January 2021 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 31, 2021

खरसुंडी पौष यात्रेत चार दिवसांत 10 कोटींची उलाढाल 

खरसुंडी : राज्यात पहिल्यांदाच भरलेल्या खिल्लार जनावराच्या खरसुंडी पौष यात्रेस जनावरांची आवक 30 हजार, तर 4200 जनावरांची चार दिवसांत खरेदी-विक्री झाली. उलाढाल 10 कोटींची झाली. दरवर्षी होणारे खिलार जनावरांचे प्रदर्शन बंदीमुळे होऊ न शकल्यामुळे शौकीनांतून नाराजी जाणवली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिलीच खिल्लार जनावरांची माणपट्ट्यातील सिद्धनाथांची पौषी यात्रा खरसुंडी येथे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन भरवण्यात आली होती. 

जातीवंत खिल्लार जनावरांची यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. गाई, खोंड व पैदासी करता पाळण्यात येणारे वळीव बैल या परिसरात आहेत. खिल्लार सर्व कामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे राज्यातील अहमदनगर, मराठवाडा, विदर्भ, पुणे जिल्हातील व्यापारी यात्रेत खास करून येतात. यंदा जनावरांची आवक तीस हजारावर झाली. 27 जानेवारीपासून यात्रा भरण्यास सुरवात झाली. दोन-तीन दिवस यात्रेत जनावरांची आवक वाढत होती. राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यातील व्यापारी (हेडी) वर्षात पहिलीच यात्रा भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी दाखल झाली. चार दिवस खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. चार हजार दोनशे जनावरांची खरेदी झाली. दहा हजारापुढे आणि पाच लाखापर्यंत खोंड व बैलांची खरेदी झाली. 

शर्यतीवरील बंदी उठवली गेली तर पशुपालक शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकतात. शर्यतीच्या बैलाच्या किंमती शेतकरी व शौकिनांच्या मनावर ठरतात. त्याचा फायदा पशुधन पालकांना होतो. शर्यतीवरील बंदी उठवल्यास खिलार जनावरांच्या खरेदी विक्रीत आणखी वाढ होऊ शकते. कोरोनामुळे पौषी यात्रा बाजार स्थळ बदलण्यात आले.

गावापासून एक किलोमीटरवरील मैदानात यात्रा भरली होती. शेतकरी व व्यापाऱ्यांना खरेदी-विक्री करणे सोयीचे झाले. कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायतीने पाणी, दिवाबत्ती आणि जनावरांकरता वैद्यकीय सुविधा चांगल्या प्रकारे दिल्या. 
यात्रेत इतर व्यवसायिकांना परवानगी नसल्याने कोरोनाचे सर्व नियम पालन करीत यात्रा झाली. रस्त्याच्या दुतर्फा मोकळे मैदान असल्याने फायदेशीर ठरले.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

खरसुंडी पौष यात्रेत चार दिवसांत 10 कोटींची उलाढाल  खरसुंडी : राज्यात पहिल्यांदाच भरलेल्या खिल्लार जनावराच्या खरसुंडी पौष यात्रेस जनावरांची आवक 30 हजार, तर 4200 जनावरांची चार दिवसांत खरेदी-विक्री झाली. उलाढाल 10 कोटींची झाली. दरवर्षी होणारे खिलार जनावरांचे प्रदर्शन बंदीमुळे होऊ न शकल्यामुळे शौकीनांतून नाराजी जाणवली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिलीच खिल्लार जनावरांची माणपट्ट्यातील सिद्धनाथांची पौषी यात्रा खरसुंडी येथे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन भरवण्यात आली होती.  जातीवंत खिल्लार जनावरांची यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. गाई, खोंड व पैदासी करता पाळण्यात येणारे वळीव बैल या परिसरात आहेत. खिल्लार सर्व कामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे राज्यातील अहमदनगर, मराठवाडा, विदर्भ, पुणे जिल्हातील व्यापारी यात्रेत खास करून येतात. यंदा जनावरांची आवक तीस हजारावर झाली. 27 जानेवारीपासून यात्रा भरण्यास सुरवात झाली. दोन-तीन दिवस यात्रेत जनावरांची आवक वाढत होती. राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यातील व्यापारी (हेडी) वर्षात पहिलीच यात्रा भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी दाखल झाली. चार दिवस खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. चार हजार दोनशे जनावरांची खरेदी झाली. दहा हजारापुढे आणि पाच लाखापर्यंत खोंड व बैलांची खरेदी झाली.  शर्यतीवरील बंदी उठवली गेली तर पशुपालक शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकतात. शर्यतीच्या बैलाच्या किंमती शेतकरी व शौकिनांच्या मनावर ठरतात. त्याचा फायदा पशुधन पालकांना होतो. शर्यतीवरील बंदी उठवल्यास खिलार जनावरांच्या खरेदी विक्रीत आणखी वाढ होऊ शकते. कोरोनामुळे पौषी यात्रा बाजार स्थळ बदलण्यात आले. गावापासून एक किलोमीटरवरील मैदानात यात्रा भरली होती. शेतकरी व व्यापाऱ्यांना खरेदी-विक्री करणे सोयीचे झाले. कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायतीने पाणी, दिवाबत्ती आणि जनावरांकरता वैद्यकीय सुविधा चांगल्या प्रकारे दिल्या.  यात्रेत इतर व्यवसायिकांना परवानगी नसल्याने कोरोनाचे सर्व नियम पालन करीत यात्रा झाली. रस्त्याच्या दुतर्फा मोकळे मैदान असल्याने फायदेशीर ठरले.     संपादन : प्रफुल्ल सुतार  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3r6cRBG
Read More
पोलिसांना पाहताच वाळू चोर पळाले ! हाती लागला बैलगाडीसह किरकोळ मुद्देमाल

वैराग (सोलापूर) : घर बांधकामासाठी अत्यावश्‍यक असणाऱ्या वाळूची उपलब्धता दुरापास्त झाली आहे. कारण, वाळू लिलाव बंद असल्याने वाळू मिळणे अवघड झाल्याने त्याला लाख मोलाची किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे वाळू माफियांनी अवैधरीत्या नदी पात्रातून वाळू उपसा करून ती मोठ्या किमतीत विकणे सुरू केले आहे. वाळू वाहतुकीसाठी ट्रक, ट्रॅक्‍टरचा वापर होऊ लागला. मात्र पोलिसांच्या कारवाईत ही वाहने जप्त होऊ लागली. त्यामुळे वाळू माफियांनी आता बैलगाडीवरून वाळूची वाहतूक सुरू केल्याचे दिसून येत आहे. 

अशीच घटना राळेरास (ता. बार्शी) येथे घडली. पोलिसांना पाहताच बैलगाडी व वाळू सोडून वाळू चोरांनी धूम ठोकली. राळेरास येथील नागझरी नदी पात्रात ही घटना घडली. वाळू चोरांनी बैलगाडी व वाळूसह मुद्देमाल जागेवर सोडून पळाल्याने काही काळ पोलिसांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण, बैलगाडी पोलिस स्टेशनला कशी न्यायची, असा प्रश्‍न पोलिसांना पडला होता. याबाबत पोलिस अंमलदार रामेश्वर राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात वाळू चोरांविरोधात वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की रामेश्वर शिंदे हे शेळगाव बीटच्या अंमलदाराचे मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. ते उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, पोलिस नाईक शिवाजी हाळे, भोसले, गृहरक्षक कदम असे मिळून राळेरास हद्दीत गस्त घालत होते. सकाळी 11 वाजता त्यांना राळेरासच्या नागझरी नदी पात्रात वाळूचा उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते नदी पात्राकडे गेले असता त्यांना दोन बैलगाड्या वाळू भरून चाललेल्या दिसून आल्या. ते बैलगाडीकडे गेले असता त्यांना पाहून गाडीचालक गाडी जागेवरच उभी करून पळून गेले. त्यामुळे त्यांनी बैलगाडी व त्यातील वाळू असा सुमारे 20 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त केला. 

त्या दोन अज्ञात इसमांच्या विरुद्ध भारतिय दंड विधान कलम 379, 34 पर्यावरण संरक्षण अधिनियम 15 व 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पोलिसांना पाहताच वाळू चोर पळाले ! हाती लागला बैलगाडीसह किरकोळ मुद्देमाल वैराग (सोलापूर) : घर बांधकामासाठी अत्यावश्‍यक असणाऱ्या वाळूची उपलब्धता दुरापास्त झाली आहे. कारण, वाळू लिलाव बंद असल्याने वाळू मिळणे अवघड झाल्याने त्याला लाख मोलाची किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे वाळू माफियांनी अवैधरीत्या नदी पात्रातून वाळू उपसा करून ती मोठ्या किमतीत विकणे सुरू केले आहे. वाळू वाहतुकीसाठी ट्रक, ट्रॅक्‍टरचा वापर होऊ लागला. मात्र पोलिसांच्या कारवाईत ही वाहने जप्त होऊ लागली. त्यामुळे वाळू माफियांनी आता बैलगाडीवरून वाळूची वाहतूक सुरू केल्याचे दिसून येत आहे.  अशीच घटना राळेरास (ता. बार्शी) येथे घडली. पोलिसांना पाहताच बैलगाडी व वाळू सोडून वाळू चोरांनी धूम ठोकली. राळेरास येथील नागझरी नदी पात्रात ही घटना घडली. वाळू चोरांनी बैलगाडी व वाळूसह मुद्देमाल जागेवर सोडून पळाल्याने काही काळ पोलिसांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण, बैलगाडी पोलिस स्टेशनला कशी न्यायची, असा प्रश्‍न पोलिसांना पडला होता. याबाबत पोलिस अंमलदार रामेश्वर राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात वाळू चोरांविरोधात वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की रामेश्वर शिंदे हे शेळगाव बीटच्या अंमलदाराचे मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. ते उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, पोलिस नाईक शिवाजी हाळे, भोसले, गृहरक्षक कदम असे मिळून राळेरास हद्दीत गस्त घालत होते. सकाळी 11 वाजता त्यांना राळेरासच्या नागझरी नदी पात्रात वाळूचा उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते नदी पात्राकडे गेले असता त्यांना दोन बैलगाड्या वाळू भरून चाललेल्या दिसून आल्या. ते बैलगाडीकडे गेले असता त्यांना पाहून गाडीचालक गाडी जागेवरच उभी करून पळून गेले. त्यामुळे त्यांनी बैलगाडी व त्यातील वाळू असा सुमारे 20 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त केला.  त्या दोन अज्ञात इसमांच्या विरुद्ध भारतिय दंड विधान कलम 379, 34 पर्यावरण संरक्षण अधिनियम 15 व 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2NUrcD5
Read More
घर असावे मजबूत नकोत नुसत्या भिंती; मातीची क्षमता व हवेचा दाब तपासण्यासाठी मशीन विकसित

नागपूर : घर बांधताना किती अडचणी येतात, काय काय करावे लागते हे बांधणाऱ्यालाच समजते. इतके सारे करून मातीची क्षमता आणि हवेचा दाब योग्य प्रमाणात नसेल तर सर्व मेहनत वाया जाऊ शकते. त्यासाठी भरपूर पैसेही मोजावे लागतात. घर मजबूत राहावे यासाठी अभियांत्रिकीच्या एका प्राध्यापकाने ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ विकसित केली असून, पेटंटही प्रकाशित केले आहे.

यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सहायक प्राध्यापक प्रशांत बबनराव पांडे यांनी बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या माती परीक्षणातील मातीच्या क्षमतेचे (शियर स्ट्रेंग्थ) हवेच्या दबावाचे (मॅट्रिक सक्शन) योगदान व त्याचे परिणाम यावर संशोधन केले. त्यात हवेच्या दबावामुळे मातीची क्षमता वाढत असल्याचे अचूक निरीक्षण नोंदविले आहे.

नशीब लागतंय राव! ईश्वरचिठ्ठीने निवडून आली महिला अन् आता होणार सरपंच

हे मोजण्यासाठी त्यांनी अत्याधुनिक ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ तयार केली आहे. जुन्या काळात बांधकाम करताना माती परीक्षणासाठी साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे भिंती आणि पाया मजबूत असावे यावरच अधिक भर दिला जात होता. आता झटपट बांधकाम करताना कमी जागेत अधिक मजबूत आणि किफायतशीर बांधकाम पांडे यांच्या संशोधनामुळे शक्य होणार आहे.

प्रशांत पांडे यांनी ‘इव्हॅलुशन ऑफ शियर स्ट्रेंग्थ पॅरामीटर्स ऑफ अनसॅच्युरेटेड सॉईल’ या विषयावर आचार्य पदवीसाठी संशोधन करण्यास सुरवात केली. वायसीसीईचे प्रा. डॉ. शंतनू आर. खंडेश्वर, एम.एस.बी.टी.ई.चे उपसंचालक डॉ. सुधीर पी. बाजड यांनी मार्गदर्शन केले. त्यातून त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे विषयावर आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले.

जाणून घ्या - याला म्हणतात विश्वास! सदस्यांनी नाकारले, पण गावकऱ्यांनी स्वीकारले अन् पद जाता-जाता वाचले

काम सोपे, अचूक आणि वेगाने

प्राध्यापक पांडे यांनी बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या माती परीक्षणातील मातीच्या क्षमतेचे (शीयर स्ट्रेंग्थ) हवेच्या दबावाचे योगदान व त्याचे परिणाम तपासण्यास सुरवात केली. त्यासाठी मातीचे योग्य पद्धतीने तयार केलेले नमुने भरपूर प्रमाणात लागतात. प्रत्येक चाचणीच्या वेळी पारंपरिक पद्धतीने इतक्या प्रमाणात नमुने तयार करणे शक्य नव्हते.

त्यावर तोडगा म्हणून ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ तयार केली. ज्यामुळे त्यांना एकावेळी चांगल्या प्रतीचे ३६ नमुने तयार करणे शक्य झाले. या मशीन मुळे भरपूर प्रमाणात असलेले माती परीक्षणाचे काम सोपे, अचूक आणि वेगाने होऊ शकणार आहे.

अधिक माहितीसाठी - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी

पारंपरिक पद्धतीने मातीची क्षमता विशिष्ट जागेवर जाऊन केल्या जाते. पण या बिअरिन्ग कॅपॅसिटी मॉडेलचा योग्य वापर केल्यास विशिष्ट जागेवरची माती प्रयोग शाळेत आणून मातीच्या क्षमतेची चाचणी करता येणे शक्य होऊ शकते.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

घर असावे मजबूत नकोत नुसत्या भिंती; मातीची क्षमता व हवेचा दाब तपासण्यासाठी मशीन विकसित नागपूर : घर बांधताना किती अडचणी येतात, काय काय करावे लागते हे बांधणाऱ्यालाच समजते. इतके सारे करून मातीची क्षमता आणि हवेचा दाब योग्य प्रमाणात नसेल तर सर्व मेहनत वाया जाऊ शकते. त्यासाठी भरपूर पैसेही मोजावे लागतात. घर मजबूत राहावे यासाठी अभियांत्रिकीच्या एका प्राध्यापकाने ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ विकसित केली असून, पेटंटही प्रकाशित केले आहे. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सहायक प्राध्यापक प्रशांत बबनराव पांडे यांनी बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या माती परीक्षणातील मातीच्या क्षमतेचे (शियर स्ट्रेंग्थ) हवेच्या दबावाचे (मॅट्रिक सक्शन) योगदान व त्याचे परिणाम यावर संशोधन केले. त्यात हवेच्या दबावामुळे मातीची क्षमता वाढत असल्याचे अचूक निरीक्षण नोंदविले आहे. नशीब लागतंय राव! ईश्वरचिठ्ठीने निवडून आली महिला अन् आता होणार सरपंच हे मोजण्यासाठी त्यांनी अत्याधुनिक ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ तयार केली आहे. जुन्या काळात बांधकाम करताना माती परीक्षणासाठी साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे भिंती आणि पाया मजबूत असावे यावरच अधिक भर दिला जात होता. आता झटपट बांधकाम करताना कमी जागेत अधिक मजबूत आणि किफायतशीर बांधकाम पांडे यांच्या संशोधनामुळे शक्य होणार आहे. प्रशांत पांडे यांनी ‘इव्हॅलुशन ऑफ शियर स्ट्रेंग्थ पॅरामीटर्स ऑफ अनसॅच्युरेटेड सॉईल’ या विषयावर आचार्य पदवीसाठी संशोधन करण्यास सुरवात केली. वायसीसीईचे प्रा. डॉ. शंतनू आर. खंडेश्वर, एम.एस.बी.टी.ई.चे उपसंचालक डॉ. सुधीर पी. बाजड यांनी मार्गदर्शन केले. त्यातून त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे विषयावर आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. जाणून घ्या - याला म्हणतात विश्वास! सदस्यांनी नाकारले, पण गावकऱ्यांनी स्वीकारले अन् पद जाता-जाता वाचले काम सोपे, अचूक आणि वेगाने प्राध्यापक पांडे यांनी बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या माती परीक्षणातील मातीच्या क्षमतेचे (शीयर स्ट्रेंग्थ) हवेच्या दबावाचे योगदान व त्याचे परिणाम तपासण्यास सुरवात केली. त्यासाठी मातीचे योग्य पद्धतीने तयार केलेले नमुने भरपूर प्रमाणात लागतात. प्रत्येक चाचणीच्या वेळी पारंपरिक पद्धतीने इतक्या प्रमाणात नमुने तयार करणे शक्य नव्हते. त्यावर तोडगा म्हणून ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ तयार केली. ज्यामुळे त्यांना एकावेळी चांगल्या प्रतीचे ३६ नमुने तयार करणे शक्य झाले. या मशीन मुळे भरपूर प्रमाणात असलेले माती परीक्षणाचे काम सोपे, अचूक आणि वेगाने होऊ शकणार आहे. अधिक माहितीसाठी - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी पारंपरिक पद्धतीने मातीची क्षमता विशिष्ट जागेवर जाऊन केल्या जाते. पण या बिअरिन्ग कॅपॅसिटी मॉडेलचा योग्य वापर केल्यास विशिष्ट जागेवरची माती प्रयोग शाळेत आणून मातीच्या क्षमतेची चाचणी करता येणे शक्य होऊ शकते. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3rlSQYb
Read More
गुन्हेगारीकडे तरुण का होतात आकर्षित?

पुणे - कधी किरकोळ भांडणाचा बदला घेण्यासाठी थेट कोयता, पिस्तूल घेऊन निर्माण केली जाणारी दहशत, तर कधी आपसांतील भांडणातून वाहनांची केली जाणारी तोडफोड... कधी टोळी बनवून एखाद्यावर धारदार शस्त्रांनी केलेला जाणारा जीवघेणा हल्ला... या स्वरूपाचे गुन्हे काही महिन्यांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागांत घडत आहेत. यातील बहुतांश घटनांमध्ये तरुणांचा मोठा सहभाग आहे. अशा गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. 

मार्केट यार्ड येथे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत ४० ते ४५ वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, ते सर्वजण १९ ते २२ या वयोगटातील आहे. दत्तवाडी पोलिसांनी दहा लाख रुपयांच्या वाहनचोरीप्रकरणी पकडलेले दोन्ही संशयित आरोपी १९ वर्षांचे होते. तळजाई वसाहतीत तडीपार केलेल्या गुंडाने कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत पोलिसांना धक्काबुक्की केली. या गुन्ह्यातील आरोपीही २० वर्षांचा आहे. या सारख्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील आरोपी हे १९ ते २५ वयोगटातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. खंडणी, मारहाण, दहशत निर्माण करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे या स्वरूपाचे गुन्हे संबंधित गुन्हेगारांकडून केले जात आहेत. 

आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात

गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात घडणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये तरुण गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारणावरून एखाद्याच्या जिवावर उठणे किंवा नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे गंभीर प्रकार सातत्याने घडत असून त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरीकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार, गुन्हे शाखेने अशा गुन्हेगारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. 

‘फ्रेंड्स सर्कल’चे वाढदिवस रस्त्यांवर 
तरुणांकडून त्यांचे ‘फ्रेंड्स सर्कल’ बनवून टोळक्‍या-टोळक्‍याने रस्त्यांवर वाढदिवस साजरे केले जातात. तसेच कारागृहातून बाहेर येणाऱ्या गुन्हेगारांचेही याच टोळक्‍यांकडून जंगी स्वागत केले जाते. चिकन-मटण, दारूच्या पार्ट्याही दिल्या जातात. हे तरुण विविध कार्यक्रमांच्या नावाखाली विक्रेते, व्यावसायिकांकडून पैसे उकळत असल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन

गुन्हेगारीकडे तरुण का होतात आकर्षित?
    तरुणांचे वास्तव्य असलेल्या परिसरातील वाढती ‘भाईगिरी’ 
    झटपट पैसा कमाविण्याची लालसा 
    चांगले राहणीमान व मौजमजेची आवड 
    गुन्हेगारीवरील वेबसीरिज, चित्रपट, मालिकांचा परिणाम 
    शिक्षणाचा अभाव व बेरोजगारी 
    स्वतःचा दबदबा निर्माण करण्याची हौस

गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांवर गुन्हे शाखेकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते.  सातत्याने गुन्हे करणाऱ्या तरुणांवर गुन्हे शाखेच्या पथकांचे विशेष लक्ष असून त्यांच्यावर सध्या कडक कारवाई करण्यात येत आहे.
-अशोक मोराळे,  अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वेगवेगळ्या कारणांमुळे काही तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यांच्याकडून नागरिक, विक्रेते व महिलांना त्रास होतो. त्यांच्याविरुद्ध आवाज उठविल्यास संबंधित व्यक्तीला वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. अशा गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असणे गरजेचे आहे.
- दत्ता जाधव,  सामाजिक कार्यकर्ते

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

गुन्हेगारीकडे तरुण का होतात आकर्षित? पुणे - कधी किरकोळ भांडणाचा बदला घेण्यासाठी थेट कोयता, पिस्तूल घेऊन निर्माण केली जाणारी दहशत, तर कधी आपसांतील भांडणातून वाहनांची केली जाणारी तोडफोड... कधी टोळी बनवून एखाद्यावर धारदार शस्त्रांनी केलेला जाणारा जीवघेणा हल्ला... या स्वरूपाचे गुन्हे काही महिन्यांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागांत घडत आहेत. यातील बहुतांश घटनांमध्ये तरुणांचा मोठा सहभाग आहे. अशा गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.  मार्केट यार्ड येथे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत ४० ते ४५ वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, ते सर्वजण १९ ते २२ या वयोगटातील आहे. दत्तवाडी पोलिसांनी दहा लाख रुपयांच्या वाहनचोरीप्रकरणी पकडलेले दोन्ही संशयित आरोपी १९ वर्षांचे होते. तळजाई वसाहतीत तडीपार केलेल्या गुंडाने कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत पोलिसांना धक्काबुक्की केली. या गुन्ह्यातील आरोपीही २० वर्षांचा आहे. या सारख्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील आरोपी हे १९ ते २५ वयोगटातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. खंडणी, मारहाण, दहशत निर्माण करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे या स्वरूपाचे गुन्हे संबंधित गुन्हेगारांकडून केले जात आहेत.  आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात घडणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये तरुण गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारणावरून एखाद्याच्या जिवावर उठणे किंवा नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे गंभीर प्रकार सातत्याने घडत असून त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरीकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार, गुन्हे शाखेने अशा गुन्हेगारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.  ‘फ्रेंड्स सर्कल’चे वाढदिवस रस्त्यांवर  तरुणांकडून त्यांचे ‘फ्रेंड्स सर्कल’ बनवून टोळक्‍या-टोळक्‍याने रस्त्यांवर वाढदिवस साजरे केले जातात. तसेच कारागृहातून बाहेर येणाऱ्या गुन्हेगारांचेही याच टोळक्‍यांकडून जंगी स्वागत केले जाते. चिकन-मटण, दारूच्या पार्ट्याही दिल्या जातात. हे तरुण विविध कार्यक्रमांच्या नावाखाली विक्रेते, व्यावसायिकांकडून पैसे उकळत असल्याचे दिसून येत आहे. आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन गुन्हेगारीकडे तरुण का होतात आकर्षित?     तरुणांचे वास्तव्य असलेल्या परिसरातील वाढती ‘भाईगिरी’      झटपट पैसा कमाविण्याची लालसा      चांगले राहणीमान व मौजमजेची आवड      गुन्हेगारीवरील वेबसीरिज, चित्रपट, मालिकांचा परिणाम      शिक्षणाचा अभाव व बेरोजगारी      स्वतःचा दबदबा निर्माण करण्याची हौस गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांवर गुन्हे शाखेकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते.  सातत्याने गुन्हे करणाऱ्या तरुणांवर गुन्हे शाखेच्या पथकांचे विशेष लक्ष असून त्यांच्यावर सध्या कडक कारवाई करण्यात येत आहे. -अशोक मोराळे,  अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वेगवेगळ्या कारणांमुळे काही तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यांच्याकडून नागरिक, विक्रेते व महिलांना त्रास होतो. त्यांच्याविरुद्ध आवाज उठविल्यास संबंधित व्यक्तीला वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. अशा गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असणे गरजेचे आहे. - दत्ता जाधव,  सामाजिक कार्यकर्ते Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3cp5EZv
Read More
बापरे! आयुष्यातील तब्बल पावणे दोन महिने नागरिक घालवतात वाहतूक सिग्नलवर; दररोज घालवतात इतकी मिनिटं  

नागपूर ः शहरातील प्रत्येकच व्यक्तीला ‘ग्रीन लाइट' सुरू होईपर्यंत सिग्नलजवळ थांबावे लागते. अर्थात सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर पानटपरीनंतर सिग्नलवर थांबा बंधनकारकच आहे. घर ते नोकरीचे किंवा व्यवसायाच्या ठिकाणापर्यंत ये-जा करताना प्रत्येकाला एका वाहतूक सिग्नलवर किमान दोनदा थांबावे लागत आहे. हिशेब केल्यास एका नागपूरकराला दररोज पाच मिनिटे सिग्नलवर घालवावे लागत असून आयुष्यातील ५४ दिवस ४ तास यात जात असल्याचे दिसून येत आहे.

दक्षिण नागपुरातील रिंग रोडपलिकडील व्यक्तीला बर्डीवर जायचे असेल तर मानेवाडा चौक, तुकडोजी पुतळा चौक, धंतोली पोलिस स्टेशन चौकातील सिग्नल पार करून जावे लागते. त्यापुढे सिव्हिल लाईनला जाताना व्हेरायटी चौक, झिरो माईल चौक पार करावा लागतो. महालला जायचे असल्यास सक्करदरा चौक, जुनी शुक्रवारी चौकातून जावे लागते. सिव्हिल लाईनला अनेक कार्यालये असून येथे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. येथे पोहोचेपर्यंत एका व्यक्तीचे सिग्नलवर अडीच मिनिटे जातात. 

नक्की वाचा - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी

पूर्व नागपुरातील व्यक्तीला सिव्हिल लाईनकडे जाण्यासाठी सिग्नल असलेले टेलिफोन एक्सचेंज चौक, गंगा-जमना चौक, महात्मा गांधी चौक, अग्रसेन चौक, संविधान चौकातील सिग्नलवर थांबा घ्यावा लागतो. येथील नागरिकांनाही अडीच ते तीन मिनिटे लागतात. उत्तर नागपुरातील नागरिकांना बर्डी किंवा सिव्हिल लाईनला यायचे असल्यास इंदोरा चौक, कडबी चौक, संविधान चौकातील सिग्नलवर थांबावे लागते. त्यांनाही दोन मिनिटे लागतात. एवढाच वेळ परत येण्यासाठीही लागतो. 

शहरात १६० चौकांत वाहतूक सिग्नल असून एका व्यक्तीला पाच मिनिटे दररोज सिग्नलवर व्यतीत करावे लागते. व्यावसायिकही दररोज जेवढे फिरतात किंवा दुकानापर्यंत जातात. त्यांनाही एवढाच कालावधी दुकानापर्यंत जाताना किंवा साहित्य विक्रीसाठी फिरताना लागतो. त्यामुळे वर्षातील ३६५ दिवसांपैकी ६५ दिवस वगळल्यास एक व्यक्ती किमान ३०० दिवस चौकातून ये-जा करतो. वर्षातून एक व्यक्ती एक दिवस व एक तास सिग्नलवर घालवतो. 

आरटीओच्या नियमानुसार वयाच्या अठराव्या वर्षापासून दुचाकी किंवा तीन चाकी चालविण्यास सुरुवात केली जाते. मागील ऑक्टोबरमध्ये अमेरिकेतील एका नियतकालिकाच्या अभ्यासातून भारतीयांचे सरासरी वय ७० असल्याचे आढळून आले. सुरुवातीचे अठरा वर्षे कमी केल्यास एक व्यक्ती सरासरी ५२ वर्षे वाहन चालवितो किंवा वाहनातून प्रवास करतो. वर्षातून एक व्यक्ती एक दिवस व एक तास सिग्नलवर घालवतो. त्यानुसार एक नागपूरकर त्यांच्या आयुष्यातील ५४ दिवस ४ तास सिग्नलवर घालवीत असल्याचे अधोरेखित होत आहे.

जाणून घ्या - ऋतूंचा अजब खेळ! दोन दिवसांत तब्बल ६ अंशांनी घसरला पारा; फेब्रुवारीत 'या' दिवसांत पावसाचीही शक्यता   

भारतीयांच्या आयुष्यात १० वर्षांनी वाढ

अमेरिकेतील एका नियतकालिकाच्या अभ्यासात भारतीय नागरिकांच्या सरासरी आयुष्यात १९९० पासून आजपर्यंत १० वर्षांची घसघशीत भर पडल्याचे आढळून आले आहे. १९९० मध्ये भारतीयांचे सरासरी आयुष्यमान ५९.६ वर्षे होते. ते २०१९ मध्ये ७०.८ वर्षांवर पोहचले असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. आयुर्मान वाढीत केरळ आघाडीवर असून येथील नागरिकांचे सरासरी आयुर्मान ७७.३ वर्षे आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचे आयुष्यमान ६८ ते ७४ वर्षे आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

बापरे! आयुष्यातील तब्बल पावणे दोन महिने नागरिक घालवतात वाहतूक सिग्नलवर; दररोज घालवतात इतकी मिनिटं   नागपूर ः शहरातील प्रत्येकच व्यक्तीला ‘ग्रीन लाइट' सुरू होईपर्यंत सिग्नलजवळ थांबावे लागते. अर्थात सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर पानटपरीनंतर सिग्नलवर थांबा बंधनकारकच आहे. घर ते नोकरीचे किंवा व्यवसायाच्या ठिकाणापर्यंत ये-जा करताना प्रत्येकाला एका वाहतूक सिग्नलवर किमान दोनदा थांबावे लागत आहे. हिशेब केल्यास एका नागपूरकराला दररोज पाच मिनिटे सिग्नलवर घालवावे लागत असून आयुष्यातील ५४ दिवस ४ तास यात जात असल्याचे दिसून येत आहे. दक्षिण नागपुरातील रिंग रोडपलिकडील व्यक्तीला बर्डीवर जायचे असेल तर मानेवाडा चौक, तुकडोजी पुतळा चौक, धंतोली पोलिस स्टेशन चौकातील सिग्नल पार करून जावे लागते. त्यापुढे सिव्हिल लाईनला जाताना व्हेरायटी चौक, झिरो माईल चौक पार करावा लागतो. महालला जायचे असल्यास सक्करदरा चौक, जुनी शुक्रवारी चौकातून जावे लागते. सिव्हिल लाईनला अनेक कार्यालये असून येथे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. येथे पोहोचेपर्यंत एका व्यक्तीचे सिग्नलवर अडीच मिनिटे जातात.  नक्की वाचा - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी पूर्व नागपुरातील व्यक्तीला सिव्हिल लाईनकडे जाण्यासाठी सिग्नल असलेले टेलिफोन एक्सचेंज चौक, गंगा-जमना चौक, महात्मा गांधी चौक, अग्रसेन चौक, संविधान चौकातील सिग्नलवर थांबा घ्यावा लागतो. येथील नागरिकांनाही अडीच ते तीन मिनिटे लागतात. उत्तर नागपुरातील नागरिकांना बर्डी किंवा सिव्हिल लाईनला यायचे असल्यास इंदोरा चौक, कडबी चौक, संविधान चौकातील सिग्नलवर थांबावे लागते. त्यांनाही दोन मिनिटे लागतात. एवढाच वेळ परत येण्यासाठीही लागतो.  शहरात १६० चौकांत वाहतूक सिग्नल असून एका व्यक्तीला पाच मिनिटे दररोज सिग्नलवर व्यतीत करावे लागते. व्यावसायिकही दररोज जेवढे फिरतात किंवा दुकानापर्यंत जातात. त्यांनाही एवढाच कालावधी दुकानापर्यंत जाताना किंवा साहित्य विक्रीसाठी फिरताना लागतो. त्यामुळे वर्षातील ३६५ दिवसांपैकी ६५ दिवस वगळल्यास एक व्यक्ती किमान ३०० दिवस चौकातून ये-जा करतो. वर्षातून एक व्यक्ती एक दिवस व एक तास सिग्नलवर घालवतो.  आरटीओच्या नियमानुसार वयाच्या अठराव्या वर्षापासून दुचाकी किंवा तीन चाकी चालविण्यास सुरुवात केली जाते. मागील ऑक्टोबरमध्ये अमेरिकेतील एका नियतकालिकाच्या अभ्यासातून भारतीयांचे सरासरी वय ७० असल्याचे आढळून आले. सुरुवातीचे अठरा वर्षे कमी केल्यास एक व्यक्ती सरासरी ५२ वर्षे वाहन चालवितो किंवा वाहनातून प्रवास करतो. वर्षातून एक व्यक्ती एक दिवस व एक तास सिग्नलवर घालवतो. त्यानुसार एक नागपूरकर त्यांच्या आयुष्यातील ५४ दिवस ४ तास सिग्नलवर घालवीत असल्याचे अधोरेखित होत आहे. जाणून घ्या - ऋतूंचा अजब खेळ! दोन दिवसांत तब्बल ६ अंशांनी घसरला पारा; फेब्रुवारीत 'या' दिवसांत पावसाचीही शक्यता    भारतीयांच्या आयुष्यात १० वर्षांनी वाढ अमेरिकेतील एका नियतकालिकाच्या अभ्यासात भारतीय नागरिकांच्या सरासरी आयुष्यात १९९० पासून आजपर्यंत १० वर्षांची घसघशीत भर पडल्याचे आढळून आले आहे. १९९० मध्ये भारतीयांचे सरासरी आयुष्यमान ५९.६ वर्षे होते. ते २०१९ मध्ये ७०.८ वर्षांवर पोहचले असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. आयुर्मान वाढीत केरळ आघाडीवर असून येथील नागरिकांचे सरासरी आयुर्मान ७७.३ वर्षे आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचे आयुष्यमान ६८ ते ७४ वर्षे आहे.  संपादन - अथर्व महांकाळ  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3ajcPzz
Read More
अतिक्रमणे शोधण्यासाठी खासगी कंपनीची मदत; महापालिकेची योजना

पुणे - गल्लीबोळ, वर्दळीचे चौक, रस्त्यालगतचे भाग आणि पादचारी मार्गावरही अतिक्रमणे थाटली गेली असतानाही, नेमके कुठे अतिक्रमणे आहेत, याचा शोध महापालिका घेणार आहे. अतिक्रमणांच्या शोधासाठी खास यंत्रणा राबवून, तिच्यावर भरमसाठ पैसाही खर्च करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. त्यामुळे राजकीय, प्रशासकीय ‘अभय’ मिळवून जागोजागी उभारलेले झोपड्या, हॉटेल, त्यापुढची छते, हातगाड्या आणि टपऱ्या काढण्यासाठी पुणेकरांचा पैसा वापरला जाणार आहे.

आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन

शहरातील अतिक्रमणे शोधून, त्यावर नियमित कारवाई करण्यासाठी महापालिका आता आर्टिफिशिअल इंटीलिजेन्सचा (गुगल मॅपिंग) वापर करणार असून, पुढील वर्षात सर्वत्र प्रभावीपणे हा प्रयोग राबवून, पुणे अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन महापालिकेच्या २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. शहरात विशेषतः मध्यवस्ती भागातील बाजारपेठांसह उपनगरांमधील रस्ते आणि चौका-चौका बेकायदेशीर स्टॉल उभारली गेली आहेत. प्रमुख रस्त्यांवरील पदपथावरही व्यावसायिकांनीही अतिक्रमणे केली आहेत. त्याशिवाय, महापालिकेच्या मालकीच्या इमारतीसह मोकळ्या जागांवर व्यावसायिक, निवासी स्वरूपाची अतिक्रमणे झाल्याचे दिसत आहे. त्यावर अधून-मधून कारवाई केली जाते. मात्र, कारवाईचा वेग कमी होताच पुन्हा अतिक्रमणे उभारली जातात. परिणामी, पादचारी, वाहनचालकांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. 

आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात

स्वतंत्र संगणक प्रणाली
या यंत्रणेसाठी स्वतंत्र संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार करण्यात येणार असून, त्यासाठी पुन्हा खासगी कंपनीची नेमणूक केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

अतिक्रमणे शोधण्यासाठी खासगी कंपनीची मदत; महापालिकेची योजना पुणे - गल्लीबोळ, वर्दळीचे चौक, रस्त्यालगतचे भाग आणि पादचारी मार्गावरही अतिक्रमणे थाटली गेली असतानाही, नेमके कुठे अतिक्रमणे आहेत, याचा शोध महापालिका घेणार आहे. अतिक्रमणांच्या शोधासाठी खास यंत्रणा राबवून, तिच्यावर भरमसाठ पैसाही खर्च करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. त्यामुळे राजकीय, प्रशासकीय ‘अभय’ मिळवून जागोजागी उभारलेले झोपड्या, हॉटेल, त्यापुढची छते, हातगाड्या आणि टपऱ्या काढण्यासाठी पुणेकरांचा पैसा वापरला जाणार आहे. आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन शहरातील अतिक्रमणे शोधून, त्यावर नियमित कारवाई करण्यासाठी महापालिका आता आर्टिफिशिअल इंटीलिजेन्सचा (गुगल मॅपिंग) वापर करणार असून, पुढील वर्षात सर्वत्र प्रभावीपणे हा प्रयोग राबवून, पुणे अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन महापालिकेच्या २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. शहरात विशेषतः मध्यवस्ती भागातील बाजारपेठांसह उपनगरांमधील रस्ते आणि चौका-चौका बेकायदेशीर स्टॉल उभारली गेली आहेत. प्रमुख रस्त्यांवरील पदपथावरही व्यावसायिकांनीही अतिक्रमणे केली आहेत. त्याशिवाय, महापालिकेच्या मालकीच्या इमारतीसह मोकळ्या जागांवर व्यावसायिक, निवासी स्वरूपाची अतिक्रमणे झाल्याचे दिसत आहे. त्यावर अधून-मधून कारवाई केली जाते. मात्र, कारवाईचा वेग कमी होताच पुन्हा अतिक्रमणे उभारली जातात. परिणामी, पादचारी, वाहनचालकांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.  आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात स्वतंत्र संगणक प्रणाली या यंत्रणेसाठी स्वतंत्र संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार करण्यात येणार असून, त्यासाठी पुन्हा खासगी कंपनीची नेमणूक केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2YvfUr1
Read More
ऑर्गनोफॉस्फेट रसायनामुळे श्र्वसनाच्या समस्यांचा धोका

पुणे- वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी अधिक उत्पन्नाकरिता कृषी क्षेत्रापासून उद्योगापर्यंत विविध प्रकाराच्या रसायनांचा वापर केला जातो. कीटकनाशक, औषधे, गृहोपयोगी रसायने आदींमध्ये ‘ऑर्गनोफॉस्फेट’ या रसायनाचा मोठ्या प्रामाणावर वापर होतो. मात्र, त्यामुळे श्र्वसनमार्गाशी निगडित समस्या तर वाढतात त्याचबरोबर कोरोनाशी संबंधित धोकाही वाढतो, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील डॉ. सायंती पोद्दार, पश्‍चिम बंगालच्या काझी नाझरुल विद्यापीठाचे डॉ. प्रेम राजक तसेच, डॉ. ए. गांगुली, डॉ. सौरभ सरकार, डॉ. मोमिता दत्ता, डॉ. सलमा खातून आणि डॉ. सुमेधा राय यांनी हे संशोधन केले. यासंबंधीचे संशोधन ‘एल्सव्हेअर’च्या फूड अँड टॉक्सिकोलॉजी या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.

आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन

ऑर्गनोफॉस्फेट म्हणजे काय?
ऑर्गनोफॉस्फेट हे एका प्रकारचे कीटकनाशक आहे. त्याचा वापर करून फळे व भाज्या पिकविण्यात येतात. त्यामुळे हे रसायन काही प्रमाणात खाद्य पदार्थांमध्ये राहतात. तसेच दीर्घकाळ या रसायनाच्या संपर्कात आल्यावर याचा परिणाम मानवी रोगप्रतिकारशक्तीवर (इम्युनिटी) होतो. त्यामुळे याला ‘इम्युनोटॉक्सिक’ म्हणून ओळखले जाते. अशा रसायनांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात संपर्क आल्यास शरीराची संसर्गाशी नैसर्गिकपणे लढण्याची क्षमता कमी होते. परिणामी विषाणूजन्य संसर्गाची शक्यता वाढू शकते. 

आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात

सर्वाधिक धोका कोणाला?
साधारणपणे सर्व वयोगटांना या रसायनाचा धोका आहे. परंतु, बऱ्याचवेळी चाळीशीनंतर प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता कमी होते आणि अशा वयोगटातील लोकांना याचा सर्वाधिक धोका असतो. जास्त काळ अर्गनोफॉस्फेटच्या संपर्कात येणारे लोकं ‘इम्युनोडेफिशियंट’ असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. तसेच, या लोकांना श्र्वसनमार्गाचे संक्रमण झाले असल्याची शक्यता आहे. असे या अभ्यासातील डॉ. सायंती पोतदार यांनी सांगितले.

हे करणे आवश्‍यक
फळ, भाजी किंवा तृणधान्यांसारखे खाद्यपदार्थ स्वच्छ धुणे आणि योग्य प्रकारे शिजवणे
साथीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर नियमितपणे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, सेलेनियम, झिंक तसेच नैसर्गिक किंवा सिंथेटिक अँटी ऑक्सिडंट्सचे सेवन केल्याने ऑर्गनोफॉस्फेट्सचा रोगप्रतिकारशक्तीवर कमी प्रभाव होतो.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

निष्कर्ष 
दीर्घकाळ ऑर्गनोफॉस्फेटच्या संपर्कात आल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी
सार्स कोव्ह-२ सारख्या विषाणूजन्य आजारांचा धोका वाढतो.
श्वसनाशी निगडित आजार जडू शकतात 
‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’मुळे प्रतिकारशक्तीशी संबंधित असलेल्या विविध अवयवांमधील पेशी मरतात
‘लिम्फोसाइट’ आणि ‘अँटीबॉडी’ची संख्या कमी होऊ शकते
अतिरिक्त वापराचा पर्यावरणावरही परिणाम

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

ऑर्गनोफॉस्फेट रसायनामुळे श्र्वसनाच्या समस्यांचा धोका पुणे- वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी अधिक उत्पन्नाकरिता कृषी क्षेत्रापासून उद्योगापर्यंत विविध प्रकाराच्या रसायनांचा वापर केला जातो. कीटकनाशक, औषधे, गृहोपयोगी रसायने आदींमध्ये ‘ऑर्गनोफॉस्फेट’ या रसायनाचा मोठ्या प्रामाणावर वापर होतो. मात्र, त्यामुळे श्र्वसनमार्गाशी निगडित समस्या तर वाढतात त्याचबरोबर कोरोनाशी संबंधित धोकाही वाढतो, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील डॉ. सायंती पोद्दार, पश्‍चिम बंगालच्या काझी नाझरुल विद्यापीठाचे डॉ. प्रेम राजक तसेच, डॉ. ए. गांगुली, डॉ. सौरभ सरकार, डॉ. मोमिता दत्ता, डॉ. सलमा खातून आणि डॉ. सुमेधा राय यांनी हे संशोधन केले. यासंबंधीचे संशोधन ‘एल्सव्हेअर’च्या फूड अँड टॉक्सिकोलॉजी या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन ऑर्गनोफॉस्फेट म्हणजे काय? ऑर्गनोफॉस्फेट हे एका प्रकारचे कीटकनाशक आहे. त्याचा वापर करून फळे व भाज्या पिकविण्यात येतात. त्यामुळे हे रसायन काही प्रमाणात खाद्य पदार्थांमध्ये राहतात. तसेच दीर्घकाळ या रसायनाच्या संपर्कात आल्यावर याचा परिणाम मानवी रोगप्रतिकारशक्तीवर (इम्युनिटी) होतो. त्यामुळे याला ‘इम्युनोटॉक्सिक’ म्हणून ओळखले जाते. अशा रसायनांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात संपर्क आल्यास शरीराची संसर्गाशी नैसर्गिकपणे लढण्याची क्षमता कमी होते. परिणामी विषाणूजन्य संसर्गाची शक्यता वाढू शकते.  आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात सर्वाधिक धोका कोणाला? साधारणपणे सर्व वयोगटांना या रसायनाचा धोका आहे. परंतु, बऱ्याचवेळी चाळीशीनंतर प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता कमी होते आणि अशा वयोगटातील लोकांना याचा सर्वाधिक धोका असतो. जास्त काळ अर्गनोफॉस्फेटच्या संपर्कात येणारे लोकं ‘इम्युनोडेफिशियंट’ असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. तसेच, या लोकांना श्र्वसनमार्गाचे संक्रमण झाले असल्याची शक्यता आहे. असे या अभ्यासातील डॉ. सायंती पोतदार यांनी सांगितले. हे करणे आवश्‍यक फळ, भाजी किंवा तृणधान्यांसारखे खाद्यपदार्थ स्वच्छ धुणे आणि योग्य प्रकारे शिजवणे साथीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर नियमितपणे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, सेलेनियम, झिंक तसेच नैसर्गिक किंवा सिंथेटिक अँटी ऑक्सिडंट्सचे सेवन केल्याने ऑर्गनोफॉस्फेट्सचा रोगप्रतिकारशक्तीवर कमी प्रभाव होतो. पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा निष्कर्ष  दीर्घकाळ ऑर्गनोफॉस्फेटच्या संपर्कात आल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी सार्स कोव्ह-२ सारख्या विषाणूजन्य आजारांचा धोका वाढतो. श्वसनाशी निगडित आजार जडू शकतात  ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’मुळे प्रतिकारशक्तीशी संबंधित असलेल्या विविध अवयवांमधील पेशी मरतात ‘लिम्फोसाइट’ आणि ‘अँटीबॉडी’ची संख्या कमी होऊ शकते अतिरिक्त वापराचा पर्यावरणावरही परिणाम Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3rbutwe
Read More
Mumbai Local Train | आजपासून सर्वसामान्यांना मर्यादित मुभा; विनामास्क, फुकट्यांवर होणार कारवाई

मुंबई  : गेल्या दहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना उद्यापासून (ता. 1) मर्यादित लोकल प्रवासास मुभा मिळाली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा ठराविक वेळेत सुरू होत आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल यांची कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. दरम्यान, विनातिकीट प्रवास करणाऱ्या, विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 

राज्य सरकारने गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे सर्व प्रवाशांना पहाटे पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, दुपारी 12 पासून ते दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. सर्वसामान्य प्रवासी या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी लोकलमधून प्रवास करू शकणार नसल्याचे निर्देश राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. 

सकाळ सन्मान सोहळा | नागरिकांची चिंता दूर करणाऱ्यांचा सन्मान : शरद पवार

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

गर्दीचे नियोजन आणि गर्दीचे विभाजन तत्काळ होण्यासाठी बंद केलेली सर्व प्रवेशद्वारे, जिने, सरकते जिने, पादचारी पूल खुले केले जाणार आहेत. एटीव्हीएम, जेव्हीटीएम, सर्व तिकीट खिडक्‍या सुरू करण्यात येणार आहेत. सीएसएमटी, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, चर्चगेट, वांद्रे, अंधेरी, जोगेश्‍वरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या स्थानकांवर गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. लोकलमध्ये, रेल्वे स्थानकात, रेल्वे परिसरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा व्यवस्थेकडून महापालिकेशी समन्वय साधण्यात आला आहे. लोकलमध्ये अचानक प्रवाशांची तिकीट तपासणी केली जाणार आहे. 

सकाळ सन्मान सोहळा | ''सकाळची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद''; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सकाळ सन्मान सोहळा | आरोग्यदायी महाराष्ट्र हेच आपले व्हिजन; आरोग्य मंत्री राजेश टोपे

तिकीट तपासनीसांची पथके 
गर्दी नसलेल्या वेळी सर्वसामान्यांना प्रवासाची अनुमती देण्यात आली आहे; मात्र गर्दीच्या वेळी अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्वसामान्यांनी प्रवास केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तिकीट तपासनीसांची पथके तैनात आहेत. सीएसएमटीवर 80, दादर 40, कुर्ला 30, घाटकोपर स्थानकावर 15 तिकीट तपासनीस तैनात आहेत. मध्य रेल्वेच्या स्थानकावर एकूण 700 तिकीट तपासनीस असणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

सीएसएमटी स्थानकावर रंगीत तालीम 
सर्वसामान्यांसाठी उद्यापासून (ता. 1) ठराविक वेळेत लोकल सेवा सुरू होत आहे. दिल्लीतील इस्राईल दूतावासासमोर झालेल्या बॉम्बस्फोटामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट असून, सर्वत्र अनेक संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. सीएसएमटी रेल्वेस्थानकावरही रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि अधिकारी तैनात असून, रंगीत तालीमही घेण्यात आली. यामध्ये आरपीएफ, जीआरपी, स्थानिक पोलिस, एनएसजी कमांडो यांनी भाग घेतला. मागील दोन दिवस रात्री 10 ते रविवारी मध्यरात्री 3 वाजून 25 मिनिटांपर्यंत रंगीत तालीम सुरू होती. 25 एनएसजी कमांडोंच्या दोन तुकड्यांनी सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 18 वर सहभाग घेतला. 

गर्दीचे नियोजन आणि विभाजन करण्यासाठी रेल्वे सुरक्षा विभागाने कंबर कसली आहे. सर्व उपाययोजना केल्या आहेत. सर्व प्रवेशद्वार, जिने, पादचारी पूल, एटीव्हीएम खुली केली आहेत. विनामास्क आणि विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे. 
- जितेंद्र श्रीवास्तव,
विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे 

Mumbai Local Train Limited access to the general public from today

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Mumbai Local Train | आजपासून सर्वसामान्यांना मर्यादित मुभा; विनामास्क, फुकट्यांवर होणार कारवाई मुंबई  : गेल्या दहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना उद्यापासून (ता. 1) मर्यादित लोकल प्रवासास मुभा मिळाली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा ठराविक वेळेत सुरू होत आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल यांची कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. दरम्यान, विनातिकीट प्रवास करणाऱ्या, विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.  राज्य सरकारने गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे सर्व प्रवाशांना पहाटे पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, दुपारी 12 पासून ते दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. सर्वसामान्य प्रवासी या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी लोकलमधून प्रवास करू शकणार नसल्याचे निर्देश राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.  सकाळ सन्मान सोहळा | नागरिकांची चिंता दूर करणाऱ्यांचा सन्मान : शरद पवार मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा गर्दीचे नियोजन आणि गर्दीचे विभाजन तत्काळ होण्यासाठी बंद केलेली सर्व प्रवेशद्वारे, जिने, सरकते जिने, पादचारी पूल खुले केले जाणार आहेत. एटीव्हीएम, जेव्हीटीएम, सर्व तिकीट खिडक्‍या सुरू करण्यात येणार आहेत. सीएसएमटी, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, चर्चगेट, वांद्रे, अंधेरी, जोगेश्‍वरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या स्थानकांवर गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. लोकलमध्ये, रेल्वे स्थानकात, रेल्वे परिसरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा व्यवस्थेकडून महापालिकेशी समन्वय साधण्यात आला आहे. लोकलमध्ये अचानक प्रवाशांची तिकीट तपासणी केली जाणार आहे.  सकाळ सन्मान सोहळा | ''सकाळची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद''; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळ सन्मान सोहळा | आरोग्यदायी महाराष्ट्र हेच आपले व्हिजन; आरोग्य मंत्री राजेश टोपे तिकीट तपासनीसांची पथके  गर्दी नसलेल्या वेळी सर्वसामान्यांना प्रवासाची अनुमती देण्यात आली आहे; मात्र गर्दीच्या वेळी अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्वसामान्यांनी प्रवास केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तिकीट तपासनीसांची पथके तैनात आहेत. सीएसएमटीवर 80, दादर 40, कुर्ला 30, घाटकोपर स्थानकावर 15 तिकीट तपासनीस तैनात आहेत. मध्य रेल्वेच्या स्थानकावर एकूण 700 तिकीट तपासनीस असणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  सीएसएमटी स्थानकावर रंगीत तालीम  सर्वसामान्यांसाठी उद्यापासून (ता. 1) ठराविक वेळेत लोकल सेवा सुरू होत आहे. दिल्लीतील इस्राईल दूतावासासमोर झालेल्या बॉम्बस्फोटामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट असून, सर्वत्र अनेक संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. सीएसएमटी रेल्वेस्थानकावरही रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि अधिकारी तैनात असून, रंगीत तालीमही घेण्यात आली. यामध्ये आरपीएफ, जीआरपी, स्थानिक पोलिस, एनएसजी कमांडो यांनी भाग घेतला. मागील दोन दिवस रात्री 10 ते रविवारी मध्यरात्री 3 वाजून 25 मिनिटांपर्यंत रंगीत तालीम सुरू होती. 25 एनएसजी कमांडोंच्या दोन तुकड्यांनी सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 18 वर सहभाग घेतला.  गर्दीचे नियोजन आणि विभाजन करण्यासाठी रेल्वे सुरक्षा विभागाने कंबर कसली आहे. सर्व उपाययोजना केल्या आहेत. सर्व प्रवेशद्वार, जिने, पादचारी पूल, एटीव्हीएम खुली केली आहेत. विनामास्क आणि विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे.  - जितेंद्र श्रीवास्तव, विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे  Mumbai Local Train Limited access to the general public from today ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/36sZxQ7
Read More
सिंधुदुर्गात 68 टक्के कोरोना लसीकरण 

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळून आतापर्यंत 2 हजार 523 कर्मचाऱ्यांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. लस घेतलेल्यांना कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी 68 टक्के आहे. नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी 55.08 टक्के आहे. 

जिल्ह्यात लस उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्टाफ नर्स अलका सांगवेकर यांना केंद्रावर पहिल्यांदा लस टोचून जिल्ह्यातील कोविड लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर आता खासगी रुग्णालयातील डॉक्‍टर व नर्स व इतर कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. सुरुवातीला काही ठिकाणी लस घेण्यास कर्मचारी धजावत नव्हते; मात्र कर्मचाऱ्यां मधील गैरसमज दूर झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी लस घेतली. 

जिल्ह्यासाठी सिरम इन्स्टीट्यूट निर्मित कोविशिल्ड लसीचे 10 हजार 260 डोसेस उपलब्ध झाले होते. लसीच्या एक हजार 26 व्हायल्स तसेच इंजेक्‍शनसाठी 12 हजार 600 सिरीज मिळाल्या होत्या. ही लस 2 ते 8 सेंटिग्रेड तापमानास साठविली जाते. एक व्हायल 5 मिलीलीटरची असून प्रत्येक व्यक्तीस 0.5 मिलीलीटर एवढा डोस देण्यात येत आला होता. या लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहेत. दोन डोसच्यामध्ये 4 ते 6 आठवड्यांचे अंतर असणार आहे. 

ज्या व्यक्तींना यापूर्वी कोणत्याही लसीची लर्जी आहे, रक्तासंबंधी आजार आङेत, रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, गरोदर माता, स्तनदा माता यांना लस देताना विशेष काळजी घेण्यात आली. डोकेदुखी, उलटी, मळमळ, पोटदुखी, चक्कर येणे, सांधे दुखी, इंजेक्‍शनच्या ठिकाणी वेदना, खाज येणे, पुरळ येणे हे लसीचे सर्वसाधारण दुष्परीणाम आहेत; परंतु यापैकी कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाही. 

सुरुवातीच्या काळात सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी सह उपजिल्हा रुग्णालय कणकवली व सावंतवाडी येथेही लसीकरणास सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र लसीकरण केंद्र वाढवण्यात आले. शिरोडा, मालवण, वेंगुर्ले येथे लसीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी 100 लाभार्थींना लस देण्यात आली. पुढील चार आठवडे, प्रति आठवडा चार अशा प्रकारे एकूण 16 सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 4 हजार 500 लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी 4 व्हॅक्‍सिनेशन ऑफिसर, 2 व्हॅक्‍सिनेटर नियुक्त करण्यात आले आहेत. 

जिल्ह्यात 6 केंद्रावर लसीकरण 
ओरोस जिल्हा रुग्णालयात 356 कर्मचाऱ्यांना लसीकरण केले आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात 729 जणांना, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 720 जणांना, शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात 234 जणांनी लस घेतली आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात 258 कर्मचाऱ्यांना, वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात 226 जणांना लस दिली आहे. 

दुसऱ्या टप्यातील लस जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाली आहे. शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉकटर व कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. यशस्वीपणे लसीकरण सुरू असून कोणत्याही प्रकारे या लसीचे दुष्परिणाम नाही. 
- डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा शल्य चिकीत्सक. 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गात 68 टक्के कोरोना लसीकरण  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळून आतापर्यंत 2 हजार 523 कर्मचाऱ्यांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. लस घेतलेल्यांना कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी 68 टक्के आहे. नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी 55.08 टक्के आहे.  जिल्ह्यात लस उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्टाफ नर्स अलका सांगवेकर यांना केंद्रावर पहिल्यांदा लस टोचून जिल्ह्यातील कोविड लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर आता खासगी रुग्णालयातील डॉक्‍टर व नर्स व इतर कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. सुरुवातीला काही ठिकाणी लस घेण्यास कर्मचारी धजावत नव्हते; मात्र कर्मचाऱ्यां मधील गैरसमज दूर झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी लस घेतली.  जिल्ह्यासाठी सिरम इन्स्टीट्यूट निर्मित कोविशिल्ड लसीचे 10 हजार 260 डोसेस उपलब्ध झाले होते. लसीच्या एक हजार 26 व्हायल्स तसेच इंजेक्‍शनसाठी 12 हजार 600 सिरीज मिळाल्या होत्या. ही लस 2 ते 8 सेंटिग्रेड तापमानास साठविली जाते. एक व्हायल 5 मिलीलीटरची असून प्रत्येक व्यक्तीस 0.5 मिलीलीटर एवढा डोस देण्यात येत आला होता. या लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहेत. दोन डोसच्यामध्ये 4 ते 6 आठवड्यांचे अंतर असणार आहे.  ज्या व्यक्तींना यापूर्वी कोणत्याही लसीची लर्जी आहे, रक्तासंबंधी आजार आङेत, रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, गरोदर माता, स्तनदा माता यांना लस देताना विशेष काळजी घेण्यात आली. डोकेदुखी, उलटी, मळमळ, पोटदुखी, चक्कर येणे, सांधे दुखी, इंजेक्‍शनच्या ठिकाणी वेदना, खाज येणे, पुरळ येणे हे लसीचे सर्वसाधारण दुष्परीणाम आहेत; परंतु यापैकी कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाही.  सुरुवातीच्या काळात सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी सह उपजिल्हा रुग्णालय कणकवली व सावंतवाडी येथेही लसीकरणास सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र लसीकरण केंद्र वाढवण्यात आले. शिरोडा, मालवण, वेंगुर्ले येथे लसीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी 100 लाभार्थींना लस देण्यात आली. पुढील चार आठवडे, प्रति आठवडा चार अशा प्रकारे एकूण 16 सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 4 हजार 500 लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी 4 व्हॅक्‍सिनेशन ऑफिसर, 2 व्हॅक्‍सिनेटर नियुक्त करण्यात आले आहेत.  जिल्ह्यात 6 केंद्रावर लसीकरण  ओरोस जिल्हा रुग्णालयात 356 कर्मचाऱ्यांना लसीकरण केले आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात 729 जणांना, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 720 जणांना, शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात 234 जणांनी लस घेतली आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात 258 कर्मचाऱ्यांना, वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात 226 जणांना लस दिली आहे.  दुसऱ्या टप्यातील लस जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाली आहे. शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉकटर व कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. यशस्वीपणे लसीकरण सुरू असून कोणत्याही प्रकारे या लसीचे दुष्परिणाम नाही.  - डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा शल्य चिकीत्सक.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2MkN4He
Read More
वाफोली धरणाला गळती, पाईपलाईन फुलटी

बांदा (सिंधुदुर्ग) - वाफोली गावची जीवनदायिनी असणाऱ्या वाफोली धरणाच्या दुरवस्थेकडे लघुपाटबंधारे विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने धरणाला ठिकठिकाणी गळती लागली आहे. गेली 45 वर्षे गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण होऊन फुटल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या गळतीच्या समस्येमुळे धरणात जानेवारीतच अत्यल्प प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 

वाफोली गाव व परिसरात हरितक्रांती होण्यासाठी 1975 ला इंडो-जर्मन प्रकल्पाअंतर्गत वाफोली धरणाची निर्मिती करण्यात आली. यासाठी 11 लाख 80 हजार रुपये खर्च करण्यात आला. सुरवातीच्या काळात या धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने वाफोली, विलवडे परिसरात हरितक्रांती झाली. कालांतराने या धरणाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झाला. 

वाफोली धरणाची लांबी 450 मीटर असून, धरणाची एकूण उंची 18.905 मीटर आहे. सरासरी पर्जन्यमान 4 हजार 330 मि. मी. आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र 1.92 चौ.कि.मी. असून, जलाशयाची पातळी 115 मीटर आहे. धरणाची पातळी 117.50 मीटर आहे. गाळ पातळी 103 मीटर आहे. या धरणातील जलाशयाचा एकूण पाणीसाठा 2.394 द.ल.घ.मी. आहे. एकूण जलनिष्पत्ती 5.68 द. ल. घ. मी. आहे. धरणाच्या कालव्याची लांबी 2.3 किलोमीटर आहे, तर सिंचन क्षेत्र 190 हेक्‍टर आहे. 

उन्हाळ्यात हे धरण पूर्णपणे कोरडे पडत असल्याने वाफोली नळपाणी योजनेवर दरवर्षी याचा विपरीत परिणाम होतो. गेली अनेक वर्षे गळतीमुळे धरणातील 80 टक्के पाणी वाहून जात आहे. यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली नळपाणी योजना व शेती, बागायती धोक्‍यात आली आहे. उन्हाळ्यात या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. पाण्याअभावी या परिसरातील शेती बागायतीही करपून जाते. 

धरण परिसरात वार्षिक सरासरी 170 इंच पाऊस पडत असल्याने वाफोली धरण पावसाळ्यात तुडुंब भरून वाहू लागते, मात्र या धरणाची डागडुजी करण्यात न आल्याने या धरणाला ठिकठिकाणी गळती लागली आहे. परिणामी पाण्याचा साठा योग्य होत नसल्याने उन्हाळ्यात हे धरण पूर्णपणे कोरडे पडते.

धरणाचे पाणी गावाला पुरविण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. याची लांबी 2.23 किलोमीटर (2 हजार 230 मीटर) आहे. ही वहिनी जंगल, झुडपे तसेच शेतकऱ्यांच्या शेती, बागायतीमधून टाकण्यात आली आहे. वहिनी जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी फुटली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. काही ठिकाणी जलवाहिनी मोठ्या प्रमाणात फुटल्याने जलवाहिनी लगतच्या बागायतींना ओहोळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

जलवाहिनीचे पाणी लगतच्या शेतात घुसत असल्याने कित्येक एकर क्षेत्र पाणथळ झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेती करणेदेखील सोडून दिले आहे. गावातील अकरा वाड्यांसाठी धरणाचे पाणी सोडण्यात येते, मात्र पोटकालव्यात ठिकठिकाणी पाणी वळविण्यासाठी असलेली लोखंडी गेट तुटलेल्या स्थितीत आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या विहिरीचींही दुरवस्था झाली आहे. चार वर्षांपूर्वी विहिरीतील दगड कोसळल्याने पाणी सोडण्यात येणारा मुख्य दरवाजा तुटला होता. कालव्याचे बांधकामदेखील ठिकठिकाणी कोसळले आहे. त्यामुळे भविष्यात कालवा कोसळण्याची शक्‍यता आहे. 

धरणाच्या डागडुजीसाठी लघुपाटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी धरणाच्या देखभाल व साफसफाईसाठी श्री देवी माऊली पाणीवापर संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेमार्फत दरवर्षी धरणाची साफसफाई करण्यात येते. पाणीवापर संस्थेने वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याने दोन वर्षांपूर्वी जलवाहिनीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. जीर्ण वहिनी बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याचा प्रस्तावदेखील तयार करण्यात आला; मात्र अद्यापपर्यंत याला मंजुरी न मिळाल्याने प्रशासन धरण कोसळण्याची वाट पाहत असल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे. 

दरम्यान, आज या धरणाच्या गळतीची देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, डी. बी. वारंग, पाणीवापर संस्थेच्या अध्यक्षा धनश्री गवस, तंटामुक्ती अध्यक्ष मंथन गवस, सोसायटी चेअरमन अनिल गवस, माजी सरपंच उल्हसिनी गवस, मारुती गवस, विनेश गवस यांनी पाहणी केली. धरणाच्या डागडुजीसाठी लघुपाटबंधारे विभागाला निवेदन देण्यात आले. 

दगडांचे ब्लास्टिंग धोकादायक 
वाफोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काळ्या दगडांच्या क्वारी राजरोसपणे सुरू आहेत. शासन नियमानुसार धरण, नदी, तलाव यांच्या पाणलोट क्षेत्रापासून तीस मीटर बाहेर काळ्या दगडांच्या उत्खननास परवानगी देण्यात येते, मात्र स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे व्यावसायिक राजरोसपणे धरणाच्या मुख्य पाणलोट क्षेत्रातच उत्खनन करत आहेत. दगड फोडण्यासाठी ब्लास्टिंग करण्यात येत असल्याने ता स्फोटांची तीव्रता जास्त असते. या स्फोटांमुळे वाफोली धरणाला धोका निर्माण झाला असून, धरणाच्या गळतीसाठी अनधिकृत ब्लास्टिंगच कारणीभूत असल्याचा आरोप पाणीवापर संस्थेचे संचालक डी. बी. वारंग यांनी केला आहे. 

वाफोली धरणाला गळती लागल्याने यासंदर्भात आम्ही पाणीवापर संस्थेच्या वतीने पाटबंधारे विभागाकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र अद्यापपर्यंत कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही. पाटबंधारे विभागाकडून निधी उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात येत आहे. पाणीवापर संस्था ही शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आली आहे. जोपर्यंत पाटबंधारे विभाग संपूर्ण धरणाची डागडुजी करून सुस्थितीत करत नाहीत, तोपर्यंतच पाणीवापर संस्था धरण ताब्यात घेणार नाही. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे व उदासीन धोरणामुळे धरणाची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे भविष्यात प्रशासनाला जाग आणण्यासाठी जलसमाधी जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. भविष्यात धरण कोसळून दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार पाटबंधारे विभाग राहणार आहे.'' 
- धनश्री गवस, अध्यक्ष, वाफोली पाणीवापर संस्था.

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

वाफोली धरणाला गळती, पाईपलाईन फुलटी बांदा (सिंधुदुर्ग) - वाफोली गावची जीवनदायिनी असणाऱ्या वाफोली धरणाच्या दुरवस्थेकडे लघुपाटबंधारे विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने धरणाला ठिकठिकाणी गळती लागली आहे. गेली 45 वर्षे गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण होऊन फुटल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या गळतीच्या समस्येमुळे धरणात जानेवारीतच अत्यल्प प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.  वाफोली गाव व परिसरात हरितक्रांती होण्यासाठी 1975 ला इंडो-जर्मन प्रकल्पाअंतर्गत वाफोली धरणाची निर्मिती करण्यात आली. यासाठी 11 लाख 80 हजार रुपये खर्च करण्यात आला. सुरवातीच्या काळात या धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने वाफोली, विलवडे परिसरात हरितक्रांती झाली. कालांतराने या धरणाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झाला.  वाफोली धरणाची लांबी 450 मीटर असून, धरणाची एकूण उंची 18.905 मीटर आहे. सरासरी पर्जन्यमान 4 हजार 330 मि. मी. आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र 1.92 चौ.कि.मी. असून, जलाशयाची पातळी 115 मीटर आहे. धरणाची पातळी 117.50 मीटर आहे. गाळ पातळी 103 मीटर आहे. या धरणातील जलाशयाचा एकूण पाणीसाठा 2.394 द.ल.घ.मी. आहे. एकूण जलनिष्पत्ती 5.68 द. ल. घ. मी. आहे. धरणाच्या कालव्याची लांबी 2.3 किलोमीटर आहे, तर सिंचन क्षेत्र 190 हेक्‍टर आहे.  उन्हाळ्यात हे धरण पूर्णपणे कोरडे पडत असल्याने वाफोली नळपाणी योजनेवर दरवर्षी याचा विपरीत परिणाम होतो. गेली अनेक वर्षे गळतीमुळे धरणातील 80 टक्के पाणी वाहून जात आहे. यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली नळपाणी योजना व शेती, बागायती धोक्‍यात आली आहे. उन्हाळ्यात या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. पाण्याअभावी या परिसरातील शेती बागायतीही करपून जाते.  धरण परिसरात वार्षिक सरासरी 170 इंच पाऊस पडत असल्याने वाफोली धरण पावसाळ्यात तुडुंब भरून वाहू लागते, मात्र या धरणाची डागडुजी करण्यात न आल्याने या धरणाला ठिकठिकाणी गळती लागली आहे. परिणामी पाण्याचा साठा योग्य होत नसल्याने उन्हाळ्यात हे धरण पूर्णपणे कोरडे पडते. धरणाचे पाणी गावाला पुरविण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. याची लांबी 2.23 किलोमीटर (2 हजार 230 मीटर) आहे. ही वहिनी जंगल, झुडपे तसेच शेतकऱ्यांच्या शेती, बागायतीमधून टाकण्यात आली आहे. वहिनी जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी फुटली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. काही ठिकाणी जलवाहिनी मोठ्या प्रमाणात फुटल्याने जलवाहिनी लगतच्या बागायतींना ओहोळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जलवाहिनीचे पाणी लगतच्या शेतात घुसत असल्याने कित्येक एकर क्षेत्र पाणथळ झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेती करणेदेखील सोडून दिले आहे. गावातील अकरा वाड्यांसाठी धरणाचे पाणी सोडण्यात येते, मात्र पोटकालव्यात ठिकठिकाणी पाणी वळविण्यासाठी असलेली लोखंडी गेट तुटलेल्या स्थितीत आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या विहिरीचींही दुरवस्था झाली आहे. चार वर्षांपूर्वी विहिरीतील दगड कोसळल्याने पाणी सोडण्यात येणारा मुख्य दरवाजा तुटला होता. कालव्याचे बांधकामदेखील ठिकठिकाणी कोसळले आहे. त्यामुळे भविष्यात कालवा कोसळण्याची शक्‍यता आहे.  धरणाच्या डागडुजीसाठी लघुपाटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी धरणाच्या देखभाल व साफसफाईसाठी श्री देवी माऊली पाणीवापर संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेमार्फत दरवर्षी धरणाची साफसफाई करण्यात येते. पाणीवापर संस्थेने वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याने दोन वर्षांपूर्वी जलवाहिनीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. जीर्ण वहिनी बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याचा प्रस्तावदेखील तयार करण्यात आला; मात्र अद्यापपर्यंत याला मंजुरी न मिळाल्याने प्रशासन धरण कोसळण्याची वाट पाहत असल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे.  दरम्यान, आज या धरणाच्या गळतीची देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, डी. बी. वारंग, पाणीवापर संस्थेच्या अध्यक्षा धनश्री गवस, तंटामुक्ती अध्यक्ष मंथन गवस, सोसायटी चेअरमन अनिल गवस, माजी सरपंच उल्हसिनी गवस, मारुती गवस, विनेश गवस यांनी पाहणी केली. धरणाच्या डागडुजीसाठी लघुपाटबंधारे विभागाला निवेदन देण्यात आले.  दगडांचे ब्लास्टिंग धोकादायक  वाफोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काळ्या दगडांच्या क्वारी राजरोसपणे सुरू आहेत. शासन नियमानुसार धरण, नदी, तलाव यांच्या पाणलोट क्षेत्रापासून तीस मीटर बाहेर काळ्या दगडांच्या उत्खननास परवानगी देण्यात येते, मात्र स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे व्यावसायिक राजरोसपणे धरणाच्या मुख्य पाणलोट क्षेत्रातच उत्खनन करत आहेत. दगड फोडण्यासाठी ब्लास्टिंग करण्यात येत असल्याने ता स्फोटांची तीव्रता जास्त असते. या स्फोटांमुळे वाफोली धरणाला धोका निर्माण झाला असून, धरणाच्या गळतीसाठी अनधिकृत ब्लास्टिंगच कारणीभूत असल्याचा आरोप पाणीवापर संस्थेचे संचालक डी. बी. वारंग यांनी केला आहे.  वाफोली धरणाला गळती लागल्याने यासंदर्भात आम्ही पाणीवापर संस्थेच्या वतीने पाटबंधारे विभागाकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र अद्यापपर्यंत कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही. पाटबंधारे विभागाकडून निधी उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात येत आहे. पाणीवापर संस्था ही शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आली आहे. जोपर्यंत पाटबंधारे विभाग संपूर्ण धरणाची डागडुजी करून सुस्थितीत करत नाहीत, तोपर्यंतच पाणीवापर संस्था धरण ताब्यात घेणार नाही. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे व उदासीन धोरणामुळे धरणाची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे भविष्यात प्रशासनाला जाग आणण्यासाठी जलसमाधी जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. भविष्यात धरण कोसळून दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार पाटबंधारे विभाग राहणार आहे.''  - धनश्री गवस, अध्यक्ष, वाफोली पाणीवापर संस्था. संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3tlYkUD
Read More
Mumbai Local सुरू झाल्याने बेस्टच्या ताफ्यातील ST बस कमी होणार

मुंबई  : कोरोना काळात अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर पोहोचण्यासाठी आणि "अनलॉक'नंतर नागरिकांच्या प्रवासी वाहतुकीसाठी एसटीने बेस्टच्या उपक्रमासाठी एक हजार बस मुंबईत दिल्या आहेत. आतापर्यंत सरसकट लोकल सेवा बंद असल्याने एसटी आणि बेस्टवर अतिरिक्त भार पडला होता; मात्र आजपासून (ता. 1) राज्य सरकारने सरसकट प्रवाशांसाठी नियोजित वेळी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने आता एसटी महामंडळावरील ताण कमी होणार आहे. 

सकाळ सन्मान सोहळा | ''सकाळची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद''; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सकाळ सन्मान सोहळा | आरोग्यदायी महाराष्ट्र हेच आपले व्हिजन; आरोग्य मंत्री राजेश टोपे

लोकल सेवा आतापर्यंत सरसकट प्रवाशांसाठी बंद असल्याने रस्तेमार्गी प्रवासी वाहतुकीच्या संख्येत वाढ झाली होती. त्यासाठी बेस्टच्या गाड्या कमी पडत असल्याने मुंबई महानगरपालिकेने एसटी महामंडळातील एक हजार बसची मागणी केली. त्यानुसार राज्यभरातील इतर विभागांतून बससह प्रती बस चार कर्मचाऱ्यांची मुंबईत नियुक्ती केली. त्यामुळे नागरिकांच्या गर्दीचे नियोजन करणे शक्‍य झाले; मात्र एसटीच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा आणि अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला, परंतु आता आजपासून सरसकट लोकल सेवा सुरू होणार असल्याने रस्त्यावरील प्रवाशांची संख्या घटणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या एसटीच्या अतिरिक्त बस कमी करण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचा अद्याप निर्णय झाला नसला तरी बेस्ट उपक्रमात सेवा देणाऱ्या एसटी बसना प्रवाशांचे भारमान लक्षात घेऊनच काही बस कमी करण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सकाळ सन्मान सोहळा | नागरिकांची चिंता दूर करणाऱ्यांचा सन्मान : शरद पवार

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

नियमित सेवेसाठी 500 बसची मागणी 
यापूर्वीच एसटी महामंडळाला बेस्ट प्रशासनाने 500 बसची नियमित सेवा देण्यासाठी मागणी केली आहे; मात्र त्यावर अद्याप निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे सध्या बेस्ट सेवेत असलेल्या एक हजार बसपैकी 500 बस परत पाठवून शिल्लक राहिलेल्या 500 बस बेस्ट उपक्रमात नेहमीसाठी सेवेत ठेवण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

The stress on the ST Corporation will be reduced due to local train start in mumbai

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Mumbai Local सुरू झाल्याने बेस्टच्या ताफ्यातील ST बस कमी होणार मुंबई  : कोरोना काळात अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर पोहोचण्यासाठी आणि "अनलॉक'नंतर नागरिकांच्या प्रवासी वाहतुकीसाठी एसटीने बेस्टच्या उपक्रमासाठी एक हजार बस मुंबईत दिल्या आहेत. आतापर्यंत सरसकट लोकल सेवा बंद असल्याने एसटी आणि बेस्टवर अतिरिक्त भार पडला होता; मात्र आजपासून (ता. 1) राज्य सरकारने सरसकट प्रवाशांसाठी नियोजित वेळी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने आता एसटी महामंडळावरील ताण कमी होणार आहे.  सकाळ सन्मान सोहळा | ''सकाळची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद''; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळ सन्मान सोहळा | आरोग्यदायी महाराष्ट्र हेच आपले व्हिजन; आरोग्य मंत्री राजेश टोपे लोकल सेवा आतापर्यंत सरसकट प्रवाशांसाठी बंद असल्याने रस्तेमार्गी प्रवासी वाहतुकीच्या संख्येत वाढ झाली होती. त्यासाठी बेस्टच्या गाड्या कमी पडत असल्याने मुंबई महानगरपालिकेने एसटी महामंडळातील एक हजार बसची मागणी केली. त्यानुसार राज्यभरातील इतर विभागांतून बससह प्रती बस चार कर्मचाऱ्यांची मुंबईत नियुक्ती केली. त्यामुळे नागरिकांच्या गर्दीचे नियोजन करणे शक्‍य झाले; मात्र एसटीच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा आणि अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला, परंतु आता आजपासून सरसकट लोकल सेवा सुरू होणार असल्याने रस्त्यावरील प्रवाशांची संख्या घटणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या एसटीच्या अतिरिक्त बस कमी करण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचा अद्याप निर्णय झाला नसला तरी बेस्ट उपक्रमात सेवा देणाऱ्या एसटी बसना प्रवाशांचे भारमान लक्षात घेऊनच काही बस कमी करण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  सकाळ सन्मान सोहळा | नागरिकांची चिंता दूर करणाऱ्यांचा सन्मान : शरद पवार मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा नियमित सेवेसाठी 500 बसची मागणी  यापूर्वीच एसटी महामंडळाला बेस्ट प्रशासनाने 500 बसची नियमित सेवा देण्यासाठी मागणी केली आहे; मात्र त्यावर अद्याप निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे सध्या बेस्ट सेवेत असलेल्या एक हजार बसपैकी 500 बस परत पाठवून शिल्लक राहिलेल्या 500 बस बेस्ट उपक्रमात नेहमीसाठी सेवेत ठेवण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे. --------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) The stress on the ST Corporation will be reduced due to local train start in mumbai   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2YzJPOJ
Read More
दक्षिण कोकणवर अधिराज्य गाजवलेल्या सावंत भोसले घराण्याची कारकीर्द कौतुकास्पद

सावंतवाडी ः संस्थांनचे अधिपती असलेल्या सावंत-भोसले घराण्याचे या प्रांतात सोळाव्या शतकामध्ये आगमन झाले. या घराण्याने दक्षिण कोकणवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले. त्यांची कारकिर्द शौर्याने भारलेली आहे. या घराण्याच्या कोकणातील आगमनाचा प्रारंभ या भागातून मांडत आहोत. 

