही पॉवरबँक मॅकबुक, आयपॅड, डेल, एचपी, लेनोवो, एलजी ग्राम, आसुस झेनबुक आणि सर्व स्मार्टफोन चार्ज करण्यास सक्षम असेल. लॅपटॉप बॅटरी बर्‍याचदा जास्त बॅकअप देत नाहीत, म्हणून हे डिव्हाइस बर्‍यापैकी उपयुक्त ठरू शकते.

खुशखबर! आता iPhone यूजर्सही खेळू शकणार FAUG गेम; लवकरच...

Realme आणि Redmi ला देणार टक्कर

जरी विशिष्ट लॅपटॉप चार्ज करणारी पॉवरबँक या पॉवरबँकशी स्पर्धा करण्यासाठी दिसत नाही, परंतु जर फक्त स्मार्टफोनसाठी ओव्हर बँक म्हंटलं तर ती Realme आणि Redmi सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करेल. या दोन्ही कंपन्यांकडे 20000 mAh बॅटरीसह पॉवरबँक्स आहेत, परंतु सध्या लॅपटॉप चार्जिंग डिव्हाइस अस्तित्वात नाही.

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

एकच नंबर! बाजारात आली स्मार्टफोनसह लॅपटॉपलाही चार्ज करणारी पॉवर बँक; mAh क्षमता बघून व्हाल थक्क  नागपूर : स्मार्टफोनचा जास्त वापर होत असल्याने पॉवर बँकची मागणीही आजकाल वाढायला लागली आहे. बाजारात बरेच पॉवर बँकचे पर्याय उपलब्ध आहेत, परंतु जेव्हा लॅपटॉपसाठी पॉवर बँक घेण्याबाबत चर्चा केली जाते, तेव्हा असा विशेष पर्याय नसतो. परंतु आम्ही तुम्हाला अशा पॉवर बँकेबद्दल सांगणार आहोत जी तुमच्या लॅपटॉपलासुद्धा चार्ज करेल. तसेच, प्रवासात आपल्यासाठी हे खूप उपयुक्त ठरेल. चला तर मग जाणून घेऊया.  मोबिलिटी प्रॉडक्ट्स निर्माता EVM ने आपली Enlappower पॉवरबँक बाजारात आणली आहे. या पॉवर बँकची क्षमता 20000 mAh आहे. ही सी पोर्टच्या आधारे लॅपटॉप चार्ज करू शकते. कनेक्टिव्हिटीसाठी यात सी प्रकारचे कनेक्टर आहेत. याशिवाय 4 फूट लांब वायरदेखील या सोबत उपलब्ध आहे. ही पॉवर बँक बॉडी मेटलची आहे. एन्लापॉवर पॉवरबँकची किंमत 9,999 रुपये आहे आणि त्याला तीन वर्षाची वॉरंटी मिळत आहे. WhatsApp मध्ये या वर्षी येतायत आणखी दमदार फिचर्स, जाणून घ्या सविस्तर लॅपटॉपसाठी ठरेल उपयुक्त ही पॉवरबँक मॅकबुक, आयपॅड, डेल, एचपी, लेनोवो, एलजी ग्राम, आसुस झेनबुक आणि सर्व स्मार्टफोन चार्ज करण्यास सक्षम असेल. लॅपटॉप बॅटरी बर्‍याचदा जास्त बॅकअप देत नाहीत, म्हणून हे डिव्हाइस बर्‍यापैकी उपयुक्त ठरू शकते. खुशखबर! आता iPhone यूजर्सही खेळू शकणार FAUG गेम; लवकरच... Realme आणि Redmi ला देणार टक्कर जरी विशिष्ट लॅपटॉप चार्ज करणारी पॉवरबँक या पॉवरबँकशी स्पर्धा करण्यासाठी दिसत नाही, परंतु जर फक्त स्मार्टफोनसाठी ओव्हर बँक म्हंटलं तर ती Realme आणि Redmi सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करेल. या दोन्ही कंपन्यांकडे 20000 mAh बॅटरीसह पॉवरबँक्स आहेत, परंतु सध्या लॅपटॉप चार्जिंग डिव्हाइस अस्तित्वात नाही. संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sEJBD9
Read More
निर्बंध घालावेत, परंतु पुन्हा लॉकडाउन करू नये; उद्योजकांची भूमिका

मार्केट यार्ड - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे; परंतु लॉकडाउनने मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होत आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. अनेक जण पुन्हा गावी जायला निघाले आहेत. किराणा दुकानात गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे सरकारने नागरिकांना लॉकडाउनची भीती दाखवू नये, अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त करीत आहेत. सरकारने काही निर्बंध घालावेत; परंतु पुन्हा लॉकडाउन करू नये, अशी भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी मांडली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोपटलाल ओस्तवाल (अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर) - लॉकडाउन मुळीच नको. त्यामुळे शिल्लक असलेल्या मालाचा साठा खराब होतो. त्याला उंदीर, घुशी लागतात. अनेक छोट्या व्यावसायिकांना माल उधार दिलेला असतो. त्याचे पैसे मिळत नाहीत. अनेक व्यावसायिकांनी व्यापार बंद केला आहे; पुन्हा लॉकडाउन केले तर संपूर्ण व्यापार संपेल. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत; परंतु लॉकडाउन परत नको.

कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा

नवीन गोयल (सुका मेवा व्यापारी) - लॉकडाउननंतर हळूहळू सुरू झालेला व्यवहार पुन्हा थांबेल. आधीच व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होऊन व्यापार दोन-तीन वर्षे मागे गेला आहे. पुन्हा लॉकडाउन झाले तर उधारी बुडेल. मागच्या वर्षीच्या नुकसानीतून अजून बाहेर आलो नाही. शासनाने कडक निर्बंध घालावेत आणि लॉकडाउन टाळावे.

संदीप आगरवाल (तांदळाचे व्यापारी) - कोरोनासोबत आता सर्वांनी जगायला शिकले पाहिजे. मात्र गर्दी आटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालावेत. जे लोक नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी. मात्र कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय नाही. 

राजेश शहा (वरिष्ठ उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र) - आधीच व्यापारी, कर्मचारी सगळेच मोठ्या अडचणीत आहेत. लॉकडाउन केले तर आर्थिक नुकसान खूप होणार आहे. पुन्हा लॉकडाउन केल्यास गेल्या वर्षात झालेले आर्थिक नुकसान पुन्हा भरून निघणार नाही. लॉकडाउन करू नये, कारण त्याने कोविड रुग्णांच्या संख्येत घट होणार नाही. उलट हातावर पोट असलेल्यांची ढासळलेली स्थिती पूर्ववत आणण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न वाया जातील.  

पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक

उदय चौधरी (व्यापारी) - सुरुवातीच्या लॉकडाउनने व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यातून व्यापार अजून सुरळीत झालेला नाही. पुन्हा लॉकडाउन झाले तर व्यापाऱ्यांची खूप मोठी हानी होईल. या सगळ्यामुळे व्यापार संपून जाईल. कोरोना कमी करण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय नाही. पुन्हा लॉकडाउन केले तर व्यापाऱ्यांचा याला तीव्र विरोध असेल.

अजित बोरा  (व्यापारी) - सुरुवातीच्या लॉकडाउनने आपण काय भोगले, हे सगळ्यांना माहिती आहे. कामगार गेले. नोकऱ्या, ऑफिसेस बंद झाले. सामान्य नागरिकांची गैरसोय झाली. ईएमआय भरता आला नाही. अनेकांचे लोण झाले नाही. व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. कोरोनाचे गांभीर्य लोकांना समजले आहे. सरकारने लॉकडाउन न करता गर्दी कशी कमी करता येईल, याकडे पाहावे. नागरिकांनी गांभीर्य ओळखायला हवे. व्यवसाय सुरू ठेऊन काही निर्बंध घातले तर चालतील. 

ललित जैन (उद्योजक) - आतापर्यंत केवळ ५० टक्के व्यापार पूर्वपदावर आला आहे. त्यामुळे व्यापा‍री आर्थिक अडचणीत सापडले असून, पुन्हा लॉकडाउन केल्यास व्यापार उद्ध्वस्त होईल. लॉकडाउनच्या घोषणेला एक वर्ष झाले आहे. तरीही शहरातील  व्यापाराची घडी अद्याप बसलेली नाही. त्यामुळे व्यापारी हवालदिल आहेत.

रोहन जाधव (व्यापारी) - पुन्हा लॉकडाउन होणार अशी चर्चा आहे. मात्र, लॉकडाउन केल्यास सामान्यांपासून सर्वांचेच मोठे नुकसान होते. शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. मात्र, प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर वापरून सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने कडक उपाययोजना कराव्यात.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउनचा परिणाम

व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

गावी गेलेले अनेक कामगार अद्यापही परत आलेले नाहीत

कोट्यवधींची उधारी अडकून पडली आहे.

व्यवसाय ५० टक्केच पूर्वपदावर

अनेक छोटे व्यवसाय बंद पडले

विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

निर्बंध घालावेत, परंतु पुन्हा लॉकडाउन करू नये; उद्योजकांची भूमिका मार्केट यार्ड - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे; परंतु लॉकडाउनने मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होत आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. अनेक जण पुन्हा गावी जायला निघाले आहेत. किराणा दुकानात गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे सरकारने नागरिकांना लॉकडाउनची भीती दाखवू नये, अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त करीत आहेत. सरकारने काही निर्बंध घालावेत; परंतु पुन्हा लॉकडाउन करू नये, अशी भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी मांडली आहे.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पोपटलाल ओस्तवाल (अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर) - लॉकडाउन मुळीच नको. त्यामुळे शिल्लक असलेल्या मालाचा साठा खराब होतो. त्याला उंदीर, घुशी लागतात. अनेक छोट्या व्यावसायिकांना माल उधार दिलेला असतो. त्याचे पैसे मिळत नाहीत. अनेक व्यावसायिकांनी व्यापार बंद केला आहे; पुन्हा लॉकडाउन केले तर संपूर्ण व्यापार संपेल. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत; परंतु लॉकडाउन परत नको. कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा नवीन गोयल (सुका मेवा व्यापारी) - लॉकडाउननंतर हळूहळू सुरू झालेला व्यवहार पुन्हा थांबेल. आधीच व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होऊन व्यापार दोन-तीन वर्षे मागे गेला आहे. पुन्हा लॉकडाउन झाले तर उधारी बुडेल. मागच्या वर्षीच्या नुकसानीतून अजून बाहेर आलो नाही. शासनाने कडक निर्बंध घालावेत आणि लॉकडाउन टाळावे. संदीप आगरवाल (तांदळाचे व्यापारी) - कोरोनासोबत आता सर्वांनी जगायला शिकले पाहिजे. मात्र गर्दी आटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालावेत. जे लोक नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी. मात्र कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय नाही.  राजेश शहा (वरिष्ठ उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र) - आधीच व्यापारी, कर्मचारी सगळेच मोठ्या अडचणीत आहेत. लॉकडाउन केले तर आर्थिक नुकसान खूप होणार आहे. पुन्हा लॉकडाउन केल्यास गेल्या वर्षात झालेले आर्थिक नुकसान पुन्हा भरून निघणार नाही. लॉकडाउन करू नये, कारण त्याने कोविड रुग्णांच्या संख्येत घट होणार नाही. उलट हातावर पोट असलेल्यांची ढासळलेली स्थिती पूर्ववत आणण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न वाया जातील.   पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक उदय चौधरी (व्यापारी) - सुरुवातीच्या लॉकडाउनने व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यातून व्यापार अजून सुरळीत झालेला नाही. पुन्हा लॉकडाउन झाले तर व्यापाऱ्यांची खूप मोठी हानी होईल. या सगळ्यामुळे व्यापार संपून जाईल. कोरोना कमी करण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय नाही. पुन्हा लॉकडाउन केले तर व्यापाऱ्यांचा याला तीव्र विरोध असेल. अजित बोरा  (व्यापारी) - सुरुवातीच्या लॉकडाउनने आपण काय भोगले, हे सगळ्यांना माहिती आहे. कामगार गेले. नोकऱ्या, ऑफिसेस बंद झाले. सामान्य नागरिकांची गैरसोय झाली. ईएमआय भरता आला नाही. अनेकांचे लोण झाले नाही. व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. कोरोनाचे गांभीर्य लोकांना समजले आहे. सरकारने लॉकडाउन न करता गर्दी कशी कमी करता येईल, याकडे पाहावे. नागरिकांनी गांभीर्य ओळखायला हवे. व्यवसाय सुरू ठेऊन काही निर्बंध घातले तर चालतील.  ललित जैन (उद्योजक) - आतापर्यंत केवळ ५० टक्के व्यापार पूर्वपदावर आला आहे. त्यामुळे व्यापा‍री आर्थिक अडचणीत सापडले असून, पुन्हा लॉकडाउन केल्यास व्यापार उद्ध्वस्त होईल. लॉकडाउनच्या घोषणेला एक वर्ष झाले आहे. तरीही शहरातील  व्यापाराची घडी अद्याप बसलेली नाही. त्यामुळे व्यापारी हवालदिल आहेत. रोहन जाधव (व्यापारी) - पुन्हा लॉकडाउन होणार अशी चर्चा आहे. मात्र, लॉकडाउन केल्यास सामान्यांपासून सर्वांचेच मोठे नुकसान होते. शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. मात्र, प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर वापरून सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने कडक उपाययोजना कराव्यात. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लॉकडाउनचा परिणाम व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान गावी गेलेले अनेक कामगार अद्यापही परत आलेले नाहीत कोट्यवधींची उधारी अडकून पडली आहे. व्यवसाय ५० टक्केच पूर्वपदावर अनेक छोटे व्यवसाय बंद पडले विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dkfjzk
Read More
पाणीपुरीत पूर्ण केला शॉर्ट टर्म अभ्यासक्रम; एकाच छताखाली १५ स्वाद; एमबीए झालेल्या अक्षयचे अनोखे स्टार्टअप

अमरावती : पाणीपुरी किंवा इतर फास्टफूडचा व्यवसाय म्हटलं की डोळ्यासमोर येतो नॉर्थ इंडियन किंवा साउथ इंडियन व्यक्ती. मराठी माणूस या व्यवसायात विकास करू शकत नाही हे लहान पणापासून आपल्या कानावर पडलेले वाक्य. मात्र, परंपरागत शेती व्यवसाय असलेल्या व पिढीजात वारकरी होले कुटुंबातात जन्मलेला अक्षय याने शेती न करता बी.एस.सी (कॅम्प्युटर) व एम बी ए शिक्षण घेऊन व्यवसाय करण्याचा चंग बांधला. तब्बल वर्षभर विविध व्यवसायांचा अभ्यास करून खाद्य पदार्थाचा व्यवसाय टाकण्याचा निर्धार केला. मग काय एम बी ए झालेल्या अक्षयचे अनोखे स्टार्टअप सुरू केले.

अक्षयला पाणीपुरी खायला आवडते. पाच वर्षांपासून मामाकडे शिक्षण घेताना अमरावती येथे वास्तव्य होते. याच काळात बडनेरा ते राजकमल चौकापर्यंत अशी एकही गाडी नव्हती जिथे अक्षयने पाणीपुरी खाली नाही किंवा तो गाडीवाला अक्षयला ग्राहक म्हणून ओळखत नाही. त्याची हीच आवड त्याचा व्यवसाय बनेल याची कल्पना खुद्द अक्षयला सुद्धा नव्हती. जेव्हा व्यवसाय करायचे पक्के झाले तेव्हाच पाणीपुरीचा व्यवसाय टाकण्याचे अक्षयने निश्चित केले होते.

अधिक वाचा - घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत झाला होता गरीब

एखादी गाडी घेऊन व्यवसाय टाकण्यापेक्षा सर्वच स्तरातील खवय्ये लोकांची तृष्णातृप्ती पूर्ण व्हावी म्हणून क्वांटीटी सोबत क्वालिटी वर भर देण्याचा मानस होता. अमरावती व इतर शहरातील व्यावसायिकांची भेट घेत सखोल अभ्यास केला. तदनंतर अहमदाबाद (गुजरात) येथे जाऊन तब्बल सहा महिने या व्यवसायाचा शॉर्ट टर्म अभ्यासक्रम पूर्ण केला. केवळ एकाच चवीचा आधार न घेता ग्राहकांना विविध चवी कशा देता देईल याचा अभ्यास केला. 

अमरावतीमधील खवय्येगीरीला राज्यात तोड नाही. म्हणून तर शहरात फास्टफूड गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीवर आहे. यात खवय्ये लोकांचे सुद्धा वेगवेगळे क्लास आहेत. म्हणून खवय्येगीरीतील टॉप क्लास लोकांच्या इच्छापूर्तीसाठी अमरावतीमध्ये प्रथमच ब्रांडेड ‘सफल’ हायजिनिक पाणीपुरी लॉंच करण्यात आली आहे. एकाच छताखाली ऑटोमेटिक पाणीपुरी मशीनद्वारा तुम्हाला पंधरा वेगवेगळ्या चवीमध्ये पाणीपुरी चाखायला मिळते. राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळे स्वाद चाखायला मिळेल पण एकाच ठिकाणी १५ स्वाद कुठेच मिळणार नाही.

चाळीस रुपयांत अनलिमिटेड पाणीपुरी

पाणीपुरी म्हटले की केवळ एका प्लेटमध्ये समाधान होत नाही. चांगली पाणीपुरी खातो म्हटले तर १५ ते २० रुपयात केवळ सहा नग मिळतात. मात्र, ‘सफल’मध्ये केवळ ४० रुपयांत अनलिमिटेड पाणीपुरी मिळते. शिवाय पुदिना, खट्टा मिठा, जलजीरा, चायनीज, टोमॅटो, लसूण, अद्रक, निंबू, चॉकलेट, पिझ्झा, फायर, भेल, शेव, दही पाणीपुरीसह स्वतंत्र भेल आदी पंधरा निरनिराळ्या चव येथे चाखायला मिळत आहेत.

