सातारा मार्गावरील टोलवसुली थांबवा; नितीन गडकरींकडे मागणी पुणे - देहूरोड-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण वेळेत पूर्ण न करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. गेल्या दहा वर्षांपासून हे काम रखडले असल्यामुळे एक एप्रिलपासून या रस्त्यावरील टोल वसुली स्थगित करावी, असेही मंचने म्हटले आहे.  पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी होता, त्याच्या सहापदरीकरणाचे काम १ ऑक्टोबर २०१० रोजी सुरू झाले. मूळ कंत्राटाप्रमाणे हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत संपणे अपेक्षित होते, मात्र काम अद्याप सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाला सातत्याने मुदतवाढ देण्याशिवाय काहीही केलेले नाही. या अपूर्ण कामामुळे गेल्या ११ वर्षात या रस्त्यावर शेकडो अपघात झाले आणि अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले. मात्र महामार्ग प्राधिकरण दरवर्षी कंत्राटदाराला टोलचे दर मात्र वाढवून देत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा प्राधिकरणाने आजवर कंत्राटदाराला अनेक नोटिसा दिल्या आहेत, पण पुढे कारवाई काहीच केलेली नाही, असे मंचचे विवेक वेलणकर यांनी गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा या गोष्टींकडे लक्ष द्या रस्त्यावर अनेक कामे प्रलंबित आहेत अनेक ठिकाणी सेवा रस्ताच अस्तित्वात नाही  जिथे आहे तिथे त्याची अवस्था अनेक ठिकाणी दयनीय आहे संपूर्ण रस्त्याची देखभाल व दुरुस्ती कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे  त्यावर प्राधिकरणाने लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची आपण या पूर्वी दोन वेळा घोषणा केली होती अद्याप ते काम पूर्ण झालेले नाही Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 30, 2021

सातारा मार्गावरील टोलवसुली थांबवा; नितीन गडकरींकडे मागणी पुणे - देहूरोड-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण वेळेत पूर्ण न करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. गेल्या दहा वर्षांपासून हे काम रखडले असल्यामुळे एक एप्रिलपासून या रस्त्यावरील टोल वसुली स्थगित करावी, असेही मंचने म्हटले आहे.  पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी होता, त्याच्या सहापदरीकरणाचे काम १ ऑक्टोबर २०१० रोजी सुरू झाले. मूळ कंत्राटाप्रमाणे हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत संपणे अपेक्षित होते, मात्र काम अद्याप सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाला सातत्याने मुदतवाढ देण्याशिवाय काहीही केलेले नाही. या अपूर्ण कामामुळे गेल्या ११ वर्षात या रस्त्यावर शेकडो अपघात झाले आणि अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले. मात्र महामार्ग प्राधिकरण दरवर्षी कंत्राटदाराला टोलचे दर मात्र वाढवून देत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा प्राधिकरणाने आजवर कंत्राटदाराला अनेक नोटिसा दिल्या आहेत, पण पुढे कारवाई काहीच केलेली नाही, असे मंचचे विवेक वेलणकर यांनी गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा या गोष्टींकडे लक्ष द्या रस्त्यावर अनेक कामे प्रलंबित आहेत अनेक ठिकाणी सेवा रस्ताच अस्तित्वात नाही  जिथे आहे तिथे त्याची अवस्था अनेक ठिकाणी दयनीय आहे संपूर्ण रस्त्याची देखभाल व दुरुस्ती कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे  त्यावर प्राधिकरणाने लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची आपण या पूर्वी दोन वेळा घोषणा केली होती अद्याप ते काम पूर्ण झालेले नाही Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2PmtRGv

No comments:

Post a Comment