उदेपूर (राजस्थान) येथील सिसोदिया या राजपूत घराण्याचे सावंत-भोसले हे वंशज आहेत. हे घराणे सूर्यवंशीय राजांचे मानले जाते. उपलब्ध संदर्भानुसार त्यांचे पूर्वज अयोध्या प्रांतात राज्य करत होते. मेवाड प्रांतातील चित्तोड येथील गादी स्थापन करून सिसोदिया घराण्यातील हे वंशज त्या काळात राज्य करत असल्याचे संदर्भ आहेत. याच प्रांतात उदेपूर हे शहर आहे. या घराण्याला पराक्रमाचा मोठा इतिहास आहे. महाराणा प्रताप हेही याच सिसोदिया वंशाचे. 

दक्षिण कोकणात या घराण्यातील मांग सावंत हे सगळ्यात आधी येथे आले. तेच सावंतवाडीतील राजघराण्याचे मुळ पुरुष मानले जातात. विजयनगर राजाच्या सैन्यासोबत ते या प्रांतात आले. सुरूवातीला काहीकाळ चंदगड तालुक्‍यातील गंधर्वगड येथे त्यांचे ठाणे होते. त्यामुळे त्यांना चांदगुढाधिपती या नावानेही संबोधले जायचे. 
कोकणात आल्यानंतर त्यांनी होडावडे (ता. वेंगुर्ले) येथे सर्वांत आधी आपले ठाणे वसवले. त्या काळात या भागावर प्रभाव असलेल्या स्थानिक सरदाराचा त्यांनी पराभव केला. त्यांची ख्याती हळूहळू या प्रांतात पसरली. मागील भागात याच मांग सावंत यांचा या भागावर वर्चस्व असलेल्या कुडाळदेशस्थ प्रभूंशी संघर्ष झाल्याचा संदर्भ आला आहे. 1580 मध्ये मांग सावंत आणि कुडाळदेशस्थ प्रभूंचे सेनापती देव दळवी यांनी मिळून कुडाळ प्रांताविरूद्ध युद्ध पुकारले. मराठ्यांची सत्ता स्थापन करणे हा या मागचा हेतू होता. कुडाळच्या प्रभूंनी विजापूरच्या बादशहाकडून मदत मिळवली. होडावडे येथे दोघांच्याही सैन्यात लढाई होवून यात मांग सावंत मारले गेले. 

मृत्यूवेळी मांग सावंत यांना अपत्य नव्हते. त्यांना एकूण सात पत्नी होत्या. यातील एक गर्भवती होती. ती ओटवणे येथे एका आप्तांकडे गेली. उर्वरीत सहाजणी सती गेल्या. यानंतर पुढचा काही काळ सावंत-भोसले घराणे प्रकाशझोतात नव्हते. 
ओटवणेत मांग सावंत यांच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. ते म्हणजे फोंड सावंत. त्यांचे पुत्र खेम सावंत ओटवणेकर हे राजयोग घेवून जन्माला आले. त्यांच्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते.

ओटवणेत त्या काळात वरदे आडनावाचे कुलकर्णी होते. खेम सावंत लहानपणी त्यांची गुरे राखण्याचे काम करायचे. एकदिवशी दुपारी ते एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले होते. तेथेच त्यांना झोप आली. इतक्‍यात एक मोठा नाग तेथे आला आणि फणा पसरून त्याने खेम सावंत यांच्या अंगावर छत्रीसारखी सावली निर्माण केली. याच दरम्यान शेणवी हे गृहस्थ खेमसावंत यांना शोधण्यासाठी तेथे आले. हा प्रकार पाहून हा मुलगा तेजस्वी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खेम सावंत यांना जागे करून घरी आणले. "भविष्यात आयुष्यात मोठा लाभ झाला तर मला काय देशील?' असा सवाल त्यांनी खेम सावंत यांना केला. यावेळी "जेथे माझी पत्रावळ तेथे तुझा द्रोण' असा शब्द त्यांनी दिला.

पुढे सावंत भोसले घराण्याची गादी स्थापन झाल्यानंतर त्यांनी या शेणवी अर्थात सबनीस यांना प्रधान म्हणून नेमले. आजही ओटवणेमध्ये ही आख्यायिका सांगितली जाते. त्या ठिकाणी सापाची पाषाणी मूर्ती पुजेला लावलेली पहायला मिळते. या देवस्थानला ओटवणेच्या मुख्य देवस्थानामध्ये स्थान आहे. 
पुढे पराक्रमाच्या जोरावर खेम सावंत यांनी देशमुखी मिळवली. एका संदर्भानुसार वरदे यांनी खेम सावंत यांना व्यायाम, खेळाची गोडी लावली. एकदा ते बांद्याच्या पेठेतून मित्रासोबत जात होते. याचवेळी विजापूरच्या राजवाड्यातील एक शाही पाहुणी मेण्यातून जात होती. याच दरम्यान एक उधळलेला बैल या मेण्याच्या दिशेने चालून आला.

खेम सावंत यांनी पुढे येत या बैलाचा प्रतिकार केला. या पाहुणीने बांद्यातील सरदाराला खेम सावंत यांना जहागिरी स्वरूपात बक्षीस देण्यास सांगितले. याचा वरदे यांनी पाठपुरावा करून खेम सावंत यांना देशमुखीची सनद मिळवून देण्यात सहकार्य केले. 
दुसऱ्या एका संदर्भानुसार, त्या काळात कुडाळदेशस्थ प्रभू यांनी प्रत्येक तर्फेवर (विभाग) नाईक म्हणून अंमलदार नेमले होते. माणगाव तर्फेची नाईकी खेम सावंत यांच्याकडे होती. वसुली करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असायची. हा कर वसुल करून तो कुडाळ प्रांतात पाठवायचा अशी व्यवस्था होती. ठराविक काळानंतर खेम सावंत यांनी कुडाळला वसुली पाठवणे बंद केले.

इतकेच नाही तर इतर नाईकांकडून ते वसुली करू लागले. त्या काळात हा एकप्रकारचा बंड होता. विजापुरच्या बादशहाचा ह्यामदराजा नावाचा एक सरदार याच काळात पारपोली घाटातून जात होता. खेम सावंत यांनी त्याच्यावर हल्ला करून पराभव केला. हा सरदार खेम सावंत यांच्या हाती सापडला. सोबत असलेल्यांनी त्याला ठार करावे असे मत मांडले; मात्र खेम सावंत यांनी त्याला जीवदान दिले. पुढे या सरदाराने विजापुरात जावून त्यांच्या पराक्रमाची आणि दिलदार स्वभावाची बादशहाकडे तारीफ केली. यामुळे खुश होवून बादशहाने खेम सावंत यांना देशमुखीची सनद दिली. 1627 च्या दरम्यान ही सनद देण्यात आली. खेम सावंत यांनी आपले ठाणे ओटवणे येथे वसवले. 

चौदा वर्षे देशमुखीचे काम 
खेम सावंत यांनी चौदा वर्षे देशमुखीचे काम केले. याच काळात उत्तरेकडून तीन तेजस्वी साधू या प्रांतात आले. यातील दामोदर भारती हे आताच्या सावंतवाडी जवळ असलेल्या चराठे या गावात थांबले. दुसरे गिरी पंथाचे गोसावी हे मातोंड (ता. वेंगुर्ले) येथील गोडे कोंड येथे आणि तिसरे परशुराम भारती हे तळवणे येथे गेले. यातील परशुराम भारती हे खेमसावंत यांचे गुरू. त्यांच्याकडून त्यांनी योगाभ्यासाची माहिती करून घेतली. खेम सावंत तासनतास समाधी लावून बसायचे. एकदा ते असेच दीर्घकाळ समाधिस्थ होते. त्यांचे देहावसन झाले, असे लोकांना वाटले. त्यांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली. योग बलाने हा प्रकार तळवणेत असलेल्या परशुराम भारती यांना समजला. खेम सावंत यांची समाधी उतरवण्यासाठी ते तेरेखोल नदीतून ओटवणेकडे यायला निघाले; मात्र त्या आधीच खेम सावंत यांचा अंत्यविधी झाला होता. 1640च्या दरम्यानची ही घटना आहे. परशुराम भारती बांद्याजवळ आले असता अंत्यविधीवेळी काढलेले बंदूकीचे बार त्यांच्या कानी आले. निराश होवून ते तेथूनच तळवणेत परतले. त्यांनीही तळवणेत समाधी घेतली. आजही तेथे भंडारा उत्सव साजरा केला जातो. 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

दक्षिण कोकणवर अधिराज्य गाजवलेल्या सावंत भोसले घराण्याची कारकीर्द कौतुकास्पद सावंतवाडी ः संस्थांनचे अधिपती असलेल्या सावंत-भोसले घराण्याचे या प्रांतात सोळाव्या शतकामध्ये आगमन झाले. या घराण्याने दक्षिण कोकणवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले. त्यांची कारकिर्द शौर्याने भारलेली आहे. या घराण्याच्या कोकणातील आगमनाचा प्रारंभ या भागातून मांडत आहोत.  उदेपूर (राजस्थान) येथील सिसोदिया या राजपूत घराण्याचे सावंत-भोसले हे वंशज आहेत. हे घराणे सूर्यवंशीय राजांचे मानले जाते. उपलब्ध संदर्भानुसार त्यांचे पूर्वज अयोध्या प्रांतात राज्य करत होते. मेवाड प्रांतातील चित्तोड येथील गादी स्थापन करून सिसोदिया घराण्यातील हे वंशज त्या काळात राज्य करत असल्याचे संदर्भ आहेत. याच प्रांतात उदेपूर हे शहर आहे. या घराण्याला पराक्रमाचा मोठा इतिहास आहे. महाराणा प्रताप हेही याच सिसोदिया वंशाचे.  दक्षिण कोकणात या घराण्यातील मांग सावंत हे सगळ्यात आधी येथे आले. तेच सावंतवाडीतील राजघराण्याचे मुळ पुरुष मानले जातात. विजयनगर राजाच्या सैन्यासोबत ते या प्रांतात आले. सुरूवातीला काहीकाळ चंदगड तालुक्‍यातील गंधर्वगड येथे त्यांचे ठाणे होते. त्यामुळे त्यांना चांदगुढाधिपती या नावानेही संबोधले जायचे.  कोकणात आल्यानंतर त्यांनी होडावडे (ता. वेंगुर्ले) येथे सर्वांत आधी आपले ठाणे वसवले. त्या काळात या भागावर प्रभाव असलेल्या स्थानिक सरदाराचा त्यांनी पराभव केला. त्यांची ख्याती हळूहळू या प्रांतात पसरली. मागील भागात याच मांग सावंत यांचा या भागावर वर्चस्व असलेल्या कुडाळदेशस्थ प्रभूंशी संघर्ष झाल्याचा संदर्भ आला आहे. 1580 मध्ये मांग सावंत आणि कुडाळदेशस्थ प्रभूंचे सेनापती देव दळवी यांनी मिळून कुडाळ प्रांताविरूद्ध युद्ध पुकारले. मराठ्यांची सत्ता स्थापन करणे हा या मागचा हेतू होता. कुडाळच्या प्रभूंनी विजापूरच्या बादशहाकडून मदत मिळवली. होडावडे येथे दोघांच्याही सैन्यात लढाई होवून यात मांग सावंत मारले गेले.  मृत्यूवेळी मांग सावंत यांना अपत्य नव्हते. त्यांना एकूण सात पत्नी होत्या. यातील एक गर्भवती होती. ती ओटवणे येथे एका आप्तांकडे गेली. उर्वरीत सहाजणी सती गेल्या. यानंतर पुढचा काही काळ सावंत-भोसले घराणे प्रकाशझोतात नव्हते.  ओटवणेत मांग सावंत यांच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. ते म्हणजे फोंड सावंत. त्यांचे पुत्र खेम सावंत ओटवणेकर हे राजयोग घेवून जन्माला आले. त्यांच्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. ओटवणेत त्या काळात वरदे आडनावाचे कुलकर्णी होते. खेम सावंत लहानपणी त्यांची गुरे राखण्याचे काम करायचे. एकदिवशी दुपारी ते एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले होते. तेथेच त्यांना झोप आली. इतक्‍यात एक मोठा नाग तेथे आला आणि फणा पसरून त्याने खेम सावंत यांच्या अंगावर छत्रीसारखी सावली निर्माण केली. याच दरम्यान शेणवी हे गृहस्थ खेमसावंत यांना शोधण्यासाठी तेथे आले. हा प्रकार पाहून हा मुलगा तेजस्वी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खेम सावंत यांना जागे करून घरी आणले. "भविष्यात आयुष्यात मोठा लाभ झाला तर मला काय देशील?' असा सवाल त्यांनी खेम सावंत यांना केला. यावेळी "जेथे माझी पत्रावळ तेथे तुझा द्रोण' असा शब्द त्यांनी दिला. पुढे सावंत भोसले घराण्याची गादी स्थापन झाल्यानंतर त्यांनी या शेणवी अर्थात सबनीस यांना प्रधान म्हणून नेमले. आजही ओटवणेमध्ये ही आख्यायिका सांगितली जाते. त्या ठिकाणी सापाची पाषाणी मूर्ती पुजेला लावलेली पहायला मिळते. या देवस्थानला ओटवणेच्या मुख्य देवस्थानामध्ये स्थान आहे.  पुढे पराक्रमाच्या जोरावर खेम सावंत यांनी देशमुखी मिळवली. एका संदर्भानुसार वरदे यांनी खेम सावंत यांना व्यायाम, खेळाची गोडी लावली. एकदा ते बांद्याच्या पेठेतून मित्रासोबत जात होते. याचवेळी विजापूरच्या राजवाड्यातील एक शाही पाहुणी मेण्यातून जात होती. याच दरम्यान एक उधळलेला बैल या मेण्याच्या दिशेने चालून आला. खेम सावंत यांनी पुढे येत या बैलाचा प्रतिकार केला. या पाहुणीने बांद्यातील सरदाराला खेम सावंत यांना जहागिरी स्वरूपात बक्षीस देण्यास सांगितले. याचा वरदे यांनी पाठपुरावा करून खेम सावंत यांना देशमुखीची सनद मिळवून देण्यात सहकार्य केले.  दुसऱ्या एका संदर्भानुसार, त्या काळात कुडाळदेशस्थ प्रभू यांनी प्रत्येक तर्फेवर (विभाग) नाईक म्हणून अंमलदार नेमले होते. माणगाव तर्फेची नाईकी खेम सावंत यांच्याकडे होती. वसुली करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असायची. हा कर वसुल करून तो कुडाळ प्रांतात पाठवायचा अशी व्यवस्था होती. ठराविक काळानंतर खेम सावंत यांनी कुडाळला वसुली पाठवणे बंद केले. इतकेच नाही तर इतर नाईकांकडून ते वसुली करू लागले. त्या काळात हा एकप्रकारचा बंड होता. विजापुरच्या बादशहाचा ह्यामदराजा नावाचा एक सरदार याच काळात पारपोली घाटातून जात होता. खेम सावंत यांनी त्याच्यावर हल्ला करून पराभव केला. हा सरदार खेम सावंत यांच्या हाती सापडला. सोबत असलेल्यांनी त्याला ठार करावे असे मत मांडले; मात्र खेम सावंत यांनी त्याला जीवदान दिले. पुढे या सरदाराने विजापुरात जावून त्यांच्या पराक्रमाची आणि दिलदार स्वभावाची बादशहाकडे तारीफ केली. यामुळे खुश होवून बादशहाने खेम सावंत यांना देशमुखीची सनद दिली. 1627 च्या दरम्यान ही सनद देण्यात आली. खेम सावंत यांनी आपले ठाणे ओटवणे येथे वसवले.  चौदा वर्षे देशमुखीचे काम  खेम सावंत यांनी चौदा वर्षे देशमुखीचे काम केले. याच काळात उत्तरेकडून तीन तेजस्वी साधू या प्रांतात आले. यातील दामोदर भारती हे आताच्या सावंतवाडी जवळ असलेल्या चराठे या गावात थांबले. दुसरे गिरी पंथाचे गोसावी हे मातोंड (ता. वेंगुर्ले) येथील गोडे कोंड येथे आणि तिसरे परशुराम भारती हे तळवणे येथे गेले. यातील परशुराम भारती हे खेमसावंत यांचे गुरू. त्यांच्याकडून त्यांनी योगाभ्यासाची माहिती करून घेतली. खेम सावंत तासनतास समाधी लावून बसायचे. एकदा ते असेच दीर्घकाळ समाधिस्थ होते. त्यांचे देहावसन झाले, असे लोकांना वाटले. त्यांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली. योग बलाने हा प्रकार तळवणेत असलेल्या परशुराम भारती यांना समजला. खेम सावंत यांची समाधी उतरवण्यासाठी ते तेरेखोल नदीतून ओटवणेकडे यायला निघाले; मात्र त्या आधीच खेम सावंत यांचा अंत्यविधी झाला होता. 1640च्या दरम्यानची ही घटना आहे. परशुराम भारती बांद्याजवळ आले असता अंत्यविधीवेळी काढलेले बंदूकीचे बार त्यांच्या कानी आले. निराश होवून ते तेथूनच तळवणेत परतले. त्यांनीही तळवणेत समाधी घेतली. आजही तेथे भंडारा उत्सव साजरा केला जातो.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3r8B6z5
Read More
पटसंख्या वाढवण्यासाठी एकत्र यावे ः आमदार राणे

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी चांगल्या सुविधा पुरविल्या जात आहेत. सुंदर अशा इमारती उभारल्या जात असून अद्यावत सुविधांनी शाळा सुसज्ज होत आहेत; मात्र त्याचवेळी शाळांची दिवसेंदिवस कमी होणारी पटसंख्या ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे ही पटसंख्या वाढवण्यासाठी काय करता येईल याकडे जिल्हा परिषद, शिक्षक, पालक आणि लोकप्रतिनिधी या सर्वांनीच एकत्र येत विचार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. 
उभादांडा नवाबाग शाळा क्रमांक 1 च्या सभागृहाचा भुमिपूजन कार्यक्रम आमदार राणे यांच्या हस्ते झाला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य विष्णुदास कुबल, प्रितेश राऊळ, मनिष दळवी, वसंत तांडेल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादा केळुस्कर, उभादांडा उपसरपंच गणपत केळुस्कर, बाबली वायंगणकर, सुजाता देसाई, नगरसेविका कृपा गिरप, प्रसाद पाटकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, कमलेश गावडे, तुषार साळगांवकर, नितिन चव्हाण, शाळेच्या मुख्याध्यापिका तन्वी रेडकर, रामा पोळजी, मारुती गढूळकर, प्राजक्ता आपटे, रामचंद्र आरावंदेकर, नारायण तारी, उत्तम आरावंदेकर, श्‍यामसुदर कोळंबकर, वैष्णवी केळुस्कर, अक्षरा गोकरणकर आदी उपस्थित होते. 
यावेळी विष्णूदास कुबल यांनी या सभागृहाचा वापर विद्यार्थ्यांबरोबरच गावातील छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी केला जाणार असून त्यातुन मिळणारा निधी शाळेच्या देखभाल दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार वसंत तांडेल यांनी मानले. 

गुणवंतांचा गौरव 
या शाळेची माजी विद्यार्थीनी दिव्यता मसुरकर हिने वक्तृत्व स्पर्धेत तर लिलावती केळुस्कर हिने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा श्री. राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शाळेत सुरू करण्यात आलेला एमएससीआयटी कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आमदार राणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे देण्यात आली.

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पटसंख्या वाढवण्यासाठी एकत्र यावे ः आमदार राणे वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी चांगल्या सुविधा पुरविल्या जात आहेत. सुंदर अशा इमारती उभारल्या जात असून अद्यावत सुविधांनी शाळा सुसज्ज होत आहेत; मात्र त्याचवेळी शाळांची दिवसेंदिवस कमी होणारी पटसंख्या ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे ही पटसंख्या वाढवण्यासाठी काय करता येईल याकडे जिल्हा परिषद, शिक्षक, पालक आणि लोकप्रतिनिधी या सर्वांनीच एकत्र येत विचार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.  उभादांडा नवाबाग शाळा क्रमांक 1 च्या सभागृहाचा भुमिपूजन कार्यक्रम आमदार राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विष्णुदास कुबल, प्रितेश राऊळ, मनिष दळवी, वसंत तांडेल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादा केळुस्कर, उभादांडा उपसरपंच गणपत केळुस्कर, बाबली वायंगणकर, सुजाता देसाई, नगरसेविका कृपा गिरप, प्रसाद पाटकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, कमलेश गावडे, तुषार साळगांवकर, नितिन चव्हाण, शाळेच्या मुख्याध्यापिका तन्वी रेडकर, रामा पोळजी, मारुती गढूळकर, प्राजक्ता आपटे, रामचंद्र आरावंदेकर, नारायण तारी, उत्तम आरावंदेकर, श्‍यामसुदर कोळंबकर, वैष्णवी केळुस्कर, अक्षरा गोकरणकर आदी उपस्थित होते.  यावेळी विष्णूदास कुबल यांनी या सभागृहाचा वापर विद्यार्थ्यांबरोबरच गावातील छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी केला जाणार असून त्यातुन मिळणारा निधी शाळेच्या देखभाल दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार वसंत तांडेल यांनी मानले.  गुणवंतांचा गौरव  या शाळेची माजी विद्यार्थीनी दिव्यता मसुरकर हिने वक्तृत्व स्पर्धेत तर लिलावती केळुस्कर हिने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा श्री. राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शाळेत सुरू करण्यात आलेला एमएससीआयटी कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आमदार राणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे देण्यात आली. संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/36tJ3au
Read More
सावंतवाडीतही कोरोना लसीकरण धिमे 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यामध्ये कोरोना लसीकरणासाठी आतापर्यंत 30 जणांनी नकार दर्शवला आहे तर 198 जणांनी लसीकरण मोहिमेत गैरहजेरी लावली आहे. एकूण 1317 व्यक्तींपैकी 724 जणांचे लसीकरण पूर्ण झाले असून कोरोना लसीकरणासाठी काहीशी नकारात्मकता यातून दिसून येत आहे. 

कोरोना आजार आटोक्‍यात आणण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाकडून प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य सेवेतील शासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांना हे लसीकरण सुरू असून सावंतवाडी तालुक्‍यामध्ये 16 जानेवारीपासून हे लसीकरण सुरू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय आरोग्य कर्मचारी व दुसऱ्या टप्प्यामध्ये खाजगी डॉक्‍टरांना व व तेथील कर्मचाऱ्यांनाही देण्यात येत आहे; मात्र राज्यभरात लस घेतल्यानंतर झालेले साईड इफेक्‍ट आणि त्याबाबतचा बातम्या आल्याने ही लस घेण्यासाठी अनेकांच्या मनामध्ये नकारात्मकता दिसून आली; मात्र दुसरीकडे सकारात्मकता तितकीच दिसून येत आहे. अनेकांनी उस्फूर्तपणे ही लस टोचून घेतली आहे. तालुक्‍यात 1317 व्यक्तींना हे लसीकरण करण्यात येणार आहे.

टप्प्याटप्प्यात लसीकरण सुरू असून आत्तापर्यंत नऊवेळा लसीकरण मोहीम घेण्यात आली. यामध्ये शहरी भागातील उपजिल्हा रुग्णालयाच्या पक्षात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, डॉक्‍टर्स, नर्स, स्टाफ, कर्मचारी, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक आदी 143 जणांना ही लस देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील कक्षेत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील 581 कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील डॉक्‍टरांचाही समावेश असून 48 खाजगी डॉक्‍टर व कर्मचारी यांनाही लस देण्यात आली आहे; मात्र असे असले तरी तब्बल 198 जणांनी काहीना काही कारण पुढे करून लसीकरण मोहिमेमध्ये गैहजारी दर्शवली आहे तर 30 जणांनी लस घेण्यास स्पष्ट नकार दर्शवला आहे. यामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनाही लस देण्यात आली आहे. 

सद्य परिस्थिती लक्षात घेता कोरोनाला कोणीच गांभीर्याने घेत नसल्याचे समोर येत आहे. मास्क वापरण्यासाठी सुरुवातीला जशी काळजी घेतली जात होती तशी काळजी आता कुठेच घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण करण्यासही लोकांच्या मनामध्ये द्विधा अवस्था दिसून येत आहे. दुसरीकडे ही लस घेतल्यानंतर मानवी शरीरावर काहीसा झालेला परिणाम व त्याबाबतच्या आलेल्या बातम्या पाहता, आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये ही ही लस घेतना नाराजी दिसून येत आहे. सद्यस्थितीत झालेल्या लसीकरणामधून गैरहजर आणि नकार देण्यात आलेल्या व्यक्तींमधून हे चित्र स्पष्ट होत आहे. तालुक्‍यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणामधून 11 गर्भवती, 21 आजारी व्यक्ती, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली नाही. उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच खासगी डॉक्‍टरांना पुढील टप्प्यामध्ये हे लसीकरण करण्यात येणार आहे. 

पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये खासगी डॉक्‍टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येत आहे. टप्प्या टप्प्यात ही मोहीम सुरू असून 1317 जणांना लसीकरण होणार आहे. काहींनी नकार दर्शवला असला तरी उस्फूर्तपणे लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी तसेच खासगी डॉक्‍टर हे पुढे येत आहेत. किरकोळ ताप वगळता अन्य कुठलीही लक्षणे लस घेतलेल्यांमध्ये दिसून आली नाही. 
- डॉ. वर्षा शिरोडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, सावंतवाडी 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सावंतवाडीतही कोरोना लसीकरण धिमे  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यामध्ये कोरोना लसीकरणासाठी आतापर्यंत 30 जणांनी नकार दर्शवला आहे तर 198 जणांनी लसीकरण मोहिमेत गैरहजेरी लावली आहे. एकूण 1317 व्यक्तींपैकी 724 जणांचे लसीकरण पूर्ण झाले असून कोरोना लसीकरणासाठी काहीशी नकारात्मकता यातून दिसून येत आहे.  कोरोना आजार आटोक्‍यात आणण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाकडून प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य सेवेतील शासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांना हे लसीकरण सुरू असून सावंतवाडी तालुक्‍यामध्ये 16 जानेवारीपासून हे लसीकरण सुरू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय आरोग्य कर्मचारी व दुसऱ्या टप्प्यामध्ये खाजगी डॉक्‍टरांना व व तेथील कर्मचाऱ्यांनाही देण्यात येत आहे; मात्र राज्यभरात लस घेतल्यानंतर झालेले साईड इफेक्‍ट आणि त्याबाबतचा बातम्या आल्याने ही लस घेण्यासाठी अनेकांच्या मनामध्ये नकारात्मकता दिसून आली; मात्र दुसरीकडे सकारात्मकता तितकीच दिसून येत आहे. अनेकांनी उस्फूर्तपणे ही लस टोचून घेतली आहे. तालुक्‍यात 1317 व्यक्तींना हे लसीकरण करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्यात लसीकरण सुरू असून आत्तापर्यंत नऊवेळा लसीकरण मोहीम घेण्यात आली. यामध्ये शहरी भागातील उपजिल्हा रुग्णालयाच्या पक्षात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, डॉक्‍टर्स, नर्स, स्टाफ, कर्मचारी, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक आदी 143 जणांना ही लस देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील कक्षेत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील 581 कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील डॉक्‍टरांचाही समावेश असून 48 खाजगी डॉक्‍टर व कर्मचारी यांनाही लस देण्यात आली आहे; मात्र असे असले तरी तब्बल 198 जणांनी काहीना काही कारण पुढे करून लसीकरण मोहिमेमध्ये गैहजारी दर्शवली आहे तर 30 जणांनी लस घेण्यास स्पष्ट नकार दर्शवला आहे. यामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनाही लस देण्यात आली आहे.  सद्य परिस्थिती लक्षात घेता कोरोनाला कोणीच गांभीर्याने घेत नसल्याचे समोर येत आहे. मास्क वापरण्यासाठी सुरुवातीला जशी काळजी घेतली जात होती तशी काळजी आता कुठेच घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण करण्यासही लोकांच्या मनामध्ये द्विधा अवस्था दिसून येत आहे. दुसरीकडे ही लस घेतल्यानंतर मानवी शरीरावर काहीसा झालेला परिणाम व त्याबाबतच्या आलेल्या बातम्या पाहता, आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये ही ही लस घेतना नाराजी दिसून येत आहे. सद्यस्थितीत झालेल्या लसीकरणामधून गैरहजर आणि नकार देण्यात आलेल्या व्यक्तींमधून हे चित्र स्पष्ट होत आहे. तालुक्‍यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणामधून 11 गर्भवती, 21 आजारी व्यक्ती, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली नाही. उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच खासगी डॉक्‍टरांना पुढील टप्प्यामध्ये हे लसीकरण करण्यात येणार आहे.  पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये खासगी डॉक्‍टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येत आहे. टप्प्या टप्प्यात ही मोहीम सुरू असून 1317 जणांना लसीकरण होणार आहे. काहींनी नकार दर्शवला असला तरी उस्फूर्तपणे लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी तसेच खासगी डॉक्‍टर हे पुढे येत आहेत. किरकोळ ताप वगळता अन्य कुठलीही लक्षणे लस घेतलेल्यांमध्ये दिसून आली नाही.  - डॉ. वर्षा शिरोडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, सावंतवाडी  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3j6CvDO
Read More
Budget 2021: पगारदारांच्या नजरा कर सवलतींकडे

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी मोठे कुतूहल आणि अपेक्षा आहेत. अनेकजण आज (सोमवारी) केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून काय बाहेर पडणार, याकडे डोळे लावून बसले आहेत. २०२१-२२च्या अर्थसंकल्पाकडून आपण कोणती अपेक्षा करू शकतो? सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा काय असतील याचा हा अंदाज. 

यंदाच्या अर्थसंकल्पात ८० क आणि ८० ड अंतर्गत विविध तरतुदींमध्ये शिथिलतेची अपेक्षा केली जात आहे. सामान्य नागरिकाच्या अपेक्षेनुसार, चांगल्या कारणासह, सरकार वेतन, कर्ज आणि आरोग्य विमा हप्त्यात सवलत देईल. या तीन क्षेत्रांना साथीच्या काळात मोठा फटका बसला आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पगारदार वर्गाच्या अपेक्षा
सरकारने प्राप्तिकर अधिनियमच्या ८० क अंतर्गत  दीड लाख रुपयांच्या सध्याच्या मर्यादेवर कर सवलत वाढवण्याच्या शक्यतेवर व्यापक चर्चा केली आहे. अतिरिक्त करमुक्त उत्पन्नामुळे कर-बचतीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक वाढू शकेल. सर्वसामान्य माणसाने लॉकडाऊनच्या काळात आणि वेतन कपातीमुळे तसेच घरून काम करण्याच्या वातावरणात नोकरी करण्यासाठी अतिरिक्त खर्च केला. त्यामुळे पगारदार कर्मचारी प्राप्तिकर सवलतीसाठी खूप आशेसह अर्थसंकल्पाची वाट पाहात आहेत. 

गृहकर्जधारक
अनेक लोकांनी आपल्या गृहकजार्वर मासिक हफ्ते फेडण्यासाठी संघर्ष केला; 
तर काही जणांची नोकरी गेल्यामुळे किंवा वेतन कपातीमुळे असमर्थ ठरले. अजूनही काही लोकांनी गृहकर्जातील ईएमआय वसुलीसाठी डिफॉल्टपासून वाचण्यासाठी मित्र आणि कुटुंबाकडून उधार घेतले 
आहे. त्यामुळे सरकार गृहकजार्साठी वसूल केलेल्या ‘ईएमआय’संबंधी करसवलतीच्या मर्यादेत 
वाढ करण्याच्या जनतेच्या मागणीला उत्तर देऊ शकते. ‘८०- क’मध्ये ही सुधारणा होऊ शकते, ज्याद्वारे 
१.५ लाख रुपयांची सवलत मिळू शकते किंवा 
२४ बी सेक्शनमध्ये २ लाख रुपयांपर्यंतची 
सवलत मिळते. कलम २४ ब अंतर्गत सवलत वाढवून चार लाखाहून पाच लाखांपर्यंत होऊ शकते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आरोग्य विमा
सरकार आरोग्य विमा प्रीमियमसाठी कपातीची मर्यादा वाढवेल, जी सध्या २५ हजार रुपये आहे. तुम्ही स्वत:चा विमा करत असाल तर तुमचा जोडीदार, आई-वडील आणि अवलंबून असलेल्या मुलांसाठी ती रक्कम एक लाख रुपये आहे. अपेक्षा आहे की, सरकार ही सवलतीची मर्यादा वाढवेल, त्यामुळे लोकांना विम्याच्या पर्यायांचा दबाव अनुभवतील. ही वाढती मागणी अनेक कारणे आणि अनुभवांमुळे समोर आली आहे. त्यात गुंतागुंतीला सामोरे जाणाऱ्या कोव्हिड-१९ च्या रुग्णांसाठी रुग्णालयाच्या बिलांवर लाखो रुपये खर्च झाल्याचे अनुभवही समाविष्ट आहे.  सरकारने गेल्या वर्षी आरोग्य विमा  प्रीमियमची वसुली हफ्त्यांमध्ये करण्याची परवानगी देऊ शकते.

कोव्हिड-१९ पॅकेजमध्ये मदतीसाठी कराची डोकेदुखी वाढेल, पण कदाचित पास होऊ शकेल: अनेक तज्ञ- बहुतांश सर्वच जण- सरकारकडून एक अस्थाई कोविड-१९ कर सादर करण्याची अपेक्षा करत आहेत. सरकारला कोविड-१९ मोफत लसीकरण, मदत पॅकेज प्रदान करण्यासाठी आणि कोविड-१९ च्या माध्यमातून देशाची मदत करण्यासंबंधी पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्सची सुविधा प्रदान करण्यासाठी पैशांची खूप गरज आहे, असा तर्क आहे. यासह, सरकारने  अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित  करण्यासाठी खूप करण्याची आश्वासने दिली आहेत. पण सरकारला अशा प्रकारची सुधारणा आणि मदतीसाठी आवश्यक पैसा कोठून मिळणार? सरकारच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत कर आकारणी आहे. त्यामुळे सरकारला स्वावलंबी होण्यासाठीचा पैसा कर आकारणीतूनच येईल, अशी आशा केली जात आहे. अशा प्रकारच्या अनेक थिअरी  आहेत. काहींना वाटते की, उच्च कर कक्षेसाठी लावला जाऊ शकतो. 

काहींना वाटते की, टॅक्स स्लॅबनुसार, ही रक्कम वेगवेगळी असू शकते. काही तज्ञ संकेत देतात की संपत्ती कर पुन्हा लावला जाऊ शकतो. किंवा नवा कर संपत्ती कराच्या स्वरुपात आणला जाईल, असेही म्हणता येईल. एक चांगली गोष्ट म्हणजे, यामुळे अर्थव्यवस्था आणि उद्योगांसाठी प्रोत्साहन पॅकेज मिळू शकते.

पर्याय कायम राहणार
नवीन कर व्यवस्थेत बदल होणार नाही. २०२० च्या बजेटवरील प्रतिक्रियांवरून वाटते की, एक मोठा गट, सर्वसामान्य व्यक्ती नव्या कर व्यवस्थेवरून समाधानी नव्हता. नवी कर व्यवस्था लागू झाल्यानंतर पुढच्याच वर्षी ती रद्द करण्याची शक्यता फारच कमी असते. सध्या कोणती कर व्यवस्था निवडायची, हे करदात्यावर अवलंबून आहे. कोणी आधीचे टॅक्स स्लॅब निवडू शकते आणि सध्याची कपात कायम ठेवू शकते. वैकल्पिक रुपाने करदाता नवी कर व्यवस्थेअंतर्गत स्लॅब-लिंक्ड कमी करून दरांचा पर्याय निवडू शकतो आणि कपात करू शकतो. अर्थसंकल्पात तो पर्याय काढला जाण्याची शक्यता नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(लेखक ‘एंजल ब्रोकिंग लिमिटेड’च्या इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट आहेत.)