अधिक माहितीसाठी - तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत तर नाही ना? उत्तर हो असेल तर व्हा सावधान, असू शकतो हा आजार

व्यवसाय एक रोजगार अनेक

अक्षयने सुरू केलेला पाणीपुरीचा व्यवसाय जरी एक असला तरी अनेकांना रोजगार देणारा ठरला आहे. स्वतः अक्षयसह दुकानात चार व्यक्ती व घरी पुरी करण्यासाठी दोन व्यक्ती तसेच पुरीचा होम डिलीव्हरी करणारा एक व्यक्ती अशा ७ ते ८ व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. लवकरच यवतमाळ येथेही त्याचा मित्र दुसरी शाखा उघडणार असल्याचे अक्षयने सांगितले.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पाणीपुरीत पूर्ण केला शॉर्ट टर्म अभ्यासक्रम; एकाच छताखाली १५ स्वाद; एमबीए झालेल्या अक्षयचे अनोखे स्टार्टअप अमरावती : पाणीपुरी किंवा इतर फास्टफूडचा व्यवसाय म्हटलं की डोळ्यासमोर येतो नॉर्थ इंडियन किंवा साउथ इंडियन व्यक्ती. मराठी माणूस या व्यवसायात विकास करू शकत नाही हे लहान पणापासून आपल्या कानावर पडलेले वाक्य. मात्र, परंपरागत शेती व्यवसाय असलेल्या व पिढीजात वारकरी होले कुटुंबातात जन्मलेला अक्षय याने शेती न करता बी.एस.सी (कॅम्प्युटर) व एम बी ए शिक्षण घेऊन व्यवसाय करण्याचा चंग बांधला. तब्बल वर्षभर विविध व्यवसायांचा अभ्यास करून खाद्य पदार्थाचा व्यवसाय टाकण्याचा निर्धार केला. मग काय एम बी ए झालेल्या अक्षयचे अनोखे स्टार्टअप सुरू केले. अक्षयला पाणीपुरी खायला आवडते. पाच वर्षांपासून मामाकडे शिक्षण घेताना अमरावती येथे वास्तव्य होते. याच काळात बडनेरा ते राजकमल चौकापर्यंत अशी एकही गाडी नव्हती जिथे अक्षयने पाणीपुरी खाली नाही किंवा तो गाडीवाला अक्षयला ग्राहक म्हणून ओळखत नाही. त्याची हीच आवड त्याचा व्यवसाय बनेल याची कल्पना खुद्द अक्षयला सुद्धा नव्हती. जेव्हा व्यवसाय करायचे पक्के झाले तेव्हाच पाणीपुरीचा व्यवसाय टाकण्याचे अक्षयने निश्चित केले होते. अधिक वाचा - घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत झाला होता गरीब एखादी गाडी घेऊन व्यवसाय टाकण्यापेक्षा सर्वच स्तरातील खवय्ये लोकांची तृष्णातृप्ती पूर्ण व्हावी म्हणून क्वांटीटी सोबत क्वालिटी वर भर देण्याचा मानस होता. अमरावती व इतर शहरातील व्यावसायिकांची भेट घेत सखोल अभ्यास केला. तदनंतर अहमदाबाद (गुजरात) येथे जाऊन तब्बल सहा महिने या व्यवसायाचा शॉर्ट टर्म अभ्यासक्रम पूर्ण केला. केवळ एकाच चवीचा आधार न घेता ग्राहकांना विविध चवी कशा देता देईल याचा अभ्यास केला.  अमरावतीमधील खवय्येगीरीला राज्यात तोड नाही. म्हणून तर शहरात फास्टफूड गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीवर आहे. यात खवय्ये लोकांचे सुद्धा वेगवेगळे क्लास आहेत. म्हणून खवय्येगीरीतील टॉप क्लास लोकांच्या इच्छापूर्तीसाठी अमरावतीमध्ये प्रथमच ब्रांडेड ‘सफल’ हायजिनिक पाणीपुरी लॉंच करण्यात आली आहे. एकाच छताखाली ऑटोमेटिक पाणीपुरी मशीनद्वारा तुम्हाला पंधरा वेगवेगळ्या चवीमध्ये पाणीपुरी चाखायला मिळते. राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळे स्वाद चाखायला मिळेल पण एकाच ठिकाणी १५ स्वाद कुठेच मिळणार नाही. चाळीस रुपयांत अनलिमिटेड पाणीपुरी पाणीपुरी म्हटले की केवळ एका प्लेटमध्ये समाधान होत नाही. चांगली पाणीपुरी खातो म्हटले तर १५ ते २० रुपयात केवळ सहा नग मिळतात. मात्र, ‘सफल’मध्ये केवळ ४० रुपयांत अनलिमिटेड पाणीपुरी मिळते. शिवाय पुदिना, खट्टा मिठा, जलजीरा, चायनीज, टोमॅटो, लसूण, अद्रक, निंबू, चॉकलेट, पिझ्झा, फायर, भेल, शेव, दही पाणीपुरीसह स्वतंत्र भेल आदी पंधरा निरनिराळ्या चव येथे चाखायला मिळत आहेत. अधिक माहितीसाठी - तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत तर नाही ना? उत्तर हो असेल तर व्हा सावधान, असू शकतो हा आजार व्यवसाय एक रोजगार अनेक अक्षयने सुरू केलेला पाणीपुरीचा व्यवसाय जरी एक असला तरी अनेकांना रोजगार देणारा ठरला आहे. स्वतः अक्षयसह दुकानात चार व्यक्ती व घरी पुरी करण्यासाठी दोन व्यक्ती तसेच पुरीचा होम डिलीव्हरी करणारा एक व्यक्ती अशा ७ ते ८ व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. लवकरच यवतमाळ येथेही त्याचा मित्र दुसरी शाखा उघडणार असल्याचे अक्षयने सांगितले. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dj3pFO
Read More
पुण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचाही तुटवडा वाढला

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षापासून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा वाढला आहे. सार्वजनिक रक्तदान शिबिराच्या संख्येत होत असलेली घट यामुळे आता शहरात पुन्हा रक्ताची कमतरता भासत असल्याचे रुग्णालय आणि रक्तपेढ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी रक्तपेढ्यांमध्ये जाऊन रक्तदान करावे असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे. 

गेल्यावर्षी लॉकडाउनमुळे सर्व काही बंद होते. परिणामी २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये रक्तदान शिबिरांमध्ये निम्म्याहून अधिक घट झाली होती. तसेच संसर्गाचा भीतीमुळे नागरिक रक्तदानासाठी बाहेर पडत नवते. त्यामुळे इतर रुग्णांच्या उपचारासाठी रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘‘सध्या आम्हाला दर महिन्याला १५०० ते १८०० रक्त पिशव्यांची नितांत आवश्यकता आहे. ती उपलब्ध होण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच सामाजिक संस्था, सोसायट्या, वित्तीय संस्था, शाळा कॉलेजचा स्टाफ या माध्यमातून रक्तदान शिबिरे होणे आवश्यक आहे. अशाच शिबिरातून दर महिन्याची रक्ताची तजवीज करणे शक्य होणार आहे. या संकलनामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होईल.’’

पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक 

रक्ताचा असा झाला पुरवठा (जनकल्याण रक्तपेढीची आकडेवारी)
आजार                                           रुग्णसंख्या
रक्तक्षय (अ‍ॅनिमिया)               ३२१७
अप्लास्टिक अ‍ॅनिमिया               १४८
कर्करोग                               ३५०
मूत्रपिंडाचे आजार               १८२
क्रॉनिक किडनी फेल्युअर (सीआरएफ)           ६५
प्रसूती                              ५६५
डेंग्यू                              १९८८
डायलिसिस                               ५३०
ब्लिडिंग                               ६८
हिमोफिलिया                              ३२
हिस्टरेक्टॉमी (गर्भाशय काढणे)              ६८
अपघात                              ८०
शस्त्रक्रिया                             ३२५५
थॅलसेमिया                            १७३१
इतर                            १९२९

कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा

लसीकरणानंतर २८ दिवस नागरिकांना रक्तदान करता येणार नाही. तर वाढती रुग्णसंख्या पाहता पुढील २ ते ३ महिने पुरेल या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे. यासाठी लसीकरणाच्या आधी रक्तदान करावे. 
- डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचाही तुटवडा वाढला पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षापासून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा वाढला आहे. सार्वजनिक रक्तदान शिबिराच्या संख्येत होत असलेली घट यामुळे आता शहरात पुन्हा रक्ताची कमतरता भासत असल्याचे रुग्णालय आणि रक्तपेढ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी रक्तपेढ्यांमध्ये जाऊन रक्तदान करावे असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे.  गेल्यावर्षी लॉकडाउनमुळे सर्व काही बंद होते. परिणामी २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये रक्तदान शिबिरांमध्ये निम्म्याहून अधिक घट झाली होती. तसेच संसर्गाचा भीतीमुळे नागरिक रक्तदानासाठी बाहेर पडत नवते. त्यामुळे इतर रुग्णांच्या उपचारासाठी रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘‘सध्या आम्हाला दर महिन्याला १५०० ते १८०० रक्त पिशव्यांची नितांत आवश्यकता आहे. ती उपलब्ध होण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच सामाजिक संस्था, सोसायट्या, वित्तीय संस्था, शाळा कॉलेजचा स्टाफ या माध्यमातून रक्तदान शिबिरे होणे आवश्यक आहे. अशाच शिबिरातून दर महिन्याची रक्ताची तजवीज करणे शक्य होणार आहे. या संकलनामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होईल.’’ पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक  रक्ताचा असा झाला पुरवठा (जनकल्याण रक्तपेढीची आकडेवारी) आजार                                           रुग्णसंख्या रक्तक्षय (अ‍ॅनिमिया)               ३२१७ अप्लास्टिक अ‍ॅनिमिया               १४८ कर्करोग                               ३५० मूत्रपिंडाचे आजार               १८२ क्रॉनिक किडनी फेल्युअर (सीआरएफ)           ६५ प्रसूती                              ५६५ डेंग्यू                              १९८८ डायलिसिस                               ५३० ब्लिडिंग                               ६८ हिमोफिलिया                              ३२ हिस्टरेक्टॉमी (गर्भाशय काढणे)              ६८ अपघात                              ८० शस्त्रक्रिया                             ३२५५ थॅलसेमिया                            १७३१ इतर                            १९२९ कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा लसीकरणानंतर २८ दिवस नागरिकांना रक्तदान करता येणार नाही. तर वाढती रुग्णसंख्या पाहता पुढील २ ते ३ महिने पुरेल या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे. यासाठी लसीकरणाच्या आधी रक्तदान करावे.  - डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3maxyer
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३१ मार्च २०२१

पंचांग -
बुधवार : फाल्गुन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय रात्री ९.३८, चंद्रास्त सकाळी ८.२८, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.४६, संकष्ट चतुर्थी, कल्पादि, भारतीय सौर चैत्र १० शके १९४३.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८४३ : मराठी संगीत रंगभूमीचे जनक बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म.  त्यांनी कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या नाटकाची मराठी आवृत्ती तयार करुन ‘शाकुंतल’ या नावाने रंगभूमीवर आणली. हे मराठीतील पहिले संगीत नाटक.
१८६५ : भारतातील पहिल्या महिला डॉक्‍टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म.
१९२७ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हा प्रचंड प्रकल्प पूर्ण केला.
१९७२ : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मीनाकुमारी यांचे निधन. 
१९९७ : विख्यात खगोल वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर व चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.
२००० : हिंदीतील लेखक व शब्दकोशकार डॉ. हरदेव बहारी यांचे निधन. 

दिनमान -
मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल.आर्थिक लाभ होतील. नवीन परिचय होतील.
कर्क : मन आनंदी राहील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
सिंह : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नवीन परिचय होतील.
कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
तुळ : आत्मविश्‍वास वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. अनुकूलत लाभेल.
धनु : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. नवीन परिचय होतील.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ : काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३१ मार्च २०२१ पंचांग - बुधवार : फाल्गुन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय रात्री ९.३८, चंद्रास्त सकाळी ८.२८, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.४६, संकष्ट चतुर्थी, कल्पादि, भारतीय सौर चैत्र १० शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८४३ : मराठी संगीत रंगभूमीचे जनक बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म.  त्यांनी कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या नाटकाची मराठी आवृत्ती तयार करुन ‘शाकुंतल’ या नावाने रंगभूमीवर आणली. हे मराठीतील पहिले संगीत नाटक. १८६५ : भारतातील पहिल्या महिला डॉक्‍टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म. १९२७ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हा प्रचंड प्रकल्प पूर्ण केला. १९७२ : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मीनाकुमारी यांचे निधन.  १९९७ : विख्यात खगोल वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर व चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान. २००० : हिंदीतील लेखक व शब्दकोशकार डॉ. हरदेव बहारी यांचे निधन.  दिनमान - मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील. वृषभ : वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल.आर्थिक लाभ होतील. नवीन परिचय होतील. कर्क : मन आनंदी राहील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. सिंह : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नवीन परिचय होतील. कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुळ : आत्मविश्‍वास वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. अनुकूलत लाभेल. धनु : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. नवीन परिचय होतील. मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील. कुंभ : काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3waBf8C
Read More
साठा फक्त चार हजारांवर, औरंगाबाद महापालिकेकडे कोरोना लसींचा तुटवडा

औरंगाबाद : महापालिकेकडे कोरोना प्रतिबंध लसींचा पुन्हा एकदा तुटवडा निर्माण झाला आहे. मंगळवारी (ता. ३०) लसीकरण केल्यानंतर केवळ चार हजार लसींचा साठा शिल्लक राहिला आहे. एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. दुसरीकडे शासनाकडून लसींचा मुबलक प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे.

Aurangabad Lockdown: 'खा. इम्तियाज जलील यांच्या मोर्चातील प्रश्नांविषयी आम्ही सकारात्मक'

महापालिकेकडून शासनाकडे लसींची मागणी नोंदवते. काही दिवसांपूर्वी महापालिकेला दहा हजार लसींचा साठा प्राप्त झाला होता. दोन दिवसात चार हजार लशी संपल्या. मंगळवारी सहा हजार लशींचा साठा शिल्लक होता, त्यापैकी दोन हजार लशी मंगळवारी संपल्या त्यामुळे केवळ चार हजार लशींचा साठा शिल्लक राहिलेला आहे. दोन दिवस हा साठा पुरणार आहे.

 

Edited - Ganesh Pitekar

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

साठा फक्त चार हजारांवर, औरंगाबाद महापालिकेकडे कोरोना लसींचा तुटवडा औरंगाबाद : महापालिकेकडे कोरोना प्रतिबंध लसींचा पुन्हा एकदा तुटवडा निर्माण झाला आहे. मंगळवारी (ता. ३०) लसीकरण केल्यानंतर केवळ चार हजार लसींचा साठा शिल्लक राहिला आहे. एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. दुसरीकडे शासनाकडून लसींचा मुबलक प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. Aurangabad Lockdown: 'खा. इम्तियाज जलील यांच्या मोर्चातील प्रश्नांविषयी आम्ही सकारात्मक' महापालिकेकडून शासनाकडे लसींची मागणी नोंदवते. काही दिवसांपूर्वी महापालिकेला दहा हजार लसींचा साठा प्राप्त झाला होता. दोन दिवसात चार हजार लशी संपल्या. मंगळवारी सहा हजार लशींचा साठा शिल्लक होता, त्यापैकी दोन हजार लशी मंगळवारी संपल्या त्यामुळे केवळ चार हजार लशींचा साठा शिल्लक राहिलेला आहे. दोन दिवस हा साठा पुरणार आहे.   Edited - Ganesh Pitekar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2QKoGAA
Read More
भावी सरन्यायाधीशांमध्ये न्यायासनावर राहणार ‘मराठी’ दबदबा

नवी दिल्ली - भारताच्या सरन्यायाधीशपदास ४ वर्षांत तीन मराठी न्यायधीश लाभत आहेत. यातच आता न्या. भूषण गवई यांचाही समावेश झाला आहे. न्या. गवई मे २०२५ पासून सुमारे सहा महिन्यांसाठी देशाचे सरन्यायाधीशपद भूषवतील. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘यतो धर्मस्ततो जयः'' हे ब्रीदवाक्‍य असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या ७१ वर्षांच्या या दीर्घ काळातील ४७ पैकी अस्सल मराठी म्हणावे, असे जेमतेम दोन न्यायाधीश हे सरन्यायाधीश झाले. न्या. पी बी गजेंद्रगडकर ( फेब्रुवारी १९६४ ते १५ मार्च १९६६) आणि न्या. यशवंतराव चंद्रचूड ही त्यातील ठळक नावे. न्या. चंद्रचूड ( २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५) तर तब्बल सुमारे सव्वासात वर्षे इतक्‍या दीर्घकाळ सरन्यायाधीश राहिलेले अपवादात्मक न्यायाधीश ठरले. त्यांचे पुत्र न्या. धनंजय चंद्रचूड हेही आगामी काळात हे पद भूषविणार आहेत. याबाबत ‘सकाळ’ ने यापूर्वीही वृत्त दिले होते. न्या. चंद्रचूड यांच्याशिवाय सध्याचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. उदय ललित व न्या. भूषण गवई हे मराठी सरन्यायाधीशही देशाला मिळाले व मिळणार आहेत. न्या. चंद्रचूड व न्या. गवई यांच्या दरम्यान न्या. संजीव खन्ना (नोव्हेंबर २०२४- मे २०२५) हे सरन्यायाधीश होतील.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याशिवाय सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजय खानविलकर हे २९ जुलै २०२२ रोजी निवृत्त होतील. २६ जानेवारी १९५० पासून भारताच्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीला सुरवात झाली. न्या. एच. जे. कानिया हे स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. न्यायपालिकेच्या कामकाजात व नियुक्‍त्यांमध्ये तसेच सरन्यायाधीशांच्या नियुक्‍त्यांमध्येही केंद्र सरकार सर्वसाधारणपणे थेट ढवळाढवळ न करण्याचे पथ्य पाळते. विद्यमान सरन्यायाधीशांच्या निवृत्तीला एक महिना राहिलेला असताना सरकार त्यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचे नाव घोषित करण्याची रीतसर विनंती करते. त्यानंतर ते नाव जाहीर होते व नियोजित दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते देशाच्या सरन्यायाधीशांचा शपथविधी होतो.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

भावी सरन्यायाधीशांमध्ये न्यायासनावर राहणार ‘मराठी’ दबदबा नवी दिल्ली - भारताच्या सरन्यायाधीशपदास ४ वर्षांत तीन मराठी न्यायधीश लाभत आहेत. यातच आता न्या. भूषण गवई यांचाही समावेश झाला आहे. न्या. गवई मे २०२५ पासून सुमारे सहा महिन्यांसाठी देशाचे सरन्यायाधीशपद भूषवतील.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘यतो धर्मस्ततो जयः'' हे ब्रीदवाक्‍य असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या ७१ वर्षांच्या या दीर्घ काळातील ४७ पैकी अस्सल मराठी म्हणावे, असे जेमतेम दोन न्यायाधीश हे सरन्यायाधीश झाले. न्या. पी बी गजेंद्रगडकर ( फेब्रुवारी १९६४ ते १५ मार्च १९६६) आणि न्या. यशवंतराव चंद्रचूड ही त्यातील ठळक नावे. न्या. चंद्रचूड ( २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५) तर तब्बल सुमारे सव्वासात वर्षे इतक्‍या दीर्घकाळ सरन्यायाधीश राहिलेले अपवादात्मक न्यायाधीश ठरले. त्यांचे पुत्र न्या. धनंजय चंद्रचूड हेही आगामी काळात हे पद भूषविणार आहेत. याबाबत ‘सकाळ’ ने यापूर्वीही वृत्त दिले होते. न्या. चंद्रचूड यांच्याशिवाय सध्याचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. उदय ललित व न्या. भूषण गवई हे मराठी सरन्यायाधीशही देशाला मिळाले व मिळणार आहेत. न्या. चंद्रचूड व न्या. गवई यांच्या दरम्यान न्या. संजीव खन्ना (नोव्हेंबर २०२४- मे २०२५) हे सरन्यायाधीश होतील. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा याशिवाय सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजय खानविलकर हे २९ जुलै २०२२ रोजी निवृत्त होतील. २६ जानेवारी १९५० पासून भारताच्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीला सुरवात झाली. न्या. एच. जे. कानिया हे स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. न्यायपालिकेच्या कामकाजात व नियुक्‍त्यांमध्ये तसेच सरन्यायाधीशांच्या नियुक्‍त्यांमध्येही केंद्र सरकार सर्वसाधारणपणे थेट ढवळाढवळ न करण्याचे पथ्य पाळते. विद्यमान सरन्यायाधीशांच्या निवृत्तीला एक महिना राहिलेला असताना सरकार त्यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचे नाव घोषित करण्याची रीतसर विनंती करते. त्यानंतर ते नाव जाहीर होते व नियोजित दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते देशाच्या सरन्यायाधीशांचा शपथविधी होतो. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3cGxSyJ
Read More
वाजले रे वाजले टोमॅटोचे ‘सूप’..!

एक तास होऊन गेला तरी बायको टोमॅटो घेऊन आली नसल्याने संदीप चिंतेत पडला. ही बाजारामध्ये टोमॅटो आणायला गेली, की शेतात टोमॅटो तोडायला गेलीय, हेच त्याला कळेना. त्याने लगेच फोन लावला. ‘अगं कोठे गेली आहेस? इतका वेळ तुला साडी खरेदीलाही लागत नाही.’ चिडून संदीपने विचारले. ‘अहो, आज मी टोमॅटो सूप नाही बनवू शकणार. आजच्या दिवस भेंडीत पाणी ओतून ते गरम करा आणि ‘भेंडी सूप’ म्हणून प्या,’ बायकोने सल्ला दिला. ‘अगं पण तू आहेस कोठे?’ ‘अहो, माझा ॲक्सिडेंट झालाय. मी गाडीवरुन पडलेय. पण टोमॅटोला काही होऊ दिले नाही बरं का! ती सुखरुप आहेत. तुम्ही संध्याकाळी मला दवाखान्यात भेटायला याल, तेव्हा तुमच्याकडे देईल. मग आपण त्याचे सूप करु.’ बायकोची रेल्वे सुसाट सुटली होती. तिचे हे बोलणे ऐकून संदीप घाबरला. ‘अगं असा कसा झाला ॲक्सिडेंट? फार लागलं नाही ना?’ संदीपने विचारले. ‘अहो, मी शेजारच्या गल्लीतून टोमॅटो घेतली आणि घरी यायला निघाले, त्यावेळी वाहतूक पोलिसांनी मला थांबायला सांगितले. मला तर बाई कळेचना, की यांनी मला कशाला थांबायला सांगितलंय.’

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बायकोचा हा फाफटपसारा ऐकून संदीपची सटकली. ‘अगं तू मुद्याचं बोल ना. ॲक्सिडेंट कसा झाला, ते सांग ना.’ संदीपने रागाने विचारले. ‘अहो, तेच तर सांगतेय. पोलिसांनी मला थांबायला का सांगितले असेल, हा विचार मनात यायला आणि माझी ट्यूब पेटायला एकच वेळ झाली. अहो, मी मास्क घातला नव्हता. आता आला का पाचशे रुपयांचा भुर्दंड! एक एक रुपया वाचवून मी काटकसरीने संसार करते आणि एकदम पाचशे रुपयांचा दंड भरायचा म्हणजे? तेवढ्या पैशात आपली वर्षभराची साखर येईल. या विचाराने मी अस्वस्थ झाले. तेवढ्यात मला एक आयडिया सुचली. आपण जर गाडीवरुन पडलो तर पोलिसांची आपल्याला सहानुभूती मिळेल व आपल्याला दंड न घेताच सोडून देतील, हा विचार माझ्या मनात आला व मी गाडी मुद्दाम पाडली. पण पडतानासुद्धा टोमॅटोचा चिखल होणार नाही, याची काळजी घेतली बरं का! आणि माझा अंदाज शंभर टक्के खरा ठरला. मी पडल्याचे पाहून पोलिस मदतीला धावले. त्यांनी प्यायला पाणी दिले आणि रुग्णवाहिका बोलावून मला त्यात बसवून दिले. वाचवले की नाही दंडाचे पाचशे रुपये’? ‘अगं तू कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेस?’ संदीपने विचारले. ‘दिनानाथमध्ये मला आणलंय. पाय फ्रॅक्चर आहे, असे डॉक्टरांनी सांगितलंय.

'तर पुन्हा उभारी घेणं महामुश्‍कील'; लॉकडाऊनबाबत पुण्यातील लघु उद्योजकांमध्ये भीती

उद्या ऑपरेशन करावे लागेल, असे त्यांनी सांगितलंय. त्यामुळे मला पाच-सहा दिवस थांबावे लागेल, असं दिसतंय; पण तुम्ही काळजी करु नका. मी खंबीर आहे. फक्त स्वयंपाकीणबाईला आठवड्याची सुटी द्या. तुमच्या एकट्यासाठी स्वयंपाकाला बाई कशाला हवीय? तुम्ही आपला वरण-भाताचा कुकर लावत जा. तीन शिट्टया झाल्या की कुकर बंद करत जा. नाहीतर गॅस वाया घालवाल! तसेच भांडीवाल्या बाईलाही सुटी द्या. तुमची एकट्याची भांडी असून असून किती असणार? तेवढेच आपले पैसे वाचतील आणि हो संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये येताना टोमॅटो न्यायला पिशवी घेऊन या. विकत नका आणू. घरातीलच आणा. तेवढाच आपला खर्च वाचेल.’ ‘अगं, डॉक्टरांनी ऑपरेशनचा खर्च किती सांगितलाय? संदीपने विचारलं. ‘दीड लाखाच्या आसपास सांगितलाय; पण तुम्ही काळजी करु नका. आपण अजून काटकसर करु. आता मी आणलेल्या टोमॅटोवर आपण अजून दहा-बारा दिवस काढू. रोज फक्त वरण-भाताचाच कुकर लावू. पुढील महिनाभर ब्युटी पार्लरला जाणे मी बंद करते आणि विशेष म्हणजे मास्क घातल्याशिवाय दोघांनीही घराबाहेर पडायचं नाही, असा निर्धार करु.’’

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

वाजले रे वाजले टोमॅटोचे ‘सूप’..! एक तास होऊन गेला तरी बायको टोमॅटो घेऊन आली नसल्याने संदीप चिंतेत पडला. ही बाजारामध्ये टोमॅटो आणायला गेली, की शेतात टोमॅटो तोडायला गेलीय, हेच त्याला कळेना. त्याने लगेच फोन लावला. ‘अगं कोठे गेली आहेस? इतका वेळ तुला साडी खरेदीलाही लागत नाही.’ चिडून संदीपने विचारले. ‘अहो, आज मी टोमॅटो सूप नाही बनवू शकणार. आजच्या दिवस भेंडीत पाणी ओतून ते गरम करा आणि ‘भेंडी सूप’ म्हणून प्या,’ बायकोने सल्ला दिला. ‘अगं पण तू आहेस कोठे?’ ‘अहो, माझा ॲक्सिडेंट झालाय. मी गाडीवरुन पडलेय. पण टोमॅटोला काही होऊ दिले नाही बरं का! ती सुखरुप आहेत. तुम्ही संध्याकाळी मला दवाखान्यात भेटायला याल, तेव्हा तुमच्याकडे देईल. मग आपण त्याचे सूप करु.’ बायकोची रेल्वे सुसाट सुटली होती. तिचे हे बोलणे ऐकून संदीप घाबरला. ‘अगं असा कसा झाला ॲक्सिडेंट? फार लागलं नाही ना?’ संदीपने विचारले. ‘अहो, मी शेजारच्या गल्लीतून टोमॅटो घेतली आणि घरी यायला निघाले, त्यावेळी वाहतूक पोलिसांनी मला थांबायला सांगितले. मला तर बाई कळेचना, की यांनी मला कशाला थांबायला सांगितलंय.’ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बायकोचा हा फाफटपसारा ऐकून संदीपची सटकली. ‘अगं तू मुद्याचं बोल ना. ॲक्सिडेंट कसा झाला, ते सांग ना.’ संदीपने रागाने विचारले. ‘अहो, तेच तर सांगतेय. पोलिसांनी मला थांबायला का सांगितले असेल, हा विचार मनात यायला आणि माझी ट्यूब पेटायला एकच वेळ झाली. अहो, मी मास्क घातला नव्हता. आता आला का पाचशे रुपयांचा भुर्दंड! एक एक रुपया वाचवून मी काटकसरीने संसार करते आणि एकदम पाचशे रुपयांचा दंड भरायचा म्हणजे? तेवढ्या पैशात आपली वर्षभराची साखर येईल. या विचाराने मी अस्वस्थ झाले. तेवढ्यात मला एक आयडिया सुचली. आपण जर गाडीवरुन पडलो तर पोलिसांची आपल्याला सहानुभूती मिळेल व आपल्याला दंड न घेताच सोडून देतील, हा विचार माझ्या मनात आला व मी गाडी मुद्दाम पाडली. पण पडतानासुद्धा टोमॅटोचा चिखल होणार नाही, याची काळजी घेतली बरं का! आणि माझा अंदाज शंभर टक्के खरा ठरला. मी पडल्याचे पाहून पोलिस मदतीला धावले. त्यांनी प्यायला पाणी दिले आणि रुग्णवाहिका बोलावून मला त्यात बसवून दिले. वाचवले की नाही दंडाचे पाचशे रुपये’? ‘अगं तू कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेस?’ संदीपने विचारले. ‘दिनानाथमध्ये मला आणलंय. पाय फ्रॅक्चर आहे, असे डॉक्टरांनी सांगितलंय. 'तर पुन्हा उभारी घेणं महामुश्‍कील'; लॉकडाऊनबाबत पुण्यातील लघु उद्योजकांमध्ये भीती उद्या ऑपरेशन करावे लागेल, असे त्यांनी सांगितलंय. त्यामुळे मला पाच-सहा दिवस थांबावे लागेल, असं दिसतंय; पण तुम्ही काळजी करु नका. मी खंबीर आहे. फक्त स्वयंपाकीणबाईला आठवड्याची सुटी द्या. तुमच्या एकट्यासाठी स्वयंपाकाला बाई कशाला हवीय? तुम्ही आपला वरण-भाताचा कुकर लावत जा. तीन शिट्टया झाल्या की कुकर बंद करत जा. नाहीतर गॅस वाया घालवाल! तसेच भांडीवाल्या बाईलाही सुटी द्या. तुमची एकट्याची भांडी असून असून किती असणार? तेवढेच आपले पैसे वाचतील आणि हो संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये येताना टोमॅटो न्यायला पिशवी घेऊन या. विकत नका आणू. घरातीलच आणा. तेवढाच आपला खर्च वाचेल.’ ‘अगं, डॉक्टरांनी ऑपरेशनचा खर्च किती सांगितलाय? संदीपने विचारलं. ‘दीड लाखाच्या आसपास सांगितलाय; पण तुम्ही काळजी करु नका. आपण अजून काटकसर करु. आता मी आणलेल्या टोमॅटोवर आपण अजून दहा-बारा दिवस काढू. रोज फक्त वरण-भाताचाच कुकर लावू. पुढील महिनाभर ब्युटी पार्लरला जाणे मी बंद करते आणि विशेष म्हणजे मास्क घातल्याशिवाय दोघांनीही घराबाहेर पडायचं नाही, असा निर्धार करु.’’ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dlmBmn
Read More
रुग्णांची संख्या वाढल्याने लहान रुग्णालयांमध्येही लसीकरण केंद्रांचा प्रस्ताव

पुणे - कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्याचा नव्याने प्रस्ताव पुणे महापालिकेने राज्य सरकारला पाठविला आहे. त्यात १० ते २५ खाटांच्या रुग्णालयांचाही समावेश आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास पुणेकरांना त्यांच्या घराजवळच्या रुग्णालयात लस मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 

देशात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर आणि तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व सह व्याधी रुग्णांना लस देण्यात येत आहे. आता लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू होत आहे. त्या अंतर्गत ४५ वर्षांपेक्षा जास्त सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देणार आहे. या लसीकरणाची तयारी शहरात सुरू केली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात सद्यःस्थितीला कोरोना लसीकरणासाठी १०३ केंद्र कार्यान्वित आहेत. त्यात महापालिका आणि मोठ्या खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. १ मार्चला जेमतेम चार केंद्रांवर लस दिली होती. ही संख्या या महिन्याभरात शंभरपर्यंत वाढविण्यात महापालिका प्रशासनाला यश मिळाले. त्यामुळे पुण्यात रोज १२ ते १५ हजार जणांना लस देण्यात येते. लसीकरण वाढविण्यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन पावले टाकत आहे. आतापर्यंत शहरातील मध्यम आणि मोठ्या रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. चौथ्या टप्प्याच्या लसीकरणात केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने १० ते २५ खाटांच्या रुग्णालयांमध्येही केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव राज्याच्या आरोग्य विभागाला पाठविला आहे.

पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक

लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याबरोबरच मागणीप्रमाणे लशीचा पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढेल, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

रुग्णांची संख्या वाढल्याने लहान रुग्णालयांमध्येही लसीकरण केंद्रांचा प्रस्ताव पुणे - कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्याचा नव्याने प्रस्ताव पुणे महापालिकेने राज्य सरकारला पाठविला आहे. त्यात १० ते २५ खाटांच्या रुग्णालयांचाही समावेश आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास पुणेकरांना त्यांच्या घराजवळच्या रुग्णालयात लस मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.  देशात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर आणि तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व सह व्याधी रुग्णांना लस देण्यात येत आहे. आता लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू होत आहे. त्या अंतर्गत ४५ वर्षांपेक्षा जास्त सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देणार आहे. या लसीकरणाची तयारी शहरात सुरू केली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शहरात सद्यःस्थितीला कोरोना लसीकरणासाठी १०३ केंद्र कार्यान्वित आहेत. त्यात महापालिका आणि मोठ्या खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. १ मार्चला जेमतेम चार केंद्रांवर लस दिली होती. ही संख्या या महिन्याभरात शंभरपर्यंत वाढविण्यात महापालिका प्रशासनाला यश मिळाले. त्यामुळे पुण्यात रोज १२ ते १५ हजार जणांना लस देण्यात येते. लसीकरण वाढविण्यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन पावले टाकत आहे. आतापर्यंत शहरातील मध्यम आणि मोठ्या रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. चौथ्या टप्प्याच्या लसीकरणात केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने १० ते २५ खाटांच्या रुग्णालयांमध्येही केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव राज्याच्या आरोग्य विभागाला पाठविला आहे. पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याबरोबरच मागणीप्रमाणे लशीचा पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढेल, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3u73ao7
Read More
कोरोना काळातही तातडीच्या शस्रक्रियांना डॉक्टरांकडून प्राधान्य

पिंपरी - ‘कोरोना आहे म्हणून अन्य आजारांच्या रुग्णांवरील उपचार थांबविलेले नाहीत. तातडीच्या शस्रक्रिया केल्या जात आहेत. यामध्ये ह्रदयरुग्ण, अपघातातील व्यक्ती, अपघातात जखमी, जिवाला धोका असलेल्या रुग्णांचा समावेश आहे,’’ हे शब्द आहेत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांचे. असाच अनुभव निगडीतील लोकमान्य रुग्णालयाचे संचालक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनीही सांगितला. शस्रक्रियेसाठी रुग्ण दाखल झाल्यानंतर काय काळजी घ्यावी, याबाबत डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केलेले असते. मास्क, फेसशिल्ड, ग्लोव्हज् अशी सुरक्षा साधने दिलेली असतात. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. रुग्णाचा जीव वाचणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा दिवस-रात्र काम करत आहे. पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढतेच आहे. मात्र, इतर रुग्णांचे काय? याबाबत महापालिकेच्या वायसीएम व शहरातील काही खासगी रुग्णालयांना भेट देऊन माहिती घेतली. त्यावेळी कोरोना बरोबरच तातडीच्या वैद्यकीय सेवांनाही प्राधान्य दिले जात असल्याचे आढळले. 

कोरोना नसलेल्या व इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची व्यवस्था बघायला मिळाली. शस्रक्रियेसाठीच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड व बेडची व्यवस्था आहे. दोन्ही प्रकारच्या उपचारांसाठी डॉक्टर, नर्स, अन्य कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे सामान्य रुग्ण व कोरोना संसर्ग झालेले रुग्ण यांचा एकमेकांशी संपर्क येत नसल्याचे चित्र दिसले. मात्र, तातडीने शस्रक्रियांना प्राधान्य दिले जात असताना नेत्र, आर्थो, कॉस्मेटिक व हेअरिंग अशा स्वरुपातील शस्रक्रिया पुढे ढकलता येतात.

देहू - इंद्रायणी काठी तुकाराम महाराज बीज सोहळा पडला पार

शस्त्रक्रियेपूर्वी काय करावे
कोरोना संसर्गाच्या शक्यतेमुळे रुग्णांनी इतर आजारांकडे दुर्लक्ष करू नये. तसे केल्यास तो आजार अधिक वाढण्याची शक्यता असते 
शस्त्रक्रिया करण्याचा अथवा इतर आजारांसाठी उपचार करण्याविषयीचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्यास रुग्णांनी त्यानुसार निर्णय घ्यावा
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तीन ते पाच दिवस कोणाच्याही संपर्कात येऊ नये, सेल्फरिलेशन करावे. म्हणजेच, अन्य व्यक्तींपासून दूर राहावे
स्वतः बरोबरच घरातील नियमित संपर्कात असणाऱ्या व्यक्तींचीही कोरोना तपासणी करून घ्यावी
काही वेळा कोणतेही लक्षणे नसतानाही टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. त्यामुळे शस्रक्रियेसाठी तपासणी सुरक्षित ठरते 

पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात १७५ बालगुन्हेगारांची भर

शस्रक्रियेनंतर काय करावे
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व नंतरही मास्क कायम वापरावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे 
फिजिओथेरपिस्ट घरी हवा असल्यास कोविड संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे 
रुग्णाच्या हितासाठी घरातील नियमित भेटणाऱ्‍या व्यक्ती वा बाहेरील नातेवाइकांनी रुग्णास भेटणे टाळावे
डॉक्टरांनी दिलेली औषधे व सांगितलेल्या तपासण्या वेळोवेळी करून घ्याव्यात
डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून सल्ला घ्यावा.