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Budget 2021: पगारदारांच्या नजरा कर सवलतींकडे यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी मोठे कुतूहल आणि अपेक्षा आहेत. अनेकजण आज (सोमवारी) केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून काय बाहेर पडणार, याकडे डोळे लावून बसले आहेत. २०२१-२२च्या अर्थसंकल्पाकडून आपण कोणती अपेक्षा करू शकतो? सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा काय असतील याचा हा अंदाज.  यंदाच्या अर्थसंकल्पात ८० क आणि ८० ड अंतर्गत विविध तरतुदींमध्ये शिथिलतेची अपेक्षा केली जात आहे. सामान्य नागरिकाच्या अपेक्षेनुसार, चांगल्या कारणासह, सरकार वेतन, कर्ज आणि आरोग्य विमा हप्त्यात सवलत देईल. या तीन क्षेत्रांना साथीच्या काळात मोठा फटका बसला आहे. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा पगारदार वर्गाच्या अपेक्षा सरकारने प्राप्तिकर अधिनियमच्या ८० क अंतर्गत  दीड लाख रुपयांच्या सध्याच्या मर्यादेवर कर सवलत वाढवण्याच्या शक्यतेवर व्यापक चर्चा केली आहे. अतिरिक्त करमुक्त उत्पन्नामुळे कर-बचतीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक वाढू शकेल. सर्वसामान्य माणसाने लॉकडाऊनच्या काळात आणि वेतन कपातीमुळे तसेच घरून काम करण्याच्या वातावरणात नोकरी करण्यासाठी अतिरिक्त खर्च केला. त्यामुळे पगारदार कर्मचारी प्राप्तिकर सवलतीसाठी खूप आशेसह अर्थसंकल्पाची वाट पाहात आहेत.  गृहकर्जधारक अनेक लोकांनी आपल्या गृहकजार्वर मासिक हफ्ते फेडण्यासाठी संघर्ष केला;  तर काही जणांची नोकरी गेल्यामुळे किंवा वेतन कपातीमुळे असमर्थ ठरले. अजूनही काही लोकांनी गृहकर्जातील ईएमआय वसुलीसाठी डिफॉल्टपासून वाचण्यासाठी मित्र आणि कुटुंबाकडून उधार घेतले  आहे. त्यामुळे सरकार गृहकजार्साठी वसूल केलेल्या ‘ईएमआय’संबंधी करसवलतीच्या मर्यादेत  वाढ करण्याच्या जनतेच्या मागणीला उत्तर देऊ शकते. ‘८०- क’मध्ये ही सुधारणा होऊ शकते, ज्याद्वारे  १.५ लाख रुपयांची सवलत मिळू शकते किंवा  २४ बी सेक्शनमध्ये २ लाख रुपयांपर्यंतची  सवलत मिळते. कलम २४ ब अंतर्गत सवलत वाढवून चार लाखाहून पाच लाखांपर्यंत होऊ शकते. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा आरोग्य विमा सरकार आरोग्य विमा प्रीमियमसाठी कपातीची मर्यादा वाढवेल, जी सध्या २५ हजार रुपये आहे. तुम्ही स्वत:चा विमा करत असाल तर तुमचा जोडीदार, आई-वडील आणि अवलंबून असलेल्या मुलांसाठी ती रक्कम एक लाख रुपये आहे. अपेक्षा आहे की, सरकार ही सवलतीची मर्यादा वाढवेल, त्यामुळे लोकांना विम्याच्या पर्यायांचा दबाव अनुभवतील. ही वाढती मागणी अनेक कारणे आणि अनुभवांमुळे समोर आली आहे. त्यात गुंतागुंतीला सामोरे जाणाऱ्या कोव्हिड-१९ च्या रुग्णांसाठी रुग्णालयाच्या बिलांवर लाखो रुपये खर्च झाल्याचे अनुभवही समाविष्ट आहे.  सरकारने गेल्या वर्षी आरोग्य विमा  प्रीमियमची वसुली हफ्त्यांमध्ये करण्याची परवानगी देऊ शकते. कोव्हिड-१९ पॅकेजमध्ये मदतीसाठी कराची डोकेदुखी वाढेल, पण कदाचित पास होऊ शकेल: अनेक तज्ञ- बहुतांश सर्वच जण- सरकारकडून एक अस्थाई कोविड-१९ कर सादर करण्याची अपेक्षा करत आहेत. सरकारला कोविड-१९ मोफत लसीकरण, मदत पॅकेज प्रदान करण्यासाठी आणि कोविड-१९ च्या माध्यमातून देशाची मदत करण्यासंबंधी पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्सची सुविधा प्रदान करण्यासाठी पैशांची खूप गरज आहे, असा तर्क आहे. यासह, सरकारने  अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित  करण्यासाठी खूप करण्याची आश्वासने दिली आहेत. पण सरकारला अशा प्रकारची सुधारणा आणि मदतीसाठी आवश्यक पैसा कोठून मिळणार? सरकारच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत कर आकारणी आहे. त्यामुळे सरकारला स्वावलंबी होण्यासाठीचा पैसा कर आकारणीतूनच येईल, अशी आशा केली जात आहे. अशा प्रकारच्या अनेक थिअरी  आहेत. काहींना वाटते की, उच्च कर कक्षेसाठी लावला जाऊ शकतो.  काहींना वाटते की, टॅक्स स्लॅबनुसार, ही रक्कम वेगवेगळी असू शकते. काही तज्ञ संकेत देतात की संपत्ती कर पुन्हा लावला जाऊ शकतो. किंवा नवा कर संपत्ती कराच्या स्वरुपात आणला जाईल, असेही म्हणता येईल. एक चांगली गोष्ट म्हणजे, यामुळे अर्थव्यवस्था आणि उद्योगांसाठी प्रोत्साहन पॅकेज मिळू शकते. पर्याय कायम राहणार नवीन कर व्यवस्थेत बदल होणार नाही. २०२० च्या बजेटवरील प्रतिक्रियांवरून वाटते की, एक मोठा गट, सर्वसामान्य व्यक्ती नव्या कर व्यवस्थेवरून समाधानी नव्हता. नवी कर व्यवस्था लागू झाल्यानंतर पुढच्याच वर्षी ती रद्द करण्याची शक्यता फारच कमी असते. सध्या कोणती कर व्यवस्था निवडायची, हे करदात्यावर अवलंबून आहे. कोणी आधीचे टॅक्स स्लॅब निवडू शकते आणि सध्याची कपात कायम ठेवू शकते. वैकल्पिक रुपाने करदाता नवी कर व्यवस्थेअंतर्गत स्लॅब-लिंक्ड कमी करून दरांचा पर्याय निवडू शकतो आणि कपात करू शकतो. अर्थसंकल्पात तो पर्याय काढला जाण्याची शक्यता नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप (लेखक ‘एंजल ब्रोकिंग लिमिटेड’च्या इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट आहेत.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2NWFzH7
Read More
आफ्रिकेतील खाणीत ११० कोटी रुपयांचा हिरा

गॅबोरॉन - आफ्रिकेतील हिरे, सोने आणि चांदीच्या खाणी जगभरात प्रसिद्ध आहेत. येथील वेगवेगळ्या देशात अत्यंत मौल्यवान वस्तू सापडत असतात. कॅनडातील लुकारा डायमंड या खाण कंपनीने बोट्सवाना देशातील एका खाणीतून ३७८ कॅरेटचा अत्यंत मौल्यवान हिरा (टॉप व्हाइट डायमंड) शोधला आहे. याची किंमत ११० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बोट्सवानातील दक्षिण लाबोतील कारोवे खाणीतून हा हिरो १५ जानेवारीला सापडला. या खाणीत मिळालेला २०० कॅरेटपेक्षा अधिक वजनाचा हा ५५ वा हिरा आहे. कारोवे खाणीत २०१२पासून हिरे शोधण्याचे काम सुरू आहे. लुकारा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या वर्षात सापडलेला ३०० पेक्षा जास्त कॅरेटचा हा दुसरा हिरा आहे. याआधी ३०० कॅरेटचा हिरा खाणीत आढळला आहे. ‘व्हाइट डायमंड’च्या शोधाने २०२१ चा प्रारंभ चांगला झाला आहे. हा हिरा ३७८ कॅरेटचा असून मौल्यवान व उच्च श्रेणीतील आहे. उच्चांकी किंमतीच्या रत्नांमध्ये याचा समावेश होतो. कारोवे खाण ही येथील प्रमुख हिरे उत्पादक खाणींपैकी एक आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हिऱ्याचे अमूल्य मोल
हिऱ्यांची पारख असणाऱ्या जाणकारांना ‘टॉप व्हाइट डायमंड’ची बाजारातील मूल्य ११० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष विक्रीच्या वेळी याची किंमत यापेक्षाही अधिक असू शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आफ्रिकेतील खाणीत ११० कोटी रुपयांचा हिरा गॅबोरॉन - आफ्रिकेतील हिरे, सोने आणि चांदीच्या खाणी जगभरात प्रसिद्ध आहेत. येथील वेगवेगळ्या देशात अत्यंत मौल्यवान वस्तू सापडत असतात. कॅनडातील लुकारा डायमंड या खाण कंपनीने बोट्सवाना देशातील एका खाणीतून ३७८ कॅरेटचा अत्यंत मौल्यवान हिरा (टॉप व्हाइट डायमंड) शोधला आहे. याची किंमत ११० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बोट्सवानातील दक्षिण लाबोतील कारोवे खाणीतून हा हिरो १५ जानेवारीला सापडला. या खाणीत मिळालेला २०० कॅरेटपेक्षा अधिक वजनाचा हा ५५ वा हिरा आहे. कारोवे खाणीत २०१२पासून हिरे शोधण्याचे काम सुरू आहे. लुकारा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या वर्षात सापडलेला ३०० पेक्षा जास्त कॅरेटचा हा दुसरा हिरा आहे. याआधी ३०० कॅरेटचा हिरा खाणीत आढळला आहे. ‘व्हाइट डायमंड’च्या शोधाने २०२१ चा प्रारंभ चांगला झाला आहे. हा हिरा ३७८ कॅरेटचा असून मौल्यवान व उच्च श्रेणीतील आहे. उच्चांकी किंमतीच्या रत्नांमध्ये याचा समावेश होतो. कारोवे खाण ही येथील प्रमुख हिरे उत्पादक खाणींपैकी एक आहे. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा हिऱ्याचे अमूल्य मोल हिऱ्यांची पारख असणाऱ्या जाणकारांना ‘टॉप व्हाइट डायमंड’ची बाजारातील मूल्य ११० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष विक्रीच्या वेळी याची किंमत यापेक्षाही अधिक असू शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3rlRlcv
Read More
चित्रपटगृहे आजपासून पूर्णक्षमतेने; कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन आवश्‍यक

नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गाचे संकट आणि प्रेक्षक बंदीमुळे आर्थिक झळ सोसणाऱ्या चित्रपट उद्योगाला दिलासा देण्यासाठी सरकारने आजपासून (ता. १) पूर्ण प्रेक्षक क्षमतेने चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन मागे घेतल्यानंतर चित्रपटगृहे सुरू करण्यात आली असली तरी, सुरक्षित अंतराच्या निकषामुळे केवळ ५० टक्केच प्रेक्षकांना बसण्याची मुभा होती.

गृहमंत्रालयाने आधी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपटहांमध्ये सुरक्षित अंतराचा निकष पाळण्यासाठी दोन प्रेक्षकांमधील खुर्ची रिकामी ठेवणे बंधनकारक केले होते. चित्रपटगृहांमधील या मर्यादित प्रेक्षक संख्येमुळे चित्रपट निर्मात्यांनीही नवे चित्रपट प्रदर्शित करण्यात फारशी रुची न दाखविल्याने चित्रपटगृह चालकांची आर्थिक हानीची तक्रार होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केंद्राच्या या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की देशभरात एक फेब्रुवारीपासून चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत चालविण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, चित्रपटगृहांमध्ये सर्व निकषांचे पालन करणे बंधनकारक असेल. अर्थात, तिकीटखिडकीवर प्रेक्षकांची गर्दी वाढू नये यासाठी ऑनलाइन बुकींगला प्रोत्साहन द्यावे,  सामाजिक सुरक्षेच्या निकषांचे पालन करण्यासाठी दोन खेळांमध्ये काही वेळाचे अंतर असेल.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘तांडव’ वेबसिरिजच्या वादामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल मिळणाऱ्या तक्रारींचीही दखल सरकारने घेण्याचे ठरविले आहे. याबाबत जावडेकर यांनी सांगितले, की ‘काही मालिकांबद्दलच्या तक्रारी आल्या आहेत. याची दखल घेण्यात आली आहे. ‘ओटीटी’वरील चित्रपट, कार्यक्रम, डिजिटल वृत्तपत्रे यावर प्रेस कौन्सिल, केबल टेलिव्हिजन, सेन्सर बोर्डाचे कायदे लागू होत नसल्याने त्यांच्या संचलनासाठी लवकर नवी व्यवस्था आणली जाईल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चित्रपटगृहांसाठी नव्या सूचना 
सामाजिक सुरक्षेचा निकष महत्त्वाचा
फेसमास्क, स्वच्छता, ‘आरोग्य सेतू अॅप’ आवश्यक 
चित्रपट गृहातील प्रवेशद्वार आणि बाह्यद्वार याठिकाणी थर्मल स्क्रिनिंग 
कान्टॅक्ट ट्रेसिंगसाठी तिकीट काढताना प्रेक्षकांचा मोबाईल नंबरही घेणार
राज्य सरकारांनाही अतिरिक्त उपाययोजनांचे अधिकार

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

चित्रपटगृहे आजपासून पूर्णक्षमतेने; कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन आवश्‍यक नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गाचे संकट आणि प्रेक्षक बंदीमुळे आर्थिक झळ सोसणाऱ्या चित्रपट उद्योगाला दिलासा देण्यासाठी सरकारने आजपासून (ता. १) पूर्ण प्रेक्षक क्षमतेने चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन मागे घेतल्यानंतर चित्रपटगृहे सुरू करण्यात आली असली तरी, सुरक्षित अंतराच्या निकषामुळे केवळ ५० टक्केच प्रेक्षकांना बसण्याची मुभा होती. गृहमंत्रालयाने आधी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपटहांमध्ये सुरक्षित अंतराचा निकष पाळण्यासाठी दोन प्रेक्षकांमधील खुर्ची रिकामी ठेवणे बंधनकारक केले होते. चित्रपटगृहांमधील या मर्यादित प्रेक्षक संख्येमुळे चित्रपट निर्मात्यांनीही नवे चित्रपट प्रदर्शित करण्यात फारशी रुची न दाखविल्याने चित्रपटगृह चालकांची आर्थिक हानीची तक्रार होती.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केंद्राच्या या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की देशभरात एक फेब्रुवारीपासून चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत चालविण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, चित्रपटगृहांमध्ये सर्व निकषांचे पालन करणे बंधनकारक असेल. अर्थात, तिकीटखिडकीवर प्रेक्षकांची गर्दी वाढू नये यासाठी ऑनलाइन बुकींगला प्रोत्साहन द्यावे,  सामाजिक सुरक्षेच्या निकषांचे पालन करण्यासाठी दोन खेळांमध्ये काही वेळाचे अंतर असेल. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ‘तांडव’ वेबसिरिजच्या वादामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल मिळणाऱ्या तक्रारींचीही दखल सरकारने घेण्याचे ठरविले आहे. याबाबत जावडेकर यांनी सांगितले, की ‘काही मालिकांबद्दलच्या तक्रारी आल्या आहेत. याची दखल घेण्यात आली आहे. ‘ओटीटी’वरील चित्रपट, कार्यक्रम, डिजिटल वृत्तपत्रे यावर प्रेस कौन्सिल, केबल टेलिव्हिजन, सेन्सर बोर्डाचे कायदे लागू होत नसल्याने त्यांच्या संचलनासाठी लवकर नवी व्यवस्था आणली जाईल.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा चित्रपटगृहांसाठी नव्या सूचना  सामाजिक सुरक्षेचा निकष महत्त्वाचा फेसमास्क, स्वच्छता, ‘आरोग्य सेतू अॅप’ आवश्यक  चित्रपट गृहातील प्रवेशद्वार आणि बाह्यद्वार याठिकाणी थर्मल स्क्रिनिंग  कान्टॅक्ट ट्रेसिंगसाठी तिकीट काढताना प्रेक्षकांचा मोबाईल नंबरही घेणार राज्य सरकारांनाही अतिरिक्त उपाययोजनांचे अधिकार Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2Ywci83
Read More
सक्सेस स्टोरी : गरज बनली उद्योगाची जननी!

फिरायला जाणे, हा प्रत्येकाचाच जिव्हाळ्याचा विषय असतो. अशावेळी पहिले डोळ्यासमोर चित्र येते ते, प्रवास आणि प्रवासातील मजा! पण फिरायला जाताना महत्त्वाचा प्रश्‍न असतो, की तिथे गेल्यावर राहायचे कुठे? याच प्रश्‍नावर उत्तर म्हणून सुरू झाले बंगळूरस्थित ‘झोलो स्टेज’ हा स्टार्टअप उद्योग! 

हा उद्योग ‘हिट’ ठरण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी; तसेच विद्यार्थ्यांसाठीही खाण्याबरोबरच राहण्याचे पर्याय शोधून देणे. या व्यवसायाची स्थापना करणारे डॉ. निखिल सिक्री हे पेशाने डॉक्टर आहेत. 

आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन

सिक्री यांचा जन्म पंजाबमधील फरीदपूर येथे झाला. त्यांचे आई व वडील दोघेही डॉक्टर असल्याने, सिक्री यांनाही डॉक्टर बनण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे सिक्री यांनी २००७  मध्ये दिल्लीतील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट  ऑफ मेडिकल सायन्सेस’मधून (एम्स) ‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सिंगापूरमध्ये डॉक्टर म्हणून काम करायला सुरवात केली. परंतु, काही काळानंतर ‘व्यवस्थापना’चे शिक्षण घेण्यासाठी पुन्हा भारतात परतत, हैदराबादमधील ‘इंडियन स्कूल ऑफ बिझनेस’मध्ये प्रवेश घेतला.

पुढे त्यांनी बड्या कंपनीमध्ये काम करण्यास सुरवात केली. तिथे त्यांची भेट स्नेहा चौधरी यांच्याशी झाली. पुढे स्नेहा या खऱ्या आयुष्यातील जोडीदार व ‘झोलो स्टेज’च्या सह-संस्थापिका बनल्या. तसेच त्यांचा भाऊ अखिल सिक्री हा या व्यवसायात येत सह-संस्थापक झाला. २०१४-१५ मध्ये शिक्षण क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणून व्यवसाय करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. परंतु, योग्य ‘बिझनेस मॉडेल’अभावी हा व्यवसाय फार तग धरू शकला नाही. त्यानंतर काहीतरी वेगळे करण्याचा त्यांनी विचार केला.

दरम्यान, स्नेहा यांची बहिण कामानिमित्त बंगळूरला राहायला येणार होती. त्यामुळे तिच्या राहण्याची योग्य व्यवस्था करण्याची जबाबदारी स्नेहा यांच्यावर असल्याने, त्या चांगली राहण्याची व्यवस्था शोधू लागल्या. ते शोधत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या प्रसंगातूनच धडा घेत, त्यांनी २०१५ मध्ये ‘झोलो स्टेज’ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. याद्वारे इतर ठिकाणी फिरायला जाणाऱ्या, विद्यार्थ्यांना; तसेच कामानिमित्ताने जाणाऱ्यांसाठी राहण्याची व खाण्याची व्यवस्था परवडणाऱ्या किमतीत करून दिली जाते. 

आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात

‘झोलो स्टेज’द्वारे बिल्डरकडून रेसिडेन्शिअल बिल्डिंग भाडेतत्त्वावर घेतली जाते. त्यानंतर तिथे राहणाऱ्या लोकांसाठी विविध सुविधा पुरविल्या जातात. व्यवसाय सुरू करताना कोणता विचार डोक्यात होता, असे विचारले असता डॉ. सिक्री म्हणतात, ‘लोकांची गरज आपण ओळखली पाहिजे. व्यवसायात लवकर यश मिळविण्यासाठी लोकांची गरज ओळखता आली पाहिजे. तसेच लोकांच्या कोणत्या अडचणी सोडविल्या, की लोक आपल्याला पैसे देऊ शकतात याचाही विचार केला पाहिजे.’

आतापर्यंत, त्यांच्या कंपनीची कार्यालये पाच शहरांमध्ये असून, तेथे तीन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आतापर्यंत ३० हजारांहून अधिक बेडची सुविधा त्यांच्याकडे असून, त्यांना हा आकडा काही लाखांवर न्यायचा आहे. सध्या कंपनीचा महसूल ३०० कोटी रुपयांहून अधिक आहे. 

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सक्सेस स्टोरी : गरज बनली उद्योगाची जननी! फिरायला जाणे, हा प्रत्येकाचाच जिव्हाळ्याचा विषय असतो. अशावेळी पहिले डोळ्यासमोर चित्र येते ते, प्रवास आणि प्रवासातील मजा! पण फिरायला जाताना महत्त्वाचा प्रश्‍न असतो, की तिथे गेल्यावर राहायचे कुठे? याच प्रश्‍नावर उत्तर म्हणून सुरू झाले बंगळूरस्थित ‘झोलो स्टेज’ हा स्टार्टअप उद्योग!  हा उद्योग ‘हिट’ ठरण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी; तसेच विद्यार्थ्यांसाठीही खाण्याबरोबरच राहण्याचे पर्याय शोधून देणे. या व्यवसायाची स्थापना करणारे डॉ. निखिल सिक्री हे पेशाने डॉक्टर आहेत.  आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन सिक्री यांचा जन्म पंजाबमधील फरीदपूर येथे झाला. त्यांचे आई व वडील दोघेही डॉक्टर असल्याने, सिक्री यांनाही डॉक्टर बनण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे सिक्री यांनी २००७  मध्ये दिल्लीतील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट  ऑफ मेडिकल सायन्सेस’मधून (एम्स) ‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सिंगापूरमध्ये डॉक्टर म्हणून काम करायला सुरवात केली. परंतु, काही काळानंतर ‘व्यवस्थापना’चे शिक्षण घेण्यासाठी पुन्हा भारतात परतत, हैदराबादमधील ‘इंडियन स्कूल ऑफ बिझनेस’मध्ये प्रवेश घेतला. पुढे त्यांनी बड्या कंपनीमध्ये काम करण्यास सुरवात केली. तिथे त्यांची भेट स्नेहा चौधरी यांच्याशी झाली. पुढे स्नेहा या खऱ्या आयुष्यातील जोडीदार व ‘झोलो स्टेज’च्या सह-संस्थापिका बनल्या. तसेच त्यांचा भाऊ अखिल सिक्री हा या व्यवसायात येत सह-संस्थापक झाला. २०१४-१५ मध्ये शिक्षण क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणून व्यवसाय करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. परंतु, योग्य ‘बिझनेस मॉडेल’अभावी हा व्यवसाय फार तग धरू शकला नाही. त्यानंतर काहीतरी वेगळे करण्याचा त्यांनी विचार केला. दरम्यान, स्नेहा यांची बहिण कामानिमित्त बंगळूरला राहायला येणार होती. त्यामुळे तिच्या राहण्याची योग्य व्यवस्था करण्याची जबाबदारी स्नेहा यांच्यावर असल्याने, त्या चांगली राहण्याची व्यवस्था शोधू लागल्या. ते शोधत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या प्रसंगातूनच धडा घेत, त्यांनी २०१५ मध्ये ‘झोलो स्टेज’ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. याद्वारे इतर ठिकाणी फिरायला जाणाऱ्या, विद्यार्थ्यांना; तसेच कामानिमित्ताने जाणाऱ्यांसाठी राहण्याची व खाण्याची व्यवस्था परवडणाऱ्या किमतीत करून दिली जाते.  आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात ‘झोलो स्टेज’द्वारे बिल्डरकडून रेसिडेन्शिअल बिल्डिंग भाडेतत्त्वावर घेतली जाते. त्यानंतर तिथे राहणाऱ्या लोकांसाठी विविध सुविधा पुरविल्या जातात. व्यवसाय सुरू करताना कोणता विचार डोक्यात होता, असे विचारले असता डॉ. सिक्री म्हणतात, ‘लोकांची गरज आपण ओळखली पाहिजे. व्यवसायात लवकर यश मिळविण्यासाठी लोकांची गरज ओळखता आली पाहिजे. तसेच लोकांच्या कोणत्या अडचणी सोडविल्या, की लोक आपल्याला पैसे देऊ शकतात याचाही विचार केला पाहिजे.’ आतापर्यंत, त्यांच्या कंपनीची कार्यालये पाच शहरांमध्ये असून, तेथे तीन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आतापर्यंत ३० हजारांहून अधिक बेडची सुविधा त्यांच्याकडे असून, त्यांना हा आकडा काही लाखांवर न्यायचा आहे. सध्या कंपनीचा महसूल ३०० कोटी रुपयांहून अधिक आहे.  पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3oHEQpW
Read More
पुण्यात १४ टक्के आरोग्यसेवकांना लस; सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे लसीकरण

पुणे - राज्यात सर्वांधिक उद्रेक झालेल्या पुणे शहरात 14.28 टक्के आरोग्य सेवकांनी लस घेतली. आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळात सर्वांत कमी लसीकरण पुणे महापालिकेत झाले. सर्वाधिक लसीकरण सातारा जिल्ह्यात झाल्याची नोंद आरोग्य खात्याच्या दफ्तरात झाली. 

देशात आजही सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्णांवर पुणे जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. देशातील 8.1 टक्के रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात आहेत. पुण्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे हे देशातील कोरोनाच्या उद्रेकाचे हॉटस्पॉट होते. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण देशात 16 जानेवारीपासून सुरू करण्यात आली. त्यासाठी प्रत्येक देशातील प्रत्येक शहर, जिल्ह्यातून आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद झाली. त्यात पुणे शहरातून 47 हजार 51 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नाव नोंदवले. पण, आतापर्यंत झालेल्या लसीकरणात त्यापैकी फक्त सहा हजार 718 आरोग्य सेवकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असल्याची नोंद राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात झाली असल्याची माहिती पुढे आली.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुणे शहरात पाच हजार 728 सरकारी आणि 41 हजार 323 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदवले होते. प्रत्यक्षात मात्र, 14.28 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली असल्याची माहिती पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिली.

दोन मतप्रवाह
लसीकरणाबाबत दोन मतप्रवाह असल्याचे वेगवेगळ्या सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांशी ‘सकाळ’ने साधलेल्या संवादातून स्पष्ट दिसून येते. एका मतप्रवाहाच्या मते कोरोना हा विषाणूंचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच, हर्ड इम्युनिटी निर्माण होत आहे. त्यामुळे प्रतिबंधक लसीची खरंच गरज आहे का, हा या मतप्रवाहाकडून प्रश्‍न विचारला जात आहे. तर, दुसरीकडे लसीकरणाचे जोरदार समर्थन करणाऱ्या डॉक्टरांचा गट आहे. कोरोनावर प्रभावी औषध नाही, त्याचे रुग्ण अद्यापही आढळत आहेत.  

आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात

साताऱ्यात सर्वाधिक लसीकरण
पुणे परिमंडळात पुण्यासह सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश होतो. साताऱ्यात 41.48 टक्के आणि सोलापूरमध्ये 33.39 टक्के लसीकरण झाले. पुणे, सातारा आणि सोलापूर हे तीनही जिल्हे मिळून 25.42 टक्के (43 हजार 664) आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली, असेही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले. 

आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यात १४ टक्के आरोग्यसेवकांना लस; सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे लसीकरण पुणे - राज्यात सर्वांधिक उद्रेक झालेल्या पुणे शहरात 14.28 टक्के आरोग्य सेवकांनी लस घेतली. आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळात सर्वांत कमी लसीकरण पुणे महापालिकेत झाले. सर्वाधिक लसीकरण सातारा जिल्ह्यात झाल्याची नोंद आरोग्य खात्याच्या दफ्तरात झाली.  देशात आजही सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्णांवर पुणे जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. देशातील 8.1 टक्के रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात आहेत. पुण्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे हे देशातील कोरोनाच्या उद्रेकाचे हॉटस्पॉट होते. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण देशात 16 जानेवारीपासून सुरू करण्यात आली. त्यासाठी प्रत्येक देशातील प्रत्येक शहर, जिल्ह्यातून आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद झाली. त्यात पुणे शहरातून 47 हजार 51 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नाव नोंदवले. पण, आतापर्यंत झालेल्या लसीकरणात त्यापैकी फक्त सहा हजार 718 आरोग्य सेवकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असल्याची नोंद राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात झाली असल्याची माहिती पुढे आली. पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा पुणे शहरात पाच हजार 728 सरकारी आणि 41 हजार 323 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदवले होते. प्रत्यक्षात मात्र, 14.28 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली असल्याची माहिती पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिली. दोन मतप्रवाह लसीकरणाबाबत दोन मतप्रवाह असल्याचे वेगवेगळ्या सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांशी ‘सकाळ’ने साधलेल्या संवादातून स्पष्ट दिसून येते. एका मतप्रवाहाच्या मते कोरोना हा विषाणूंचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच, हर्ड इम्युनिटी निर्माण होत आहे. त्यामुळे प्रतिबंधक लसीची खरंच गरज आहे का, हा या मतप्रवाहाकडून प्रश्‍न विचारला जात आहे. तर, दुसरीकडे लसीकरणाचे जोरदार समर्थन करणाऱ्या डॉक्टरांचा गट आहे. कोरोनावर प्रभावी औषध नाही, त्याचे रुग्ण अद्यापही आढळत आहेत.   आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात साताऱ्यात सर्वाधिक लसीकरण पुणे परिमंडळात पुण्यासह सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश होतो. साताऱ्यात 41.48 टक्के आणि सोलापूरमध्ये 33.39 टक्के लसीकरण झाले. पुणे, सातारा आणि सोलापूर हे तीनही जिल्हे मिळून 25.42 टक्के (43 हजार 664) आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली, असेही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.  आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3j5GrVc
Read More
अग्रलेख: सत्ताकारणाचा जलिकट्टू !

कार्यकर्त्यांचे जाळे वाढवून, विचारसरणीचा प्रसार करून वेगवेगळ्या राज्यांत पक्षाचा प्रभाव वाढविणे हा जसा पक्षविस्ताराचा एक दूरचा पण ‘राजमार्ग’ असतो, तसाच दुसराही एक भाग असतो. तो म्हणजे इतर पक्षातील लोकप्रतिनिधी फोडून आपल्या तंबूत ओढणे, मित्रपक्षांना आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्यांच्याशी सोयीनुसार तडजोडी करणे. आपल्या व्यवस्थेत काही प्रमाणात असे होणार, हे समजून घेतले तरी सध्या हा दुसरा प्रकार राजकारण्यांच्या जास्तच आवडीचा झाला दिसतो. देशव्यापी अस्तित्व निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षेतून भाजपने या गोष्टी मोठ्या प्रमाणावर सुरू केल्या आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसच्या आमदारांना आपल्याकडे वळविण्याचा भाजपने सपाटाच लावला आहे. तर तमीळनाडूतही अण्णा द्रमुक पक्षाबरोबर युतीचा प्रयत्न सुरू आहे, तसेच यशस्वी चंचुप्रवेशासाठी त्या राज्यात एक ‘चेहरा’ भाजपला हवा आहे, असे दिसते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तमिळ सुपरस्टार रजनीकांतने गेली काही वर्षे राजकीय रंगमचावर अवतीर्ण होण्यासंबंधात वेगवेगळ्या घोषणा करत होता. मात्र, अलीकडे आपले ते मनसुबे आपण ‘ईश्वरी संकेता’मुळे बासनात बांधून ठेवत आहोत, असे जाहीर केल्यामुळे प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाच्या द्रविडी राजकारणाला पूर्णविराम मिळाल्याचे दिसू लागले होते. मात्र, गेल्याच आठवड्यात अण्णाद्रमुक पक्षाच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्या निकटवर्ती व्ही. शशिकला यांची चार वर्षांच्या तुरुंगवासातून मुक्तता झाल्यामुळे भाजपच्या आशा-आकांक्षांना पुनश्च अंकूर फुटले आहेत. खरे तर रजनीकांतने तमिळ राजकीय रंगमंचावरून ‘एन्ट्री’आधीच ‘एक्झिट’ घेतली, तेव्हाच अण्णाद्रमुक पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांनी ‘आपण कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला सत्तेचा चतकोरच काय नितकोर वाटाही देणार नाही’, अशी जाज्ज्वल्य घोषणा केली होती. द्रमुक हा पक्ष काँग्रेसप्रणीत ‘युपीए’त सहभागी असल्यामुळे भाजप, तमिळनाडूत पाय रोवण्यासाठी अर्थातच अण्णाद्रमुकबरोबर जयललिता यांच्या निधनापासूनच संधान बांधून होता. मात्र, पलानीस्वामी यांची ही स्पष्ट भूमिका आणि रजनीकांतची माघार, यामुळे मावळलेला आशेचा किरण शशिकला यांच्या आगमनामुळे पुन्हा प्रज्वलित झाल्याची भावना भाजप नेत्यांच्या मनात जागृत झाल्याचे दिसते. त्यामुळेच भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येत्या विधानसभा निवडणुका आपण अण्णाद्रमुकसोबतच लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. शशिकला यांची तुरुंगवासातील सुटकेचा मुहूर्त साधून त्याचे भाचे दिनकरण यांनी काढलेल्या ‘अम्मा मुक्कल मुनेत्र’ या पक्षाच्या मुखपत्रातून अण्णाद्रमुक पक्षाच्या विद्यमान नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे. ‘अण्णाद्रमुक आता शशिकला यांच्या नेतृत्वाखाली नव्याने भरारी घेऊ शकतो!’ असा सूर या मुखपत्राने लावला असून त्याचवेळी अण्णाद्रमुक पक्षाच्या विद्यमान नेतृत्वाची संभावना ’गद्दार’ अशी केली आहे. तामिळनाडूच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या अशाच या हालचाली असून, त्याचा अर्थ शशिकला आता अण्णाद्रमुक ताब्यात घेण्यास सज्ज झाल्या आहेत, असाच लावला जातो. पलानीस्वामी यांनी भाजपला झटकून टाकल्यानंतरच्या या घडामोडी भाजपसाठी आशादायी असल्याचे मानले जाते. रजनीकांतला हाताशी धरून भाजप जे काही करू पाहत होते, तेच आता शशिकला यांना उघड वा छुपा पाठिंबा देऊन करणार, हे उघड आहे. त्याचवेळी गेल्या पाच-सात वर्षांत भाजपने देशभरात राबवलेल्या राजनीतीनुसार अण्णाद्रमुक पक्षात होता होईल, तेवढी फूट पाडण्याच्या कारवायाही भाजपने सुरू केल्या आहेत. त्याची साक्ष गेल्याच आठवड्यात अण्णाद्रमुकचे एक नेते व्ही. व्ही. सेंटिलनाथन यांच्या भाजप प्रवेशामुळे मिळाली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. ‘सरळ मार्गाने भाजपला सहकार्य करणार नसाल तर आम्ही तुमचे घरच फोडू’, असाच हा खेळ आहे. जयललिला यांच्या डिसेंबर २०१६मध्ये झालेल्या निधनानंतर पक्षाच्या हंगामी सरचिटणीसपदी शशिकला यांची नियुक्ती झाली असली, तरी नंतरच्या काही महिन्यांतच त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर आता अण्णाद्रमुकची सर्व सूत्रे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या हातात आली आहेत. या पार्श्वभूमीवर दिनकरन यांनी कितीही खटपटी-लटपटी केल्या तरी अण्णाद्रमुक पुन्हा शशिकला यांना जवळ करेल काय, हा प्रश्नच आहे. शशिकला यांच्यासाठी अण्णाद्रमुकने आपले दरवाजे उघडलेच, तर त्यांच्या हाती पक्षाची संपूर्ण सूत्रे देण्याशिवायपर्याय उरणार नाही. पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर २०१९मध्ये  लोकसभा निवडणुकीत मारलेल्या जोरदार मुसंडीमुळे द्रमुकच्या स्टॅलिन यांनी आगामी निवडणुकीत अण्णा द्रमुकपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. या परिस्थितीत आणखी एक तामिळ ‘सुपरस्टार’ कमल हसनही बस्तान बसवू पाहत आहे. त्याच्या मदतीला ‘आम आदमी पक्षा’चे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल धावून गेले असून कमल हसनच्या ‘मक्कल निधी मायम’ पक्षाशी त्यांनी समझोता केला आहे. आपले तमिळ प्रेम दाखवण्यासाठी दिल्लीत तमिळ अकादमी सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. तामिळनाडूत खेळल्या जाणाऱ्या जलिकट्टूची आठवण व्हावी, असा हा सत्तेचा खेळ आहे. तामिळनाडूतील खेळात हुकमी एक्का हा शशिकलाच आहे, असे अनेकांना आणि विशेषत: भाजपला वाटत आहे. सध्या त्या तुरुंगवासातून इस्पितळे आणि आता क्वारंटाईन अशा प्रवासात आहेत! थेट मैदानात उतरल्यावर त्यांना कितपत प्रतिसाद मिळतो, यावर द्राविडी राजकारणाची दिशा ठरेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

अग्रलेख: सत्ताकारणाचा जलिकट्टू ! कार्यकर्त्यांचे जाळे वाढवून, विचारसरणीचा प्रसार करून वेगवेगळ्या राज्यांत पक्षाचा प्रभाव वाढविणे हा जसा पक्षविस्ताराचा एक दूरचा पण ‘राजमार्ग’ असतो, तसाच दुसराही एक भाग असतो. तो म्हणजे इतर पक्षातील लोकप्रतिनिधी फोडून आपल्या तंबूत ओढणे, मित्रपक्षांना आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्यांच्याशी सोयीनुसार तडजोडी करणे. आपल्या व्यवस्थेत काही प्रमाणात असे होणार, हे समजून घेतले तरी सध्या हा दुसरा प्रकार राजकारण्यांच्या जास्तच आवडीचा झाला दिसतो. देशव्यापी अस्तित्व निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षेतून भाजपने या गोष्टी मोठ्या प्रमाणावर सुरू केल्या आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसच्या आमदारांना आपल्याकडे वळविण्याचा भाजपने सपाटाच लावला आहे. तर तमीळनाडूतही अण्णा द्रमुक पक्षाबरोबर युतीचा प्रयत्न सुरू आहे, तसेच यशस्वी चंचुप्रवेशासाठी त्या राज्यात एक ‘चेहरा’ भाजपला हवा आहे, असे दिसते. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा तमिळ सुपरस्टार रजनीकांतने गेली काही वर्षे राजकीय रंगमचावर अवतीर्ण होण्यासंबंधात वेगवेगळ्या घोषणा करत होता. मात्र, अलीकडे आपले ते मनसुबे आपण ‘ईश्वरी संकेता’मुळे बासनात बांधून ठेवत आहोत, असे जाहीर केल्यामुळे प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाच्या द्रविडी राजकारणाला पूर्णविराम मिळाल्याचे दिसू लागले होते. मात्र, गेल्याच आठवड्यात अण्णाद्रमुक पक्षाच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्या निकटवर्ती व्ही. शशिकला यांची चार वर्षांच्या तुरुंगवासातून मुक्तता झाल्यामुळे भाजपच्या आशा-आकांक्षांना पुनश्च अंकूर फुटले आहेत. खरे तर रजनीकांतने तमिळ राजकीय रंगमंचावरून ‘एन्ट्री’आधीच ‘एक्झिट’ घेतली, तेव्हाच अण्णाद्रमुक पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांनी ‘आपण कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला सत्तेचा चतकोरच काय नितकोर वाटाही देणार नाही’, अशी जाज्ज्वल्य घोषणा केली होती. द्रमुक हा पक्ष काँग्रेसप्रणीत ‘युपीए’त सहभागी असल्यामुळे भाजप, तमिळनाडूत पाय रोवण्यासाठी अर्थातच अण्णाद्रमुकबरोबर जयललिता यांच्या निधनापासूनच संधान बांधून होता. मात्र, पलानीस्वामी यांची ही स्पष्ट भूमिका आणि रजनीकांतची माघार, यामुळे मावळलेला आशेचा किरण शशिकला यांच्या आगमनामुळे पुन्हा प्रज्वलित झाल्याची भावना भाजप नेत्यांच्या मनात जागृत झाल्याचे दिसते. त्यामुळेच भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येत्या विधानसभा निवडणुका आपण अण्णाद्रमुकसोबतच लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. शशिकला यांची तुरुंगवासातील सुटकेचा मुहूर्त साधून त्याचे भाचे दिनकरण यांनी काढलेल्या ‘अम्मा मुक्कल मुनेत्र’ या पक्षाच्या मुखपत्रातून अण्णाद्रमुक पक्षाच्या विद्यमान नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे. ‘अण्णाद्रमुक आता शशिकला यांच्या नेतृत्वाखाली नव्याने भरारी घेऊ शकतो!’ असा सूर या मुखपत्राने लावला असून त्याचवेळी अण्णाद्रमुक पक्षाच्या विद्यमान नेतृत्वाची संभावना ’गद्दार’ अशी केली आहे. तामिळनाडूच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या अशाच या हालचाली असून, त्याचा अर्थ शशिकला आता अण्णाद्रमुक ताब्यात घेण्यास सज्ज झाल्या आहेत, असाच लावला जातो. पलानीस्वामी यांनी भाजपला झटकून टाकल्यानंतरच्या या घडामोडी भाजपसाठी आशादायी असल्याचे मानले जाते. रजनीकांतला हाताशी धरून भाजप जे काही करू पाहत होते, तेच आता शशिकला यांना उघड वा छुपा पाठिंबा देऊन करणार, हे उघड आहे. त्याचवेळी गेल्या पाच-सात वर्षांत भाजपने देशभरात राबवलेल्या राजनीतीनुसार अण्णाद्रमुक पक्षात होता होईल, तेवढी फूट पाडण्याच्या कारवायाही भाजपने सुरू केल्या आहेत. त्याची साक्ष गेल्याच आठवड्यात अण्णाद्रमुकचे एक नेते व्ही. व्ही. सेंटिलनाथन यांच्या भाजप प्रवेशामुळे मिळाली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. ‘सरळ मार्गाने भाजपला सहकार्य करणार नसाल तर आम्ही तुमचे घरच फोडू’, असाच हा खेळ आहे. जयललिला यांच्या डिसेंबर २०१६मध्ये झालेल्या निधनानंतर पक्षाच्या हंगामी सरचिटणीसपदी शशिकला यांची नियुक्ती झाली असली, तरी नंतरच्या काही महिन्यांतच त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर आता अण्णाद्रमुकची सर्व सूत्रे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या हातात आली आहेत. या पार्श्वभूमीवर दिनकरन यांनी कितीही खटपटी-लटपटी केल्या तरी अण्णाद्रमुक पुन्हा शशिकला यांना जवळ करेल काय, हा प्रश्नच आहे. शशिकला यांच्यासाठी अण्णाद्रमुकने आपले दरवाजे उघडलेच, तर त्यांच्या हाती पक्षाची संपूर्ण सूत्रे देण्याशिवायपर्याय उरणार नाही. पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर २०१९मध्ये  लोकसभा निवडणुकीत मारलेल्या जोरदार मुसंडीमुळे द्रमुकच्या स्टॅलिन यांनी आगामी निवडणुकीत अण्णा द्रमुकपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. या परिस्थितीत आणखी एक तामिळ ‘सुपरस्टार’ कमल हसनही बस्तान बसवू पाहत आहे. त्याच्या मदतीला ‘आम आदमी पक्षा’चे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल धावून गेले असून कमल हसनच्या ‘मक्कल निधी मायम’ पक्षाशी त्यांनी समझोता केला आहे. आपले तमिळ प्रेम दाखवण्यासाठी दिल्लीत तमिळ अकादमी सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. तामिळनाडूत खेळल्या जाणाऱ्या जलिकट्टूची आठवण व्हावी, असा हा सत्तेचा खेळ आहे. तामिळनाडूतील खेळात हुकमी एक्का हा शशिकलाच आहे, असे अनेकांना आणि विशेषत: भाजपला वाटत आहे. सध्या त्या तुरुंगवासातून इस्पितळे आणि आता क्वारंटाईन अशा प्रवासात आहेत! थेट मैदानात उतरल्यावर त्यांना कितपत प्रतिसाद मिळतो, यावर द्राविडी राजकारणाची दिशा ठरेल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3to44gy
Read More
शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; प्रियांका गांधी यांची केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्ली -  केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज केली. 