ह्रदयाशी संबंधित विकार, गंभीर मार लागलेले, शस्रामुळे जखमी,  जिवाला धोका असलेले, अपघातात गंभीर दुखापत झालेले अशा रुग्णांवर तातडीने शस्रक्रिया केल्या जात आहेत. कोणत्याही स्थितीत पुढे ढकलल्या जाऊ शकणार नाहीत, अशा शस्रक्रियांना प्राधान्य दिले जात आहे. जिवाचा धोका टाळणे महत्त्वाचे आहे. 
- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम

शस्रक्रियेसाठी रुग्ण दाखल झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग, निर्जंतुकीकरण नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन केले जाते. शस्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीतील सुधारणेचा आढावा घेऊन लवकरात लवकर डिस्चार्ज प्रक्रिया करण्यात येते. गेल्या वर्षभरात आम्ही पाचशेपेक्षा अधिक रुग्णांवर शस्रक्रिया केलेल्या आहेत. 
- डॉ. श्रीकृष्ण जोशी, निगडी

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना काळातही तातडीच्या शस्रक्रियांना डॉक्टरांकडून प्राधान्य पिंपरी - ‘कोरोना आहे म्हणून अन्य आजारांच्या रुग्णांवरील उपचार थांबविलेले नाहीत. तातडीच्या शस्रक्रिया केल्या जात आहेत. यामध्ये ह्रदयरुग्ण, अपघातातील व्यक्ती, अपघातात जखमी, जिवाला धोका असलेल्या रुग्णांचा समावेश आहे,’’ हे शब्द आहेत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांचे. असाच अनुभव निगडीतील लोकमान्य रुग्णालयाचे संचालक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनीही सांगितला. शस्रक्रियेसाठी रुग्ण दाखल झाल्यानंतर काय काळजी घ्यावी, याबाबत डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केलेले असते. मास्क, फेसशिल्ड, ग्लोव्हज् अशी सुरक्षा साधने दिलेली असतात. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. रुग्णाचा जीव वाचणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा दिवस-रात्र काम करत आहे. पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढतेच आहे. मात्र, इतर रुग्णांचे काय? याबाबत महापालिकेच्या वायसीएम व शहरातील काही खासगी रुग्णालयांना भेट देऊन माहिती घेतली. त्यावेळी कोरोना बरोबरच तातडीच्या वैद्यकीय सेवांनाही प्राधान्य दिले जात असल्याचे आढळले.  कोरोना नसलेल्या व इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची व्यवस्था बघायला मिळाली. शस्रक्रियेसाठीच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड व बेडची व्यवस्था आहे. दोन्ही प्रकारच्या उपचारांसाठी डॉक्टर, नर्स, अन्य कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे सामान्य रुग्ण व कोरोना संसर्ग झालेले रुग्ण यांचा एकमेकांशी संपर्क येत नसल्याचे चित्र दिसले. मात्र, तातडीने शस्रक्रियांना प्राधान्य दिले जात असताना नेत्र, आर्थो, कॉस्मेटिक व हेअरिंग अशा स्वरुपातील शस्रक्रिया पुढे ढकलता येतात. देहू - इंद्रायणी काठी तुकाराम महाराज बीज सोहळा पडला पार शस्त्रक्रियेपूर्वी काय करावे कोरोना संसर्गाच्या शक्यतेमुळे रुग्णांनी इतर आजारांकडे दुर्लक्ष करू नये. तसे केल्यास तो आजार अधिक वाढण्याची शक्यता असते  शस्त्रक्रिया करण्याचा अथवा इतर आजारांसाठी उपचार करण्याविषयीचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्यास रुग्णांनी त्यानुसार निर्णय घ्यावा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तीन ते पाच दिवस कोणाच्याही संपर्कात येऊ नये, सेल्फरिलेशन करावे. म्हणजेच, अन्य व्यक्तींपासून दूर राहावे स्वतः बरोबरच घरातील नियमित संपर्कात असणाऱ्या व्यक्तींचीही कोरोना तपासणी करून घ्यावी काही वेळा कोणतेही लक्षणे नसतानाही टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. त्यामुळे शस्रक्रियेसाठी तपासणी सुरक्षित ठरते  पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात १७५ बालगुन्हेगारांची भर शस्रक्रियेनंतर काय करावे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व नंतरही मास्क कायम वापरावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे  फिजिओथेरपिस्ट घरी हवा असल्यास कोविड संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे  रुग्णाच्या हितासाठी घरातील नियमित भेटणाऱ्‍या व्यक्ती वा बाहेरील नातेवाइकांनी रुग्णास भेटणे टाळावे डॉक्टरांनी दिलेली औषधे व सांगितलेल्या तपासण्या वेळोवेळी करून घ्याव्यात डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून सल्ला घ्यावा. ह्रदयाशी संबंधित विकार, गंभीर मार लागलेले, शस्रामुळे जखमी,  जिवाला धोका असलेले, अपघातात गंभीर दुखापत झालेले अशा रुग्णांवर तातडीने शस्रक्रिया केल्या जात आहेत. कोणत्याही स्थितीत पुढे ढकलल्या जाऊ शकणार नाहीत, अशा शस्रक्रियांना प्राधान्य दिले जात आहे. जिवाचा धोका टाळणे महत्त्वाचे आहे.  - डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम शस्रक्रियेसाठी रुग्ण दाखल झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग, निर्जंतुकीकरण नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन केले जाते. शस्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीतील सुधारणेचा आढावा घेऊन लवकरात लवकर डिस्चार्ज प्रक्रिया करण्यात येते. गेल्या वर्षभरात आम्ही पाचशेपेक्षा अधिक रुग्णांवर शस्रक्रिया केलेल्या आहेत.  - डॉ. श्रीकृष्ण जोशी, निगडी Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2Pp7RLb
Read More
पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती डॉक्टरांच्या उपचाराविनाच स्वच्छेने होतात ‘होम आयसोलेशन’

पुणे - पॉझिटिव्ह आलेल्या अनेक व्यक्ती सध्या ‘होम आयसोलेशन’मध्ये राहत आहेत. त्यातील सुमारे १० टक्के रुग्ण हे कोणत्याही डॉक्टरांच्या उपचाराखाली नसतात. ते स्वच्छेने ‘होम आयसोलेशन’ करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे अधिसूचना जारी होणे आवश्यक आहे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) करण्यात आली.

‘होम आयसोलेशन’ हे डॉक्टरांच्या उपचाराखाली आणि निरीक्षणानुसार करायचे असते. संबंधित रुग्णांची नोंद अधिकृतरीत्या डॉक्टरांनी महापालिकेच्या वेबसाइटवर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेक रुग्णांना ‘होम आयसोलेशन’चे नियम माहीत नाहीत. यामध्ये आपल्या घरी स्वतंत्र खोली आणि त्याला जोडून स्वतंत्र स्वच्छतागृह आणि स्नानगृह असणे आवश्यक असते. केवळ खोली स्वतंत्र असून चालत नाही. अशी सोय नसल्यास ‘होम आयसोलेशन’ न करता रुग्णाला कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. आज असे अनेक रुग्ण स्वतंत्र स्वच्छतागृह नसताना ‘होम आयसोलेशन’ची सुविधा घेत आहेत.

पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक

 इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘‘अनेक छोट्या कुटुंबामध्ये दोघेच जण असतात, दोघेही बाधित होतात. त्यांच्यापैकी एक गंभीर झाल्यास आणि दुसरा ‘होम आयसोलेशन’मध्ये असल्यास संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे, त्याच्या औषधोपचाराची सोय करणे मुश्कील होऊन बसते. त्याबाबत काही विशेष सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.’

कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा

Edited By - Prashant Patil

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती डॉक्टरांच्या उपचाराविनाच स्वच्छेने होतात ‘होम आयसोलेशन’ पुणे - पॉझिटिव्ह आलेल्या अनेक व्यक्ती सध्या ‘होम आयसोलेशन’मध्ये राहत आहेत. त्यातील सुमारे १० टक्के रुग्ण हे कोणत्याही डॉक्टरांच्या उपचाराखाली नसतात. ते स्वच्छेने ‘होम आयसोलेशन’ करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे अधिसूचना जारी होणे आवश्यक आहे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) करण्यात आली. ‘होम आयसोलेशन’ हे डॉक्टरांच्या उपचाराखाली आणि निरीक्षणानुसार करायचे असते. संबंधित रुग्णांची नोंद अधिकृतरीत्या डॉक्टरांनी महापालिकेच्या वेबसाइटवर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अनेक रुग्णांना ‘होम आयसोलेशन’चे नियम माहीत नाहीत. यामध्ये आपल्या घरी स्वतंत्र खोली आणि त्याला जोडून स्वतंत्र स्वच्छतागृह आणि स्नानगृह असणे आवश्यक असते. केवळ खोली स्वतंत्र असून चालत नाही. अशी सोय नसल्यास ‘होम आयसोलेशन’ न करता रुग्णाला कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. आज असे अनेक रुग्ण स्वतंत्र स्वच्छतागृह नसताना ‘होम आयसोलेशन’ची सुविधा घेत आहेत. पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक  इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘‘अनेक छोट्या कुटुंबामध्ये दोघेच जण असतात, दोघेही बाधित होतात. त्यांच्यापैकी एक गंभीर झाल्यास आणि दुसरा ‘होम आयसोलेशन’मध्ये असल्यास संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे, त्याच्या औषधोपचाराची सोय करणे मुश्कील होऊन बसते. त्याबाबत काही विशेष सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.’ कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा Edited By - Prashant Patil   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/31uTSGi
Read More
मुद्रांक शुल्कापोटी पुणे शहरातून मिळाला राज्य सरकारला एवढा महसूल

पुणे - गेल्या वर्षभरात कोरोना फटका सर्वच क्षेत्राला बसला. अशा परिस्थितीतही पुणे शहरातून वर्षभरात राज्य सरकारला मुद्रांक शुल्कात तब्बल तीन हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. मुंबई, ठाण्यापाठोपाठ पुण्याने महसूल मिळून देण्यात राज्यात आघाडी घेतली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्यावर्षी ९ मार्च रोजी पुण्यात राज्यातील पहिला कोरोनाचा रूग्ण आढळला. त्यानंतर २३ मार्चपासून राज्यात लॉकडाउन लावले. जवळपास पाच महिने शहरातील व्यवहार ठप्प झाले होते. आर्थिक मंदी आणि कोरोनाच्या महामारीमुळे बांधकाम क्षेत्रात मरगळ आली होती. मात्र, या क्षेत्राला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत दिली. ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत दिली होती. तर एक जानेवारीपासून ३१ मार्चपर्यंत ही सवलत एक टक्क्यांनी कमी करून दोन टक्के केली. ही मुदत उद्या संपुष्टात येत आहे.

पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक

जमिनी अथवा सदनिकांच्या खरेदी-विक्रीवर एरवी सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. परंतु त्यात सवलत दिल्यामुळे त्याचा मोठा फायदा राज्य सरकारला झाला. गेल्या सहा महिन्यांत या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाल्याचे मुद्रांक शुल्कातून मिळालेल्या उत्पन्नातून समोर आले आहे. गेल्यावर्षी जवळपास चार हजारांहून अधिक उत्पन्न एकट्या पुणे शहरात मिळाले होते. यंदा मात्र कोरोनाच्या ‍पार्श्‍वभूमीवर मुद्रांक शुल्कातून तीन हजार ६९९ कोटी रुपयांहून अधिक महसूल राज्य सरकारला मिळाला आहे.

कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा

गर्दी करू नका
मुद्रांक शुल्कात दिलेल्या दोन टक्क्यांच्या सवलतीची मुदत ३१ मार्चला संपत आहे. परंतु मुद्रांक शुल्काची रक्कम भरली असेल आणि दस्तावर स्वाक्षरी झाल्या असतील, तर पुढील चार महिन्यांमध्ये कधीही दस्तनोंदणी केली, तरी या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. तसेच, ३१ डिसेंबरपूर्वी ज्यांनी मुद्रांक शुल्क भरले आणि दस्तावर स्वाक्षरी केली असेल, त्यांना या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे नागरीकांनी दस्त रजिस्टर कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने केले आहे. 

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

मुद्रांक शुल्कापोटी पुणे शहरातून मिळाला राज्य सरकारला एवढा महसूल पुणे - गेल्या वर्षभरात कोरोना फटका सर्वच क्षेत्राला बसला. अशा परिस्थितीतही पुणे शहरातून वर्षभरात राज्य सरकारला मुद्रांक शुल्कात तब्बल तीन हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. मुंबई, ठाण्यापाठोपाठ पुण्याने महसूल मिळून देण्यात राज्यात आघाडी घेतली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गेल्यावर्षी ९ मार्च रोजी पुण्यात राज्यातील पहिला कोरोनाचा रूग्ण आढळला. त्यानंतर २३ मार्चपासून राज्यात लॉकडाउन लावले. जवळपास पाच महिने शहरातील व्यवहार ठप्प झाले होते. आर्थिक मंदी आणि कोरोनाच्या महामारीमुळे बांधकाम क्षेत्रात मरगळ आली होती. मात्र, या क्षेत्राला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत दिली. ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत दिली होती. तर एक जानेवारीपासून ३१ मार्चपर्यंत ही सवलत एक टक्क्यांनी कमी करून दोन टक्के केली. ही मुदत उद्या संपुष्टात येत आहे. पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक जमिनी अथवा सदनिकांच्या खरेदी-विक्रीवर एरवी सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. परंतु त्यात सवलत दिल्यामुळे त्याचा मोठा फायदा राज्य सरकारला झाला. गेल्या सहा महिन्यांत या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाल्याचे मुद्रांक शुल्कातून मिळालेल्या उत्पन्नातून समोर आले आहे. गेल्यावर्षी जवळपास चार हजारांहून अधिक उत्पन्न एकट्या पुणे शहरात मिळाले होते. यंदा मात्र कोरोनाच्या ‍पार्श्‍वभूमीवर मुद्रांक शुल्कातून तीन हजार ६९९ कोटी रुपयांहून अधिक महसूल राज्य सरकारला मिळाला आहे. कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा गर्दी करू नका मुद्रांक शुल्कात दिलेल्या दोन टक्क्यांच्या सवलतीची मुदत ३१ मार्चला संपत आहे. परंतु मुद्रांक शुल्काची रक्कम भरली असेल आणि दस्तावर स्वाक्षरी झाल्या असतील, तर पुढील चार महिन्यांमध्ये कधीही दस्तनोंदणी केली, तरी या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. तसेच, ३१ डिसेंबरपूर्वी ज्यांनी मुद्रांक शुल्क भरले आणि दस्तावर स्वाक्षरी केली असेल, त्यांना या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे नागरीकांनी दस्त रजिस्टर कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने केले आहे.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/39vzmcT
Read More
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आज अंतिम अंदाजपत्रक

पिंपरी - महापालिका अंदाजपत्रकावर शुक्रवारी (ता. २६) सर्वसाधारण सभेत तब्बल नऊ तास चर्चा झाली. त्यावर १५१ कोटी रुपयांच्या उपसूचना नगरसेवकांनी सूचविल्या आहेत. त्यापैकी किती ग्राह्य होतात व एकूण अंदाजपत्रक किती कोटींनी वाढते, हे बुधवारी (ता. ३१) स्पष्ट होणार आहे. त्यासाठीची शुक्रवारची तहकूब सर्वसाधारण सभा दुपारी दोन वाजता होणार आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोणतीही मिळकत करवाढ नसलेले व दोन कोटी ४३ लाख रुपये शिलकी रकमेचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी १८ फेब्रुवारी रोजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्याकडे सादर केले होते. त्यावर स्थायी समिती सदस्यांनी २४ फेब्रुवारी रोजी चर्चा करून २४९ कोटी रुपयांच्या उपसूचना मांडल्या आहेत. आयुक्तांचे पाच हजार ५८८ कोटी ७८ लाख रुपये जमा रक्कमेचे अंदाजपत्रक आहे. लोंढे यांनी सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (ता. २६) अंदाजपत्रक सादर केले. त्यावर नगरसेवकांनी सूचवलेल्या उपसूचना स्विकारण्यात आल्या आहेत. आता अंतिम अंदाजपत्रकावर बुधवारी (ता. ३१) शिक्कामोर्तब होणार आहे.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आज अंतिम अंदाजपत्रक पिंपरी - महापालिका अंदाजपत्रकावर शुक्रवारी (ता. २६) सर्वसाधारण सभेत तब्बल नऊ तास चर्चा झाली. त्यावर १५१ कोटी रुपयांच्या उपसूचना नगरसेवकांनी सूचविल्या आहेत. त्यापैकी किती ग्राह्य होतात व एकूण अंदाजपत्रक किती कोटींनी वाढते, हे बुधवारी (ता. ३१) स्पष्ट होणार आहे. त्यासाठीची शुक्रवारची तहकूब सर्वसाधारण सभा दुपारी दोन वाजता होणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोणतीही मिळकत करवाढ नसलेले व दोन कोटी ४३ लाख रुपये शिलकी रकमेचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी १८ फेब्रुवारी रोजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्याकडे सादर केले होते. त्यावर स्थायी समिती सदस्यांनी २४ फेब्रुवारी रोजी चर्चा करून २४९ कोटी रुपयांच्या उपसूचना मांडल्या आहेत. आयुक्तांचे पाच हजार ५८८ कोटी ७८ लाख रुपये जमा रक्कमेचे अंदाजपत्रक आहे. लोंढे यांनी सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (ता. २६) अंदाजपत्रक सादर केले. त्यावर नगरसेवकांनी सूचवलेल्या उपसूचना स्विकारण्यात आल्या आहेत. आता अंतिम अंदाजपत्रकावर बुधवारी (ता. ३१) शिक्कामोर्तब होणार आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/39th1xe
Read More
कोरोना रुग्णांच्या दारातच महापालिका पाठवणार आता रुग्णवाहिका

पुणे - कोरोनाची लागण होऊनही डॉक्टरांचा ‘सल्ला’ न घेतलेल्या आणि महापालिकेला कल्पना न दिलेल्या रुग्णांवर आता महापालिकेची नजर राहणार आहे. अशा रुग्णांच्या दारात रुग्णवाहिका पाठवून त्यांना थेट कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहे. हा नियम प्रत्येकासाठी लागू असेल. त्यामुळे घरीच विलग राहणाऱ्या रुग्णांपासून त्यांच्या नातेवाइकांना खूप काळजी घ्यावी लागेल. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना झालेले, सौम्य किंवा लक्षणेच नसलेले रुग्ण घरीच विलगीकरणात राहाणे पसंत करीत आहेत. अशा रुग्णांची संख्या सध्या २९ हजारांच्या घरात असून, ती पुढील काही दिवसांत वाढण्याची चिन्हे आहेत. त्यातच या आजाराचा संसर्ग पसरणार नाही, याची काळजी रुग्ण घेत नसल्याचे दिसून आले आहे. परिणामी, रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून घरी असलेल्या रुग्णांशी मोबाईलद्वारे संपर्कात राहून उपचाराची चौकशी करण्याची व्यवस्था महापालिकेने केली आहे. तरीही घरीच राहणाऱ्या रुग्णांवर आता बारकाईने लक्ष ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यातून प्रत्येक रुग्णाच्या संपर्कात राहून त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेण्यापासून त्यानंतरचे उपचारही घेण्याचे बंधनकारक केले आहे. त्याकडे काणाडोळा करणाऱ्यांना जबरदस्तीने कोविड केअर सेंटरमध्ये नेणार आहे. ज्यामुळे या रुग्णांना संसर्ग होणार नाही, असे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून स्पष्ट करण्यात आले. 

कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा

रुग्णांच्या दारावर स्टिकर्स
रुग्ण असलेल्या घरांच्या दारावर आता रुग्णांची माहिती असलेले स्टिकर्स लावण्यात येत आहेत. मात्र, तेही काढले जात असल्याचे दिसून आले आहे. अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत लावलेल्या स्टिकर्सची पाहणी केली जाणार आहे.

अशी घ्या काळजी... 

रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा 

सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत

संसर्ग पसरणार नाही, यासाठी काळजी घ्यावी

सोशल डिस्टन्सिंग पाळावे

पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक

डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर त्यांच्या सल्ल्यानुसार रुग्णांनी घरी राहणे किंवा रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घ्यावा. जे रुग्ण घरीच विलगीकरणात राहतील, मात्र पुरेशी काळजी घेत नाहीत, त्यांना आता  कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून उपचार केले जातील. 
- डॉ. संजीव वावरे, प्रमुख, साथरोग नियंत्रण विभाग, महापालिका

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना रुग्णांच्या दारातच महापालिका पाठवणार आता रुग्णवाहिका पुणे - कोरोनाची लागण होऊनही डॉक्टरांचा ‘सल्ला’ न घेतलेल्या आणि महापालिकेला कल्पना न दिलेल्या रुग्णांवर आता महापालिकेची नजर राहणार आहे. अशा रुग्णांच्या दारात रुग्णवाहिका पाठवून त्यांना थेट कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहे. हा नियम प्रत्येकासाठी लागू असेल. त्यामुळे घरीच विलग राहणाऱ्या रुग्णांपासून त्यांच्या नातेवाइकांना खूप काळजी घ्यावी लागेल.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना झालेले, सौम्य किंवा लक्षणेच नसलेले रुग्ण घरीच विलगीकरणात राहाणे पसंत करीत आहेत. अशा रुग्णांची संख्या सध्या २९ हजारांच्या घरात असून, ती पुढील काही दिवसांत वाढण्याची चिन्हे आहेत. त्यातच या आजाराचा संसर्ग पसरणार नाही, याची काळजी रुग्ण घेत नसल्याचे दिसून आले आहे. परिणामी, रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून घरी असलेल्या रुग्णांशी मोबाईलद्वारे संपर्कात राहून उपचाराची चौकशी करण्याची व्यवस्था महापालिकेने केली आहे. तरीही घरीच राहणाऱ्या रुग्णांवर आता बारकाईने लक्ष ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यातून प्रत्येक रुग्णाच्या संपर्कात राहून त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेण्यापासून त्यानंतरचे उपचारही घेण्याचे बंधनकारक केले आहे. त्याकडे काणाडोळा करणाऱ्यांना जबरदस्तीने कोविड केअर सेंटरमध्ये नेणार आहे. ज्यामुळे या रुग्णांना संसर्ग होणार नाही, असे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून स्पष्ट करण्यात आले.  कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा रुग्णांच्या दारावर स्टिकर्स रुग्ण असलेल्या घरांच्या दारावर आता रुग्णांची माहिती असलेले स्टिकर्स लावण्यात येत आहेत. मात्र, तेही काढले जात असल्याचे दिसून आले आहे. अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत लावलेल्या स्टिकर्सची पाहणी केली जाणार आहे. अशी घ्या काळजी...  रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा  सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत संसर्ग पसरणार नाही, यासाठी काळजी घ्यावी सोशल डिस्टन्सिंग पाळावे पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर त्यांच्या सल्ल्यानुसार रुग्णांनी घरी राहणे किंवा रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घ्यावा. जे रुग्ण घरीच विलगीकरणात राहतील, मात्र पुरेशी काळजी घेत नाहीत, त्यांना आता  कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून उपचार केले जातील.  - डॉ. संजीव वावरे, प्रमुख, साथरोग नियंत्रण विभाग, महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/39tV5C2
Read More
न्यूट्रिनो - अक्षय ऊर्जेचा स्रोत!

पृथ्वीवर अहोरात्र उपलब्ध ‘न्यूट्रिनो’ या मूलभूत कणाला वस्तुमान असल्याचे सिद्ध झाले आणि साऱ्या जगाचे लक्ष त्याकडे वेधले गेले. या न्यूट्रिनोपासून विद्युत ऊर्जा मिळविण्यासाठी जर्मनीचा न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप कार्यरत आहे. नुकतेच या ग्रुपने भारतातील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट)सोबत सहकार्य करार केला आहे. न्यूट्रिनो एनर्जी प्रत्यक्षात येणे शक्य आहे का? त्याची व्यावहारिकता किती? अशा अनेक प्रश्नांसंबंधी या ग्रुपचे सदस्य आणि ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न - प्रकाशीय विद्युत परिणामाच्या (फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट) शोधानंतर प्रत्यक्ष सौर विद्युत घट अस्तित्वात यायला मोठा कालावधी लागला. न्यूट्रिनोला वस्तुमान असल्याचे नुकतेच सिद्ध झाले आहे. याचा न्यूट्रिनो विद्युत घटापर्यंतचा प्रवास कितपत व्यवहारिक आहे?
डॉ. विजय भटकर - आपण जेव्हा ब्रह्मांड कोणत्यातरी ऊर्जेवर चालते असे म्हणतो. तेव्हा आपल्यासाठी ती सूर्याची ऊर्जा असते. तिच्यापासूनच तयार झालेल्या जीवसृष्टीतील विविध घटकांपासून आपण ऊर्जेची गरज भागवतो. अगदी लाकडांच्या जाळण्यापासून ते खनिज तेल आणि सौर विद्युत ऊर्जेपर्यंत! पारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होते. पर्यायाने जागतिक हवामान बदलाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. न्यूट्रिनोच्या निमित्ताने एक नवीन, अमर्याद आणि सर्वत्र उपलब्ध कण ऊर्जेच्या निर्मितीसाठी उपलब्ध झाला आहे. न्यूट्रिनो वस्तुमान असल्याचे जपानी शास्त्रज्ञ ताकाकी काजिता आणि कॅनडाचे आर्थर मॅकडॉनल्ड या शास्त्रज्ञांनी सिद्ध केले. एकदा की न्यूट्रिनोपासून पदार्थामध्ये विभवांतर (पोटेंशियल डिफरन्स) तयार करता आले तर, आपल्याला अहोरात्र ऊर्जेचा स्रोत मिळेल. जर्मनीत या संशोधनासाठी प्रा. होलगर यांच्या नेतृत्वात न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप स्थापन झाला असून, त्या ग्रुपला शांतीप्रिय देशांसोबत हे संशोधन पुढे न्यायचे आहे. म्हणून त्यांनी मागील वर्षीच भारतीय शास्त्रज्ञांशी संवाद साधला. सी-मेटवर इलेक्ट्रॉनिक्स पदार्थांवर काम करत असल्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यातूनच एक सहकार्य करार (एमओसी) करण्यात आला. त्यातूनच एक कल्पना समोर आली. इलॉन मस्कने जसे ‘टेस्ला’ ही मोटार तयार केली. त्याचप्रमाणे न्यूट्रिनो एनर्जीपासून ‘पाय कार’ करण्याची कल्पना समोर आली. गणितातील ‘पाय’ची किंमत ३.१४..... पुढे वाढतच जाते. म्हणजे ‘अक्षय’ असते. म्हणून आम्ही या कारला ‘पाय कार’ असे नाव दिले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताची न्यूट्रिनो एनर्जी संशोधनात भूमिका नक्की काय राहील? सरकार आणि उद्योगांचा सहभाग आवश्यक आहे का?
इलेक्ट्रॉनिक पदार्थांसंबंधीच्या संशोधनासाठी सी-मेटची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. पदार्थांचा शोध घेणे, त्यांची चाचणी करणे, ते प्रत्यक्षात वापरात येण्यासाठी कार्य करण्यात येईल. सौर विद्युत घटाच्या माध्यमातून ऊर्जाक्षेत्रात जी क्रांती झाली. त्यामध्ये चीन आघाडीवर होता. कारण तिथे उपलब्ध असलेले पदार्थांचे मुबलक साठे, सरकारने संशोधन आणि विकासात घातलेले लक्ष, खासगी उद्योगांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला. आपल्याकडे तसे होऊ शकले नाही. पर्यायाने चीन जगाच्या बाजारपेठेत खूप पुढे निघून गेला. न्यूट्रिनो एनर्जीसंदर्भात संशोधनामध्ये आपण अगदी सुरवातीपासून लक्ष घालायला हवे. कारण त्यातून स्वामित्व हक्क मिळतील. भविष्यातील या ऊर्जेचा उद्गाता म्हणून आपण पुढाकार घ्यायला हवा. उद्योगांकडे दूरदृष्टी असायला हवी. कारण त्यांना प्रत्यक्ष काही दाखविल्याशिवाय ते संशोधनात सहभागी होणार नाही. त्यांना प्रत्यक्ष प्रोटोटाइप तयार करून दाखवावा लागेल. तसे झाल्यावरच आम्ही उद्योगांचे लक्ष वेधू शकू.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पदार्थ शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन करावे लागणार? यासाठी निधी कसा उपलब्ध करणार? 
प्रोटोटाइप विकसित करण्यापर्यंतचा प्रवासही खूप मोठा आहे. त्यासाठीही मोठ्या प्रमाणावर निधी लागेल. न्यूट्रिनो एनर्जी ग्रुपला २.५ अब्ज डॉलरची आवश्यकता आहे. त्यासाठी जर्मनीतील ग्रुप प्रयत्न करत आहे. देशात तरी सी-मेट संशोधनाशी निगडित कार्य करणार आहे. आवश्यकतेनुसार इतर संशोधन संस्थांची मदत घेतली जाईल. 

नव्या ऊर्जास्रोतांच्या शोधाने मानवाचा इतिहास बदलला. न्यूट्रिनो एनर्जी आपण यशस्वीपणे प्रत्यक्षात उतरवू शकलो तर भारताचे भवितव्य बदलेल का?
न्यूट्रिनो एनर्जीत खरंच ‘पोटेंशियल’ आहे. आपण खरंच जर यांच्यापासून विद्युत ऊर्जा मिळवू शकलो. तर हा अक्षय ऊर्जेचा स्रोत ठरेल. ज्या देशाकडे ही ऊर्जा असेल तो देश अधिराज्य गाजवेल. त्यामुळे हा शोध केवळ भारतासाठीच नाही तर, जगासाठी मोठा बदल ठरेल. न्यूट्रिनो एनर्जीसाठी आम्ही प्रथम घरगुती वापराचे उपकरणे, मोबाईलवर काम करणार आहोत. एक प्रकारे वस्तूंचे आवरणच या पदार्थांपासून बनविले जाईल आणि अहोरात्र ऊर्जा मिळेल. स्वातंत्र्यानंतर आपण सरकारच्या नियंत्रणात सर्व काही करत गेलो. त्यामुळे आपण बंद वातावरणात काम करत गेलो. देशात आयटी क्षेत्र आल्यामुळे लालफितीचा कारभार जरा दूर झाला आहे. परकीय चलनही देशात आले. पर्यायाने उद्योगांचा संशोधनात सहभाग वाढेल अशी स्थिती आहे. रोजगार निर्मिती आता ही नव्याने निर्माण होणाऱ्या क्षेत्रातूनच होईल. आपल्याकडे आयटी, बायोइन्फॉर्मेटिक, एआय आदी नवीन क्षेत्र आले पर्यायाने रोजगार निर्मिती झाली. त्यामुळे सुरवातीपासूनच आपण न्यूट्रिनो एनर्जीच्या संशोधनात असायला हवे.

आपण अजूनही संशोधनावर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एका टक्क्यापेक्षा कमी खर्च करतो? अशा स्थितीत असे मोठे संशोधन अपेक्षित आहे का?
सी-मेटमध्येही शास्त्रज्ञांची संख्या वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आधीपेक्षा आता स्थिती सुधारली असून, सरकारनेही आता जास्त लक्ष द्यायला हवे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून संशोधनात विद्यापीठांची आणि उद्योगांची भूमिका अभिप्रेत झाली आहे. जगातील सर्वाधिक ९९३ विद्यापीठे भारतात आहेत. अर्थात त्यांच्या गुणवत्तेसंबंधी प्रश्न असेल. पण जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. आपण पुढे पाहत सकारात्मक दृष्टीने विचार करायला हवा. खासगी क्षेत्रानेही यात पुढे यायला हवे.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

न्यूट्रिनो - अक्षय ऊर्जेचा स्रोत! पृथ्वीवर अहोरात्र उपलब्ध ‘न्यूट्रिनो’ या मूलभूत कणाला वस्तुमान असल्याचे सिद्ध झाले आणि साऱ्या जगाचे लक्ष त्याकडे वेधले गेले. या न्यूट्रिनोपासून विद्युत ऊर्जा मिळविण्यासाठी जर्मनीचा न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप कार्यरत आहे. नुकतेच या ग्रुपने भारतातील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट)सोबत सहकार्य करार केला आहे. न्यूट्रिनो एनर्जी प्रत्यक्षात येणे शक्य आहे का? त्याची व्यावहारिकता किती? अशा अनेक प्रश्नांसंबंधी या ग्रुपचे सदस्य आणि ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्याशी साधलेला संवाद... प्रश्न - प्रकाशीय विद्युत परिणामाच्या (फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट) शोधानंतर प्रत्यक्ष सौर विद्युत घट अस्तित्वात यायला मोठा कालावधी लागला. न्यूट्रिनोला वस्तुमान असल्याचे नुकतेच सिद्ध झाले आहे. याचा न्यूट्रिनो विद्युत घटापर्यंतचा प्रवास कितपत व्यवहारिक आहे? डॉ. विजय भटकर - आपण जेव्हा ब्रह्मांड कोणत्यातरी ऊर्जेवर चालते असे म्हणतो. तेव्हा आपल्यासाठी ती सूर्याची ऊर्जा असते. तिच्यापासूनच तयार झालेल्या जीवसृष्टीतील विविध घटकांपासून आपण ऊर्जेची गरज भागवतो. अगदी लाकडांच्या जाळण्यापासून ते खनिज तेल आणि सौर विद्युत ऊर्जेपर्यंत! पारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होते. पर्यायाने जागतिक हवामान बदलाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. न्यूट्रिनोच्या निमित्ताने एक नवीन, अमर्याद आणि सर्वत्र उपलब्ध कण ऊर्जेच्या निर्मितीसाठी उपलब्ध झाला आहे. न्यूट्रिनो वस्तुमान असल्याचे जपानी शास्त्रज्ञ ताकाकी काजिता आणि कॅनडाचे आर्थर मॅकडॉनल्ड या शास्त्रज्ञांनी सिद्ध केले. एकदा की न्यूट्रिनोपासून पदार्थामध्ये विभवांतर (पोटेंशियल डिफरन्स) तयार करता आले तर, आपल्याला अहोरात्र ऊर्जेचा स्रोत मिळेल. जर्मनीत या संशोधनासाठी प्रा. होलगर यांच्या नेतृत्वात न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप स्थापन झाला असून, त्या ग्रुपला शांतीप्रिय देशांसोबत हे संशोधन पुढे न्यायचे आहे. म्हणून त्यांनी मागील वर्षीच भारतीय शास्त्रज्ञांशी संवाद साधला. सी-मेटवर इलेक्ट्रॉनिक्स पदार्थांवर काम करत असल्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यातूनच एक सहकार्य करार (एमओसी) करण्यात आला. त्यातूनच एक कल्पना समोर आली. इलॉन मस्कने जसे ‘टेस्ला’ ही मोटार तयार केली. त्याचप्रमाणे न्यूट्रिनो एनर्जीपासून ‘पाय कार’ करण्याची कल्पना समोर आली. गणितातील ‘पाय’ची किंमत ३.१४..... पुढे वाढतच जाते. म्हणजे ‘अक्षय’ असते. म्हणून आम्ही या कारला ‘पाय कार’ असे नाव दिले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारताची न्यूट्रिनो एनर्जी संशोधनात भूमिका नक्की काय राहील? सरकार आणि उद्योगांचा सहभाग आवश्यक आहे का? इलेक्ट्रॉनिक पदार्थांसंबंधीच्या संशोधनासाठी सी-मेटची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. पदार्थांचा शोध घेणे, त्यांची चाचणी करणे, ते प्रत्यक्षात वापरात येण्यासाठी कार्य करण्यात येईल. सौर विद्युत घटाच्या माध्यमातून ऊर्जाक्षेत्रात जी क्रांती झाली. त्यामध्ये चीन आघाडीवर होता. कारण तिथे उपलब्ध असलेले पदार्थांचे मुबलक साठे, सरकारने संशोधन आणि विकासात घातलेले लक्ष, खासगी उद्योगांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला. आपल्याकडे तसे होऊ शकले नाही. पर्यायाने चीन जगाच्या बाजारपेठेत खूप पुढे निघून गेला. न्यूट्रिनो एनर्जीसंदर्भात संशोधनामध्ये आपण अगदी सुरवातीपासून लक्ष घालायला हवे. कारण त्यातून स्वामित्व हक्क मिळतील. भविष्यातील या ऊर्जेचा उद्गाता म्हणून आपण पुढाकार घ्यायला हवा. उद्योगांकडे दूरदृष्टी असायला हवी. कारण त्यांना प्रत्यक्ष काही दाखविल्याशिवाय ते संशोधनात सहभागी होणार नाही. त्यांना प्रत्यक्ष प्रोटोटाइप तयार करून दाखवावा लागेल. तसे झाल्यावरच आम्ही उद्योगांचे लक्ष वेधू शकू. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पदार्थ शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन करावे लागणार? यासाठी निधी कसा उपलब्ध करणार?  प्रोटोटाइप विकसित करण्यापर्यंतचा प्रवासही खूप मोठा आहे. त्यासाठीही मोठ्या प्रमाणावर निधी लागेल. न्यूट्रिनो एनर्जी ग्रुपला २.५ अब्ज डॉलरची आवश्यकता आहे. त्यासाठी जर्मनीतील ग्रुप प्रयत्न करत आहे. देशात तरी सी-मेट संशोधनाशी निगडित कार्य करणार आहे. आवश्यकतेनुसार इतर संशोधन संस्थांची मदत घेतली जाईल.  नव्या ऊर्जास्रोतांच्या शोधाने मानवाचा इतिहास बदलला. न्यूट्रिनो एनर्जी आपण यशस्वीपणे प्रत्यक्षात उतरवू शकलो तर भारताचे भवितव्य बदलेल का? न्यूट्रिनो एनर्जीत खरंच ‘पोटेंशियल’ आहे. आपण खरंच जर यांच्यापासून विद्युत ऊर्जा मिळवू शकलो. तर हा अक्षय ऊर्जेचा स्रोत ठरेल. ज्या देशाकडे ही ऊर्जा असेल तो देश अधिराज्य गाजवेल. त्यामुळे हा शोध केवळ भारतासाठीच नाही तर, जगासाठी मोठा बदल ठरेल. न्यूट्रिनो एनर्जीसाठी आम्ही प्रथम घरगुती वापराचे उपकरणे, मोबाईलवर काम करणार आहोत. एक प्रकारे वस्तूंचे आवरणच या पदार्थांपासून बनविले जाईल आणि अहोरात्र ऊर्जा मिळेल. स्वातंत्र्यानंतर आपण सरकारच्या नियंत्रणात सर्व काही करत गेलो. त्यामुळे आपण बंद वातावरणात काम करत गेलो. देशात आयटी क्षेत्र आल्यामुळे लालफितीचा कारभार जरा दूर झाला आहे. परकीय चलनही देशात आले. पर्यायाने उद्योगांचा संशोधनात सहभाग वाढेल अशी स्थिती आहे. रोजगार निर्मिती आता ही नव्याने निर्माण होणाऱ्या क्षेत्रातूनच होईल. आपल्याकडे आयटी, बायोइन्फॉर्मेटिक, एआय आदी नवीन क्षेत्र आले पर्यायाने रोजगार निर्मिती झाली. त्यामुळे सुरवातीपासूनच आपण न्यूट्रिनो एनर्जीच्या संशोधनात असायला हवे. आपण अजूनही संशोधनावर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एका टक्क्यापेक्षा कमी खर्च करतो? अशा स्थितीत असे मोठे संशोधन अपेक्षित आहे का? सी-मेटमध्येही शास्त्रज्ञांची संख्या वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आधीपेक्षा आता स्थिती सुधारली असून, सरकारनेही आता जास्त लक्ष द्यायला हवे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून संशोधनात विद्यापीठांची आणि उद्योगांची भूमिका अभिप्रेत झाली आहे. जगातील सर्वाधिक ९९३ विद्यापीठे भारतात आहेत. अर्थात त्यांच्या गुणवत्तेसंबंधी प्रश्न असेल. पण जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. आपण पुढे पाहत सकारात्मक दृष्टीने विचार करायला हवा. खासगी क्षेत्रानेही यात पुढे यायला हवे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3u8a3FD
Read More
‘सातबारा’मधील घोळ सुरूच; हवेली तालुक्यात सर्वाधिक त्रुटी