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनादरम्यान आयोजित केलेल्या ट्रॅक्टर मोर्चात उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पत्रकारांविरुद्धही गुन्हे दाखल केले जात असल्याबद्दल त्यांनी टीका केली.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

“शेतकरी आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अटक केली जात आहे, त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद केली आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा जेवढा प्रयत्न केला जाईल, त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात केंद्राच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठतील,” असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी ट्विटही केले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

“पत्रकार व लोकप्रतिनिधींविरुद्ध गुन्हे दाखल करून, त्यांना धमकाविण्याचे प्रकार अत्यंत भयानक आहेत. लोकशाहीचा सन्मान करणे ही सरकारची मर्जी नाही तर, ती सरकारची जबाबदारी आहे. भीतीचे वातावरण लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे,” असे ट्विट  प्रियांका गांधी यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; प्रियांका गांधी यांची केंद्र सरकारवर टीका नवी दिल्ली -  केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज केली.  दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनादरम्यान आयोजित केलेल्या ट्रॅक्टर मोर्चात उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पत्रकारांविरुद्धही गुन्हे दाखल केले जात असल्याबद्दल त्यांनी टीका केली. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा “शेतकरी आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अटक केली जात आहे, त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद केली आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा जेवढा प्रयत्न केला जाईल, त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात केंद्राच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठतील,” असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी ट्विटही केले आहे.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा “पत्रकार व लोकप्रतिनिधींविरुद्ध गुन्हे दाखल करून, त्यांना धमकाविण्याचे प्रकार अत्यंत भयानक आहेत. लोकशाहीचा सन्मान करणे ही सरकारची मर्जी नाही तर, ती सरकारची जबाबदारी आहे. भीतीचे वातावरण लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे,” असे ट्विट  प्रियांका गांधी यांनी केले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2YxkkO8
Read More
पश्‍चिम बंगालमध्ये पुढील सरकार भाजपचेच असेल : अमित शहा

नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केवळ त्यांच्या भाच्यासाठीच काम करीत असून विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्या बाजूने कोणीही नसेल, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केली. 

पश्‍चिम बंगालमधील डमरजुला स्टेडिअम येथे  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची सभा झाली. त्यात शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या (टीएमसी) ‘मा माटी, मानुष’ या घोषणेचा खरा अर्थ पिळवणूक, भ्रष्टाचार आणि लांगूलचालन असा असल्याचे सांगून बंगालमध्ये पुढील सरकार भाजपचेच असेल आणि राज्यात विकासाचा मार्ग खुला होईल, असा विश्‍वास शहा यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपचीच सत्ता येणार आहे. मोदी सरकार जनकल्याणासाठी काम करीत असताना ममता बॅनर्जी सरकार ‘भतिजा कल्याणा’साठी काम करीत आहेत.’’ 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ममता अपयशी
‘टीएमसी’चे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत, त्याबद्दल ममता बॅनर्जी यांची आत्मपरीक्षण करावे, असा खोचक सल्ला शहा यांनी दिला. ‘‘त्या राज्यातील जनतेसाठी अपयशी ठरल्या आहेत, हे याचे कारण आहे. निवडणुकीपर्यंत त्या एकट्या पडणार आहेत,’’ असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पश्‍चिम बंगालमध्ये पुढील सरकार भाजपचेच असेल : अमित शहा नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केवळ त्यांच्या भाच्यासाठीच काम करीत असून विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्या बाजूने कोणीही नसेल, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केली.  पश्‍चिम बंगालमधील डमरजुला स्टेडिअम येथे  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची सभा झाली. त्यात शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या (टीएमसी) ‘मा माटी, मानुष’ या घोषणेचा खरा अर्थ पिळवणूक, भ्रष्टाचार आणि लांगूलचालन असा असल्याचे सांगून बंगालमध्ये पुढील सरकार भाजपचेच असेल आणि राज्यात विकासाचा मार्ग खुला होईल, असा विश्‍वास शहा यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपचीच सत्ता येणार आहे. मोदी सरकार जनकल्याणासाठी काम करीत असताना ममता बॅनर्जी सरकार ‘भतिजा कल्याणा’साठी काम करीत आहेत.’’  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ममता अपयशी ‘टीएमसी’चे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत, त्याबद्दल ममता बॅनर्जी यांची आत्मपरीक्षण करावे, असा खोचक सल्ला शहा यांनी दिला. ‘‘त्या राज्यातील जनतेसाठी अपयशी ठरल्या आहेत, हे याचे कारण आहे. निवडणुकीपर्यंत त्या एकट्या पडणार आहेत,’’ असेही ते म्हणाले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/39C0Pu6
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १ फेब्रुवारी २०२१

पंचांग
सोमवार : पौष कृष्ण ४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय रात्री १०,  चंद्रास्त सकाळी ९.४९, सूर्योदय - ७.०९ , सूर्यास्त-६.२७, भारतीय सौर माघ ११ शके १९४२. 

दिनविशेष
१८८४ : ‘ऑक्‍सफर्ड इंग्लिश डिक्‍शनरी’ या प्रचंड शब्दकोशाचा पहिला खंड प्रकाशित. तेव्हापासून ऑक्‍सफर्डच्या कोशांचे काम अव्याहतपणे चालूच आहे.
१९०४ : शिक्षणमहर्षी बा. रा. घोलप यांचा जन्म. ग्रामीण भागात शिक्षणप्रसार व्हावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी सुरू केलेल्या ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळ’ या संस्थेतर्फे शाळा, महाविद्यालये अशा सुमारे शंभर संस्था शिक्षणप्रसार करीत आहेत.
१९४८ : विख्यात संशोधक अनंत काकबा प्रियोळकर यांच्या प्रेरणेतून मुंबई येथे मराठी संशोधन मंडळाची स्थापना.
२००३ : भारतात जन्मलेल्या अंतराळवीर कल्पना चावला यांच्यासह सात जणांचा समावेश असलेले ‘कोलंबिया’ अवकाशयान पृथ्वीवर उतरण्याच्या काही मिनिटे आधी कोसळून त्याचे तुकडे झाले.  त्यात या सर्व अंतराळवीरांचा मृत्यू झाला.
२००५ : ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचा जन्म.

दिनमान    
मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. 
वृषभ : प्रियजनांचा सहवास लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.
मिथुन : प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लावू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
कर्क : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
सिंह : व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
तूळ : काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृश्‍चिक  : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
धनू : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.
मकर : काहींना गुरुकृपा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. प्रवासात काळजी घ्यावी.
मीन : आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.
प्रा. रमणलाल शहा

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १ फेब्रुवारी २०२१ पंचांग सोमवार : पौष कृष्ण ४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय रात्री १०,  चंद्रास्त सकाळी ९.४९, सूर्योदय - ७.०९ , सूर्यास्त-६.२७, भारतीय सौर माघ ११ शके १९४२.  दिनविशेष १८८४ : ‘ऑक्‍सफर्ड इंग्लिश डिक्‍शनरी’ या प्रचंड शब्दकोशाचा पहिला खंड प्रकाशित. तेव्हापासून ऑक्‍सफर्डच्या कोशांचे काम अव्याहतपणे चालूच आहे. १९०४ : शिक्षणमहर्षी बा. रा. घोलप यांचा जन्म. ग्रामीण भागात शिक्षणप्रसार व्हावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी सुरू केलेल्या ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळ’ या संस्थेतर्फे शाळा, महाविद्यालये अशा सुमारे शंभर संस्था शिक्षणप्रसार करीत आहेत. १९४८ : विख्यात संशोधक अनंत काकबा प्रियोळकर यांच्या प्रेरणेतून मुंबई येथे मराठी संशोधन मंडळाची स्थापना. २००३ : भारतात जन्मलेल्या अंतराळवीर कल्पना चावला यांच्यासह सात जणांचा समावेश असलेले ‘कोलंबिया’ अवकाशयान पृथ्वीवर उतरण्याच्या काही मिनिटे आधी कोसळून त्याचे तुकडे झाले.  त्यात या सर्व अंतराळवीरांचा मृत्यू झाला. २००५ : ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचा जन्म. दिनमान     मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.  वृषभ : प्रियजनांचा सहवास लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. मिथुन : प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लावू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. कर्क : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सिंह : व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कन्या : आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. तूळ : काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल. वृश्‍चिक  : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. धनू : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. मकर : काहींना गुरुकृपा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. प्रवासात काळजी घ्यावी. मीन : आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. प्रा. रमणलाल शहा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/39AvBmR
Read More

Saturday, January 30, 2021

कोंढवे-धावडे : विकास झाला पाहिजे; परंतु जागाच नाही!

लष्कराचे अधिकाऱ्यांचे शिक्षण देणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची उभारणी ७० वर्षांपूर्वी झाली. त्यासाठी गावचे ९५ टक्के क्षेत्र घेतले. शेत उत्पन्नाचे साधन असलेल्या वडिलोपार्जित बागायती जमिनी प्रबोधिनीसाठी दिल्या. त्या बदल्यात किरकोळ मोबदला व मोजक्या व्यक्तींना नोकऱ्या मिळाल्या. भूमीपुत्रांचे जीवन उध्वस्त झाले. दुसऱ्या पिढीला नोकऱ्या मिळाल्या नाहीत. परिणामी पालिकेत गेल्यावर विकास झाला पाहिजे असे म्हटले जाते; परंतु त्यासाठी जागाच शिल्लक नाही. अशी परिस्थिती आहे. 

खडकवासला : नियोजनबद्ध विकासाची भूमिपुत्रांना आस 

नांदेड : कुठे भकास, तर कुठे झकास...

गावाच्या पूर्व व दक्षिणेला मुठा नदी, पश्चिमेला खडकवासला धरण व एनडीए, उत्तरे पूर्वेला शिवण्याची हद्द. गावाचा१९९७मध्ये महापालिकेत समावेश झाल्यावर शाळेच्या चार वर्गखोल्या, मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, स्मशानभूमीची इमारत आणि काही भागातील ड्रेनेजची कामे केली होती. गाव पालिकेतून २००२मध्ये वगळले. त्यानंतर १८ वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. विविध विकास कामे झाली.

किरकटवाडी : सर्वंकष विकासाची ग्रामस्थांना आस

बावधन बुद्रूक : शहरीकरणाला साजेसा गावचा चेहरामोहरा 

कोंढवे-धावडेसह न्यू कोपरे, शिवणे व उत्तमनगरसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलशुद्धीकरण केंद्रासह पाण्याची योजना झाली. प्रबोधिनीसाठी जागा संपादित केल्या. परंतु गावठाण असलेल्या जागेचा सिटी सर्व्हे पूर्ण झाला नाही. परिणामी गावातील खासगी मालकीच्या रिकाम्या जागा यांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये लेखी दप्तरी आहे. परंतु संगणकीय दप्तरी त्या नोंदी झालेल्या नाहीत. कचरा गोळा करणे व त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने एका संस्थेला दिली आहे. 

नांदोशी-सणसनगर : भौतिक सुविधांपासून कोसो मैल दूर

होळकरवाडी : शेती अन् मातीशी नाळ जोडलेले गाव

जांभूळवाडी : गावाचे गावपण राहणार का?

गावठाणात नव्या जुन्या इमारती आहेत. एनडीएगेट व १० नंबर परिसरात नव्याने वस्ती वाढली. त्यासह परिसरात मोठ्या प्रमाणात इमारती झाल्या आणि नागरीकरण वाढले. परंतु त्यानुसार रस्ते व अन्य नियोजन झाले नाही. सर्व्हे नंबरमध्ये झालेल्या बांधकामांच्या नोंदी ग्रामपंचायतीला कर मिळाव्या म्हणून झाल्या. परंतु पालिकेत समाविष्ट कोणत्या पद्धतीने नियमित होणार असा प्रश्न आहे. 

मांगडेवाडी : कुस्तीचा वारसा जपणारे गाव

गुजर-निंबाळकरवाडी : पायाभूत सुविधा मिळणार का?

ग्रामस्थ म्हणतात...
उमेश सरपाटील, माजी सरपंच - मुख्य गावठाणाच्या व्यतिरिक्त पीएमआरडीएने लोकसंख्येनुसार नवीन गावठाणाची हद्द वाढवली. पालिकेत जाताना त्याचा लाभ होणार का? शिवणे-खराडी रस्ता धरणाच्या पुलापर्यत करावा. पाणी पुरवठा व स्मार्ट सिटीच्या सुविधा मिळाव्यात. कालव्यावर रस्ता झाला पाहिजे. 

शेवाळेवाडी : बेसुमार अनधिकृत बांधकामांचे पेव

मांजरी बुद्रूक : प्रतीक्षा विकासाच्या गंगेची !

माणिक मोकाशी, ग्रामस्थ - गावातील अंतर्गत काँक्रिटीकरण, रस्त्यावर विजेचे दिवे, कचऱ्याचे वर्गीकरणासह योग्य विल्हेवाट, पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था आदी सुविधा आहेत. त्या पालिकेपेक्षा कमी कर असलेल्या ग्रामपंचायतीत मिळत आहेत. पालिका आल्यामुळे मोठ्या प्रमाणात करवाढ होणार मग महापालिका येऊन फायदा काय?

महाळुंगे (पाडाळे) : आव्हान अतिक्रमणांच्या विळख्याचे!

वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल?

हरिभाऊ राठोड, ग्रामस्थ - गायरान जागेत मोलमजुरी करून राहणारे नागरिक ४० वर्षांपासून राहतोय. ग्रामपंचायत सर्व सुविधा देते. परिणामी महसूल विभागाकडून आम्हाला वारंवार नोटिसा देतात. आम्हाला राहत्या जागेची प्रॉपर्टी कार्ड देऊन आमच्या डोक्यावरील टांगती तलवार कायमची हटवावी.

पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम 

वाघोलीकरांना वेध विकासाचे 

दृष्टिक्षेपात गाव...

१७ हजार ३०० - २०११ च्या जनगणनेनुसार

दोन हजार ६२५एकर - क्षेत्रफळ

नितीन धावडे (राष्ट्रवादी काँग्रेस) - सरपंच

१७ - सदस्यसंख्या

१३ कि.मी. स्वारगेटपासून अंतर 

वेगळेपण : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, श्रीखंडोबाचे बगाड

भिलारेवाडी : डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव 

कोळेवाडी : रस्ता वगळता अन्य सर्वच सुविधांची वानवा

पालिकेत आल्यावर मैलाशुद्धीकरण प्रकल्प व्हावा. गावात विकासकामे झाली आहेत. पत्र्याच्या शेडमधील अंगणवाडी पक्क्या इमारतीत हलवित त्या डिजिटल केल्या. भीमनगरमध्ये समाजमंदिर, विरंगुळा केंद्र, सेवालाल समाज मंदिर उभारले. आरोग्य विभागाचे उपकेंद्र मंजूर केले. जिल्हाधिकाऱ्यांकडे जागा मागणी केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचा एक मजला वाढविला. सिटी सर्व्हे करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
- नितीन धावडे, सरपंच

(उद्याच्या अंकात वाचा न्यू कोपरे गावाचा लेखाजोखा)

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कोंढवे-धावडे : विकास झाला पाहिजे; परंतु जागाच नाही! लष्कराचे अधिकाऱ्यांचे शिक्षण देणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची उभारणी ७० वर्षांपूर्वी झाली. त्यासाठी गावचे ९५ टक्के क्षेत्र घेतले. शेत उत्पन्नाचे साधन असलेल्या वडिलोपार्जित बागायती जमिनी प्रबोधिनीसाठी दिल्या. त्या बदल्यात किरकोळ मोबदला व मोजक्या व्यक्तींना नोकऱ्या मिळाल्या. भूमीपुत्रांचे जीवन उध्वस्त झाले. दुसऱ्या पिढीला नोकऱ्या मिळाल्या नाहीत. परिणामी पालिकेत गेल्यावर विकास झाला पाहिजे असे म्हटले जाते; परंतु त्यासाठी जागाच शिल्लक नाही. अशी परिस्थिती आहे.  खडकवासला : नियोजनबद्ध विकासाची भूमिपुत्रांना आस  नांदेड : कुठे भकास, तर कुठे झकास... गावाच्या पूर्व व दक्षिणेला मुठा नदी, पश्चिमेला खडकवासला धरण व एनडीए, उत्तरे पूर्वेला शिवण्याची हद्द. गावाचा१९९७मध्ये महापालिकेत समावेश झाल्यावर शाळेच्या चार वर्गखोल्या, मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, स्मशानभूमीची इमारत आणि काही भागातील ड्रेनेजची कामे केली होती. गाव पालिकेतून २००२मध्ये वगळले. त्यानंतर १८ वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. विविध विकास कामे झाली. किरकटवाडी : सर्वंकष विकासाची ग्रामस्थांना आस बावधन बुद्रूक : शहरीकरणाला साजेसा गावचा चेहरामोहरा  कोंढवे-धावडेसह न्यू कोपरे, शिवणे व उत्तमनगरसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलशुद्धीकरण केंद्रासह पाण्याची योजना झाली. प्रबोधिनीसाठी जागा संपादित केल्या. परंतु गावठाण असलेल्या जागेचा सिटी सर्व्हे पूर्ण झाला नाही. परिणामी गावातील खासगी मालकीच्या रिकाम्या जागा यांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये लेखी दप्तरी आहे. परंतु संगणकीय दप्तरी त्या नोंदी झालेल्या नाहीत. कचरा गोळा करणे व त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने एका संस्थेला दिली आहे.  नांदोशी-सणसनगर : भौतिक सुविधांपासून कोसो मैल दूर होळकरवाडी : शेती अन् मातीशी नाळ जोडलेले गाव जांभूळवाडी : गावाचे गावपण राहणार का? गावठाणात नव्या जुन्या इमारती आहेत. एनडीएगेट व १० नंबर परिसरात नव्याने वस्ती वाढली. त्यासह परिसरात मोठ्या प्रमाणात इमारती झाल्या आणि नागरीकरण वाढले. परंतु त्यानुसार रस्ते व अन्य नियोजन झाले नाही. सर्व्हे नंबरमध्ये झालेल्या बांधकामांच्या नोंदी ग्रामपंचायतीला कर मिळाव्या म्हणून झाल्या. परंतु पालिकेत समाविष्ट कोणत्या पद्धतीने नियमित होणार असा प्रश्न आहे.  मांगडेवाडी : कुस्तीचा वारसा जपणारे गाव गुजर-निंबाळकरवाडी : पायाभूत सुविधा मिळणार का? ग्रामस्थ म्हणतात... उमेश सरपाटील, माजी सरपंच - मुख्य गावठाणाच्या व्यतिरिक्त पीएमआरडीएने लोकसंख्येनुसार नवीन गावठाणाची हद्द वाढवली. पालिकेत जाताना त्याचा लाभ होणार का? शिवणे-खराडी रस्ता धरणाच्या पुलापर्यत करावा. पाणी पुरवठा व स्मार्ट सिटीच्या सुविधा मिळाव्यात. कालव्यावर रस्ता झाला पाहिजे.  शेवाळेवाडी : बेसुमार अनधिकृत बांधकामांचे पेव मांजरी बुद्रूक : प्रतीक्षा विकासाच्या गंगेची ! माणिक मोकाशी, ग्रामस्थ - गावातील अंतर्गत काँक्रिटीकरण, रस्त्यावर विजेचे दिवे, कचऱ्याचे वर्गीकरणासह योग्य विल्हेवाट, पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था आदी सुविधा आहेत. त्या पालिकेपेक्षा कमी कर असलेल्या ग्रामपंचायतीत मिळत आहेत. पालिका आल्यामुळे मोठ्या प्रमाणात करवाढ होणार मग महापालिका येऊन फायदा काय? महाळुंगे (पाडाळे) : आव्हान अतिक्रमणांच्या विळख्याचे! वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल? हरिभाऊ राठोड, ग्रामस्थ - गायरान जागेत मोलमजुरी करून राहणारे नागरिक ४० वर्षांपासून राहतोय. ग्रामपंचायत सर्व सुविधा देते. परिणामी महसूल विभागाकडून आम्हाला वारंवार नोटिसा देतात. आम्हाला राहत्या जागेची प्रॉपर्टी कार्ड देऊन आमच्या डोक्यावरील टांगती तलवार कायमची हटवावी. पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम  वाघोलीकरांना वेध विकासाचे  दृष्टिक्षेपात गाव... १७ हजार ३०० - २०११ च्या जनगणनेनुसार दोन हजार ६२५एकर - क्षेत्रफळ नितीन धावडे (राष्ट्रवादी काँग्रेस) - सरपंच १७ - सदस्यसंख्या १३ कि.मी. स्वारगेटपासून अंतर  वेगळेपण : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, श्रीखंडोबाचे बगाड भिलारेवाडी : डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव  कोळेवाडी : रस्ता वगळता अन्य सर्वच सुविधांची वानवा पालिकेत आल्यावर मैलाशुद्धीकरण प्रकल्प व्हावा. गावात विकासकामे झाली आहेत. पत्र्याच्या शेडमधील अंगणवाडी पक्क्या इमारतीत हलवित त्या डिजिटल केल्या. भीमनगरमध्ये समाजमंदिर, विरंगुळा केंद्र, सेवालाल समाज मंदिर उभारले. आरोग्य विभागाचे उपकेंद्र मंजूर केले. जिल्हाधिकाऱ्यांकडे जागा मागणी केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचा एक मजला वाढविला. सिटी सर्व्हे करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.  - नितीन धावडे, सरपंच (उद्याच्या अंकात वाचा न्यू कोपरे गावाचा लेखाजोखा) Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2NScqN9
Read More
चीनने २०२० मध्ये केले तब्बल एवढे अब्ज मास्क निर्यात

बीजिंग - कोविड-१९ विषाणूमुळे जागतिक साथ पसरल्यानंतर चीनला मास्क निर्यातीमधून प्रचंड कमाई झाली. गेल्या वर्षात चीनकडून तब्बल २२० अब्जपेक्षा जास्त मास्क निर्यात करण्यात आले. ही मालवाहतूक तब्बल ३४० अब्ज युआन (५२.६ अब्ज डॉलर) इतक्या किंमतीची आहे.

कोरोनाच्या जागतिक साथीमुळे जगाची अर्थव्यवस्था जवळपास ठप्प झाली असताना चीनची केवळ मास्कमुळे चांदी झाली. चीनच्या निर्यातीत मास्कचा वाटा लक्षणीय राहिला. साथीच्या प्रारंभीच्या काळात मास्कच्या किंमती गगनाला भिडल्याचे चित्र बहुतेक देशांत दिसले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनच्या वाणिज्य खात्याचे उपमंत्री क्विआन केमींग यांनी सांगितले की, मास्कशिवाय चीनने २.३ अब्ज संरक्षक साहित्य आणि एक अब्ज टेस्ट किट निर्यात केली. याद्वारे जागतिक साथीविरुद्धच्या मुकाबल्यात आम्ही बहुमोल योगदान दिले.

२०१९च्या अखेरीस कोविड-१९ विषाणूचा उगम झाला. त्यातून सावरलेला चीन हा पहिलाच देश ठरला. अत्यंत कडक लॉकडाउन आणि विषाणूप्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे हे शक्य झाल्याचा चीनचा दावा आहे. गेल्या वर्षात सकारात्मक आर्थिक विकास साधलेला चीन हा एकमेव मोठा देश ठरण्याची दाट शक्यता आहे. यानंतरही वाणिज्य मंत्रालयाचे अधिकारी चू शिजीया यांनी सांगितले की, परकीय व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रात देशासमोर अजूनही गंभीर आणि गुंतागुंतीची स्थिती आहे.

महात्मा गांधींच्या प्रतिमेची अमेरिकेत तोडफोड; चेहऱ्याचा भाग गायब

आम्ही केलेली मास्कची निर्यात पाहता जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी साधारण ४० मास्क आम्ही पाठविले असे म्हणता येईल.
- ली कुईवेन, चीनच्या सीमाशुल्क विभागाचे प्रवक्ते

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

चीनने २०२० मध्ये केले तब्बल एवढे अब्ज मास्क निर्यात बीजिंग - कोविड-१९ विषाणूमुळे जागतिक साथ पसरल्यानंतर चीनला मास्क निर्यातीमधून प्रचंड कमाई झाली. गेल्या वर्षात चीनकडून तब्बल २२० अब्जपेक्षा जास्त मास्क निर्यात करण्यात आले. ही मालवाहतूक तब्बल ३४० अब्ज युआन (५२.६ अब्ज डॉलर) इतक्या किंमतीची आहे. कोरोनाच्या जागतिक साथीमुळे जगाची अर्थव्यवस्था जवळपास ठप्प झाली असताना चीनची केवळ मास्कमुळे चांदी झाली. चीनच्या निर्यातीत मास्कचा वाटा लक्षणीय राहिला. साथीच्या प्रारंभीच्या काळात मास्कच्या किंमती गगनाला भिडल्याचे चित्र बहुतेक देशांत दिसले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चीनच्या वाणिज्य खात्याचे उपमंत्री क्विआन केमींग यांनी सांगितले की, मास्कशिवाय चीनने २.३ अब्ज संरक्षक साहित्य आणि एक अब्ज टेस्ट किट निर्यात केली. याद्वारे जागतिक साथीविरुद्धच्या मुकाबल्यात आम्ही बहुमोल योगदान दिले. २०१९च्या अखेरीस कोविड-१९ विषाणूचा उगम झाला. त्यातून सावरलेला चीन हा पहिलाच देश ठरला. अत्यंत कडक लॉकडाउन आणि विषाणूप्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे हे शक्य झाल्याचा चीनचा दावा आहे. गेल्या वर्षात सकारात्मक आर्थिक विकास साधलेला चीन हा एकमेव मोठा देश ठरण्याची दाट शक्यता आहे. यानंतरही वाणिज्य मंत्रालयाचे अधिकारी चू शिजीया यांनी सांगितले की, परकीय व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रात देशासमोर अजूनही गंभीर आणि गुंतागुंतीची स्थिती आहे. महात्मा गांधींच्या प्रतिमेची अमेरिकेत तोडफोड; चेहऱ्याचा भाग गायब आम्ही केलेली मास्कची निर्यात पाहता जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी साधारण ४० मास्क आम्ही पाठविले असे म्हणता येईल. - ली कुईवेन, चीनच्या सीमाशुल्क विभागाचे प्रवक्ते Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2YtZ7V1
Read More
SSC CGL 2021: अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; ६५०६ पदांसाठी होणार भरती

SSC CGL 2021: पुणे : कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) च्या कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल (CGL) भरती २०२१ साठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अजूनही ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी आज अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी एसएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. एकूण ६५०६ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

- इंडियन ऑइलमध्ये इंजिनिअर पदासाठी भरती; पगार १.०५ लाख रुपये!​ 

परीक्षेच्या तारखा
स्टाफ सिलेक्शन कमिशनने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, २९ मे ते ७ जून या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेअंतर्गत विविध ३२ पदांसाठी ६५०६ उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदांमध्ये सहाय्यक लेखा परीक्षण अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, अपर विभागीय लिपिक, कर सहाय्यक यांचा समावेश आहे. 

- महामेट्रोमध्ये १३९ पदांची भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ!​

कोण करू शकतं अर्ज?
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील पदवीधर या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे उमेदवारदेखील अर्ज करू शकतात. १ जानेवारी २०२१ किंवा त्यापूर्वीची आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांनी अधिसूचना पाहावी, असा सल्ला देण्यात येत आहे. 

- SSC च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा

- SSC अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

- SSC ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

SSC CGL 2021: अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; ६५०६ पदांसाठी होणार भरती SSC CGL 2021: पुणे : कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) च्या कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल (CGL) भरती २०२१ साठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अजूनही ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी आज अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी एसएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. एकूण ६५०६ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.  - इंडियन ऑइलमध्ये इंजिनिअर पदासाठी भरती; पगार १.०५ लाख रुपये!​  परीक्षेच्या तारखा स्टाफ सिलेक्शन कमिशनने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, २९ मे ते ७ जून या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेअंतर्गत विविध ३२ पदांसाठी ६५०६ उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदांमध्ये सहाय्यक लेखा परीक्षण अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, अपर विभागीय लिपिक, कर सहाय्यक यांचा समावेश आहे.  - महामेट्रोमध्ये १३९ पदांची भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ!​ कोण करू शकतं अर्ज? कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील पदवीधर या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे उमेदवारदेखील अर्ज करू शकतात. १ जानेवारी २०२१ किंवा त्यापूर्वीची आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांनी अधिसूचना पाहावी, असा सल्ला देण्यात येत आहे.  - SSC च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा - SSC अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा - SSC ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3r59haR
Read More
सावंतवाडीत लवकरच "मत्स्य महोत्सव" 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यानात येथील पालिका, सिंधु आत्मनिर्भर अभियान व निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गोड्या पाण्यातील भव्य "मत्स्य महोत्सव' आयोजित केला आहे. 5 ते 7 फेब्रुवारीला सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती सिंधु आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर यांनी दिली. 

महोत्सवाचे उद्‌घाटन भाजप प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण व भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. 6 फेब्रुवारीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. सांगता समारंभ माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, आमदार रविंद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

श्री. काळसेकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी आयोजन प्रमुख नगराध्यक्ष संजू परब, निलक्रांती मत्स्य सहकारी संस्थेचे रविकिरण तोरसकर, भाजप जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, सावंतवाडी प्रभारी राजू राऊळ, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, सभापती सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, अमित परब आदी उपस्थित होते. 

काळसेकर म्हणाले, ""कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या लॉकडाउन काळात अनेक उद्योगांवर परिणाम झाला. यात व्यापारी शेतकरी मच्छीमार व सर्वसामान्यांना झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचे रोजगाराचे नवे दालन उत्पन्न व्हावे, या उद्देशाने या मत्स्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांची चव बदलावी व लोकांसाठी माशांचे नवे दालन उभे राहावे यासाठीच हा प्रयत्न आहे.

या महोत्सवात गोवा व महाराष्ट्रातील फाईव्हस्टार हॉटेलचे कुक सहभागी होणार असून हॉटेल व्यावसायिक व स्थानिक कुक यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. सध्या "बर्ड फ्लू'च्या पार्श्‍वभूमीवर चिकनला पर्याय म्हणून गोड्या पाण्यातील मासळीचा पर्याय लोकांना उपलब्ध करून देतानाच गोड्या पाण्यातील मासळीपासून तयार केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या 20 डिशेस तयार करण्याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे. माशांचे लाईव्ह विक्री केंद्र व लाईव्ह पाककृती ही येथे उपलब्ध होणार आहेत.'' 

विविध स्पर्धांचे आयोजन 
ते पुढे म्हणाले, ""या महोत्सवाच्या माध्यमातून माशांशी संबंधित विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचेही आयोजन केले आहेत. यात 5 फेब्रुवारीला मत्स्य चित्र व मत्स्य शिल्प स्पर्धा, 6 फेब्रुवारीला महिलांसाठी मत्स्य पाककला स्पर्धा, खुली मत्स्य फोटोग्राफी स्पर्धा तसेच वैयक्तिक कोळी नृत्य स्पर्धेचेही आयोजन केले असून या स्पर्धा 5 व 6 फेब्रुवारीला सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होणार आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या गोड्या पाण्यातील "बासा' या माशाचे "चिली फिश' नामकरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

सत्कार सोहळाही 
महोत्स्वाच्यानिमित्ताने मत्स्य खाद्य जत्रा, रेडी टू इट, शोभिवंत माशांचे प्रदर्शन व विक्री, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना माहिती, जिवंत मत्स्य विक्री केंद्र, मत्स्य व्यवसाय मार्गदर्शन हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार असून आत्मनिर्भर फेरीवाला कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांचा व ही योजना मोठ्या प्रमाणात राबवून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या नगराध्यक्ष परब यांचा व आत्मनिर्भर योजनेचे अधिकारी पाटील यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.'' 

महोत्सव संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन 
सावंतवाडी येथे 5 फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात येत असलेल्या मत्स्य महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मत्स्य महोत्सव संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन सिंधू आत्म निर्भर योजना संयोजक तथा जिल्हा बॅंक संचालक श्री. काळसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सावंतवाडीत लवकरच "मत्स्य महोत्सव"  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यानात येथील पालिका, सिंधु आत्मनिर्भर अभियान व निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गोड्या पाण्यातील भव्य "मत्स्य महोत्सव' आयोजित केला आहे. 5 ते 7 फेब्रुवारीला सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती सिंधु आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर यांनी दिली.  महोत्सवाचे उद्‌घाटन भाजप प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण व भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. 6 फेब्रुवारीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. सांगता समारंभ माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, आमदार रविंद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  श्री. काळसेकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी आयोजन प्रमुख नगराध्यक्ष संजू परब, निलक्रांती मत्स्य सहकारी संस्थेचे रविकिरण तोरसकर, भाजप जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, सावंतवाडी प्रभारी राजू राऊळ, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, सभापती सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, अमित परब आदी उपस्थित होते.  काळसेकर म्हणाले, ""कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या लॉकडाउन काळात अनेक उद्योगांवर परिणाम झाला. यात व्यापारी शेतकरी मच्छीमार व सर्वसामान्यांना झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचे रोजगाराचे नवे दालन उत्पन्न व्हावे, या उद्देशाने या मत्स्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांची चव बदलावी व लोकांसाठी माशांचे नवे दालन उभे राहावे यासाठीच हा प्रयत्न आहे. या महोत्सवात गोवा व महाराष्ट्रातील फाईव्हस्टार हॉटेलचे कुक सहभागी होणार असून हॉटेल व्यावसायिक व स्थानिक कुक यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. सध्या "बर्ड फ्लू'च्या पार्श्‍वभूमीवर चिकनला पर्याय म्हणून गोड्या पाण्यातील मासळीचा पर्याय लोकांना उपलब्ध करून देतानाच गोड्या पाण्यातील मासळीपासून तयार केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या 20 डिशेस तयार करण्याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे. माशांचे लाईव्ह विक्री केंद्र व लाईव्ह पाककृती ही येथे उपलब्ध होणार आहेत.''  विविध स्पर्धांचे आयोजन  ते पुढे म्हणाले, ""या महोत्सवाच्या माध्यमातून माशांशी संबंधित विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचेही आयोजन केले आहेत. यात 5 फेब्रुवारीला मत्स्य चित्र व मत्स्य शिल्प स्पर्धा, 6 फेब्रुवारीला महिलांसाठी मत्स्य पाककला स्पर्धा, खुली मत्स्य फोटोग्राफी स्पर्धा तसेच वैयक्तिक कोळी नृत्य स्पर्धेचेही आयोजन केले असून या स्पर्धा 5 व 6 फेब्रुवारीला सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होणार आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या गोड्या पाण्यातील "बासा' या माशाचे "चिली फिश' नामकरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  सत्कार सोहळाही  महोत्स्वाच्यानिमित्ताने मत्स्य खाद्य जत्रा, रेडी टू इट, शोभिवंत माशांचे प्रदर्शन व विक्री, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना माहिती, जिवंत मत्स्य विक्री केंद्र, मत्स्य व्यवसाय मार्गदर्शन हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार असून आत्मनिर्भर फेरीवाला कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांचा व ही योजना मोठ्या प्रमाणात राबवून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या नगराध्यक्ष परब यांचा व आत्मनिर्भर योजनेचे अधिकारी पाटील यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.''  महोत्सव संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन  सावंतवाडी येथे 5 फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात येत असलेल्या मत्स्य महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मत्स्य महोत्सव संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन सिंधू आत्म निर्भर योजना संयोजक तथा जिल्हा बॅंक संचालक श्री. काळसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/39A5CvK
Read More
सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी 524 पदे मंजूर 

ओरोस (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयनजीक राज्यशासनाने मंजूर केलेल्या 100 विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्‍यक पद निर्मिती करण्यास व ती भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. गट अ ते गट ड या चार श्रेणीतील मिळून 524 पदे मंजूर केली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. 

मंजूर झालेल्या 524 पदांपैकी गट अ ते गट क मधील नियमित 287 पदे असून विद्यार्थी पदे (अध्यापनाशी संबंधित) 118 आहेत. गट क मधील 58 व गट ड मधील 61 पदे ही काल्पनिक असून ती बाह्यस्त्रोताने भरली जाणार आहेत. यासाठी शासनाने 118 कोटी 55 लाख रुपये एवढ्या अंदाजीत खर्चास मान्यता दिली आहे. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात होत आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. 500 खाटांचे हॉस्पिटल करण्यात आले आहे. पहिल्या वर्षासाठी लागणारी पदे तत्काळ भरली जाणार आहेत. उर्वरित पदे टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहेत. या वर्षी भरण्यात येणाऱ्या पदांसाठी आवश्‍यक निधीची तरतूद केली आहे. दुसऱ्या टप्प्यापासून लागणाऱ्या निधीची मागणी संस्था वार्षिक आराखड्यात करणार आहे. 