पुणे - सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र आणि प्रत्यक्षातील क्षेत्रात असलेली तफावत, नावातील चुका, चुकीच्या नोंदी अशा विविध ४६ प्रकारच्या त्रुटी असलेले राज्यात सुमारे ३ लाख ५९ हजार सातबारा उतारे आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात सर्वाधिक चार हजार उतारे असल्याचे दिसून आले आहे. विसंगती असलेल्या सातबारा उताऱ्यावरील जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबविण्यात आले आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्यातील सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास ९८.५० टक्के उताऱ्यांतील त्रुटी दूर करून त्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. अद्यापही ३ लाख ५९ हजार उताऱ्यांमध्ये विसंगती आणि त्रुटी असून, त्यापैकी ६७ हजार उताऱ्यांमध्ये क्षेत्राची नोंद चुकीची असल्याचे समोर आले आहे. मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून त्यामध्ये दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. राज्यात सहा विभाग असून, प्रत्येक विभागात सातबारा उताऱ्यामध्ये नोंदी घेण्याची पद्धत चुकीची आहे. त्यातून सातबारा उताऱ्यामध्ये विसंगती निर्माण झाल्या आहेत. अशा सुमारे ४६ प्रकाराच्या विसंगती असल्याचे दिसून आले आहे. त्या निश्‍चित करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा

राज्यातील स्थिती
२ कोटी ५४ लाख एकूण सातबारा उतारे
३ लाख ५९ हजार त्रुटी असलेले उतारे

पुणे जिल्ह्यातील स्थिती
१४ लाख ९२ हजार ४४५ एकूण उतारे
२८ हजार ९०० त्रुटी असलेले उतारे
१६ हजार ४५५ क्षेत्रामध्ये तफावत

अचूक सातबारा उताऱ्यासाठी महसूल विभागाचे सर्व तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी कष्ट घेतले आहे. विसंगती असलेले उतारे अचूक करण्याचे काम सुरू आहे.
- रामदास जगताप, समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प

पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

‘सातबारा’मधील घोळ सुरूच; हवेली तालुक्यात सर्वाधिक त्रुटी पुणे - सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र आणि प्रत्यक्षातील क्षेत्रात असलेली तफावत, नावातील चुका, चुकीच्या नोंदी अशा विविध ४६ प्रकारच्या त्रुटी असलेले राज्यात सुमारे ३ लाख ५९ हजार सातबारा उतारे आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात सर्वाधिक चार हजार उतारे असल्याचे दिसून आले आहे. विसंगती असलेल्या सातबारा उताऱ्यावरील जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबविण्यात आले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  राज्यातील सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास ९८.५० टक्के उताऱ्यांतील त्रुटी दूर करून त्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. अद्यापही ३ लाख ५९ हजार उताऱ्यांमध्ये विसंगती आणि त्रुटी असून, त्यापैकी ६७ हजार उताऱ्यांमध्ये क्षेत्राची नोंद चुकीची असल्याचे समोर आले आहे. मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून त्यामध्ये दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. राज्यात सहा विभाग असून, प्रत्येक विभागात सातबारा उताऱ्यामध्ये नोंदी घेण्याची पद्धत चुकीची आहे. त्यातून सातबारा उताऱ्यामध्ये विसंगती निर्माण झाल्या आहेत. अशा सुमारे ४६ प्रकाराच्या विसंगती असल्याचे दिसून आले आहे. त्या निश्‍चित करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.  कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा राज्यातील स्थिती २ कोटी ५४ लाख एकूण सातबारा उतारे ३ लाख ५९ हजार त्रुटी असलेले उतारे पुणे जिल्ह्यातील स्थिती १४ लाख ९२ हजार ४४५ एकूण उतारे २८ हजार ९०० त्रुटी असलेले उतारे १६ हजार ४५५ क्षेत्रामध्ये तफावत अचूक सातबारा उताऱ्यासाठी महसूल विभागाचे सर्व तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी कष्ट घेतले आहे. विसंगती असलेले उतारे अचूक करण्याचे काम सुरू आहे. - रामदास जगताप, समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3rwwi6w
Read More
सातारा मार्गावरील टोलवसुली थांबवा; नितीन गडकरींकडे मागणी

पुणे - देहूरोड-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण वेळेत पूर्ण न करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. गेल्या दहा वर्षांपासून हे काम रखडले असल्यामुळे एक एप्रिलपासून या रस्त्यावरील टोल वसुली स्थगित करावी, असेही मंचने म्हटले आहे. 

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी होता, त्याच्या सहापदरीकरणाचे काम १ ऑक्टोबर २०१० रोजी सुरू झाले. मूळ कंत्राटाप्रमाणे हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत संपणे अपेक्षित होते, मात्र काम अद्याप सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाला सातत्याने मुदतवाढ देण्याशिवाय काहीही केलेले नाही. या अपूर्ण कामामुळे गेल्या ११ वर्षात या रस्त्यावर शेकडो अपघात झाले आणि अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले. मात्र महामार्ग प्राधिकरण दरवर्षी कंत्राटदाराला टोलचे दर मात्र वाढवून देत आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्राधिकरणाने आजवर कंत्राटदाराला अनेक नोटिसा दिल्या आहेत, पण पुढे कारवाई काहीच केलेली नाही, असे मंचचे विवेक वेलणकर यांनी गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा

या गोष्टींकडे लक्ष द्या

रस्त्यावर अनेक कामे प्रलंबित आहेत

अनेक ठिकाणी सेवा रस्ताच अस्तित्वात नाही 

जिथे आहे तिथे त्याची अवस्था अनेक ठिकाणी दयनीय आहे

संपूर्ण रस्त्याची देखभाल व दुरुस्ती कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे 

त्यावर प्राधिकरणाने लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे

संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची आपण या पूर्वी दोन वेळा घोषणा केली होती

अद्याप ते काम पूर्ण झालेले नाही

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सातारा मार्गावरील टोलवसुली थांबवा; नितीन गडकरींकडे मागणी पुणे - देहूरोड-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण वेळेत पूर्ण न करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. गेल्या दहा वर्षांपासून हे काम रखडले असल्यामुळे एक एप्रिलपासून या रस्त्यावरील टोल वसुली स्थगित करावी, असेही मंचने म्हटले आहे.  पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी होता, त्याच्या सहापदरीकरणाचे काम १ ऑक्टोबर २०१० रोजी सुरू झाले. मूळ कंत्राटाप्रमाणे हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत संपणे अपेक्षित होते, मात्र काम अद्याप सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाला सातत्याने मुदतवाढ देण्याशिवाय काहीही केलेले नाही. या अपूर्ण कामामुळे गेल्या ११ वर्षात या रस्त्यावर शेकडो अपघात झाले आणि अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले. मात्र महामार्ग प्राधिकरण दरवर्षी कंत्राटदाराला टोलचे दर मात्र वाढवून देत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा प्राधिकरणाने आजवर कंत्राटदाराला अनेक नोटिसा दिल्या आहेत, पण पुढे कारवाई काहीच केलेली नाही, असे मंचचे विवेक वेलणकर यांनी गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा या गोष्टींकडे लक्ष द्या रस्त्यावर अनेक कामे प्रलंबित आहेत अनेक ठिकाणी सेवा रस्ताच अस्तित्वात नाही  जिथे आहे तिथे त्याची अवस्था अनेक ठिकाणी दयनीय आहे संपूर्ण रस्त्याची देखभाल व दुरुस्ती कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे  त्यावर प्राधिकरणाने लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची आपण या पूर्वी दोन वेळा घोषणा केली होती अद्याप ते काम पूर्ण झालेले नाही Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2PmtRGv
Read More
नदीतील जलपर्णीला सांडपाण्याचे 'खत-पाणी'

पिंपरी - डासांच्या उच्छादामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याला कारणीभूत आहे ती जलपर्णी. ती फोफावली आहे सांडपाणी, रासायनिक द्रव्ये व विनाप्रक्रिया पाणी तसेच, नाल्यांमधून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे. मात्र, वर्षानुवर्षे पवना, इंद्रायणी, मुळा-मुठा नद्यांना वेढलेल्या या हिरव्या पसाऱ्याला अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण, टक्केवारी आणि राजकीय गटबाजी तितकीच कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. शहरात उघड्या नाल्यांची व गटारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. संसर्गजन्य आजाराला आणि जलपर्णी फोफावण्याला सांडपाणी कारणीभूत ठरत आहे. मोठ्या चतुराईने सांडपाणी नदीत सोडले गेले आहे. त्यामुळे डास व कीटकांचा प्रादूर्भाव वाढला आहे. नायट्रोजन व फॉस्फेट हे पोषक घटक जलपर्णीला मिळाल्याने ती वाढत आहे. बऱ्याच सांडपाण्याच्या ठिकाणी बाजूला भराव टाकलेला आहे. त्यामुळे सांडपाण्याचा मार्ग बुजविण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी केला आहे, तर काही ठिकाणी थेट पाणी नदीत सोडले गेले आहे.

जलपर्णीला सांडपाणी पोषक असून, यासाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनाही लाभदायी आहे. यांत्रिक व मानवी पद्धतीने जलपर्णीची साफसफाई होत आहे. तरीही पूर्णतः सांडपाणी रोखल्यास जलपर्णी वाढीला शंभर टक्के आळा बसेल. सांडपाण्यामुळे जलपर्णी जोमाने येत आहे. दोन महिन्यांत नदीचे पात्र जलपर्णीने पूर्ण भरते इतका मोठा वेग या वाढीचा आहे. त्यामुळे डास जलपर्णीच्या तळाशी जाऊन अंडी घालतात. या डासांची पैदास पाण्यात वाढल्याने डासोत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. नदीतील प्रदूषण कमी झाल्याशिवाय या जलपर्णीला आळा बसणार नसल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या हव्यात उपाययोजना -

सांडपाण्याला प्रतिबंध करण्यासाठी आंदोलनाची गरज

ड्रेनेज, पर्यावरण, आरोग्य विभागांकडील जबाबदाऱ्यांची निश्‍चिती

संपूर्ण एमआयडीसी परिसरासाठी भुयारी गटारे  

एमआयडीसीला स्वतंत्र मैला शुद्धीकरण प्रकल्प 

जबाबदार अधिकारी व पारदर्शी धोरण

ड्रेनेज विभागाचे अधिकारी म्हणतात...
ज्या भागात तक्रारी येतात, त्या भागातील सांडपाण्याची विल्हेवाट लावली जाते. वाल्हेकरवाडी राजयोग व किवळे देहूरोड जवळील सिम्बायोसिस भागातील दुरुस्ती नुकतीच केली आहे. नदी स्वच्छता पर्यावरणाकडे, तर जलपर्णी आरोग्य विभागाकडे आहे. आधी सांडपाण्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यामुळे किचकट कामे आरोग्य विभागाच्या गळ्यात टाकून पर्यावरण विभाग निश्चित राहतो. या दोन विभागात ताळमेळ नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जलपर्णीची निविदा प्रक्रिया २०२० मध्ये झाली आहे. मागील वर्षी अर्धे काम करून ते पुन्हा सुरू केले आहे. सध्या दापोडी, सांगवी, किवळे, बोपखेल, केजुबाई बंधाऱ्यामध्ये जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ५५० टन जलपर्णी उचलली आहे. सुमारे २० टक्के सांडपाण्याचे नदीतील प्रमाण कमी होणे गरजेचे आहे. दररोजचे आम्ही व्हिडिओ घेतो. काही ठिकाणी जलपर्णी काढण्यासाठी पोचणे अवघड आहे. जानेवारीपासून जलपर्णीत मोठी वाढ झाली आहे. दोन कोटी ३० लाखांचे काम आहे.
- डॉ. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग

पाहणीत काय?

‘सकाळ’च्या प्रतिनिधीने काही ठिकाणी भेटी दिल्या. त्या वेळी सांडपाणी सोडण्यासाठी केलेल्या विविध युक्त्या निदर्शनास आल्या.

थेरगाव येथील छत्रपती शिवाजी नाल्याजवळ असलेले मोठे उभे चेंबर काही ठिकाणी फुटले आहे. त्यातून २४ तास सांडपाणी गळती सुरू आहे. तसेच, नदीच्या पाण्यापर्यंत चर काढून सांडपाण्याला मोकळी वाट करून दिली आहे. त्यामुळे सांडपाणी थेट नदीत मिसळले जाते.

जुनी सांगवीतील चंद्रमणीनगरमध्ये एखाद्या झऱ्याप्रमाणे नाल्याचे पाणी खळखळ वाहत नदीत जाते. या ठिकाणी आजूबाजूला पाइप पडलेले आहेत. पिंपळे गुरवमधील जय भवानीनगर या ठिकाणी हीच परिस्थिती आहे.