पहिल्या टप्प्यात ही पदे भरणार 
अधिष्ठाता एक, प्राध्यापक सहा, सहयोगी प्राध्यापक 17, मुख्य प्रशासकीय अधिकारी 1 अशी गट अ ची 25 पदे मंजूर करण्यात आली आहेत. गट ब मध्ये सहायक प्राध्यापक 23, प्रशासन अधिकारी 1, मुख्य ग्रंथपाल 1 या 25 पदांचा समावेश आहे. गट ड मधील कार्यालयीन अधीक्षक 1, लघु लेखक 1, वरिष्ठ सहाय्यक 4, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 10, क्ष-किरण तंत्रज्ञ 4, ई सी जी तंत्रज्ञ 2, सहायक ग्रंथपाल 1, वरिष्ठ लिपिक 15, लघु टंकलेखक 1, प्रयोगशाळा सहायक 6, ग्रंथपाल सहायक 1, कनिष्ठ लिपिक 16, वाहनचालक 1, भांडारपाल 2 अशी 66 पदे नियमित भरली जाणार आहेत. काल्पनिक असलेली बाह्यस्त्रोताची वर्ग 3 मधील 20 तर वर्ग 4 मधील 23 पदे भरली जाणार आहेत. 58 विद्यार्थ्यांशी संबंधित पदे भरली जाणार आहेत. ही सर्व पदे 2020-21 साठी भरली जाणार आहेत. 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी 524 पदे मंजूर  ओरोस (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयनजीक राज्यशासनाने मंजूर केलेल्या 100 विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्‍यक पद निर्मिती करण्यास व ती भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. गट अ ते गट ड या चार श्रेणीतील मिळून 524 पदे मंजूर केली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.  मंजूर झालेल्या 524 पदांपैकी गट अ ते गट क मधील नियमित 287 पदे असून विद्यार्थी पदे (अध्यापनाशी संबंधित) 118 आहेत. गट क मधील 58 व गट ड मधील 61 पदे ही काल्पनिक असून ती बाह्यस्त्रोताने भरली जाणार आहेत. यासाठी शासनाने 118 कोटी 55 लाख रुपये एवढ्या अंदाजीत खर्चास मान्यता दिली आहे. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात होत आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. 500 खाटांचे हॉस्पिटल करण्यात आले आहे. पहिल्या वर्षासाठी लागणारी पदे तत्काळ भरली जाणार आहेत. उर्वरित पदे टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहेत. या वर्षी भरण्यात येणाऱ्या पदांसाठी आवश्‍यक निधीची तरतूद केली आहे. दुसऱ्या टप्प्यापासून लागणाऱ्या निधीची मागणी संस्था वार्षिक आराखड्यात करणार आहे.  पहिल्या टप्प्यात ही पदे भरणार  अधिष्ठाता एक, प्राध्यापक सहा, सहयोगी प्राध्यापक 17, मुख्य प्रशासकीय अधिकारी 1 अशी गट अ ची 25 पदे मंजूर करण्यात आली आहेत. गट ब मध्ये सहायक प्राध्यापक 23, प्रशासन अधिकारी 1, मुख्य ग्रंथपाल 1 या 25 पदांचा समावेश आहे. गट ड मधील कार्यालयीन अधीक्षक 1, लघु लेखक 1, वरिष्ठ सहाय्यक 4, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 10, क्ष-किरण तंत्रज्ञ 4, ई सी जी तंत्रज्ञ 2, सहायक ग्रंथपाल 1, वरिष्ठ लिपिक 15, लघु टंकलेखक 1, प्रयोगशाळा सहायक 6, ग्रंथपाल सहायक 1, कनिष्ठ लिपिक 16, वाहनचालक 1, भांडारपाल 2 अशी 66 पदे नियमित भरली जाणार आहेत. काल्पनिक असलेली बाह्यस्त्रोताची वर्ग 3 मधील 20 तर वर्ग 4 मधील 23 पदे भरली जाणार आहेत. 58 विद्यार्थ्यांशी संबंधित पदे भरली जाणार आहेत. ही सर्व पदे 2020-21 साठी भरली जाणार आहेत.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3iZh5Z6
Read More
टेस्टमध्ये सिंधुदुर्गात 27 शिक्षक बाधित 

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिल्यानंतर 30 जानेवारीपर्यंत चार दिवसांत 896 पैकी 767 शाळा सुरू झाल्या आहेत. 34 हजार 83 विद्यार्थ्यांपैकी 16 हजार 515 विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. आतापर्यंत कोरोना टेस्ट केलेल्या शिक्षकांतील 27 शिक्षक व एक शिक्षकेत्तर कर्मचारी बाधित आढळला आहे. 

पालकांच्या समतीने सुरू होत असलेल्या शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व अन्य मिळून 896 शाळा असून 29 रोजी 763 शाळा सुरू झाल्या होत्या. आज चार शाळा सुरू करण्यात आल्या असून 16 हजार 5165 विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित झाले आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली. 

कोरोना प्रतिबंधानंतर तब्बल 11 महिन्यांनी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करुन आणि आवश्‍यक ती खबरदारी घेऊन पालकांच्या समतीने शाळा सुरु करण्यात येत आहेत. प्राथमिक, माध्यमिक व अन्य अशा एकूण 896 शाळा आहेत. यापैकी 763 शाळा सुरु झाल्या आहेत. या शाळांमधून 34 हजार 83 विद्यार्थी असून यापैकी 16,515 विद्यार्थी हजर झाले आहेत. 3047 शिक्षक असून 2 हजार 777 शिक्षकांची आरटीपीसीआर करण्यात आली आहे. यापैकी 27 शिक्षकांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय 753 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी 745 कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर केली असून पैकी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दोडामार्ग तालुक्‍याने शाळा सुरू करण्यात बाजी मारली असून 59 पैकी 59 शाळा सुरु झाल्या आहेत. उर्वरीत तालुक्‍यांचा अद्यापही 100 टक्केचा आकडा पार होणे बाकी आहे. 

 

जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या पालकांनी शाळा सुरू करण्यास सहमती दिली आहे. आता 100 टक्के शाळा सुरू होण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 896 पैकी 767 शाळा सुरू झाल्या आहेत. केवळ 129 शाळा शिल्लक आहेत. काही शिक्षक बाधित आल्याने शाळा सुरू होवू शकल्या नाहीत. 
- एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

टेस्टमध्ये सिंधुदुर्गात 27 शिक्षक बाधित  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिल्यानंतर 30 जानेवारीपर्यंत चार दिवसांत 896 पैकी 767 शाळा सुरू झाल्या आहेत. 34 हजार 83 विद्यार्थ्यांपैकी 16 हजार 515 विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. आतापर्यंत कोरोना टेस्ट केलेल्या शिक्षकांतील 27 शिक्षक व एक शिक्षकेत्तर कर्मचारी बाधित आढळला आहे.  पालकांच्या समतीने सुरू होत असलेल्या शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व अन्य मिळून 896 शाळा असून 29 रोजी 763 शाळा सुरू झाल्या होत्या. आज चार शाळा सुरू करण्यात आल्या असून 16 हजार 5165 विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित झाले आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.  कोरोना प्रतिबंधानंतर तब्बल 11 महिन्यांनी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करुन आणि आवश्‍यक ती खबरदारी घेऊन पालकांच्या समतीने शाळा सुरु करण्यात येत आहेत. प्राथमिक, माध्यमिक व अन्य अशा एकूण 896 शाळा आहेत. यापैकी 763 शाळा सुरु झाल्या आहेत. या शाळांमधून 34 हजार 83 विद्यार्थी असून यापैकी 16,515 विद्यार्थी हजर झाले आहेत. 3047 शिक्षक असून 2 हजार 777 शिक्षकांची आरटीपीसीआर करण्यात आली आहे. यापैकी 27 शिक्षकांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय 753 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी 745 कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर केली असून पैकी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दोडामार्ग तालुक्‍याने शाळा सुरू करण्यात बाजी मारली असून 59 पैकी 59 शाळा सुरु झाल्या आहेत. उर्वरीत तालुक्‍यांचा अद्यापही 100 टक्केचा आकडा पार होणे बाकी आहे.    जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या पालकांनी शाळा सुरू करण्यास सहमती दिली आहे. आता 100 टक्के शाळा सुरू होण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 896 पैकी 767 शाळा सुरू झाल्या आहेत. केवळ 129 शाळा शिल्लक आहेत. काही शिक्षक बाधित आल्याने शाळा सुरू होवू शकल्या नाहीत.  - एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2MJ4Zac
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३१ जानेवारी २०२१

पंचांग -
रविवार : पौष कृष्ण ३, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्य़ा, चंद्रोदय रात्री ९.०२, चंद्रास्त सकाळी ९.०७, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.२६, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर माघ १० शके १९४२. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९३१ : मराठी संगीत विश्‍वाला अनेक अजरामर भावगीते, भक्तिगीते देणारे ज्येष्ठ गीतकार गंगाधर महांबरे यांचा जन्म.
१९५० : राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.
१९९४ : नामवंत मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांचे निधन.
१९९५ : बॅंकिंग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व शेअर बाजार नियामक मंडळाचे (सेबी) अध्यक्ष सुरेश नाडकर्णी यांचे निधन.
२००३ : कोयना जलविद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता व्यंकटराव गायकवाड यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आय. एन. सिन्हा पारितोषिक’ जाहीर. जलसिंचन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यास नवी दिल्लीच्या सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर या संस्थेकडून दर वर्षी हे पारितोषिक दिले जाते.
२००४ : क्रीडामहर्षी हरिभाऊ साने यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना सुसंधी लाभेल.
वृषभ : राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. 
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.प्रवासाचे योग येतील.
कर्क : व्यवसायात वाढ करू शकाल. काहींना मान व प्रतिष्ठा लाभेल.
सिंह : थोरामोठ्यांचे परिचय होतील. नवीन मार्ग दिसेल.प्रवास सुखकर होतील.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. व्यवसायात अडचणी येण्याची शक्‍यता आहे.
तुळ : नवीन परिचय होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
वृश्‍चिक : व्यवसायात वाढ करू शकाल. सार्वजनिक कामात यश लाभेल.
धनु : तुमचे निर्णय योग्य ठरतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मकर : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. वाहने चालवताना काळजी घ्यावी.
कुंभ : वादविवाद शक्‍यतो टाळावेत. अपेक्षित पत्र व्यवहार होतील.
मीन : व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३१ जानेवारी २०२१ पंचांग - रविवार : पौष कृष्ण ३, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्य़ा, चंद्रोदय रात्री ९.०२, चंद्रास्त सकाळी ९.०७, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.२६, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर माघ १० शके १९४२.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९३१ : मराठी संगीत विश्‍वाला अनेक अजरामर भावगीते, भक्तिगीते देणारे ज्येष्ठ गीतकार गंगाधर महांबरे यांचा जन्म. १९५० : राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते. १९९४ : नामवंत मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांचे निधन. १९९५ : बॅंकिंग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व शेअर बाजार नियामक मंडळाचे (सेबी) अध्यक्ष सुरेश नाडकर्णी यांचे निधन. २००३ : कोयना जलविद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता व्यंकटराव गायकवाड यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आय. एन. सिन्हा पारितोषिक’ जाहीर. जलसिंचन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यास नवी दिल्लीच्या सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर या संस्थेकडून दर वर्षी हे पारितोषिक दिले जाते. २००४ : क्रीडामहर्षी हरिभाऊ साने यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना सुसंधी लाभेल. वृषभ : राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.  मिथुन : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.प्रवासाचे योग येतील. कर्क : व्यवसायात वाढ करू शकाल. काहींना मान व प्रतिष्ठा लाभेल. सिंह : थोरामोठ्यांचे परिचय होतील. नवीन मार्ग दिसेल.प्रवास सुखकर होतील. कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. व्यवसायात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. तुळ : नवीन परिचय होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वृश्‍चिक : व्यवसायात वाढ करू शकाल. सार्वजनिक कामात यश लाभेल. धनु : तुमचे निर्णय योग्य ठरतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मकर : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. वाहने चालवताना काळजी घ्यावी. कुंभ : वादविवाद शक्‍यतो टाळावेत. अपेक्षित पत्र व्यवहार होतील. मीन : व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3cpNUgp
Read More
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; सिंहगड आणि अक्कलकोटला MTDCची रिसॉर्ट!

पुणे : सिंहगड आणि अक्कलकोट या ठिकाणी पर्यटक आणि भक्तांसाठी पर्यटक निवास सुरु करण्यात येणार आहेत. अक्कलकोट येथे सात खोल्या असून, सिंहगडावर दोन निवासांसह तीन खोल्या आणि उपाहारगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून देण्यात आली. 

पुणे विभागातील पानशेत, कार्ला (लोणावळा), माथेरान, माळशेज घाट, कोयनानगर आणि महाबळेश्वरकडे पर्यटकांचा ओढा आहे. तसेच, भिमाशंकर पर्यटक निवासातही भाविक गर्दी करीत आहेत. सिंहगडावर महामंडळाचे संग्रहालय आणि मर्दानी खेळांसाठी खुले ॲम्फी थिएटरही आहे. याठिकाणी विविध ग्रूपकडून मर्दानी खेळ आणि कलांचे आयोजन करण्यात येणार आहे.

- Breaking: सिरमची कोरोनावरील दुसरी लस लवकरच बाजारात; अदर पुनावाला यांची माहिती!​

पर्यटकांना पर्यटनविषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, फेसबुक आणि व्हॉट॒सॲप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे. पर्यटक निवास आणि उपाहारगृहे निर्जंतुकीकरण करण्यात आली आहेत. उपाहारगृह आणि परिसरात स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच पर्यटकांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

- 'लोकांची हत्या करणारे मोकाट, तर कवी, विद्यार्थी तुरुंगात; लेखिका अरुंधती राॅय कडाडल्या

‘वर्क फ्रॉम नेचर’साठी सवलत
पर्यटन क्षेत्र खुले झाल्याने डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग फोटो शूट यांना बहर आला आहे. एम. टी. डी. सी. ची सर्वच पर्यटक निवास समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य डोंगररांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी आहेत. रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि ‘वर्क फ्रॉम नेचर’ यांना महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये खास सवलत देण्यात येणार असल्याचे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले.

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचं स्वागतच, पण...; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे​

सांस्कृतिक महोत्सव
पर्यटन विकास महामंडळ विविध कंपन्यांना सोबत घेऊन सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन करणार आहे. याबाबत महामंडळाने गुगल फॉर्म प्रसारित केला आहे. हा फॉर्म भरून कंपन्या अथवा ग्रुप महामंडळाशी जोडले जातील. गुगल फॉर्मसाठी http://bit.ly/experienceswithMTDC या लिंकवर नोंदणी करण्यात येत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; सिंहगड आणि अक्कलकोटला MTDCची रिसॉर्ट! पुणे : सिंहगड आणि अक्कलकोट या ठिकाणी पर्यटक आणि भक्तांसाठी पर्यटक निवास सुरु करण्यात येणार आहेत. अक्कलकोट येथे सात खोल्या असून, सिंहगडावर दोन निवासांसह तीन खोल्या आणि उपाहारगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून देण्यात आली.  पुणे विभागातील पानशेत, कार्ला (लोणावळा), माथेरान, माळशेज घाट, कोयनानगर आणि महाबळेश्वरकडे पर्यटकांचा ओढा आहे. तसेच, भिमाशंकर पर्यटक निवासातही भाविक गर्दी करीत आहेत. सिंहगडावर महामंडळाचे संग्रहालय आणि मर्दानी खेळांसाठी खुले ॲम्फी थिएटरही आहे. याठिकाणी विविध ग्रूपकडून मर्दानी खेळ आणि कलांचे आयोजन करण्यात येणार आहे. - Breaking: सिरमची कोरोनावरील दुसरी लस लवकरच बाजारात; अदर पुनावाला यांची माहिती!​ पर्यटकांना पर्यटनविषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, फेसबुक आणि व्हॉट॒सॲप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे. पर्यटक निवास आणि उपाहारगृहे निर्जंतुकीकरण करण्यात आली आहेत. उपाहारगृह आणि परिसरात स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच पर्यटकांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  - 'लोकांची हत्या करणारे मोकाट, तर कवी, विद्यार्थी तुरुंगात; लेखिका अरुंधती राॅय कडाडल्या ‘वर्क फ्रॉम नेचर’साठी सवलत पर्यटन क्षेत्र खुले झाल्याने डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग फोटो शूट यांना बहर आला आहे. एम. टी. डी. सी. ची सर्वच पर्यटक निवास समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य डोंगररांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी आहेत. रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि ‘वर्क फ्रॉम नेचर’ यांना महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये खास सवलत देण्यात येणार असल्याचे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले. - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचं स्वागतच, पण...; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे​ सांस्कृतिक महोत्सव पर्यटन विकास महामंडळ विविध कंपन्यांना सोबत घेऊन सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन करणार आहे. याबाबत महामंडळाने गुगल फॉर्म प्रसारित केला आहे. हा फॉर्म भरून कंपन्या अथवा ग्रुप महामंडळाशी जोडले जातील. गुगल फॉर्मसाठी http://bit.ly/experienceswithMTDC या लिंकवर नोंदणी करण्यात येत आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3pzBuXa
Read More
महापालिकेची नाळ नागरिकांशी जुळेल?

महापालिका प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांच्या फार काही मोठ्या अपेक्षा नसतात. किमान आरोग्यसुविधा, नियमित पाणीपुरवठा, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, चांगली सार्वजनिक वाहतूक अशा काही मूलभूत बाबींसाठी तो महापालिकेकडे मोठ्या आशेने पाहात असतो. तसे झाल्यास त्याची फारशी तक्रार उरत नाही. यासाठी तो नेमून दिलेला कर विनातक्रार व प्रामाणिकपणे भरत असतो. मात्र, यासाठी भरीव पावले टाकण्याची तसदी महापालिका प्रशासन घेत नसल्याचे शुक्रवारी सादर केलेल्या ७ हजार ६५० कोटींच्या अंदाजपत्रकावरून स्पष्ट होते.

हे अंदाजपत्रक गेल्या वर्षीपेक्षा तब्बल १ हजार ४५० कोटींनी वाढलेले आहे. आता स्थायी समितीने त्यात आणखी भर टाकून आठ हजार कोटींचा टप्पा गाठला, तरी आश्चर्य वाटायला नको! वास्तवाशी फारकत घेत हजारो कोटींची उड्डाणे घेणे म्हणजे निव्वळ फार्सच असल्याची नागरिकांची भावना झाल्यास त्यांना दोष देता येणार नाही. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाने काहीच शिकवले नाही?
कोरोनाच्या साथीने खरे तर सर्वांच्याच डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे. राज्यात कोरोनाचा तडाखा पुण्याइतका अन्य कोणत्याच शहराला बसला नसेल. हजारो कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेकडे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेशी सक्षम आरोग्यव्यवस्था नसल्याचा प्रत्यय या काळात पदोपदी आला. जवळपास प्रत्येकाला उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. कोरोनाने शहराच्या अर्थचक्राची गतीही ठप्प झाली. अशा स्थितीत यंदाच्या अंदाजपत्रकात आरोग्य व्यवस्था भक्कम करण्यावर भर दिला जाईल, अशी किमान अपेक्षा होती. मात्र तसे न होता यासाठी तुटपुंजी तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेकडे इतके अनुभवी, तज्ज्ञ मनुष्यबळ असताना पुन्हा सल्लागारांवर खर्च करणे कितपत योग्य आहे, याचाही गांभीर्याने विचार केलाच पाहिजे. सल्लागार नेमण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस यांची रिक्त पदे भरण्याला प्राधान्य द्यायला हवे. ही गरज केवळ वैद्यकीय महाविद्यालय उभारून पूर्ण होणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचं स्वागतच, पण...; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे 

मिळकतकराची धूळफेक...
उत्पन्नवाढीसाठी मिळकतकरात ११ टक्के वाढीचा प्रस्ताव म्हणजे केवळ धूळफेक करण्याचाच प्रकार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाला सत्तारूढ भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी यापूर्वीच विरोध केला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकांचा विचार केल्यास हा प्रस्ताव स्थायी समिती फेटाळून लावणार, हे सांगायला कोणा तज्ज्ञाची गरज नाही. अशा स्थितीत ११ टक्के मिळकतकरवाढीचा प्रस्ताव हाणून पाडण्याची संधी राजकीय पक्षांना का दिली जाते व यातून नेमके कोणचे भले होते हे कोडेच आहे. मुळात ‘अभय योजना’ राबवून महापालिकेने आधीच २२५ कोटींवर पाणी सोडले आहे. अशा स्थितीत करवाढीतून उत्पन्न मिळेल असा फुकाचा आशावाद कामाचा नाही. यातून काहीच साध्य होणार नाही.

सासवडमध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी

पायाभूत सुविधांची वानवा
पाणीपुरवठ्याचा विचार केल्यास अशीच विचित्र स्थिती आहे. पाणीपुरवठ्यासाठी तब्बल १ हजार १३७ कोटींचा खर्च करूनही पुणेकरांच्या डोक्यावर पाणीकपातीची टांगती तलवार कायम राहणार आहे. शिवाय, दरवर्षी होणारी पाणीपट्टीदरातील वाढही आता थांबविण्याची नितांत गरज आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी रामटेकडी येथे ७५० टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे सूतोवाच अंदाजपत्रकात आहे. अशावेळी याआधीच्या प्रकल्पाचे काय झाले, याचा विचार कधी करणार?  आतापर्यंत कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी किती खर्च झाला व त्यातून काय साध्य झाले याची श्‍वेतपत्रिकाच काढली जावी, तरच यातील फोलपणा लक्षात येईल. थोडक्यात जुने मोडीत काढायचे आणि नवीन आणायचे यातून सर्वसामान्य करदात्यांच्या जीवनात काहीच मूलभूत बदल घडणार नाही, याची जाणीव प्रशासनाप्रमाणेच महापालिकेच्या कारभाऱ्यांनीही ठेवावी...हे घडेल तोच सुदिन...

Breaking: सिरमची कोरोनावरील दुसरी लस लवकरच बाजारात; अदर पुनावाला यांची माहिती!

सार्वजनिक वाहतूक वाऱ्यावर
शहरातील वाहतूक कोंडी हा सर्वसामान्यांना भेडसावणारा सर्वांत ज्वलंत प्रश्न. सुमारे साठ लाख लोकसंख्येच्या या शहरात सध्या तब्बल तीस लाख दुचाकी तर दहा लाख चारचाकी वाहने आहेत. ती रोज रस्त्यावर आल्यास वाहतुकीचा बोजवारा उडणारच. हे टाळायचे असल्यास सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सक्षम करण्याशिवाय गत्यंतर नाही, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. बीआरटी तत्काळ सुरू करण्यासाठी जादा बसेस खरेदी करण्यासाठी निधीची तरतूद हवी, मात्र ती अवघी ५० कोटी करण्यात आली आहे. सध्या शहरात केवळ ११ टक्के नागरिक सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करतात. हे प्रमाण पन्नास टक्के असायला हवे, मात्र त्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले गेल्याचे दिसत नाही. 

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

महापालिकेची नाळ नागरिकांशी जुळेल? महापालिका प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांच्या फार काही मोठ्या अपेक्षा नसतात. किमान आरोग्यसुविधा, नियमित पाणीपुरवठा, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, चांगली सार्वजनिक वाहतूक अशा काही मूलभूत बाबींसाठी तो महापालिकेकडे मोठ्या आशेने पाहात असतो. तसे झाल्यास त्याची फारशी तक्रार उरत नाही. यासाठी तो नेमून दिलेला कर विनातक्रार व प्रामाणिकपणे भरत असतो. मात्र, यासाठी भरीव पावले टाकण्याची तसदी महापालिका प्रशासन घेत नसल्याचे शुक्रवारी सादर केलेल्या ७ हजार ६५० कोटींच्या अंदाजपत्रकावरून स्पष्ट होते. हे अंदाजपत्रक गेल्या वर्षीपेक्षा तब्बल १ हजार ४५० कोटींनी वाढलेले आहे. आता स्थायी समितीने त्यात आणखी भर टाकून आठ हजार कोटींचा टप्पा गाठला, तरी आश्चर्य वाटायला नको! वास्तवाशी फारकत घेत हजारो कोटींची उड्डाणे घेणे म्हणजे निव्वळ फार्सच असल्याची नागरिकांची भावना झाल्यास त्यांना दोष देता येणार नाही.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाने काहीच शिकवले नाही? कोरोनाच्या साथीने खरे तर सर्वांच्याच डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे. राज्यात कोरोनाचा तडाखा पुण्याइतका अन्य कोणत्याच शहराला बसला नसेल. हजारो कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेकडे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेशी सक्षम आरोग्यव्यवस्था नसल्याचा प्रत्यय या काळात पदोपदी आला. जवळपास प्रत्येकाला उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. कोरोनाने शहराच्या अर्थचक्राची गतीही ठप्प झाली. अशा स्थितीत यंदाच्या अंदाजपत्रकात आरोग्य व्यवस्था भक्कम करण्यावर भर दिला जाईल, अशी किमान अपेक्षा होती. मात्र तसे न होता यासाठी तुटपुंजी तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेकडे इतके अनुभवी, तज्ज्ञ मनुष्यबळ असताना पुन्हा सल्लागारांवर खर्च करणे कितपत योग्य आहे, याचाही गांभीर्याने विचार केलाच पाहिजे. सल्लागार नेमण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस यांची रिक्त पदे भरण्याला प्राधान्य द्यायला हवे. ही गरज केवळ वैद्यकीय महाविद्यालय उभारून पूर्ण होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचं स्वागतच, पण...; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे  मिळकतकराची धूळफेक... उत्पन्नवाढीसाठी मिळकतकरात ११ टक्के वाढीचा प्रस्ताव म्हणजे केवळ धूळफेक करण्याचाच प्रकार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाला सत्तारूढ भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी यापूर्वीच विरोध केला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकांचा विचार केल्यास हा प्रस्ताव स्थायी समिती फेटाळून लावणार, हे सांगायला कोणा तज्ज्ञाची गरज नाही. अशा स्थितीत ११ टक्के मिळकतकरवाढीचा प्रस्ताव हाणून पाडण्याची संधी राजकीय पक्षांना का दिली जाते व यातून नेमके कोणचे भले होते हे कोडेच आहे. मुळात ‘अभय योजना’ राबवून महापालिकेने आधीच २२५ कोटींवर पाणी सोडले आहे. अशा स्थितीत करवाढीतून उत्पन्न मिळेल असा फुकाचा आशावाद कामाचा नाही. यातून काहीच साध्य होणार नाही. सासवडमध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी पायाभूत सुविधांची वानवा पाणीपुरवठ्याचा विचार केल्यास अशीच विचित्र स्थिती आहे. पाणीपुरवठ्यासाठी तब्बल १ हजार १३७ कोटींचा खर्च करूनही पुणेकरांच्या डोक्यावर पाणीकपातीची टांगती तलवार कायम राहणार आहे. शिवाय, दरवर्षी होणारी पाणीपट्टीदरातील वाढही आता थांबविण्याची नितांत गरज आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी रामटेकडी येथे ७५० टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे सूतोवाच अंदाजपत्रकात आहे. अशावेळी याआधीच्या प्रकल्पाचे काय झाले, याचा विचार कधी करणार?  आतापर्यंत कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी किती खर्च झाला व त्यातून काय साध्य झाले याची श्‍वेतपत्रिकाच काढली जावी, तरच यातील फोलपणा लक्षात येईल. थोडक्यात जुने मोडीत काढायचे आणि नवीन आणायचे यातून सर्वसामान्य करदात्यांच्या जीवनात काहीच मूलभूत बदल घडणार नाही, याची जाणीव प्रशासनाप्रमाणेच महापालिकेच्या कारभाऱ्यांनीही ठेवावी...हे घडेल तोच सुदिन... Breaking: सिरमची कोरोनावरील दुसरी लस लवकरच बाजारात; अदर पुनावाला यांची माहिती! सार्वजनिक वाहतूक वाऱ्यावर शहरातील वाहतूक कोंडी हा सर्वसामान्यांना भेडसावणारा सर्वांत ज्वलंत प्रश्न. सुमारे साठ लाख लोकसंख्येच्या या शहरात सध्या तब्बल तीस लाख दुचाकी तर दहा लाख चारचाकी वाहने आहेत. ती रोज रस्त्यावर आल्यास वाहतुकीचा बोजवारा उडणारच. हे टाळायचे असल्यास सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सक्षम करण्याशिवाय गत्यंतर नाही, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. बीआरटी तत्काळ सुरू करण्यासाठी जादा बसेस खरेदी करण्यासाठी निधीची तरतूद हवी, मात्र ती अवघी ५० कोटी करण्यात आली आहे. सध्या शहरात केवळ ११ टक्के नागरिक सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करतात. हे प्रमाण पन्नास टक्के असायला हवे, मात्र त्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले गेल्याचे दिसत नाही.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2MiRJtg
Read More
‘अर्था’ विनाच्या ‘संकल्प’ पूर्तीची कसरत!

नागरिकांनी कररूपाने दिलेल्या पैशांचा विनियोग योग्य पद्धतीने, योग्य कारणासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व्हावा, अशी माफक अपेक्षा बाळगणे गैर नाही. मात्र, नागरिकांच्या खऱ्या गरजा काय आहेत हे लक्षात न घेता, लोकप्रतिनिधींना काय हवे आणि कोणते प्रकल्प केल्यानंतर त्याचा गवगवा होईल, असे प्रकल्प करण्यावर आजकाल भर दिलेला दिसतो. त्यामुळे उत्पन्नाचा अंदाज न घेताच मोठमोठ्या प्रकल्पांच्या घोषणा करून नागरिकांची दिशाभूल करण्याकडे अंदाजपत्रकात कल वाढलेला दिसतो.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सात हजार ६५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्याने यावर्षीच्या अंदाजपत्रकात घोषणांचा पाऊस असेल, असे अपेक्षितच होते. मात्र, आयुक्त महापालिकेच्या तिजोरीचा विचार करून उत्पन्न आणि खर्चाचा मेळ योग्य पद्धतीने घालून वास्तववादी अंदाजपत्रक सादर करतील, असे अपेक्षित होते. मात्र, स्थायी समितीच्या पुढे एक पाऊल टाकून स्वतः आयुक्तांनीच गेल्या वर्षीपेक्षा तब्बल १४५० कोटी रुपयांनी अंदाज पत्रक वाढवले.

Breaking: सिरमची कोरोनावरील दुसरी लस लवकरच बाजारात; अदर पुनावाला यांची माहिती!

गेल्यावर्षी महापालिकेने सहा हजार २२९ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले होते. परंतु, कोरोनामुळे महापालिकेला जेमतेम चार ते साडेचार हजार कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे, म्हणजेच गेल्या वर्षी अपेक्षित धरलेल्या उत्पन्नात सुमारे दीड ते दोन हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता आहे. असे असताना आयुक्तांनी गेल्या वर्षीच्या अंदाजित उत्पन्नापेक्षाही यंदा दीड हजार कोटी रुपयांची वाढ होईल, असे गृहीत धरले आहे. मात्र, हे तीन हजार कोटी रुपये नेमके येणार कुठून याची स्पष्टता अंदाजपत्रकात दिसत नाही. केवळ आकड्यांचे खेळ करून योजना पूर्ण होत नाहीत, याचे भान किमान आयुक्तांनी तरी ठेवायला हवे होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचं स्वागतच, पण...; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे 

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमुळे उत्पन्नात वाढ होईल, काही मिळकती भाडे तत्त्वावर दिल्याने महापालिकेच्या तिजोरीत वाढ होईल, असे म्हटले असले, तरीही त्याला अनेक मर्यादा असल्याचे गेल्या काही वर्षांच्या महापालिकेच्या उत्पन्नावरून स्पष्ट झाले आहे. अंदाजपत्रक सात हजार सहाशे पन्नास कोटीपर्यंत वाढवण्यास मुळात कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. पुण्यात उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याच्या अनेक संधी आहेत, या शहराची तेवढी क्षमताही आहे. मात्र, त्याचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी योग्य विचार व्हायला हवा. अर्थसंकल्पात ८०० कोटी रुपयांचे प्रकल्प खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) हाती घेणार असल्याचे म्हटले आहे. ही चांगली बाब आहे, पण कोणतेही मोठे प्रकल्प वेळेत पूर्ण केले जात नाहीत, त्यामुळे त्या प्रकल्पांची किंमत भरमसाट वाढत जाते. पुण्यात मेट्रो जर त्यांची कामे वेळेत आणि दर्जेदार करत असेल, तर महापालिकेच्या प्रकल्पांना विलंब का होतो, याचा विचारही लोकप्रतिनिधींनी करायला हवा. तरच जाहीर केलेले प्रकल्प किमान पाच वर्षात मार्गी लावल्याचे श्रेयही घेता येईल. 

सासवडमध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी

पायाभूत सुविधा, प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य हे महापालिकेचे मूळ काम आहे याचा विसर अनेकदा पडलेला दिसतो. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये किमान सेवा मिळावी, रक्त लघवी सारख्या चाचण्या मोफत किंवा माफक दरात हव्यात अशी अपेक्षा आहे, मात्र तीही पूर्ण होताना दिसत नाही. महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये ही अधिकाधिक सक्षम व्हायला हवीत, त्यासाठीची तरतूद हवी हा नागरिकांचा आग्रह आहे.

नागरिकांनी सुचवलेल्या कामांना बजेट कसे उपलब्ध होईल यावरही भर द्यावा. अंदाजपत्रकानंतर वर्गीकरणाद्वारे अनेक नवी कामे सुचवायची, अशी प्रथा सध्या महापालिकेत पडली आहे. वर्गीकरण करून अंदाजपत्रकाची मोडतोड करण्यापेक्षा नगरसेवकांनी अर्थसंकल्पात योग्य ते बदल आताच सुचवायला हवेत. महापालिकेला उत्पन्नाचे नवे स्त्रोत वाढवावे लागतील याला पर्याय नाही. त्याचा स्वतंत्र आणि सखोल विचार व्हायला हवा, यासोबतच कामांचा प्राधान्यक्रमही योग्य पद्धतीने ठरवायला हवा.

महापालिकेचे महसुली उत्पन्न (आकडे कोटीत)

३७२९ : २०१६-१७

४३०६ : २०१७-१८

४३९० : २०१८-१९

४४४६ : २०१९-२०

७३९० : २०२०-२१ (अंदाज)

७६५० : २०२१-२२ (अंदाज)

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

‘अर्था’ विनाच्या ‘संकल्प’ पूर्तीची कसरत! नागरिकांनी कररूपाने दिलेल्या पैशांचा विनियोग योग्य पद्धतीने, योग्य कारणासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व्हावा, अशी माफक अपेक्षा बाळगणे गैर नाही. मात्र, नागरिकांच्या खऱ्या गरजा काय आहेत हे लक्षात न घेता, लोकप्रतिनिधींना काय हवे आणि कोणते प्रकल्प केल्यानंतर त्याचा गवगवा होईल, असे प्रकल्प करण्यावर आजकाल भर दिलेला दिसतो. त्यामुळे उत्पन्नाचा अंदाज न घेताच मोठमोठ्या प्रकल्पांच्या घोषणा करून नागरिकांची दिशाभूल करण्याकडे अंदाजपत्रकात कल वाढलेला दिसतो. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सात हजार ६५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्याने यावर्षीच्या अंदाजपत्रकात घोषणांचा पाऊस असेल, असे अपेक्षितच होते. मात्र, आयुक्त महापालिकेच्या तिजोरीचा विचार करून उत्पन्न आणि खर्चाचा मेळ योग्य पद्धतीने घालून वास्तववादी अंदाजपत्रक सादर करतील, असे अपेक्षित होते. मात्र, स्थायी समितीच्या पुढे एक पाऊल टाकून स्वतः आयुक्तांनीच गेल्या वर्षीपेक्षा तब्बल १४५० कोटी रुपयांनी अंदाज पत्रक वाढवले. Breaking: सिरमची कोरोनावरील दुसरी लस लवकरच बाजारात; अदर पुनावाला यांची माहिती! गेल्यावर्षी महापालिकेने सहा हजार २२९ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले होते. परंतु, कोरोनामुळे महापालिकेला जेमतेम चार ते साडेचार हजार कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे, म्हणजेच गेल्या वर्षी अपेक्षित धरलेल्या उत्पन्नात सुमारे दीड ते दोन हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता आहे. असे असताना आयुक्तांनी गेल्या वर्षीच्या अंदाजित उत्पन्नापेक्षाही यंदा दीड हजार कोटी रुपयांची वाढ होईल, असे गृहीत धरले आहे. मात्र, हे तीन हजार कोटी रुपये नेमके येणार कुठून याची स्पष्टता अंदाजपत्रकात दिसत नाही. केवळ आकड्यांचे खेळ करून योजना पूर्ण होत नाहीत, याचे भान किमान आयुक्तांनी तरी ठेवायला हवे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचं स्वागतच, पण...; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे  महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमुळे उत्पन्नात वाढ होईल, काही मिळकती भाडे तत्त्वावर दिल्याने महापालिकेच्या तिजोरीत वाढ होईल, असे म्हटले असले, तरीही त्याला अनेक मर्यादा असल्याचे गेल्या काही वर्षांच्या महापालिकेच्या उत्पन्नावरून स्पष्ट झाले आहे. अंदाजपत्रक सात हजार सहाशे पन्नास कोटीपर्यंत वाढवण्यास मुळात कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. पुण्यात उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याच्या अनेक संधी आहेत, या शहराची तेवढी क्षमताही आहे. मात्र, त्याचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी योग्य विचार व्हायला हवा. अर्थसंकल्पात ८०० कोटी रुपयांचे प्रकल्प खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) हाती घेणार असल्याचे म्हटले आहे. ही चांगली बाब आहे, पण कोणतेही मोठे प्रकल्प वेळेत पूर्ण केले जात नाहीत, त्यामुळे त्या प्रकल्पांची किंमत भरमसाट वाढत जाते. पुण्यात मेट्रो जर त्यांची कामे वेळेत आणि दर्जेदार करत असेल, तर महापालिकेच्या प्रकल्पांना विलंब का होतो, याचा विचारही लोकप्रतिनिधींनी करायला हवा. तरच जाहीर केलेले प्रकल्प किमान पाच वर्षात मार्गी लावल्याचे श्रेयही घेता येईल.  सासवडमध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी पायाभूत सुविधा, प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य हे महापालिकेचे मूळ काम आहे याचा विसर अनेकदा पडलेला दिसतो. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये किमान सेवा मिळावी, रक्त लघवी सारख्या चाचण्या मोफत किंवा माफक दरात हव्यात अशी अपेक्षा आहे, मात्र तीही पूर्ण होताना दिसत नाही. महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये ही अधिकाधिक सक्षम व्हायला हवीत, त्यासाठीची तरतूद हवी हा नागरिकांचा आग्रह आहे. नागरिकांनी सुचवलेल्या कामांना बजेट कसे उपलब्ध होईल यावरही भर द्यावा. अंदाजपत्रकानंतर वर्गीकरणाद्वारे अनेक नवी कामे सुचवायची, अशी प्रथा सध्या महापालिकेत पडली आहे. वर्गीकरण करून अंदाजपत्रकाची मोडतोड करण्यापेक्षा नगरसेवकांनी अर्थसंकल्पात योग्य ते बदल आताच सुचवायला हवेत. महापालिकेला उत्पन्नाचे नवे स्त्रोत वाढवावे लागतील याला पर्याय नाही. त्याचा स्वतंत्र आणि सखोल विचार व्हायला हवा, यासोबतच कामांचा प्राधान्यक्रमही योग्य पद्धतीने ठरवायला हवा. महापालिकेचे महसुली उत्पन्न (आकडे कोटीत) ३७२९ : २०१६-१७ ४३०६ : २०१७-१८ ४३९० : २०१८-१९ ४४४६ : २०१९-२० ७३९० : २०२०-२१ (अंदाज) ७६५० : २०२१-२२ (अंदाज) Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3cmQtQx
Read More
जखमीचे वाचवले प्राण, पाच लाखांची रोकड सुरक्षित

जुनी सांगवी - अपघात झाला की बघ्यांची गर्दी जमते आणि नको ती कटकट चौकशी मागे लागेल, असे म्हणून मदतीसाठी कोण पुढे येत नाहीत. मात्र, एका तरुणाने दाखवलेल्या तत्परतेने जखमी ज्येष्ठ नागरिकाचे प्राणही वाचले आणि जवळची पाच लाखांची रोकडही सुरक्षित राहिली. या प्रामाणिक तरुणाचे नाव आहे शुभम यंदे. तो हिंजवडी राहात असून, आयटी इंजिनिअर आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधिक माहिती अशी, की पिंपळे गुरव येथील प्रभुलाल मनानी (वय ६५, रा. पलक रेसिडेन्सी, ओंकार कॉलनी) गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीवरून पुण्याहून पिंपळे गुरवकडे येत होते. औंध येथील राजीव गांधी पूल ओलांडताना वळण मार्गावर मागून येणारे दुचाकी वाहन घासून गेल्याने त्यांची दुचाकी घसरली. ते खाली पडले आणि डोक्‍याला मोठी इजा झाली. बघ्यांची गर्दी जमा झाली. मदतीसाठी कोणच पुढे येईना. दरम्यान, वाहतूक कोंडी झाली. यावेळी पीएमपीएल बसमधून हिंजवडीकडे निघालेला २३ वर्षीय शुभम बसमधून उतरला. तसेच, मनानी यांना तत्काळ रिक्षामधून जवळच असलेल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सोबत अपघातस्थळी पडलेली बॅग, पर्स व मोबाईल घेऊन डॉक्‍टरांकडे दिला.