पिंपरी कॅम्पमधील मिलिंदनगर व थेरगावातील छत्रपती शिवाजी चौकातही सांडपाण्याचा परिसर झुडपांनी वेढला आहे. आजूबाजूला मोठे दगड आहेत. त्यामुळे या भागात पोहचणेदेखील अवघड आहे. सांडपाण्यावर हिरवेगार शेवाळ साचलेले आहेत. त्यामुळे सांडपाणीदेखील काही ठिकाणी तुंबले आहेत. डबकी तयार झाली आहेत. सर्रास सांडपाण्याच्या ठिकाणी चर खोदून पाणी नदीत सोडण्याची शक्कल लढविली आहे.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/3cDVcNv

नदीतील जलपर्णीला सांडपाण्याचे 'खत-पाणी' पिंपरी - डासांच्या उच्छादामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याला कारणीभूत आहे ती जलपर्णी. ती फोफावली आहे सांडपाणी, रासायनिक द्रव्ये व विनाप्रक्रिया पाणी तसेच, नाल्यांमधून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे. मात्र, वर्षानुवर्षे पवना, इंद्रायणी, मुळा-मुठा नद्यांना वेढलेल्या या हिरव्या पसाऱ्याला अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण, टक्केवारी आणि राजकीय गटबाजी तितकीच कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. शहरात उघड्या नाल्यांची व गटारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. संसर्गजन्य आजाराला आणि जलपर्णी फोफावण्याला सांडपाणी कारणीभूत ठरत आहे. मोठ्या चतुराईने सांडपाणी नदीत सोडले गेले आहे. त्यामुळे डास व कीटकांचा प्रादूर्भाव वाढला आहे. नायट्रोजन व फॉस्फेट हे पोषक घटक जलपर्णीला मिळाल्याने ती वाढत आहे. बऱ्याच सांडपाण्याच्या ठिकाणी बाजूला भराव टाकलेला आहे. त्यामुळे सांडपाण्याचा मार्ग बुजविण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी केला आहे, तर काही ठिकाणी थेट पाणी नदीत सोडले गेले आहे. जलपर्णीला सांडपाणी पोषक असून, यासाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनाही लाभदायी आहे. यांत्रिक व मानवी पद्धतीने जलपर्णीची साफसफाई होत आहे. तरीही पूर्णतः सांडपाणी रोखल्यास जलपर्णी वाढीला शंभर टक्के आळा बसेल. सांडपाण्यामुळे जलपर्णी जोमाने येत आहे. दोन महिन्यांत नदीचे पात्र जलपर्णीने पूर्ण भरते इतका मोठा वेग या वाढीचा आहे. त्यामुळे डास जलपर्णीच्या तळाशी जाऊन अंडी घालतात. या डासांची पैदास पाण्यात वाढल्याने डासोत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. नदीतील प्रदूषण कमी झाल्याशिवाय या जलपर्णीला आळा बसणार नसल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या हव्यात उपाययोजना - सांडपाण्याला प्रतिबंध करण्यासाठी आंदोलनाची गरज ड्रेनेज, पर्यावरण, आरोग्य विभागांकडील जबाबदाऱ्यांची निश्‍चिती संपूर्ण एमआयडीसी परिसरासाठी भुयारी गटारे   एमआयडीसीला स्वतंत्र मैला शुद्धीकरण प्रकल्प  जबाबदार अधिकारी व पारदर्शी धोरण ड्रेनेज विभागाचे अधिकारी म्हणतात... ज्या भागात तक्रारी येतात, त्या भागातील सांडपाण्याची विल्हेवाट लावली जाते. वाल्हेकरवाडी राजयोग व किवळे देहूरोड जवळील सिम्बायोसिस भागातील दुरुस्ती नुकतीच केली आहे. नदी स्वच्छता पर्यावरणाकडे, तर जलपर्णी आरोग्य विभागाकडे आहे. आधी सांडपाण्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यामुळे किचकट कामे आरोग्य विभागाच्या गळ्यात टाकून पर्यावरण विभाग निश्चित राहतो. या दोन विभागात ताळमेळ नाही. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जलपर्णीची निविदा प्रक्रिया २०२० मध्ये झाली आहे. मागील वर्षी अर्धे काम करून ते पुन्हा सुरू केले आहे. सध्या दापोडी, सांगवी, किवळे, बोपखेल, केजुबाई बंधाऱ्यामध्ये जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ५५० टन जलपर्णी उचलली आहे. सुमारे २० टक्के सांडपाण्याचे नदीतील प्रमाण कमी होणे गरजेचे आहे. दररोजचे आम्ही व्हिडिओ घेतो. काही ठिकाणी जलपर्णी काढण्यासाठी पोचणे अवघड आहे. जानेवारीपासून जलपर्णीत मोठी वाढ झाली आहे. दोन कोटी ३० लाखांचे काम आहे. - डॉ. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग पाहणीत काय? ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने काही ठिकाणी भेटी दिल्या. त्या वेळी सांडपाणी सोडण्यासाठी केलेल्या विविध युक्त्या निदर्शनास आल्या. थेरगाव येथील छत्रपती शिवाजी नाल्याजवळ असलेले मोठे उभे चेंबर काही ठिकाणी फुटले आहे. त्यातून २४ तास सांडपाणी गळती सुरू आहे. तसेच, नदीच्या पाण्यापर्यंत चर काढून सांडपाण्याला मोकळी वाट करून दिली आहे. त्यामुळे सांडपाणी थेट नदीत मिसळले जाते. जुनी सांगवीतील चंद्रमणीनगरमध्ये एखाद्या झऱ्याप्रमाणे नाल्याचे पाणी खळखळ वाहत नदीत जाते. या ठिकाणी आजूबाजूला पाइप पडलेले आहेत. पिंपळे गुरवमधील जय भवानीनगर या ठिकाणी हीच परिस्थिती आहे. पिंपरी कॅम्पमधील मिलिंदनगर व थेरगावातील छत्रपती शिवाजी चौकातही सांडपाण्याचा परिसर झुडपांनी वेढला आहे. आजूबाजूला मोठे दगड आहेत. त्यामुळे या भागात पोहचणेदेखील अवघड आहे. सांडपाण्यावर हिरवेगार शेवाळ साचलेले आहेत. त्यामुळे सांडपाणीदेखील काही ठिकाणी तुंबले आहेत. डबकी तयार झाली आहेत. सर्रास सांडपाण्याच्या ठिकाणी चर खोदून पाणी नदीत सोडण्याची शक्कल लढविली आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/3cDVcNv

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/31wR6jA
Read More

Monday, March 29, 2021

स्पर्धा परीक्षांची तयारी करताय?; मग, चालू घडामोडींच्या अभ्यासासाठी 'ही' आहेत सर्वोत्कृष्ट YouTube चॅनेलस्

सातारा : चालू घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी आपण बर्‍याचदा युट्यूबचा वापर करत असतो. चालू घडामोडींच्या व्हिडिओंमधून आपण खरोखर बरेच काही शिकू शकता. चालू घडामोडींबद्दल बोलायचं झाल्यास यूट्यूबवरती याविषयी बरेच व्हिडिओ उपलब्ध आहेत. परंतु, त्यापैकी काही मोजकेच अचूक, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह माहिती देतात. म्हणूनच, चालू घडामोडींशी संबंधित कोणता व्हिडिओ YouTube वरून डाउनलोड केला जावा, हे देखील पाहणे आवश्यक आहे.

चालू घडामोडींची सर्व माहिती YouTube चॅनेलद्वारे एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. काही YouTube चॅनेलस् त्यांच्या क्रमवारीत सर्वोत्कृष्ट आहेत, ज्या आपल्याला बातम्या डाउनलोड करण्यासाठी प्रवृत्त करताहेत. आज YouTube वर बरेच विनामूल्य चॅनेल आहेत, जे चालू घडामोडी तयार करण्यात खूप मदत करू शकतात. परंतु, असेही अनेक चॅनेल आहेत जे केवळ वेळेचा अपव्यय सिद्ध करतात. यूट्यूब एक चॅनेल आहे, ज्यावर आपण थोड्या काळामध्ये चालू घडामोडींसाठी अचूक तयारी करू शकता.

चालू घडामोडींच्या बातम्यांव्यतिरिक्त, त्यास संबंधित प्रश्न देखील त्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत, की नाही हे देखील पहा. स्पर्धात्मक परीक्षेत केवळ चालू घडामोडींच्या बातमीच नव्हे, तर त्यासंदर्भात विविध प्रकारचे प्रश्नही विचारले जातात. म्हणूनच, एक चांगली सूचना आहे, की जर आपल्याला युट्यूब वाहिन्यांद्वारे चालू घडामोडी आणि त्यासंबंधित प्रश्नांची बातमी एकाच ठिकाणी मिळाली तर आपल्यासाठी ते अधिक चांगले होईल.

UPSC Important Books : NCERT हे पुस्तकं वाचा आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हा

प्रासंगिकता, सामग्रीची गुणवत्ता, सादरीकरणाची पद्धत आणि प्रभावीपणाच्या आधारावर आम्ही या चॅनेलचे मूल्यांकन केल्यानंतर त्यांना निवडले आहे. मग, चला तर जाणून घेऊयात सर्वोत्कृष्ट YouTube चॅनेलसबद्दल..

जागरण जोश : चालू घडामोडींच्या विषयावर विविध यूट्यूब चॅनेल्स अस्तित्वात असले, तरी जागरण जोश यूट्यूब चॅनेलने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये यूट्यूब वाहिन्यांमधील चालू घडामोडींविषयी माहिती देते. त्यामध्ये दिलेल्या सर्व ताज्या बातम्या आपल्याला अद्ययावत ठेवतात. या व्यतिरिक्त यूट्यूब चॅनेलमधील जागरण जोशबद्दल एक मुख्य गोष्ट म्हणजे, ती परीक्षेनुसार चालू घडामोडींविषयी माहिती प्रदान करते.

पदवीधारकांसाठी बँकेत नोकरीची संधी! मिळेल 48 हजार महिना पगार, असा करा अर्ज

राज्यसभा टीव्ही : हे राज्यसभेचे अधिकृत चॅनेल आहे. या चॅनेलद्वारे उमेदवारास घरात बसून चालू घडामोडींविषयी आणि विविध प्रकारच्या सरकारी योजनांबद्दल तपशीलवार माहिती मिळू शकते. या चॅनेलचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, तज्ञांच्या अचूक टिप्पण्या आणि विचारविनिमय देखील उपलब्ध आहे, जे चालू घडामोडींशी संबंधित विविध प्रकारच्या मुद्द्यांविषयी माहिती देते. येथे मंत्री आणि सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांच्या मुलाखती देखील पहायला मिळतात.

लोकसभा टीव्ही : हे लोकसभेचे अधिकृत चॅनेल आहे. या चॅनेलद्वारे आपल्याला चालू घडामोडींशी संबंधित विविध प्रकारच्या मुद्द्यांची माहिती मिळू शकते. या चॅनेलवर लोकसभेच्या कार्यवाहीच्या थेट कव्हरेज व्यतिरिक्त हे सामाजिक, आर्थिक आणि घटनात्मक विषयांवर देखील प्रसारित करते. त्याच्या प्रसारणामध्ये, सांस्कृतिकदृष्ट्या थीम असलेले कार्यक्रम तसेच भारतीय भाषांमधील पुरस्कारप्राप्त चित्रपटांना महत्त्वपूर्ण स्थान आहे.

तरुणांनो, देशसेवेची मोठी संधी; भारतीय सैन्यदलात मोठ्या प्रमाणात भरती; परीक्षाही नाही

पीआयबी इंडियाः भारत सरकारबद्दल माहिती प्रसारित करण्यासाठी हे चॅनेल प्रेस इन्फॉर्मेशन ऑफिसद्वारे चालविली जाते. पीआयबी इंडिया हे सरकारचे मुखपत्र आहे, जे सरकारच्या दैनंदिन कामकाजाचा मागोवा ठेवते. चालू घडामोडींच्या तयारीसाठी हे चॅनेल खूप महत्वाचे आहे.

याशिवाय आपण दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ सारख्या सरकारी विभागांचे यूट्यूब चॅनेल डाऊनलोड करू शकता. वर नमूद केलेल्या वाहिन्यांचा उत्तम वापर करून परीक्षक चालू घडामोडी व त्यासंबंधित विषयांची माहिती ठेवू शकतो.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

स्पर्धा परीक्षांची तयारी करताय?; मग, चालू घडामोडींच्या अभ्यासासाठी 'ही' आहेत सर्वोत्कृष्ट YouTube चॅनेलस् सातारा : चालू घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी आपण बर्‍याचदा युट्यूबचा वापर करत असतो. चालू घडामोडींच्या व्हिडिओंमधून आपण खरोखर बरेच काही शिकू शकता. चालू घडामोडींबद्दल बोलायचं झाल्यास यूट्यूबवरती याविषयी बरेच व्हिडिओ उपलब्ध आहेत. परंतु, त्यापैकी काही मोजकेच अचूक, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह माहिती देतात. म्हणूनच, चालू घडामोडींशी संबंधित कोणता व्हिडिओ YouTube वरून डाउनलोड केला जावा, हे देखील पाहणे आवश्यक आहे. चालू घडामोडींची सर्व माहिती YouTube चॅनेलद्वारे एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. काही YouTube चॅनेलस् त्यांच्या क्रमवारीत सर्वोत्कृष्ट आहेत, ज्या आपल्याला बातम्या डाउनलोड करण्यासाठी प्रवृत्त करताहेत. आज YouTube वर बरेच विनामूल्य चॅनेल आहेत, जे चालू घडामोडी तयार करण्यात खूप मदत करू शकतात. परंतु, असेही अनेक चॅनेल आहेत जे केवळ वेळेचा अपव्यय सिद्ध करतात. यूट्यूब एक चॅनेल आहे, ज्यावर आपण थोड्या काळामध्ये चालू घडामोडींसाठी अचूक तयारी करू शकता. चालू घडामोडींच्या बातम्यांव्यतिरिक्त, त्यास संबंधित प्रश्न देखील त्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत, की नाही हे देखील पहा. स्पर्धात्मक परीक्षेत केवळ चालू घडामोडींच्या बातमीच नव्हे, तर त्यासंदर्भात विविध प्रकारचे प्रश्नही विचारले जातात. म्हणूनच, एक चांगली सूचना आहे, की जर आपल्याला युट्यूब वाहिन्यांद्वारे चालू घडामोडी आणि त्यासंबंधित प्रश्नांची बातमी एकाच ठिकाणी मिळाली तर आपल्यासाठी ते अधिक चांगले होईल. UPSC Important Books : NCERT हे पुस्तकं वाचा आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हा प्रासंगिकता, सामग्रीची गुणवत्ता, सादरीकरणाची पद्धत आणि प्रभावीपणाच्या आधारावर आम्ही या चॅनेलचे मूल्यांकन केल्यानंतर त्यांना निवडले आहे. मग, चला तर जाणून घेऊयात सर्वोत्कृष्ट YouTube चॅनेलसबद्दल.. जागरण जोश : चालू घडामोडींच्या विषयावर विविध यूट्यूब चॅनेल्स अस्तित्वात असले, तरी जागरण जोश यूट्यूब चॅनेलने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये यूट्यूब वाहिन्यांमधील चालू घडामोडींविषयी माहिती देते. त्यामध्ये दिलेल्या सर्व ताज्या बातम्या आपल्याला अद्ययावत ठेवतात. या व्यतिरिक्त यूट्यूब चॅनेलमधील जागरण जोशबद्दल एक मुख्य गोष्ट म्हणजे, ती परीक्षेनुसार चालू घडामोडींविषयी माहिती प्रदान करते. पदवीधारकांसाठी बँकेत नोकरीची संधी! मिळेल 48 हजार महिना पगार, असा करा अर्ज राज्यसभा टीव्ही : हे राज्यसभेचे अधिकृत चॅनेल आहे. या चॅनेलद्वारे उमेदवारास घरात बसून चालू घडामोडींविषयी आणि विविध प्रकारच्या सरकारी योजनांबद्दल तपशीलवार माहिती मिळू शकते. या चॅनेलचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, तज्ञांच्या अचूक टिप्पण्या आणि विचारविनिमय देखील उपलब्ध आहे, जे चालू घडामोडींशी संबंधित विविध प्रकारच्या मुद्द्यांविषयी माहिती देते. येथे मंत्री आणि सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांच्या मुलाखती देखील पहायला मिळतात. लोकसभा टीव्ही : हे लोकसभेचे अधिकृत चॅनेल आहे. या चॅनेलद्वारे आपल्याला चालू घडामोडींशी संबंधित विविध प्रकारच्या मुद्द्यांची माहिती मिळू शकते. या चॅनेलवर लोकसभेच्या कार्यवाहीच्या थेट कव्हरेज व्यतिरिक्त हे सामाजिक, आर्थिक आणि घटनात्मक विषयांवर देखील प्रसारित करते. त्याच्या प्रसारणामध्ये, सांस्कृतिकदृष्ट्या थीम असलेले कार्यक्रम तसेच भारतीय भाषांमधील पुरस्कारप्राप्त चित्रपटांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. तरुणांनो, देशसेवेची मोठी संधी; भारतीय सैन्यदलात मोठ्या प्रमाणात भरती; परीक्षाही नाही पीआयबी इंडियाः भारत सरकारबद्दल माहिती प्रसारित करण्यासाठी हे चॅनेल प्रेस इन्फॉर्मेशन ऑफिसद्वारे चालविली जाते. पीआयबी इंडिया हे सरकारचे मुखपत्र आहे, जे सरकारच्या दैनंदिन कामकाजाचा मागोवा ठेवते. चालू घडामोडींच्या तयारीसाठी हे चॅनेल खूप महत्वाचे आहे. याशिवाय आपण दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ सारख्या सरकारी विभागांचे यूट्यूब चॅनेल डाऊनलोड करू शकता. वर नमूद केलेल्या वाहिन्यांचा उत्तम वापर करून परीक्षक चालू घडामोडी व त्यासंबंधित विषयांची माहिती ठेवू शकतो. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sAzFe2
Read More
BSNLचा 108 रुययांचा रीचार्ज प्लॅन, फ्री कॉलिंगसह 1 जीबी डेटा तेही 60 दिवसांसाठी

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या बहुतेक रिचार्ज प्लॅन त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्या जिओ, एअरटेल आणि Vi पेक्षा स्वस्त आणि दीर्घ वैधता असणारे आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी बीएसएनएलचा असाच एक रिचार्ज प्लॅनविषयी जाणून घेणार आहोत. 

हा प्लॅन 60 दिवसांपर्यंतच्या वैधतेसह येतो, ज्यामध्ये आपल्याला दररोज डेटा आणि कॉलिंगसारखे फायदे मिळतात. त्याचबरोबर इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत या प्लॅनची किंमत खूपच किफायतशीर आहे. जिओ, एअरटेल आणि व्ही (व्होडाफोन आयडिया) डेली डेटा असणार यासारख्या कोणतीही प्लॅन देत नाहीत. 

बीएसएनएलची 108 रुपयांची प्रीपेड प्लॅन अंतर्गत ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळते, ज्यात दिल्ली आणि मुंबई एमटीएनएल नेटवर्कचा समावेश आहे. अमर्यादित कॉलिंग व्यतिरिक्त ही योजना अमर्यादित डेटा बेनिफीट देखील देतो. तसोच 1 जीबी डेटा संपल्यानंतरत तुमच्या इंटरनेटची गती 80 केबीपीएस पर्यंत कमी होते. याचा अर्थ असा की आपण 108 रुपयांच्या योजनेमध्ये दररोज केवळ 1 जीबी हाय-स्पीड डेटा वापरू शकता. तसेच या योजनेत तुम्हाला एकूण 500 एसएमएस देखील फ्री मिळतात.  याआधी हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येत असे, परंतु दूरसंचार क्षेत्रात वाढती स्पर्धा लक्षात घेता कंपनीने आपल्या प्रीपेड योजनेची वैधता 28 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत वाढविली आहे.