पोलिस कार्यालयासमोर बेवारस बॅग आढळल्याने खळबळ; मालकाचा पत्ता लागताच बसला धक्का

घटनेची माहिती मिळताच सांगवीचे पोलिस उपनिरीक्षक विजय भोंगळे, पोलिस नाईक बापूसाहेब पोटे हे आले. त्यांनी पर्समधील कागदपत्रांवरून मिळालेल्या मोबाईल क्रमांकावरून जखमीच्या मुलाला संपर्क साधला. सायंकाळी मुलगा अमित मनानी आल्यावर वडिलांकडील चार लाख ९५ हजार रुपये रोख रक्कम असलेल्या बॅगेसह इतर वस्तू परत दिल्या. गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक अजय भोसले, उपनिरीक्षक विजय भोंगळे, बापूसाहेब पोटे यांनी रंगनाथ उंडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सांगवी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्य बजावले. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर म्हणाले, की डोक्‍याला इजा झाल्याने त्यांना इथून दुसऱ्या दवाखान्यात हलविण्यात आले. मुलगा अमित म्हणाला, की वडिलांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

गर्दी पाहून बसमधून खाली उतरलो. मी माझे कर्तव्य समजून त्या जखमी वडिलधाऱ्यास रुग्णालयात दाखल केले. 
- शुभम यंदे, युवक

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

जखमीचे वाचवले प्राण, पाच लाखांची रोकड सुरक्षित जुनी सांगवी - अपघात झाला की बघ्यांची गर्दी जमते आणि नको ती कटकट चौकशी मागे लागेल, असे म्हणून मदतीसाठी कोण पुढे येत नाहीत. मात्र, एका तरुणाने दाखवलेल्या तत्परतेने जखमी ज्येष्ठ नागरिकाचे प्राणही वाचले आणि जवळची पाच लाखांची रोकडही सुरक्षित राहिली. या प्रामाणिक तरुणाचे नाव आहे शुभम यंदे. तो हिंजवडी राहात असून, आयटी इंजिनिअर आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अधिक माहिती अशी, की पिंपळे गुरव येथील प्रभुलाल मनानी (वय ६५, रा. पलक रेसिडेन्सी, ओंकार कॉलनी) गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीवरून पुण्याहून पिंपळे गुरवकडे येत होते. औंध येथील राजीव गांधी पूल ओलांडताना वळण मार्गावर मागून येणारे दुचाकी वाहन घासून गेल्याने त्यांची दुचाकी घसरली. ते खाली पडले आणि डोक्‍याला मोठी इजा झाली. बघ्यांची गर्दी जमा झाली. मदतीसाठी कोणच पुढे येईना. दरम्यान, वाहतूक कोंडी झाली. यावेळी पीएमपीएल बसमधून हिंजवडीकडे निघालेला २३ वर्षीय शुभम बसमधून उतरला. तसेच, मनानी यांना तत्काळ रिक्षामधून जवळच असलेल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सोबत अपघातस्थळी पडलेली बॅग, पर्स व मोबाईल घेऊन डॉक्‍टरांकडे दिला. पोलिस कार्यालयासमोर बेवारस बॅग आढळल्याने खळबळ; मालकाचा पत्ता लागताच बसला धक्का घटनेची माहिती मिळताच सांगवीचे पोलिस उपनिरीक्षक विजय भोंगळे, पोलिस नाईक बापूसाहेब पोटे हे आले. त्यांनी पर्समधील कागदपत्रांवरून मिळालेल्या मोबाईल क्रमांकावरून जखमीच्या मुलाला संपर्क साधला. सायंकाळी मुलगा अमित मनानी आल्यावर वडिलांकडील चार लाख ९५ हजार रुपये रोख रक्कम असलेल्या बॅगेसह इतर वस्तू परत दिल्या. गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक अजय भोसले, उपनिरीक्षक विजय भोंगळे, बापूसाहेब पोटे यांनी रंगनाथ उंडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सांगवी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्य बजावले. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर म्हणाले, की डोक्‍याला इजा झाल्याने त्यांना इथून दुसऱ्या दवाखान्यात हलविण्यात आले. मुलगा अमित म्हणाला, की वडिलांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. गर्दी पाहून बसमधून खाली उतरलो. मी माझे कर्तव्य समजून त्या जखमी वडिलधाऱ्यास रुग्णालयात दाखल केले.  - शुभम यंदे, युवक Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3j6JV9R
Read More
BMC heritage tour: मुंबई महापालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक सुरु

मुंबई: मुंबई महापालिका मुख्यालयात शनिवारपासून हेरिटेज वॉक सुरु झाला आहे. त्याच बरोबर आता फोर्ट परिसरातील सर्वच महत्वांच्या इमारतींमध्ये हेरीटेज वॉक सुरु होणार आहे.

‘गेट वे ऑफ इंडिया’पासून ताज हॉटेल परिसर, मुंबई विद्यापीठ, मुंबई उच्च न्यायालय, पोलिस मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महानगरपालिका मुख्यालय अशी ‘हेरिटेज  टूर’ सुरू करण्यात येणार असल्याची संकल्पना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल मांडली.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी, महसूल मंत्री @bb_thorat जी, महापौर @KishoriPednekar जी यांच्या उपस्थितीत @mybmc मुख्यालय हेरिटेज टूर सुरू करताना अत्यंत आनंद झाला तसेच अभिमान वाटला. pic.twitter.com/fj9VyCxJVb

— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 29, 2021

हेरीटेज वॉकच्या शुभारंभाच्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयात उपस्थित राहून तयारीचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना  फोर्ट परिसरातील हेरीटेज टुरची संकल्पना मांडली. विधानभवनही पर्यटकांना पाहता यावे यासाठी कार्यवाही सुरू आहे. यासाठी विधानसभा अध्यक्षांसोबत पाहणी करून आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले. उपलब्ध असलेल्या चांगल्या जंगलांमध्ये ‘लायन सफारी, ‘टायगर सफारी’ सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रशासनाची ही कलात्मक वास्तू या आठवड्याच्या शेवटापासून पर्यटकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. त्यासाठी खालील लिंक वर बुकिंग करावे लागणार आहे.
https://t.co/OvRMTHisFf pic.twitter.com/wIyJhwjMRf

— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 29, 2021

किल्ल्यांचे संवर्धन 

किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवनेरी किल्ल्याचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. तर रायगडाचे काम सुरू असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

Aaditya Thackeray heritage tour mumbai municipal corporation Uddhav Thackeray

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

BMC heritage tour: मुंबई महापालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक सुरु मुंबई: मुंबई महापालिका मुख्यालयात शनिवारपासून हेरिटेज वॉक सुरु झाला आहे. त्याच बरोबर आता फोर्ट परिसरातील सर्वच महत्वांच्या इमारतींमध्ये हेरीटेज वॉक सुरु होणार आहे. ‘गेट वे ऑफ इंडिया’पासून ताज हॉटेल परिसर, मुंबई विद्यापीठ, मुंबई उच्च न्यायालय, पोलिस मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महानगरपालिका मुख्यालय अशी ‘हेरिटेज  टूर’ सुरू करण्यात येणार असल्याची संकल्पना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल मांडली. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी, महसूल मंत्री @bb_thorat जी, महापौर @KishoriPednekar जी यांच्या उपस्थितीत @mybmc मुख्यालय हेरिटेज टूर सुरू करताना अत्यंत आनंद झाला तसेच अभिमान वाटला. pic.twitter.com/fj9VyCxJVb — Aaditya Thackeray (@AUThackeray) January 29, 2021 हेरीटेज वॉकच्या शुभारंभाच्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयात उपस्थित राहून तयारीचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना  फोर्ट परिसरातील हेरीटेज टुरची संकल्पना मांडली. विधानभवनही पर्यटकांना पाहता यावे यासाठी कार्यवाही सुरू आहे. यासाठी विधानसभा अध्यक्षांसोबत पाहणी करून आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले. उपलब्ध असलेल्या चांगल्या जंगलांमध्ये ‘लायन सफारी, ‘टायगर सफारी’ सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रशासनाची ही कलात्मक वास्तू या आठवड्याच्या शेवटापासून पर्यटकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. त्यासाठी खालील लिंक वर बुकिंग करावे लागणार आहे. https://t.co/OvRMTHisFf pic.twitter.com/wIyJhwjMRf — Aaditya Thackeray (@AUThackeray) January 29, 2021 किल्ल्यांचे संवर्धन  किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवनेरी किल्ल्याचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. तर रायगडाचे काम सुरू असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. Aaditya Thackeray heritage tour mumbai municipal corporation Uddhav Thackeray Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2NSUgL9
Read More
महाविद्यालये सुरू करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय ‘शाळा’ केली जात आहे

पुणे - अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून राज्यपाल आणि राज्य सरकार एकमेकांच्या विरोधात उभे होते. आता महाविद्यालये सुरू करण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय ‘शाळा’ केली जात आहे. विद्यार्थी संघटनांनी राज्य सरकारने राज्यपालांची भूमिका स्वीकारून महाविद्यालये सुरू केली पाहिजेत, अशी भूमिका घेतली आहे, तर सरकार महाविद्यालये सुरू करण्याच्या तयारीत असताना राज्यपाल श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. 

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्‍यारी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन महाविद्यालये सुरू करण्याबाबत भूमिका ऐकून घेतली. त्यानंतर कोश्‍यारी यांनी त्यांची भूमिका मांडली. ‘‘शाळा सुरू झाल्या असताना महाविद्यालये सुरू न होणे हे विसंगत वाटत आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिलेल्या नियमाप्रमाणे महाविद्यालये सुरू करता येतील का, याचा विचार केला पाहिजे,’’ अशी सूचना त्यांनी दिली.  

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ११ जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला होता; पण उच्च शिक्षण संचालकांनी पत्र पाठवून त्यावर खुलासा करण्यास सांगितल्याने विद्यापीठाचा निर्णय वादात सापडला. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरू करण्यासाठी अभ्यास सुरू असल्याचे सांगितले होते. त्याचवेळी राज्यपालांनी घेतलेल्या बैठकीमुळे पुन्हा एकदा महाविद्यालये सुरू करण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. 

'लोकांची हत्या करणारे मोकाट, तर कवी, विद्यार्थी तुरुंगात; लेखिका अरुंधती राॅय कडाडल्या

पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या मुद्द्यावरून राज्यपाल आणि राज्य सरकारची भूमिका एकमेकांच्या विरोधात होती. त्यामुळे विद्यापीठांच्या स्वायत्ततेचा मुद्दा चर्चेला आला होता. आता महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे राज्यपालांनी सांगितल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचं स्वागतच, पण...; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे

शाळा, मंदिर, लोकल, उद्याने यांसह सर्व काही सुरू झाले आहे; पण महाविद्यालये सुरू केली जात नाहीत. कोरोना फक्त महाविद्यालयांमधूनच पसरतो का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यपालांची भूमिका स्वीकारून त्वरित महाविद्यालये सुरू करावीत. 
- स्वप्‍नील बेगडे, प्रदेश मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद 

Breaking: सिरमची कोरोनावरील दुसरी लस लवकरच बाजारात; अदर पुनावाला यांची माहिती!

राज्यपाल आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे; पण राज्यपालांची भूमिका विद्यार्थी हिताची असेल, तर ती सरकारने स्वीकारली पाहिजे. एकीकडे राज्य सरकारमधील काँग्रेसचे मंत्री शाळा सुरू करत आहेत, तर सामंत महाविद्यालये सुरू करण्यास विरोध करत आहेत. हे योग्य नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये.
- ॲड. सिद्धार्थ इंगळे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टुडंट युनियन

उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन तसेच सुरक्षेच्या उपाययोजना करून महाविद्यालये सुरू करणार आहेत. त्यासाठी तयारीही सुरू आहे; पण राज्यपाल नेमकी आताच भूमिका घेऊन महाविद्यालये सुरू करण्याचे श्रेय घेत आहेत. ज्यावेळी विद्यार्थी भीतीच्या वातावरणात होते, तेव्हा राज्यपाल कुठे होते? 
- किरण साळी, पुणे शहर उपप्रमुख, शिवसेना

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

महाविद्यालये सुरू करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय ‘शाळा’ केली जात आहे पुणे - अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून राज्यपाल आणि राज्य सरकार एकमेकांच्या विरोधात उभे होते. आता महाविद्यालये सुरू करण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय ‘शाळा’ केली जात आहे. विद्यार्थी संघटनांनी राज्य सरकारने राज्यपालांची भूमिका स्वीकारून महाविद्यालये सुरू केली पाहिजेत, अशी भूमिका घेतली आहे, तर सरकार महाविद्यालये सुरू करण्याच्या तयारीत असताना राज्यपाल श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.  राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्‍यारी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन महाविद्यालये सुरू करण्याबाबत भूमिका ऐकून घेतली. त्यानंतर कोश्‍यारी यांनी त्यांची भूमिका मांडली. ‘‘शाळा सुरू झाल्या असताना महाविद्यालये सुरू न होणे हे विसंगत वाटत आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिलेल्या नियमाप्रमाणे महाविद्यालये सुरू करता येतील का, याचा विचार केला पाहिजे,’’ अशी सूचना त्यांनी दिली.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ११ जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला होता; पण उच्च शिक्षण संचालकांनी पत्र पाठवून त्यावर खुलासा करण्यास सांगितल्याने विद्यापीठाचा निर्णय वादात सापडला. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरू करण्यासाठी अभ्यास सुरू असल्याचे सांगितले होते. त्याचवेळी राज्यपालांनी घेतलेल्या बैठकीमुळे पुन्हा एकदा महाविद्यालये सुरू करण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.  'लोकांची हत्या करणारे मोकाट, तर कवी, विद्यार्थी तुरुंगात; लेखिका अरुंधती राॅय कडाडल्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या मुद्द्यावरून राज्यपाल आणि राज्य सरकारची भूमिका एकमेकांच्या विरोधात होती. त्यामुळे विद्यापीठांच्या स्वायत्ततेचा मुद्दा चर्चेला आला होता. आता महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे राज्यपालांनी सांगितल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचं स्वागतच, पण...; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे शाळा, मंदिर, लोकल, उद्याने यांसह सर्व काही सुरू झाले आहे; पण महाविद्यालये सुरू केली जात नाहीत. कोरोना फक्त महाविद्यालयांमधूनच पसरतो का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यपालांची भूमिका स्वीकारून त्वरित महाविद्यालये सुरू करावीत.  - स्वप्‍नील बेगडे, प्रदेश मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद  Breaking: सिरमची कोरोनावरील दुसरी लस लवकरच बाजारात; अदर पुनावाला यांची माहिती! राज्यपाल आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे; पण राज्यपालांची भूमिका विद्यार्थी हिताची असेल, तर ती सरकारने स्वीकारली पाहिजे. एकीकडे राज्य सरकारमधील काँग्रेसचे मंत्री शाळा सुरू करत आहेत, तर सामंत महाविद्यालये सुरू करण्यास विरोध करत आहेत. हे योग्य नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये. - ॲड. सिद्धार्थ इंगळे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टुडंट युनियन उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन तसेच सुरक्षेच्या उपाययोजना करून महाविद्यालये सुरू करणार आहेत. त्यासाठी तयारीही सुरू आहे; पण राज्यपाल नेमकी आताच भूमिका घेऊन महाविद्यालये सुरू करण्याचे श्रेय घेत आहेत. ज्यावेळी विद्यार्थी भीतीच्या वातावरणात होते, तेव्हा राज्यपाल कुठे होते?  - किरण साळी, पुणे शहर उपप्रमुख, शिवसेना Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3cociir
Read More
होऊ द्या चर्चा; आम्ही कधी मागे हटलो? शेतकऱ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविल्यानंतर ‘आम्ही चर्चेपासून कधी मागे हटलो होतो?’ असा प्रतिप्रश्‍न शेतकरी नेत्यांनी केला आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी, पुन्हा चर्चा सुरू करण्यास पंतप्रधानांनीच पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन स्थळांवरील इंटरनेट सेवा सरकारने बंद केल्याबद्दल टिकैत यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे शहीदी पार्कमध्ये दिल्ली पोलिसांच्या कुटुंबीयांनी आज धरणे आंदोलन केले. २६ जानेवारीच्या हिंसाचारात ३०० हून जास्त पोलिस जखमी झाले होते. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोकसभेतील सर्वपक्षीय बैठकीत बोलताना मोदी यांनी, शेतकरी कधीही सरकारशी चर्चा करू शकतात असे सांगून चर्चेची दारे अद्याप खुली असल्याचे संकेत दिले होते. त्यावर टिकैत यांच्यासह शेतकरी नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. शिवकुमार कक्काजी यांनी सांगितले की, ‘‘ शेतकरी नेत्यांनी चर्चेला कधीही नाही म्हटलेले नाही. मात्र तिन्ही कायदे मागे घ्या, या आमच्या पहिल्या मागणीपासून चर्चा सुरू व्हावी, असे आम्हाला वाटते. जर सरकारला शेतकरी एका कॉलच्या अंतरावर आहेत असे वाटत असेल तर आम्हीही सरकार केवळ एका रिंगटोनच्या अंतरावर असल्याचे मानतो. ज्या दिवशी सरकारकडून आम्हाला कॉलची घंटी वाजेल त्याच दिवशी पुन्हा चर्चेला जाऊ.’’

बाजार समितीतील सुधारणांबाबत शरद पवारांचं भाष्य, म्हणाले...

इंटरनेट बंद 
हरियानाबरोबरच आता राजधानी दिल्लीतील आंदोलन स्थळांच्या आसपासच्या परिसरातही इंटरनेट उद्या (ता. ३१) सायंकाळपर्यंत बंद करण्यात आले आहे. यामुळे सीमाभागातील लोकांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंटरनेट बंद केल्याचा शेतकऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे. गाझीपूर, सिंघू, टिकरी सीमांवर इंटरनेट सेवा बंद करून, आंदोलन दडपण्याचे प्रयत्न होत असतील तर या दडपशाहीने आंदोलन संपणार नाही असाही इशारा टिकैत यांनी दिला. भारतीय किसान युनियनचे (राजेवाल गट )अध्यक्ष बलबीरसिंग राजेवाल यांनी दिल्लीच्या सीमांवर २ फेब्रुवारीपर्यंत विक्रमी संख्येने शेतकरी दाखल होतील असा इशारा दिला आहे.

फोन पे चर्चा! सर्वपक्षीय बैठकीत PM मोदींनी शेतकऱ्यांसदर्भात केली 'मन की बात' 

‘आप’चा गंभीर आरोप 
प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्‍टर रॅलीत झालेल्या हिंसाचाराला भाजपच जबाबदार आहे. भाजपने शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या मदतीनेच हे कारस्थान रचले होते, असा गंभीर आरोप सत्तारूढ आम आदमी पक्षाने केला आहे. या हिंसाचाराची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेच्या माध्यमातून (एनआयए) करावी अशीही मागणी आपने केली आहे. आपचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की, आंदोलनाला बदनाम करण्यासाठी भाजपने या हिंसाचाराची रचना केली. भाजप नेते हेच सर्वांत मोठे राष्ट्रविरोधी लोक आहेत व त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे  दाखल करावेत अशी मागणी ‘आप’ने या वेळी केली आहे.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

होऊ द्या चर्चा; आम्ही कधी मागे हटलो? शेतकऱ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविल्यानंतर ‘आम्ही चर्चेपासून कधी मागे हटलो होतो?’ असा प्रतिप्रश्‍न शेतकरी नेत्यांनी केला आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी, पुन्हा चर्चा सुरू करण्यास पंतप्रधानांनीच पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन स्थळांवरील इंटरनेट सेवा सरकारने बंद केल्याबद्दल टिकैत यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे शहीदी पार्कमध्ये दिल्ली पोलिसांच्या कुटुंबीयांनी आज धरणे आंदोलन केले. २६ जानेवारीच्या हिंसाचारात ३०० हून जास्त पोलिस जखमी झाले होते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लोकसभेतील सर्वपक्षीय बैठकीत बोलताना मोदी यांनी, शेतकरी कधीही सरकारशी चर्चा करू शकतात असे सांगून चर्चेची दारे अद्याप खुली असल्याचे संकेत दिले होते. त्यावर टिकैत यांच्यासह शेतकरी नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. शिवकुमार कक्काजी यांनी सांगितले की, ‘‘ शेतकरी नेत्यांनी चर्चेला कधीही नाही म्हटलेले नाही. मात्र तिन्ही कायदे मागे घ्या, या आमच्या पहिल्या मागणीपासून चर्चा सुरू व्हावी, असे आम्हाला वाटते. जर सरकारला शेतकरी एका कॉलच्या अंतरावर आहेत असे वाटत असेल तर आम्हीही सरकार केवळ एका रिंगटोनच्या अंतरावर असल्याचे मानतो. ज्या दिवशी सरकारकडून आम्हाला कॉलची घंटी वाजेल त्याच दिवशी पुन्हा चर्चेला जाऊ.’’ बाजार समितीतील सुधारणांबाबत शरद पवारांचं भाष्य, म्हणाले... इंटरनेट बंद  हरियानाबरोबरच आता राजधानी दिल्लीतील आंदोलन स्थळांच्या आसपासच्या परिसरातही इंटरनेट उद्या (ता. ३१) सायंकाळपर्यंत बंद करण्यात आले आहे. यामुळे सीमाभागातील लोकांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंटरनेट बंद केल्याचा शेतकऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे. गाझीपूर, सिंघू, टिकरी सीमांवर इंटरनेट सेवा बंद करून, आंदोलन दडपण्याचे प्रयत्न होत असतील तर या दडपशाहीने आंदोलन संपणार नाही असाही इशारा टिकैत यांनी दिला. भारतीय किसान युनियनचे (राजेवाल गट )अध्यक्ष बलबीरसिंग राजेवाल यांनी दिल्लीच्या सीमांवर २ फेब्रुवारीपर्यंत विक्रमी संख्येने शेतकरी दाखल होतील असा इशारा दिला आहे. फोन पे चर्चा! सर्वपक्षीय बैठकीत PM मोदींनी शेतकऱ्यांसदर्भात केली 'मन की बात'  ‘आप’चा गंभीर आरोप  प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्‍टर रॅलीत झालेल्या हिंसाचाराला भाजपच जबाबदार आहे. भाजपने शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या मदतीनेच हे कारस्थान रचले होते, असा गंभीर आरोप सत्तारूढ आम आदमी पक्षाने केला आहे. या हिंसाचाराची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेच्या माध्यमातून (एनआयए) करावी अशीही मागणी आपने केली आहे. आपचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की, आंदोलनाला बदनाम करण्यासाठी भाजपने या हिंसाचाराची रचना केली. भाजप नेते हेच सर्वांत मोठे राष्ट्रविरोधी लोक आहेत व त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे  दाखल करावेत अशी मागणी ‘आप’ने या वेळी केली आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2YwbMac
Read More
ज्येष्ठांबरोबरच अनाथांच्या आयुष्यातही विरंगुळा 

स्वरूपसेवा संस्थेकडून पर्यटनासह ‘सेकंड होम’ची सेवा उपलब्ध
पुणे - वृद्धाश्रम आणि अनाथालयात असलेल्यांनी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करायचे, याचे नियोजन बऱ्याचदा पक्कं ठरलेलं असतं. परिस्थितीनुसार रुटीनमध्ये काही बदल होतात. मात्र, सर्वांच्याच गरजा लक्षात घेता, त्यांना सुविधा पुरवणे शक्य नसतं. अशा रुटीनमधून ज्येष्ठ आणि अनाथ बालकांना बाहेर पडत पर्यटनासह आणखी चांगले अनुभव देण्यासाठी ‘स्वरूपसेवा’ संस्थेने सेकंड होम तयार केले आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वर्षांतून किमान एखाद्या पर्यटनस्थळी जाण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र, वृद्धाश्रमात असलेले ज्येष्ठ नागरिक आणि अनाथालयातील मुलांना असे पर्यटन करता येतेच असे नाही. त्यामुळे या दोन्ही घटकांना निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणी काही वेळ घालवता यावा, यासाठी संस्थेचे सेकंड होम हक्काचे ठिकाण ठरत आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी येणाऱ्या ज्येष्ठ व अनाथांचा खर्च हा संस्थेकडूनच केला जात आहे. तसेच या दोन्ही घटकांची सेवा करण्याची इच्छा असलेल्यांकडूनही यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. रोजच्या आयुष्यापेक्षा काहीतरी नवीन आणि वेगळे क्षण पुरविण्याचे प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केले जात आहेत. याबाबत संस्थेचे समन्वयक अजित ताटे यांनी सांगितले की, वृद्धाश्रमातील नागरिक आणि अनाथांसाठी काही तरी करण्याची अनेकांची इच्छा असते.

'लोकांची हत्या करणारे मोकाट, तर कवी, विद्यार्थी तुरुंगात; लेखिका अरुंधती राॅय कडाडल्या

एशाच एका गटाने या संस्थेची स्थापन केली व सेकंड होम तयार केले. सर्वसामान्य व्यक्ती त्यांना हवे तेव्हा व हवे तिथे फिरायला जाऊ शकतात. मात्र, वृद्ध मंडळी त्यांची जीवनयात्रा संपल्यावरच आश्रमातून बाहेर पडतात. अनाथांना देखील बाहेर पडण्यावर काही बंधने असतात. या दोघांनाही दैनंदिन घटनाक्रमातून काही वेगळे अनुभव देण्याचा प्रयत्न संस्थेच्या ‘मधुरांगण’ या प्रकल्पातून केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचं स्वागतच, पण...; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे

रोजचे शेड्यूल बाजूला ठेवत निवांतपणे काही दिवस जगलो तर नवीन ऊर्जा मिळत असते. दोन-तीन दिवसांच्या सुटीतून मिळणाऱ्या उर्जेतून पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. ही ऊर्जा ज्येष्ठ आणि अनाथांना मिळाली तर त्यांचा आनंद व उमेददेखील वाढते. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- अजित पटेल, प्रकल्पप्रमुख, मधुरांगण

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

ज्येष्ठांबरोबरच अनाथांच्या आयुष्यातही विरंगुळा  स्वरूपसेवा संस्थेकडून पर्यटनासह ‘सेकंड होम’ची सेवा उपलब्ध पुणे - वृद्धाश्रम आणि अनाथालयात असलेल्यांनी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करायचे, याचे नियोजन बऱ्याचदा पक्कं ठरलेलं असतं. परिस्थितीनुसार रुटीनमध्ये काही बदल होतात. मात्र, सर्वांच्याच गरजा लक्षात घेता, त्यांना सुविधा पुरवणे शक्य नसतं. अशा रुटीनमधून ज्येष्ठ आणि अनाथ बालकांना बाहेर पडत पर्यटनासह आणखी चांगले अनुभव देण्यासाठी ‘स्वरूपसेवा’ संस्थेने सेकंड होम तयार केले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा वर्षांतून किमान एखाद्या पर्यटनस्थळी जाण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र, वृद्धाश्रमात असलेले ज्येष्ठ नागरिक आणि अनाथालयातील मुलांना असे पर्यटन करता येतेच असे नाही. त्यामुळे या दोन्ही घटकांना निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणी काही वेळ घालवता यावा, यासाठी संस्थेचे सेकंड होम हक्काचे ठिकाण ठरत आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी येणाऱ्या ज्येष्ठ व अनाथांचा खर्च हा संस्थेकडूनच केला जात आहे. तसेच या दोन्ही घटकांची सेवा करण्याची इच्छा असलेल्यांकडूनही यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. रोजच्या आयुष्यापेक्षा काहीतरी नवीन आणि वेगळे क्षण पुरविण्याचे प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केले जात आहेत. याबाबत संस्थेचे समन्वयक अजित ताटे यांनी सांगितले की, वृद्धाश्रमातील नागरिक आणि अनाथांसाठी काही तरी करण्याची अनेकांची इच्छा असते. 'लोकांची हत्या करणारे मोकाट, तर कवी, विद्यार्थी तुरुंगात; लेखिका अरुंधती राॅय कडाडल्या एशाच एका गटाने या संस्थेची स्थापन केली व सेकंड होम तयार केले. सर्वसामान्य व्यक्ती त्यांना हवे तेव्हा व हवे तिथे फिरायला जाऊ शकतात. मात्र, वृद्ध मंडळी त्यांची जीवनयात्रा संपल्यावरच आश्रमातून बाहेर पडतात. अनाथांना देखील बाहेर पडण्यावर काही बंधने असतात. या दोघांनाही दैनंदिन घटनाक्रमातून काही वेगळे अनुभव देण्याचा प्रयत्न संस्थेच्या ‘मधुरांगण’ या प्रकल्पातून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचं स्वागतच, पण...; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे रोजचे शेड्यूल बाजूला ठेवत निवांतपणे काही दिवस जगलो तर नवीन ऊर्जा मिळत असते. दोन-तीन दिवसांच्या सुटीतून मिळणाऱ्या उर्जेतून पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. ही ऊर्जा ज्येष्ठ आणि अनाथांना मिळाली तर त्यांचा आनंद व उमेददेखील वाढते. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. - अजित पटेल, प्रकल्पप्रमुख, मधुरांगण Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3tbLxUx
Read More
...म्हणून आव्हानांचा सामना करण्याचे धाडस

पिंपरी - ‘आयुष्यभर खंबीरपणे पाठीशी उभ्या असलेल्या आईचे निधन झाले. त्यापाठोपाठ पतीही मला सोडून गेले. अंध:कारमय आयुष्य जगत असताना कधीकधी टोकाचा विचारही मनात घोंघावत होता. त्यातून सावरत मार्गक्रमण करीत राहिले. अनेक संकटांचा, आव्हानांचा सामना केला व करीत आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी राबविलेल्या उपक्रमामुळे आव्हानांशी, संकटांशी लढण्यासाठी आणखी बळ मिळाले. जगण्याची दिशा मिळाली. समाजात वावरण्यासाठी आणखी धाडस आले,’’ अशी भावना एक दिवसासाठी अतिरिक्त पोलिस आयुक्त बनलेल्या ज्योती माने यांनी व्यक्त केल्या. 

कृष्ण प्रकाश यांनी २६ जानेवारीनिमित्त सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाचा पोलिस अधिकारी बनविण्याचा उपक्रम राबविला. त्यात भोसरीतील ज्योती माने यांना एक दिवसाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त बनविण्यात आले होते. यानिमित्त ‘सकाळ’शी त्या बोलत होत्या. जामखेड (ता. नगर) मूळगाव असलेल्या माने यांचे आई-वडील अनेक वर्षांपासून पिंपरीत वास्तव्यास होते. भोसरी हे त्यांचे सासर आहे. पतीसमवेत भोसरीत राहत असताना त्यांनी व्यायामशाळा सुरू केली. दरम्यान, पतीचे निधन झाले. मुलीसह कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. शिकण्याची जिद्द असल्याने लग्नानंतरही शिक्षण सुरू ठेवले. न डगमगता त्यांनी मार्गक्रमण सुरू ठेवले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माने म्हणाल्या, ‘आई व पती हे दोन मुख्य आधार गेल्याने मोठा धक्का बसला. त्यानंतरही आव्हानांचा सामना करीत जीवनप्रवास सुरू आहे. मुलीची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावरच आहे. स्त्रीला बोलण्याचा अधिकार नसतो.  नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते. मात्र, या उपक्रमामुळे मनमोकळेपणाने बोलता आले.

पोलिस कार्यालयासमोर बेवारस बॅग आढळल्याने खळबळ; मालकाचा पत्ता लागताच बसला धक्का

पोलिस आयुक्तांनी आम्हाला तो अधिकार प्रदान केला. एका दिवसासाठी त्यांची जागा आम्हाला दिली हा त्यांचा मोठेपणा आहे. यामुळे जगण्याची दिशा मिळाली. समाजात वावरण्यासाठी आणखी धाडस आले. आतापर्यंत जीवन नकारात्मकच वाटत होते. मात्र, या प्रसंगातून माझ्यासोबत काही तरी चांगले घडले व येथून पुढेही चांगले घडेल असे मनोमन वाटत आहे. जीवनातील नकारात्मता दूर झाली. हा प्रसंग माझ्यासाठी आश्‍चर्यकारक होता.’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘असा प्रसंग चित्रपटातच पाहत आले’
या अगोदर असा प्रसंग केवळ चित्रपटातच पाहत आले. पोलिस व नागरिकांमधील भीती कमी करण्याचा प्रयत्न पोलिस आयुक्तांनी या उपक्रमाद्वारे केला. हा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. आता मला माझा स्वत:चाच अभिमान वाटत असल्याचेही माने यांनी नमूद केले.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

...म्हणून आव्हानांचा सामना करण्याचे धाडस पिंपरी - ‘आयुष्यभर खंबीरपणे पाठीशी उभ्या असलेल्या आईचे निधन झाले. त्यापाठोपाठ पतीही मला सोडून गेले. अंध:कारमय आयुष्य जगत असताना कधीकधी टोकाचा विचारही मनात घोंघावत होता. त्यातून सावरत मार्गक्रमण करीत राहिले. अनेक संकटांचा, आव्हानांचा सामना केला व करीत आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी राबविलेल्या उपक्रमामुळे आव्हानांशी, संकटांशी लढण्यासाठी आणखी बळ मिळाले. जगण्याची दिशा मिळाली. समाजात वावरण्यासाठी आणखी धाडस आले,’’ अशी भावना एक दिवसासाठी अतिरिक्त पोलिस आयुक्त बनलेल्या ज्योती माने यांनी व्यक्त केल्या.  कृष्ण प्रकाश यांनी २६ जानेवारीनिमित्त सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाचा पोलिस अधिकारी बनविण्याचा उपक्रम राबविला. त्यात भोसरीतील ज्योती माने यांना एक दिवसाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त बनविण्यात आले होते. यानिमित्त ‘सकाळ’शी त्या बोलत होत्या. जामखेड (ता. नगर) मूळगाव असलेल्या माने यांचे आई-वडील अनेक वर्षांपासून पिंपरीत वास्तव्यास होते. भोसरी हे त्यांचे सासर आहे. पतीसमवेत भोसरीत राहत असताना त्यांनी व्यायामशाळा सुरू केली. दरम्यान, पतीचे निधन झाले. मुलीसह कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. शिकण्याची जिद्द असल्याने लग्नानंतरही शिक्षण सुरू ठेवले. न डगमगता त्यांनी मार्गक्रमण सुरू ठेवले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप माने म्हणाल्या, ‘आई व पती हे दोन मुख्य आधार गेल्याने मोठा धक्का बसला. त्यानंतरही आव्हानांचा सामना करीत जीवनप्रवास सुरू आहे. मुलीची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावरच आहे. स्त्रीला बोलण्याचा अधिकार नसतो.  नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते. मात्र, या उपक्रमामुळे मनमोकळेपणाने बोलता आले. पोलिस कार्यालयासमोर बेवारस बॅग आढळल्याने खळबळ; मालकाचा पत्ता लागताच बसला धक्का पोलिस आयुक्तांनी आम्हाला तो अधिकार प्रदान केला. एका दिवसासाठी त्यांची जागा आम्हाला दिली हा त्यांचा मोठेपणा आहे. यामुळे जगण्याची दिशा मिळाली. समाजात वावरण्यासाठी आणखी धाडस आले. आतापर्यंत जीवन नकारात्मकच वाटत होते. मात्र, या प्रसंगातून माझ्यासोबत काही तरी चांगले घडले व येथून पुढेही चांगले घडेल असे मनोमन वाटत आहे. जीवनातील नकारात्मता दूर झाली. हा प्रसंग माझ्यासाठी आश्‍चर्यकारक होता.’’ - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘असा प्रसंग चित्रपटातच पाहत आले’ या अगोदर असा प्रसंग केवळ चित्रपटातच पाहत आले. पोलिस व नागरिकांमधील भीती कमी करण्याचा प्रयत्न पोलिस आयुक्तांनी या उपक्रमाद्वारे केला. हा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. आता मला माझा स्वत:चाच अभिमान वाटत असल्याचेही माने यांनी नमूद केले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2MEHz5Y
Read More
भारताशी संबंध बळकट करणार; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकन

वॉशिंग्टन - अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी शुक्रवारी (ता.२९) दूरध्वनीवरून चर्चा केली. भारत व अमेरिकेतील बळकट संबंध आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये दृढ सहकार्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेली ही पहिलीच चर्चा होती. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नव्या संधींचा वापर चांगल्या प्रकारे करण्यासाठी आणि समान आव्हानांचा मुकाबला करण्याबद्दलही त्यांनी चर्चा केली. ब्लिंकन यांनी नुकताच परराष्ट्र मंत्रालयाची सूत्रे स्वीकारली असून भारतीय परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा प्रथमच संवाद साधला. या दोन मंत्र्यांच्या चर्चेत कोरोनावरील लसीकरणासाठीचे प्रयत्न, प्रादेशिक विकास, द्विपक्षीय संबंधांच्या विस्तारासाठी उचलण्यात येणारी पावले आदी मुद्देही होते, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले.  हिंद-प्रशांत क्षेत्रात भारत हा अमेरिका जवळचा भागीदार असल्याचे सांगत ब्लिंकन यांनी भारताच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. ‘क्वाड’सह प्रादेशिक सहकार्याचा विस्तार करण्याबरोबरच एकत्र काम करण्याचे महत्त्व विशद केले. जागतिक मुद्यांवर समन्वयाने एकत्र काम करण्यावर दोघांनी एकमत दर्शविले आणि प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. 

महात्मा गांधींच्या प्रतिमेची अमेरिकेत तोडफोड; चेहऱ्याचा भाग गायब

‘सुरक्षित व स्वस्त लस पुरविणार’
कोरोनानंतरच्या जगातील आव्हानांचा स्वीकार करून सुरक्षित आणि माफक दरात लस उपलब्ध करण्याच्या जबाबदारीवर जागतिक समस्यांवर मार्ग काढण्यासाठी एकत्र काम करण्यावरही दोन्ही नेत्यांनी भर दिला. शांतता आणि सुरक्षिततेसाठी हिंद-प्रशांत क्षेत्रात काम करण्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

भारताशी संबंध बळकट करणार; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकन वॉशिंग्टन - अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी शुक्रवारी (ता.२९) दूरध्वनीवरून चर्चा केली. भारत व अमेरिकेतील बळकट संबंध आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये दृढ सहकार्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेली ही पहिलीच चर्चा होती.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा नव्या संधींचा वापर चांगल्या प्रकारे करण्यासाठी आणि समान आव्हानांचा मुकाबला करण्याबद्दलही त्यांनी चर्चा केली. ब्लिंकन यांनी नुकताच परराष्ट्र मंत्रालयाची सूत्रे स्वीकारली असून भारतीय परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा प्रथमच संवाद साधला. या दोन मंत्र्यांच्या चर्चेत कोरोनावरील लसीकरणासाठीचे प्रयत्न, प्रादेशिक विकास, द्विपक्षीय संबंधांच्या विस्तारासाठी उचलण्यात येणारी पावले आदी मुद्देही होते, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले.  हिंद-प्रशांत क्षेत्रात भारत हा अमेरिका जवळचा भागीदार असल्याचे सांगत ब्लिंकन यांनी भारताच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. ‘क्वाड’सह प्रादेशिक सहकार्याचा विस्तार करण्याबरोबरच एकत्र काम करण्याचे महत्त्व विशद केले. जागतिक मुद्यांवर समन्वयाने एकत्र काम करण्यावर दोघांनी एकमत दर्शविले आणि प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली.  महात्मा गांधींच्या प्रतिमेची अमेरिकेत तोडफोड; चेहऱ्याचा भाग गायब ‘सुरक्षित व स्वस्त लस पुरविणार’ कोरोनानंतरच्या जगातील आव्हानांचा स्वीकार करून सुरक्षित आणि माफक दरात लस उपलब्ध करण्याच्या जबाबदारीवर जागतिक समस्यांवर मार्ग काढण्यासाठी एकत्र काम करण्यावरही दोन्ही नेत्यांनी भर दिला. शांतता आणि सुरक्षिततेसाठी हिंद-प्रशांत क्षेत्रात काम करण्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3cpr0G0
Read More
अन्सारी आणि भाजप पुन्हा आमने सामने

नवी दिल्ली - संसदेच्या वरिष्ठ सभागृहात गदारोळ सुरू असताना कोणतेही विधेयक मंजूर करू नये, हा तात्विक आग्रह कायम धरणारे माजी उपराष्ट्रपती व सभापती महंमद हमीद अन्सारी यांनी, तसे करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दबाव आणल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर अन्सारी आणि भाजप पुन्हा आमनेसामने आले. 