जर आपण बीएसएनएलच्या या प्लॅनची तुलना इतर टेलिकॉम कंपन्यांच्या प्लॅनशी केली तर जिओ प्रीपेड या किंमतीच्या 125 रुपये किंमतीच्या प्लॅनमध्ये आपल्याला केवळ 28 दिवसांची वैधता मिळेल. 28 दिवसांच्या वैधतेसह, आपल्याला दररोज 0.5 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग आणि एकूण 300 एसएमएस फ्री मिळतात. त्याचबरोबर, एअरटेल 129 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या वैधतेसह 1 जीबी डेटा देण्यात येतो, ज्यामध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस फ्री आहे. व्ही 129 रुपयांची प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या वैधतेसह 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस फ्री आहेत.
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

BSNLचा 108 रुययांचा रीचार्ज प्लॅन, फ्री कॉलिंगसह 1 जीबी डेटा तेही 60 दिवसांसाठी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या बहुतेक रिचार्ज प्लॅन त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्या जिओ, एअरटेल आणि Vi पेक्षा स्वस्त आणि दीर्घ वैधता असणारे आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी बीएसएनएलचा असाच एक रिचार्ज प्लॅनविषयी जाणून घेणार आहोत.  हा प्लॅन 60 दिवसांपर्यंतच्या वैधतेसह येतो, ज्यामध्ये आपल्याला दररोज डेटा आणि कॉलिंगसारखे फायदे मिळतात. त्याचबरोबर इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत या प्लॅनची किंमत खूपच किफायतशीर आहे. जिओ, एअरटेल आणि व्ही (व्होडाफोन आयडिया) डेली डेटा असणार यासारख्या कोणतीही प्लॅन देत नाहीत.  बीएसएनएलची 108 रुपयांची प्रीपेड प्लॅन अंतर्गत ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळते, ज्यात दिल्ली आणि मुंबई एमटीएनएल नेटवर्कचा समावेश आहे. अमर्यादित कॉलिंग व्यतिरिक्त ही योजना अमर्यादित डेटा बेनिफीट देखील देतो. तसोच 1 जीबी डेटा संपल्यानंतरत तुमच्या इंटरनेटची गती 80 केबीपीएस पर्यंत कमी होते. याचा अर्थ असा की आपण 108 रुपयांच्या योजनेमध्ये दररोज केवळ 1 जीबी हाय-स्पीड डेटा वापरू शकता. तसेच या योजनेत तुम्हाला एकूण 500 एसएमएस देखील फ्री मिळतात.  याआधी हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येत असे, परंतु दूरसंचार क्षेत्रात वाढती स्पर्धा लक्षात घेता कंपनीने आपल्या प्रीपेड योजनेची वैधता 28 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत वाढविली आहे. जर आपण बीएसएनएलच्या या प्लॅनची तुलना इतर टेलिकॉम कंपन्यांच्या प्लॅनशी केली तर जिओ प्रीपेड या किंमतीच्या 125 रुपये किंमतीच्या प्लॅनमध्ये आपल्याला केवळ 28 दिवसांची वैधता मिळेल. 28 दिवसांच्या वैधतेसह, आपल्याला दररोज 0.5 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग आणि एकूण 300 एसएमएस फ्री मिळतात. त्याचबरोबर, एअरटेल 129 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या वैधतेसह 1 जीबी डेटा देण्यात येतो, ज्यामध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस फ्री आहे. व्ही 129 रुपयांची प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या वैधतेसह 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस फ्री आहेत.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3rwDb7P
Read More
तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत तर नाही ना? उत्तर हो असेल तर व्हा सावधान, असू शकतो हा आजार

नागपूर : शरीरातील पाणी कमी झाल्यास आपल्याला आपोआप तहान लागते. तहान लागण्याची क्रिया ऋतू अनुसार बदलू शकते. म्हणजे थंडीत जास्त तहान लागत नाही. पावसाळयातही कमीच तहान लागते. मात्र, उन्हाळ्यात कितीही पाणी प्या तहान काही भागात नाही. मात्र, खूप तहान लागते. कितीही पाणी प्यायला तरी तहान काही भागात नाही. सतत घसा कोरडा पडतो. असे तुमच्या मुलांच्या बाबतीत घडत असेल तर सावधान!

तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत असेल तर सावधगिरी बाळगायला हवी. वारंवार लागणारी तहान मुलाला धोकादायक आजाराकडे घेऊन जाऊ शकते. वारंवार तहान लागणे, भूक वाढणे आणि वारंवार लघवी होणे हे मुलांमध्ये मधुमेहाचे लक्षण असू शकते. यामुळे मुलांचे डोळेही जाऊ शकते. मुलांमध्ये साखरेच्या विलक्षण पातळीमुळे त्यांना जास्त तहान लागते.

अधिक वाचा - घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत झाला होता गरीब

तुमचे मुलं वारंवार रस, कोल्ड्रिंक आणि पाणी यासारख्या गोष्टींची मागणी करत असेल तर आजच सावधान होऊन जा. तुमच्या मुलांना जास्त तहान येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. जेणेकरून मधुमेहावर वेळेवर उपचार करता येतील. मधुमेहाची इतर लक्षणे देखील मुलांमध्ये दिसू शकतात. असे घडत असल्यास ते धोकादायक आहे. जाणून घेऊया यावरील उपाय...

जास्त भूक लागण

मधुमेहाने ग्रस्त असलेले मुले नेहमी भूक लागल्याची तक्रार करीत असतात. त्यांना कितीही आहार दिला तरी शरीरात ऊर्जेचा अभाव असतो. ऊर्जा कमतरतेवर मात करण्यासाठी त्यांना सतत काहीतरी खावसं वाटते. मात्र, मधुमेहामुळे मुलाने किती खाल्ले तरी त्याचे वजन वाढत नाही. मधुमेह ग्रस्त मुलांमध्ये इन्सुलिनचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे त्यांच्या शरीरात सतत ऊर्जेची कमतरता असते. इतर मुलांच्या तुलनेत ते सुस्त राहतात. तुमच्या मुलांमध्ये अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

वारंवार लघुशंका लागणे

भूक आणि तहान जाणवण्याबरोबरच वारंवार बाथरूममध्ये जाणे देखील मुलांमध्ये मधुमेहाचे एक प्रमुख लक्षण असू शकते. मोठ्या रुग्णांमध्येही अशी लक्षणे दिसली आहेत. आपल्या मुलामध्ये हे लक्षण दिसत असल्यास सावधगिरी बाळगा. त्यांना मधुमेह असू शकतो. म्हणून, वेळीच त्यांच्यावर उपचार करा.

मधुमेहाचे प्रकार

मधुमेहाचे प्रमुख दोन प्रकार आहेत. टाइप एक डायबिटीजला इन्सिपिडस म्हणूनही पुष्कळजण ओळखतात. टाइप एक मधुमेहामुळे शरीरात अँटी-डायरेटिक हार्मोनजी (एडीएच) कमतरता उद्भवते. यामुळे आपले शरीर इन्सुलिनचे उत्पादन थांबवते.

टाइप दोन मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये इन्सुलिन आवश्यकतेपेक्षा कमी असतो. अशा परिस्थितीत आपले शरीर इन्सुलिनची ओळख पटवू शकत नाही. यामुळे शरीरात याचा वापर थांबतो. म्हणूनच टाइप दोन मधुमेहास इन्सुलिन प्रतिरोधकता देखील म्हटले जाते.

अधिक माहितीसाठी - ...अन् नववधू पतीचा मृतदेह घेऊनच पोहोचली सासरी, हिरव्या मंडपातूनच निघाली अंत्ययात्रा

मुलांना मधुमेहापासून कसे वाचवाल

नियमित व्यायाम करा

जंक फूडपासून दूर रहा

तणावापासून दूर रहा

मोबाईलवर जास्त खेळू नका

मैदानी खेळ खेळायला सांगा

साखरेचे सेवन कमी करा

पांढरी ब्रेड, मिठाई, पेस्ट्री, सोडा आणि इतर रिफायनरी वस्तूंचा वापर कमी करा

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी ‘सकाळ ऑनलाइन’चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत तर नाही ना? उत्तर हो असेल तर व्हा सावधान, असू शकतो हा आजार नागपूर : शरीरातील पाणी कमी झाल्यास आपल्याला आपोआप तहान लागते. तहान लागण्याची क्रिया ऋतू अनुसार बदलू शकते. म्हणजे थंडीत जास्त तहान लागत नाही. पावसाळयातही कमीच तहान लागते. मात्र, उन्हाळ्यात कितीही पाणी प्या तहान काही भागात नाही. मात्र, खूप तहान लागते. कितीही पाणी प्यायला तरी तहान काही भागात नाही. सतत घसा कोरडा पडतो. असे तुमच्या मुलांच्या बाबतीत घडत असेल तर सावधान! तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत असेल तर सावधगिरी बाळगायला हवी. वारंवार लागणारी तहान मुलाला धोकादायक आजाराकडे घेऊन जाऊ शकते. वारंवार तहान लागणे, भूक वाढणे आणि वारंवार लघवी होणे हे मुलांमध्ये मधुमेहाचे लक्षण असू शकते. यामुळे मुलांचे डोळेही जाऊ शकते. मुलांमध्ये साखरेच्या विलक्षण पातळीमुळे त्यांना जास्त तहान लागते. अधिक वाचा - घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत झाला होता गरीब तुमचे मुलं वारंवार रस, कोल्ड्रिंक आणि पाणी यासारख्या गोष्टींची मागणी करत असेल तर आजच सावधान होऊन जा. तुमच्या मुलांना जास्त तहान येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. जेणेकरून मधुमेहावर वेळेवर उपचार करता येतील. मधुमेहाची इतर लक्षणे देखील मुलांमध्ये दिसू शकतात. असे घडत असल्यास ते धोकादायक आहे. जाणून घेऊया यावरील उपाय... जास्त भूक लागण मधुमेहाने ग्रस्त असलेले मुले नेहमी भूक लागल्याची तक्रार करीत असतात. त्यांना कितीही आहार दिला तरी शरीरात ऊर्जेचा अभाव असतो. ऊर्जा कमतरतेवर मात करण्यासाठी त्यांना सतत काहीतरी खावसं वाटते. मात्र, मधुमेहामुळे मुलाने किती खाल्ले तरी त्याचे वजन वाढत नाही. मधुमेह ग्रस्त मुलांमध्ये इन्सुलिनचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे त्यांच्या शरीरात सतत ऊर्जेची कमतरता असते. इतर मुलांच्या तुलनेत ते सुस्त राहतात. तुमच्या मुलांमध्ये अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. वारंवार लघुशंका लागणे भूक आणि तहान जाणवण्याबरोबरच वारंवार बाथरूममध्ये जाणे देखील मुलांमध्ये मधुमेहाचे एक प्रमुख लक्षण असू शकते. मोठ्या रुग्णांमध्येही अशी लक्षणे दिसली आहेत. आपल्या मुलामध्ये हे लक्षण दिसत असल्यास सावधगिरी बाळगा. त्यांना मधुमेह असू शकतो. म्हणून, वेळीच त्यांच्यावर उपचार करा. मधुमेहाचे प्रकार मधुमेहाचे प्रमुख दोन प्रकार आहेत. टाइप एक डायबिटीजला इन्सिपिडस म्हणूनही पुष्कळजण ओळखतात. टाइप एक मधुमेहामुळे शरीरात अँटी-डायरेटिक हार्मोनजी (एडीएच) कमतरता उद्भवते. यामुळे आपले शरीर इन्सुलिनचे उत्पादन थांबवते. टाइप दोन मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये इन्सुलिन आवश्यकतेपेक्षा कमी असतो. अशा परिस्थितीत आपले शरीर इन्सुलिनची ओळख पटवू शकत नाही. यामुळे शरीरात याचा वापर थांबतो. म्हणूनच टाइप दोन मधुमेहास इन्सुलिन प्रतिरोधकता देखील म्हटले जाते. अधिक माहितीसाठी - ...अन् नववधू पतीचा मृतदेह घेऊनच पोहोचली सासरी, हिरव्या मंडपातूनच निघाली अंत्ययात्रा मुलांना मधुमेहापासून कसे वाचवाल नियमित व्यायाम करा जंक फूडपासून दूर रहा तणावापासून दूर रहा मोबाईलवर जास्त खेळू नका मैदानी खेळ खेळायला सांगा साखरेचे सेवन कमी करा पांढरी ब्रेड, मिठाई, पेस्ट्री, सोडा आणि इतर रिफायनरी वस्तूंचा वापर कमी करा संकलन व संपादन - नीलेश डाखोरे (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी ‘सकाळ ऑनलाइन’चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3u5jdD0
Read More
उन्हाळ्यात ऑफिसला जाताना बॅगमध्ये ठेवा या गोष्टी! त्वचेचे होईल संरक्षण

उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये आवश्यक असणाऱ्या संबंधित गोष्टींशिवाय तुम्हाला या कोरोनाच्या काळात या गोष्टी तुम्ही तुमच्या त्वचेचे संरक्षण कराल. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगत आहोत, त्याशिवाय तुमची ऑफिस बॅग पूर्ण होणार नाही. जरी आता ऑफिस खुली झाली असली तरी कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे संपला नाही. अशा परिस्थितीत, दुर्लक्ष करणे आपल्यासाठी आणि इतर लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. म्हणून आपण आपल्या उन्हाळ्याच्या वर्क बॅगमध्ये ठेवा या गोष्टी

हॅंडसॅनिटायझर
ऑफिस खुली झाली असली तरी कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे संपला नाही. अशा परिस्थितीत, दुर्लक्ष करणे आपल्यासाठी आणि इतर लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. म्हणून आपण आपल्या उन्हाळ्याच्या वर्क बॅगमध्ये हॅंड सॅनिटायझर ठेवणे फार महत्वाचे आहे. याद्वारे आपण आपल्या हातांना संक्रमणापासून अगदी सहजतेने वाचवू शकता.

हँडक्रिम
वर्क बॅगमध्ये हँडक्रिमची गरज आहे? वास्तविक, आपण ऑफिसमध्ये बराच वेळ घालवला आणि त्यादरम्यान आपल्याला बर्‍याच वेळा हात धुण्याची किंवा हाताने स्वच्छ करणारे औषध वापरावे लागेल. परंतु वारंवार हात धुण्यामुळे हातात कोरडेपणा येतो. म्हणूनच, आपल्या हातांचा ओलावा कायम ठेवण्यासाठी आपण हँडक्रीम लावावी.

परफ्युम

उन्हाळ्याच्या दिवसात आपण बॅगमध्ये परफ्युम किंवा रोल-ऑन डीओ लावावा. वास्तविक, ऑफिसला जाताना प्रवास करताना शरीरावर घाम येणे आणि वास येणे सुरू होते. जे ऑफिसमधील आपल्या इंप्रेशनवर परिणाम करते. अशा परिस्थितीत घामावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि घामाचा वास कमी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे आपल्या ऑफिस बॅगमध्ये परफ्यूम किंवा रोल-ऑन डीओओ ठेवणे.

एसपीएफ युक्त लिप बाम

आता मास्क घालणे अनिवार्य असल्याने ओठांवर लिपस्टिक लावणे आवश्यक नाही. आपल्या ऑफिस लूकमध्ये आपण टिन्टेड लिप बाम देखील ठेवू शकता. आपण आपल्या वर्क बॅगमध्ये वस्तू टाकताना त्यामध्ये एसपीएफसह लिप बाम ठेवा. मास्कमुळे तुमचे कोरोना संक्रमणापासून संरक्षण झाले पाहिजे, परंतु ते सूर्याच्या हानिकारक किरणांपासून पूर्णपणे संरक्षण करणार नाही. अशा परिस्थितीत आपण एसपीएफ असलेल्या लिप बामच्या मदतीने आपल्या ओठांची काळजी घेऊ शकता. आपण ऑफिसमध्ये दर 2-3 तासांनी पुन्हा लावू  शकता.

सनस्क्रीन

उन्हाळ्यात किरणांपासून त्वचेचे संरक्षण करणे फार महत्वाचे आहे. या प्रकरणात, सनस्क्रीन आपला साथीदार बनू शकेल. जरी आपण सनस्क्रीनसह घराबाहेर गेलात तरीही त्याचा प्रभाव दोन-तीन तासांत संपेल आणि इनडोअरही सनस्क्रीन आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या वर्क बॅगमध्ये सनस्क्रीन ठेवणे महत्वाचे आहे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

उन्हाळ्यात ऑफिसला जाताना बॅगमध्ये ठेवा या गोष्टी! त्वचेचे होईल संरक्षण उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये आवश्यक असणाऱ्या संबंधित गोष्टींशिवाय तुम्हाला या कोरोनाच्या काळात या गोष्टी तुम्ही तुमच्या त्वचेचे संरक्षण कराल. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगत आहोत, त्याशिवाय तुमची ऑफिस बॅग पूर्ण होणार नाही. जरी आता ऑफिस खुली झाली असली तरी कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे संपला नाही. अशा परिस्थितीत, दुर्लक्ष करणे आपल्यासाठी आणि इतर लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. म्हणून आपण आपल्या उन्हाळ्याच्या वर्क बॅगमध्ये ठेवा या गोष्टी हॅंडसॅनिटायझर ऑफिस खुली झाली असली तरी कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे संपला नाही. अशा परिस्थितीत, दुर्लक्ष करणे आपल्यासाठी आणि इतर लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. म्हणून आपण आपल्या उन्हाळ्याच्या वर्क बॅगमध्ये हॅंड सॅनिटायझर ठेवणे फार महत्वाचे आहे. याद्वारे आपण आपल्या हातांना संक्रमणापासून अगदी सहजतेने वाचवू शकता. हँडक्रिम वर्क बॅगमध्ये हँडक्रिमची गरज आहे? वास्तविक, आपण ऑफिसमध्ये बराच वेळ घालवला आणि त्यादरम्यान आपल्याला बर्‍याच वेळा हात धुण्याची किंवा हाताने स्वच्छ करणारे औषध वापरावे लागेल. परंतु वारंवार हात धुण्यामुळे हातात कोरडेपणा येतो. म्हणूनच, आपल्या हातांचा ओलावा कायम ठेवण्यासाठी आपण हँडक्रीम लावावी. परफ्युम उन्हाळ्याच्या दिवसात आपण बॅगमध्ये परफ्युम किंवा रोल-ऑन डीओ लावावा. वास्तविक, ऑफिसला जाताना प्रवास करताना शरीरावर घाम येणे आणि वास येणे सुरू होते. जे ऑफिसमधील आपल्या इंप्रेशनवर परिणाम करते. अशा परिस्थितीत घामावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि घामाचा वास कमी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे आपल्या ऑफिस बॅगमध्ये परफ्यूम किंवा रोल-ऑन डीओओ ठेवणे. एसपीएफ युक्त लिप बाम आता मास्क घालणे अनिवार्य असल्याने ओठांवर लिपस्टिक लावणे आवश्यक नाही. आपल्या ऑफिस लूकमध्ये आपण टिन्टेड लिप बाम देखील ठेवू शकता. आपण आपल्या वर्क बॅगमध्ये वस्तू टाकताना त्यामध्ये एसपीएफसह लिप बाम ठेवा. मास्कमुळे तुमचे कोरोना संक्रमणापासून संरक्षण झाले पाहिजे, परंतु ते सूर्याच्या हानिकारक किरणांपासून पूर्णपणे संरक्षण करणार नाही. अशा परिस्थितीत आपण एसपीएफ असलेल्या लिप बामच्या मदतीने आपल्या ओठांची काळजी घेऊ शकता. आपण ऑफिसमध्ये दर 2-3 तासांनी पुन्हा लावू  शकता. सनस्क्रीन उन्हाळ्यात किरणांपासून त्वचेचे संरक्षण करणे फार महत्वाचे आहे. या प्रकरणात, सनस्क्रीन आपला साथीदार बनू शकेल. जरी आपण सनस्क्रीनसह घराबाहेर गेलात तरीही त्याचा प्रभाव दोन-तीन तासांत संपेल आणि इनडोअरही सनस्क्रीन आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या वर्क बॅगमध्ये सनस्क्रीन ठेवणे महत्वाचे आहे. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/31vtFHA
Read More