बाजार समितीतील सुधारणांबाबत शरद पवारांचं भाष्य, म्हणाले...

खुद्द अन्सारी यांच्याच कार्यकाळात ‘यूपीए’च्या राजवटीत आंध्र प्रदेश पुनर्रचना व ऐतिहासिक महिला विधेयकासह तब्बल १३ विधेयके राज्यसभेच्या महागोंधळातच मंजूर झाली असा दावा भाजप नेत्यांनी राज्यसभेच्या आजी-माजी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने केला आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अन्सारी यांनी ‘बाय मेनी ए हॅप्पी ऍक्‍सीडेंट’ या पुस्तकात मोदींनी दबाव आणल्याचा अल्लेख केला आहे. तीन कृषी कायदे अलीकडे राज्यसभेत ज्या पद्धतीने मंजूर करून घेण्यात आले त्याचा संदर्भ अन्सारींच्या म्हणण्यास आहे. 
लोकसभेत बहुमत असले की राज्यसभेचे नियम पायदळी तुडवण्याचा अधिकार सरकारला मिळतो असे भाजप आघाडीला वाटत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. राज्यसभेचे सभापती म्हणून१० वर्षे कामकाज पहाणारे अन्सारी यांनी विरोधकांच्या गोंधळात कोणतेही विधेयक मंजूर होणार नाही, असे यूपीए-भाजप या सरकारांना बजावले होते. २०१४ च्या जूनमध्ये मोदी यांच्या पहिल्याच भाषणात राज्यसभेत कॉंग्रेसने मोठा गोंधळ घातला तेव्हा मोदींनी अन्सारींकडे पहात, ‘पहा, तुमच्या अध्यक्षतेखालीच हे सारे सुरू आहे,’ असा शेरा मारला होता. 

धनंजय मुंडे यांनी केलेल्या गृहशांती पासून ते ऑस्ट्रेलियाच्या मैदानात झालेल्या शिवीगाळापर्यंतच्या घडामोडी एका क्लिकवर

जुन्या प्रसंगाचा दाखला
अन्सारी यांनी ताज्या पुस्तकात एक प्रसंग वर्णन केला आहे. त्यानुसार एक दिवस पंतप्रधान मोदी अचानक त्यांच्या दालनात आले व सदनात गोंधळ सुरू असला तरी विधेयके का मंजूर होत नाहीत, असे त्यांना विचारले. अन्सारी यांनी त्यांना, गोंधळात विधेयके मंजूर करणे योग्य नसल्याचे सांगताच मोदी यांनी, ‘तुमच्याकडून जबाबदारीची मोठी अपेक्षा होती. पण तुम्ही मला मदत करत नाही,’ असे सांगितले व नाराजीने ते तिथून बाहेर पडले. दरम्यान, अन्सारी यांच्या ताज्या दाव्याला खोडून काढताना राज्यसभेच्याच काही अधिकाऱ्यांनी २००७ ते २०१७ पर्यंतच्या अन्सारी यांच्या कारकिर्दीतील २०१४ पर्यंतच्या काळात राज्यसभेत किमान १३ विधेयके प्रचंड गोंधळात मंजूर झाली, याकडे लक्ष वेधले आहे. 

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

अन्सारी आणि भाजप पुन्हा आमने सामने नवी दिल्ली - संसदेच्या वरिष्ठ सभागृहात गदारोळ सुरू असताना कोणतेही विधेयक मंजूर करू नये, हा तात्विक आग्रह कायम धरणारे माजी उपराष्ट्रपती व सभापती महंमद हमीद अन्सारी यांनी, तसे करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दबाव आणल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर अन्सारी आणि भाजप पुन्हा आमनेसामने आले.  बाजार समितीतील सुधारणांबाबत शरद पवारांचं भाष्य, म्हणाले... खुद्द अन्सारी यांच्याच कार्यकाळात ‘यूपीए’च्या राजवटीत आंध्र प्रदेश पुनर्रचना व ऐतिहासिक महिला विधेयकासह तब्बल १३ विधेयके राज्यसभेच्या महागोंधळातच मंजूर झाली असा दावा भाजप नेत्यांनी राज्यसभेच्या आजी-माजी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने केला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अन्सारी यांनी ‘बाय मेनी ए हॅप्पी ऍक्‍सीडेंट’ या पुस्तकात मोदींनी दबाव आणल्याचा अल्लेख केला आहे. तीन कृषी कायदे अलीकडे राज्यसभेत ज्या पद्धतीने मंजूर करून घेण्यात आले त्याचा संदर्भ अन्सारींच्या म्हणण्यास आहे.  लोकसभेत बहुमत असले की राज्यसभेचे नियम पायदळी तुडवण्याचा अधिकार सरकारला मिळतो असे भाजप आघाडीला वाटत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. राज्यसभेचे सभापती म्हणून१० वर्षे कामकाज पहाणारे अन्सारी यांनी विरोधकांच्या गोंधळात कोणतेही विधेयक मंजूर होणार नाही, असे यूपीए-भाजप या सरकारांना बजावले होते. २०१४ च्या जूनमध्ये मोदी यांच्या पहिल्याच भाषणात राज्यसभेत कॉंग्रेसने मोठा गोंधळ घातला तेव्हा मोदींनी अन्सारींकडे पहात, ‘पहा, तुमच्या अध्यक्षतेखालीच हे सारे सुरू आहे,’ असा शेरा मारला होता.  धनंजय मुंडे यांनी केलेल्या गृहशांती पासून ते ऑस्ट्रेलियाच्या मैदानात झालेल्या शिवीगाळापर्यंतच्या घडामोडी एका क्लिकवर जुन्या प्रसंगाचा दाखला अन्सारी यांनी ताज्या पुस्तकात एक प्रसंग वर्णन केला आहे. त्यानुसार एक दिवस पंतप्रधान मोदी अचानक त्यांच्या दालनात आले व सदनात गोंधळ सुरू असला तरी विधेयके का मंजूर होत नाहीत, असे त्यांना विचारले. अन्सारी यांनी त्यांना, गोंधळात विधेयके मंजूर करणे योग्य नसल्याचे सांगताच मोदी यांनी, ‘तुमच्याकडून जबाबदारीची मोठी अपेक्षा होती. पण तुम्ही मला मदत करत नाही,’ असे सांगितले व नाराजीने ते तिथून बाहेर पडले. दरम्यान, अन्सारी यांच्या ताज्या दाव्याला खोडून काढताना राज्यसभेच्याच काही अधिकाऱ्यांनी २००७ ते २०१७ पर्यंतच्या अन्सारी यांच्या कारकिर्दीतील २०१४ पर्यंतच्या काळात राज्यसभेत किमान १३ विधेयके प्रचंड गोंधळात मंजूर झाली, याकडे लक्ष वेधले आहे.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/39y2bWz
Read More
पंधराव्या वित्त आयोगाप्रमाणे महावितरण देणार ग्रामपंचायतींना निधी ! मात्र त्यासाठी करावी लागणार थकबाकीची वसुली

मंगळवेढा (सोलापूर) : महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात असून, थकबाकी वसूल करण्यासाठी योगदान देणाऱ्या ग्रामपंचायतीत विद्युत विकासासाठी 15 व्या वित्त आयोगाप्रमाणे महावितरणही निधी देणार असल्याची माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संजय शिंदे यांनी माचणूर येथे बोलताना दिली. 

सध्या गावोगावी कृषी संजीवनीच्या नव्या योजनेबाबत माहिती दिली जात असून, त्यावर अधिक माहिती देताना उपकार्यकारी अभियंता शिंदे म्हणाले की, मंगळवेढा तालुक्‍यात सध्या महावितरणची 292 कोटीची थकबाकी असून, त्यामध्ये वीज ग्राहकांना माफी केल्यानंतर जवळपास 102 कोटींची थकबाकी भरावी लागणार आहे. ग्रामपंचायतींनी वीज बिलाची वसुली झालेल्या वीज बिलाच्या एकूण रकमेपैकी 33 टक्के रक्कम ग्रामपंचायतीमध्येच कृषीपंप ग्राहकांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरली जाईल. यासाठी ग्रामपंचायती, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरणी यांचा वीजबिल वसुलीमध्ये सहभाग घेण्यात येणार असून, त्यांनी वसूल केलल्या रकमेवर मोबदला आणि प्रोत्साहनपर रक्कम सुद्धा देण्यात येणार आहे. 

ग्राम विद्युत व्यवस्थापक, गाव पातळीवरील सहकारी संस्था, महिलांचा स्वयं सहाय्यता गट आदींना वीज बिल वसुलीचे काम देण्यात येणार असून, त्यांना देखील प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 मध्ये कृषीपंप ग्राहकांना तत्काळ वीजपुरवठा देण्यात येणार आहे. पारंपरिक वीज जोडणी किंवा सौर ऊर्जा पंपाचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. ग्राहकाने स्वतः खर्च केला तर त्याचा परतावा वीज बिलाद्वारे करण्यात येणार आहे. कृषी ग्राहकांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असून, याकरिता स्वतंत्र ऑनलाइन लॅंड बैंक पोर्टल तयार करण्यात आलेले आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी खासगी जमिनीस प्रती वर्ष प्रती एकर तीस हजार रुपयांपर्यंत भाडे देण्यात येणार आहे. 

कृषी पंपाच्या वीज बिलातही सवलत 
प्रथम वर्षी सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरल्यास वीज बिल कोरे करण्याचा निर्णय घेतला असून, ग्राहकांना सुधारित थकबाकी भरण्यासाठी तीन वर्षांची सवलत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या डोक्‍यावरील थकबाकी कमी करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता श्री. शिंदे यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पंधराव्या वित्त आयोगाप्रमाणे महावितरण देणार ग्रामपंचायतींना निधी ! मात्र त्यासाठी करावी लागणार थकबाकीची वसुली मंगळवेढा (सोलापूर) : महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात असून, थकबाकी वसूल करण्यासाठी योगदान देणाऱ्या ग्रामपंचायतीत विद्युत विकासासाठी 15 व्या वित्त आयोगाप्रमाणे महावितरणही निधी देणार असल्याची माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संजय शिंदे यांनी माचणूर येथे बोलताना दिली.  सध्या गावोगावी कृषी संजीवनीच्या नव्या योजनेबाबत माहिती दिली जात असून, त्यावर अधिक माहिती देताना उपकार्यकारी अभियंता शिंदे म्हणाले की, मंगळवेढा तालुक्‍यात सध्या महावितरणची 292 कोटीची थकबाकी असून, त्यामध्ये वीज ग्राहकांना माफी केल्यानंतर जवळपास 102 कोटींची थकबाकी भरावी लागणार आहे. ग्रामपंचायतींनी वीज बिलाची वसुली झालेल्या वीज बिलाच्या एकूण रकमेपैकी 33 टक्के रक्कम ग्रामपंचायतीमध्येच कृषीपंप ग्राहकांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरली जाईल. यासाठी ग्रामपंचायती, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरणी यांचा वीजबिल वसुलीमध्ये सहभाग घेण्यात येणार असून, त्यांनी वसूल केलल्या रकमेवर मोबदला आणि प्रोत्साहनपर रक्कम सुद्धा देण्यात येणार आहे.  ग्राम विद्युत व्यवस्थापक, गाव पातळीवरील सहकारी संस्था, महिलांचा स्वयं सहाय्यता गट आदींना वीज बिल वसुलीचे काम देण्यात येणार असून, त्यांना देखील प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 मध्ये कृषीपंप ग्राहकांना तत्काळ वीजपुरवठा देण्यात येणार आहे. पारंपरिक वीज जोडणी किंवा सौर ऊर्जा पंपाचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. ग्राहकाने स्वतः खर्च केला तर त्याचा परतावा वीज बिलाद्वारे करण्यात येणार आहे. कृषी ग्राहकांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असून, याकरिता स्वतंत्र ऑनलाइन लॅंड बैंक पोर्टल तयार करण्यात आलेले आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी खासगी जमिनीस प्रती वर्ष प्रती एकर तीस हजार रुपयांपर्यंत भाडे देण्यात येणार आहे.  कृषी पंपाच्या वीज बिलातही सवलत  प्रथम वर्षी सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरल्यास वीज बिल कोरे करण्याचा निर्णय घेतला असून, ग्राहकांना सुधारित थकबाकी भरण्यासाठी तीन वर्षांची सवलत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या डोक्‍यावरील थकबाकी कमी करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता श्री. शिंदे यांनी सांगितले.  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3j40kfl
Read More
सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली काढणार; सुनील शेळके यांचा इशारा

लोणावळा - ‘जनतेचा पैसा कोणालाही चुकत नाही. नगरपरिषदेत ज्यांनी उपद्‌व्याप केलेत त्यांना सोडणार नाही. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली बाहेर काढत सहा महिन्यात रिझल्ट देऊ,’’ असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्यात दिला. 

लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुमार रिसॉर्ट येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात शेळके बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, नगरसेवक राजू बच्चे, शहराध्यक्ष जीवन गायकवाड, नंदूशेठ वाळंज, गणेश खांडगे, सुवर्णा राऊत, मंजू वाघ, विठ्ठलराव शिंदे, राजू बोराटी, भूषण पाळेकर, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टपरीधारक, व्यापाऱ्यांना अतिक्रमणांच्या नोटिसा बजावण्यात आल्या, जो विरोध करतो त्याला नोटिसा बजावण्यात येतात. तुम्ही नोटिसा काढा, मी तुमच्या भ्रष्टाचाराच्या फायली ओपन करतो, असा थेट इशारा शेळके यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. मेळाव्यात मुरलीधर जाधव, ऋषी कांकरिया, रज्जाक पठाण, अमन पठाण, नासिर तांबोळे, फिरोज पठाण, नूरमहंमद शेख, विकास गायकवाड आदींसह खंडाळ्यातील बॅटरी हिल येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

पोलिस कार्यालयासमोर बेवारस बॅग आढळल्याने खळबळ; मालकाचा पत्ता लागताच बसला धक्का

नगराध्यक्ष, नगरसेवकांचा निषेध
रुग्णालयासाठी ४१ कोटी, पुलांसाठी साडेतीन कोटी; तर आयटीआयसाठी दोन कोटींचा निधी दिला. सर्वसाधारण सभेत प्रत्येक नगरसेवकांची कामे घ्या, ठरावांची मंजुरी घ्या असे स्वतः आवाहन केले. जिल्हा नियोजन समिती, नगरोत्थान किंवा ठोक तरतुदींच्या माध्यमातून आतापर्यंत दहा कोटींचा निधी सत्ताधाऱ्यांनी ठराव न घेता जाणीवपूर्वक डावलला, असा आरोप करत आमदार शेळके यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा निषेध केला.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली काढणार; सुनील शेळके यांचा इशारा लोणावळा - ‘जनतेचा पैसा कोणालाही चुकत नाही. नगरपरिषदेत ज्यांनी उपद्‌व्याप केलेत त्यांना सोडणार नाही. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली बाहेर काढत सहा महिन्यात रिझल्ट देऊ,’’ असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्यात दिला.  लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुमार रिसॉर्ट येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात शेळके बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, नगरसेवक राजू बच्चे, शहराध्यक्ष जीवन गायकवाड, नंदूशेठ वाळंज, गणेश खांडगे, सुवर्णा राऊत, मंजू वाघ, विठ्ठलराव शिंदे, राजू बोराटी, भूषण पाळेकर, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा टपरीधारक, व्यापाऱ्यांना अतिक्रमणांच्या नोटिसा बजावण्यात आल्या, जो विरोध करतो त्याला नोटिसा बजावण्यात येतात. तुम्ही नोटिसा काढा, मी तुमच्या भ्रष्टाचाराच्या फायली ओपन करतो, असा थेट इशारा शेळके यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. मेळाव्यात मुरलीधर जाधव, ऋषी कांकरिया, रज्जाक पठाण, अमन पठाण, नासिर तांबोळे, फिरोज पठाण, नूरमहंमद शेख, विकास गायकवाड आदींसह खंडाळ्यातील बॅटरी हिल येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.  पोलिस कार्यालयासमोर बेवारस बॅग आढळल्याने खळबळ; मालकाचा पत्ता लागताच बसला धक्का नगराध्यक्ष, नगरसेवकांचा निषेध रुग्णालयासाठी ४१ कोटी, पुलांसाठी साडेतीन कोटी; तर आयटीआयसाठी दोन कोटींचा निधी दिला. सर्वसाधारण सभेत प्रत्येक नगरसेवकांची कामे घ्या, ठरावांची मंजुरी घ्या असे स्वतः आवाहन केले. जिल्हा नियोजन समिती, नगरोत्थान किंवा ठोक तरतुदींच्या माध्यमातून आतापर्यंत दहा कोटींचा निधी सत्ताधाऱ्यांनी ठराव न घेता जाणीवपूर्वक डावलला, असा आरोप करत आमदार शेळके यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा निषेध केला. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2MlYESv
Read More
सहारा वाळवंटामुळे ॲमेझॉनला संजीवनी

न्यूयॉर्क - आफ्रिका खंडातील जगातील सर्वांत मोठे वाळवंट असणारे सहारा हजारो किलोमीटर दूरवर असलेल्या ॲमेझॉनच्या सदाहरित वनांना देखील पोषण मूल्यांचा पुरवठा करत असते. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय दरवर्षी ही प्रक्रिया पार पडते. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या उपग्रहाने या प्रक्रियेच्या अंतरंगाचा वेध घेणारी थ्री-डी छायाचित्रे टिपली आहेत. नासाच्या उपग्रहाने या धुळीच्या वादळाचे कशा पद्धतीने सहाराच्या दिशेने मार्गक्रमण होते, याचा वेध उपग्रहाच्या माध्यमातून घेतला आहे. यात सहारा वाळवंट ते ॲमेझॉनपर्यंतच्या भागावर पिवळ्या धुरकट रंगाची चादर पसरलेली दिसून येते.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सहारात निर्माण झालेली धुळीची वादळे १० हजार किलोमीटरचे अंतर पार करत थेट ॲमेझॉनच्या जंगलात जाऊन धडकतात. या धुळीत वृक्षासाठी पोषक असणाऱ्या फॉस्फरसचा समावेश असतो. मुबलक प्रमाणामध्ये फॉस्फरस उपलब्ध झाल्याने येथील वृक्षराजीची देखील जोमाने वाढ होते. नासाने या सगळ्या प्रक्रियेची थ्री डी प्रतिमा उपग्रहाच्या माध्यमातून टिपली आहे.

धनंजय मुंडे यांनी केलेल्या गृहशांती पासून ते ऑस्ट्रेलियाच्या मैदानात झालेल्या शिवीगाळापर्यंतच्या घडामोडी एका क्लिकवर

धूळ जेव्हा खत बनते
सहारा वाळवंटातील २२ हजार टन पोषक अशी धूळ दरवर्षी ॲमेझॉनच्या जंगलामध्ये पोचते. अटलांटिक सागरावरून ही धूळ थेट या जंगलांमध्ये जात असल्याचे दिसून आले आहे. या हवेतील मृत सुक्ष्मजीवांमध्ये फॉस्फरसचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे या जंगलामध्ये पोचल्यानंतर ते येथील वृक्षराजीसाठी खतासारखे काम करतात. सहारातून जेवढा फॉस्फरस ॲमेझॉनच्या जंगलांमध्ये पोचतो तेवढा ट्रकच्या माध्यमातून न्यायचा झाला तर ६ लाख ८९ हजार एवढ्या ट्रकची आवश्‍यकता भासेल असे संशोधकांनी म्हटले आहे. सहारातील सगळाच फॉस्फरस या जंगलांमध्ये पोचतो असेही नाही. काहीप्रमाणात तो समुद्रामध्येही पडतो.  या वादळांमुळे पृथ्वीचे संतुलन कायम राहत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

बाजार समितीतील सुधारणांबाबत शरद पवारांचं भाष्य, म्हणाले...

मृत सुक्ष्मजीवांचा आधार
सहारासारख्या शुष्क भागातील हवेमध्येही सजीवसृष्टीला पोषक असे मृत सुक्ष्मजीव असतात, असे गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमध्ये काम करणारे संशोधक होंगबिन यू यांनी सांगितले. पृथ्वीचा घनरूपी गाभा हा सूर्याच्या पृष्ठभागा इतकाच तप्त असतो. पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान ९ हजार  ८०० डिग्री फॅरेनहिट एवढे आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान हे दहा हजार फॅरेनहिट एवढे आहे.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सहारा वाळवंटामुळे ॲमेझॉनला संजीवनी न्यूयॉर्क - आफ्रिका खंडातील जगातील सर्वांत मोठे वाळवंट असणारे सहारा हजारो किलोमीटर दूरवर असलेल्या ॲमेझॉनच्या सदाहरित वनांना देखील पोषण मूल्यांचा पुरवठा करत असते. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय दरवर्षी ही प्रक्रिया पार पडते. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या उपग्रहाने या प्रक्रियेच्या अंतरंगाचा वेध घेणारी थ्री-डी छायाचित्रे टिपली आहेत. नासाच्या उपग्रहाने या धुळीच्या वादळाचे कशा पद्धतीने सहाराच्या दिशेने मार्गक्रमण होते, याचा वेध उपग्रहाच्या माध्यमातून घेतला आहे. यात सहारा वाळवंट ते ॲमेझॉनपर्यंतच्या भागावर पिवळ्या धुरकट रंगाची चादर पसरलेली दिसून येते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सहारात निर्माण झालेली धुळीची वादळे १० हजार किलोमीटरचे अंतर पार करत थेट ॲमेझॉनच्या जंगलात जाऊन धडकतात. या धुळीत वृक्षासाठी पोषक असणाऱ्या फॉस्फरसचा समावेश असतो. मुबलक प्रमाणामध्ये फॉस्फरस उपलब्ध झाल्याने येथील वृक्षराजीची देखील जोमाने वाढ होते. नासाने या सगळ्या प्रक्रियेची थ्री डी प्रतिमा उपग्रहाच्या माध्यमातून टिपली आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या गृहशांती पासून ते ऑस्ट्रेलियाच्या मैदानात झालेल्या शिवीगाळापर्यंतच्या घडामोडी एका क्लिकवर धूळ जेव्हा खत बनते सहारा वाळवंटातील २२ हजार टन पोषक अशी धूळ दरवर्षी ॲमेझॉनच्या जंगलामध्ये पोचते. अटलांटिक सागरावरून ही धूळ थेट या जंगलांमध्ये जात असल्याचे दिसून आले आहे. या हवेतील मृत सुक्ष्मजीवांमध्ये फॉस्फरसचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे या जंगलामध्ये पोचल्यानंतर ते येथील वृक्षराजीसाठी खतासारखे काम करतात. सहारातून जेवढा फॉस्फरस ॲमेझॉनच्या जंगलांमध्ये पोचतो तेवढा ट्रकच्या माध्यमातून न्यायचा झाला तर ६ लाख ८९ हजार एवढ्या ट्रकची आवश्‍यकता भासेल असे संशोधकांनी म्हटले आहे. सहारातील सगळाच फॉस्फरस या जंगलांमध्ये पोचतो असेही नाही. काहीप्रमाणात तो समुद्रामध्येही पडतो.  या वादळांमुळे पृथ्वीचे संतुलन कायम राहत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. बाजार समितीतील सुधारणांबाबत शरद पवारांचं भाष्य, म्हणाले... मृत सुक्ष्मजीवांचा आधार सहारासारख्या शुष्क भागातील हवेमध्येही सजीवसृष्टीला पोषक असे मृत सुक्ष्मजीव असतात, असे गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमध्ये काम करणारे संशोधक होंगबिन यू यांनी सांगितले. पृथ्वीचा घनरूपी गाभा हा सूर्याच्या पृष्ठभागा इतकाच तप्त असतो. पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान ९ हजार  ८०० डिग्री फॅरेनहिट एवढे आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान हे दहा हजार फॅरेनहिट एवढे आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3r55x9t
Read More
अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर

संसदेत मांडण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या ‘अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती-२०२०-२१-एक स्थूल आढावा’ प्रकरणात कोविड-१९ च्या काळातील भारतीय अर्थव्यवस्थेचे मार्मिक वर्णन करण्यात आले आहे. सुरवातीला अर्थव्यवस्थेतली नकारात्मक वाढ नियंत्रणात ठेवणे आणि नंतर, केंद्र सरकारने वेळोवेळी घेतलेले निर्णय आणि प्रभावी धोरणे यामुळे, याकाळात अर्थव्यवस्थेला पुन्हा ‘व्ही’ आकाराच्या, म्हणजेच नकारात्मक स्थितीतून उसळी घेत शाश्वत विकासाकडे वाटचाल करणे शक्य झाले आहे. याच प्रकरणात पुढे, केंद्र सरकारने भविष्याचा विचार करत अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी राबवलेल्या धोरणांचाही माहिती देण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेला कोविड महासाथीच्या पूर्वीच्या स्थितीपर्यंत पुन्हा नेण्यासाठी ही धोरणे राबवली जात आहेत. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती या प्रकरणात, कोविडची साथ जगभर पसरू लागल्यानंतर  जगापुढे असलेल्या ‘जीव वाचवायचे की उपजीविका?’ या यक्षप्रश्नाचे वर्णन करण्यात आले आहे.यावेळी  द्विधा मनःस्थितीत असलेल्या देशांना दोनपैकी एकाची निवड करायची होती.अशा काळात, प्रतिबंधक धोरणाचा अवलंब करून, भारताने सुरवातीला नागरिकांचे ‘जीव’ वाचविण्याची निवड  केली, मात्र त्यानंतर जेव्हा कोविड महासाथ हाताळण्याची व्यवस्था मार्गी लागली, त्यावेळी, उपजीविका वाचवण्याकडेही लक्ष द्यायला सुरवात केली. याचा हेतू, अर्थव्यवस्था लवकरात लवकर अनलॉक करणे हा होता. परिणामी, आर्थिक वर्ष २०२१ च्या पहिल्या तिमाहीत, सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर वार्षिक आधारावर उणे  २३.९ टक्के इतका घसरला होता, मात्र, दुसऱ्या तिमाहीत या दरातील घसरण कमी होऊन हा दर ७.५ टक्के राहिला. त्यानंतर कोविड रुग्णसंख्येमध्येही सातत्याने घट होत राहिली. योग्य वेळी लागू केलेली टाळेबंदी आणि टप्याटप्प्याने केलेले अनलॉक यामुळे भारत, इतर देशांच्या तुलनेत या द्विधा परिस्थितीतून लवकर बाहेर पडू शकला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परदेशी भांडवल आकर्षित करण्यात यश
‘अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती मध्ये देशाच्या पतधोरणाविषयी चर्चा करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने, उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि बाजारात तरलता आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची यात चर्चा करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने प्रमुख व्याजदरामध्ये कपात केली, मुक्त व्यापार  आणि दीर्घकालीन रेपो ऑपरेशन्स सुरु केले, बँकांच्या  सीआरआर म्हणजेच रोख राखीव प्रमाणात कपात केली, बँकांची कर्ज घेण्याची मर्यादा वाढवली, मुदतकर्जफेड आणि व्याजदर भरण्यास वेळ वाढवून दिला, सरकारच्या अग्रिम कर्ज घेण्याच्या क्षमता वाढवल्या, अशा विविध उपाययोजना केल्या. या धोरणातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख दरांमध्ये केलेली लक्षणीय कपात हे म्हणता येईल. कारण यामुळे, देशातील भांडवल देशाबाहेर जाण्याचा धोका होता.

मात्र, या काळात सर्वच देश कोविड महासाथीमुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या विपरीत परिणामांमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे विकसित देशांनीही आपापल्या अर्थव्यवस्थांमध्ये तरलता आणल्यामुळे, भारतातले भांडवल बाहेर जाण्याचा धोका टळला. किंबहुना, भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये विकासाची हमी दिसत असल्यामुळे सातत्याने  परदेशी भांडवलाची गुंतवणूक आकर्षित करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. कोविड जागतिक महासाथीचा सामना करण्यासाठी आखलेल्या आर्थिक रणनीतीमुळे समाजातील असुरक्षित घटकाला आरोग्य सुविधा, अन्न पुरवठा, थेट रोख हस्तांतर, कर्ज हमी, व्याजावर सूट आणि कर भरण्यास अधिकचा वेळ,असे सुरक्षा कवच मिळाले. वर्षाच्या उत्तरार्धात आर्थिक धोरणांमध्ये जनतेची क्रयशक्ती वाढविण्यावर भर देण्यात आला. अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती, या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे, प्रदीर्घ आर्थिक प्रोत्साहनाची खासगी क्रयशक्ती वाढण्याच्या प्रक्रियेशी सांगड घालणे गरजेचे आहे. 

‘अनलॉक’ प्रक्रियेमुळे अनिश्‍चितता कमी 
सुरवातीच्या अनिश्चिततेच्या काळात, वस्तूंची मागणी कमी होती आणि जीवनावश्यक वस्तूंपर्यंत मर्यादित होती, कारण कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त बचत करण्याकडे जनतेचा कल होता. त्यानुसार, गरजेच्या वस्तूंवरच पैसे खर्च केले गेले. जसजशी लॉकडाउनमध्ये सूट मिळत गेली, तसतशी अनिश्चितता कमी होत गेली आणि लोक अतिआवश्यक नसलेल्या इतर गोष्टींवरही खर्च करू लागले. अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर वाढला आणि अधिकच्या आर्थिक मदतीची गरज केवळ शेवटच्या उभारी पुरती उरली. अशा प्रकारे, जनतेच्या खासगी  क्रयशक्तीशी सुसंगत आर्थिक मदत दिल्यामुळे स्रोतांचे नुकसान होणे टळले. 

यंदाच्या आर्थिक दृष्टीक्षेपातील अंदाजानुसार, वर्ष २०२१ – २२ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीचा दर ११ टक्के राहील. जानेवारी २०२१च्या अहवालात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हा दर ११.५ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. हे अंदाज वर्ष २०२०-२१ च्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीवर आधारित आहेत, त्यानंतर पहिल्या तिमाहीतील (-)१९.४ पासून दुसऱ्या तिमाहीत (+)२३.९ टक्क्यापर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे. पहिल्या तिमाहीत (-)२९.३ टक्के असलेले सकल राष्ट्रीय उत्पादन, दुसऱ्या तिमाहीत (+)२३.२ इतके वाढले आहे. अनुक्रमिक वाढीच्या दरात झालेली एव्हढी मोठी झेप  मंदी असलेल्या  अर्थव्यवस्थेत दिसून येत नाही. किंबहुना, आर्थिक विस्तार, वित्तीय प्रोत्साहन, संरचनात्मक सुधारणा, निश्चित धोरण अशा विविध उपाययोजनांच्या आधारे अर्थव्यवस्था योग्य मार्गावर ठेवण्याचे प्रयत्न केले गेले असल्याचे  दिसून येते . 

संरचनात्मक सुधारणांच्या भूमिकेवर विवेचन
अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती या प्रकरणात पुढे अर्थव्यवस्थेच्या वाढीला पुनरुज्जीवित करण्यात संरचनात्मक सुधारणांच्या भूमिकेवर विवेचन केले आहे. शेतमाल विपणन खुले करणे, वाढ होण्यास तसेच नोकऱ्या निर्माण होण्यास मदत व्हावी म्हणून लघु आणि मध्यम उद्योगांच्या व्याख्येत केलेले बदल, चार नवीन कामगार संहिता लागू करणे, क्रॉस पॉवर अनुदानात  घट, सरकारी कंपन्यांमधील निर्गुंतवणूक आणि कोळशाचे व्यावसायिक खाणकाम ह्या सरकारने घोषित केलेल्या प्रमुख सुधारणांपैकी काही आहेत. खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीवर असलेली बंधने आणखी कमी करणे हा,  या आणि गेल्या ६ – ७ वर्षांत अमलात आणलेल्या सुधारणांचा उद्देश होता. 

योग्य वेळी केलेल्या प्रतिबंधक उपाययोजना, पतविस्तार व प्रदीर्घ वित्तीय प्रोत्साहन पॅकेजमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची गाडी रुळावरून घसरण्याचा धोका टळला. 
- राजीव मिश्रा, आर्थिक सल्लागार, अर्थ मंत्रालय

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर संसदेत मांडण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या ‘अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती-२०२०-२१-एक स्थूल आढावा’ प्रकरणात कोविड-१९ च्या काळातील भारतीय अर्थव्यवस्थेचे मार्मिक वर्णन करण्यात आले आहे. सुरवातीला अर्थव्यवस्थेतली नकारात्मक वाढ नियंत्रणात ठेवणे आणि नंतर, केंद्र सरकारने वेळोवेळी घेतलेले निर्णय आणि प्रभावी धोरणे यामुळे, याकाळात अर्थव्यवस्थेला पुन्हा ‘व्ही’ आकाराच्या, म्हणजेच नकारात्मक स्थितीतून उसळी घेत शाश्वत विकासाकडे वाटचाल करणे शक्य झाले आहे. याच प्रकरणात पुढे, केंद्र सरकारने भविष्याचा विचार करत अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी राबवलेल्या धोरणांचाही माहिती देण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेला कोविड महासाथीच्या पूर्वीच्या स्थितीपर्यंत पुन्हा नेण्यासाठी ही धोरणे राबवली जात आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती या प्रकरणात, कोविडची साथ जगभर पसरू लागल्यानंतर  जगापुढे असलेल्या ‘जीव वाचवायचे की उपजीविका?’ या यक्षप्रश्नाचे वर्णन करण्यात आले आहे.यावेळी  द्विधा मनःस्थितीत असलेल्या देशांना दोनपैकी एकाची निवड करायची होती.अशा काळात, प्रतिबंधक धोरणाचा अवलंब करून, भारताने सुरवातीला नागरिकांचे ‘जीव’ वाचविण्याची निवड  केली, मात्र त्यानंतर जेव्हा कोविड महासाथ हाताळण्याची व्यवस्था मार्गी लागली, त्यावेळी, उपजीविका वाचवण्याकडेही लक्ष द्यायला सुरवात केली. याचा हेतू, अर्थव्यवस्था लवकरात लवकर अनलॉक करणे हा होता. परिणामी, आर्थिक वर्ष २०२१ च्या पहिल्या तिमाहीत, सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर वार्षिक आधारावर उणे  २३.९ टक्के इतका घसरला होता, मात्र, दुसऱ्या तिमाहीत या दरातील घसरण कमी होऊन हा दर ७.५ टक्के राहिला. त्यानंतर कोविड रुग्णसंख्येमध्येही सातत्याने घट होत राहिली. योग्य वेळी लागू केलेली टाळेबंदी आणि टप्याटप्प्याने केलेले अनलॉक यामुळे भारत, इतर देशांच्या तुलनेत या द्विधा परिस्थितीतून लवकर बाहेर पडू शकला. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा परदेशी भांडवल आकर्षित करण्यात यश ‘अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती मध्ये देशाच्या पतधोरणाविषयी चर्चा करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने, उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि बाजारात तरलता आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची यात चर्चा करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने प्रमुख व्याजदरामध्ये कपात केली, मुक्त व्यापार  आणि दीर्घकालीन रेपो ऑपरेशन्स सुरु केले, बँकांच्या  सीआरआर म्हणजेच रोख राखीव प्रमाणात कपात केली, बँकांची कर्ज घेण्याची मर्यादा वाढवली, मुदतकर्जफेड आणि व्याजदर भरण्यास वेळ वाढवून दिला, सरकारच्या अग्रिम कर्ज घेण्याच्या क्षमता वाढवल्या, अशा विविध उपाययोजना केल्या. या धोरणातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख दरांमध्ये केलेली लक्षणीय कपात हे म्हणता येईल. कारण यामुळे, देशातील भांडवल देशाबाहेर जाण्याचा धोका होता. मात्र, या काळात सर्वच देश कोविड महासाथीमुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या विपरीत परिणामांमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे विकसित देशांनीही आपापल्या अर्थव्यवस्थांमध्ये तरलता आणल्यामुळे, भारतातले भांडवल बाहेर जाण्याचा धोका टळला. किंबहुना, भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये विकासाची हमी दिसत असल्यामुळे सातत्याने  परदेशी भांडवलाची गुंतवणूक आकर्षित करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. कोविड जागतिक महासाथीचा सामना करण्यासाठी आखलेल्या आर्थिक रणनीतीमुळे समाजातील असुरक्षित घटकाला आरोग्य सुविधा, अन्न पुरवठा, थेट रोख हस्तांतर, कर्ज हमी, व्याजावर सूट आणि कर भरण्यास अधिकचा वेळ,असे सुरक्षा कवच मिळाले. वर्षाच्या उत्तरार्धात आर्थिक धोरणांमध्ये जनतेची क्रयशक्ती वाढविण्यावर भर देण्यात आला. अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती, या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे, प्रदीर्घ आर्थिक प्रोत्साहनाची खासगी क्रयशक्ती वाढण्याच्या प्रक्रियेशी सांगड घालणे गरजेचे आहे.  ‘अनलॉक’ प्रक्रियेमुळे अनिश्‍चितता कमी  सुरवातीच्या अनिश्चिततेच्या काळात, वस्तूंची मागणी कमी होती आणि जीवनावश्यक वस्तूंपर्यंत मर्यादित होती, कारण कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त बचत करण्याकडे जनतेचा कल होता. त्यानुसार, गरजेच्या वस्तूंवरच पैसे खर्च केले गेले. जसजशी लॉकडाउनमध्ये सूट मिळत गेली, तसतशी अनिश्चितता कमी होत गेली आणि लोक अतिआवश्यक नसलेल्या इतर गोष्टींवरही खर्च करू लागले. अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर वाढला आणि अधिकच्या आर्थिक मदतीची गरज केवळ शेवटच्या उभारी पुरती उरली. अशा प्रकारे, जनतेच्या खासगी  क्रयशक्तीशी सुसंगत आर्थिक मदत दिल्यामुळे स्रोतांचे नुकसान होणे टळले.  यंदाच्या आर्थिक दृष्टीक्षेपातील अंदाजानुसार, वर्ष २०२१ – २२ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीचा दर ११ टक्के राहील. जानेवारी २०२१च्या अहवालात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हा दर ११.५ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. हे अंदाज वर्ष २०२०-२१ च्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीवर आधारित आहेत, त्यानंतर पहिल्या तिमाहीतील (-)१९.४ पासून दुसऱ्या तिमाहीत (+)२३.९ टक्क्यापर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे. पहिल्या तिमाहीत (-)२९.३ टक्के असलेले सकल राष्ट्रीय उत्पादन, दुसऱ्या तिमाहीत (+)२३.२ इतके वाढले आहे. अनुक्रमिक वाढीच्या दरात झालेली एव्हढी मोठी झेप  मंदी असलेल्या  अर्थव्यवस्थेत दिसून येत नाही. किंबहुना, आर्थिक विस्तार, वित्तीय प्रोत्साहन, संरचनात्मक सुधारणा, निश्चित धोरण अशा विविध उपाययोजनांच्या आधारे अर्थव्यवस्था योग्य मार्गावर ठेवण्याचे प्रयत्न केले गेले असल्याचे  दिसून येते .  संरचनात्मक सुधारणांच्या भूमिकेवर विवेचन अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती या प्रकरणात पुढे अर्थव्यवस्थेच्या वाढीला पुनरुज्जीवित करण्यात संरचनात्मक सुधारणांच्या भूमिकेवर विवेचन केले आहे. शेतमाल विपणन खुले करणे, वाढ होण्यास तसेच नोकऱ्या निर्माण होण्यास मदत व्हावी म्हणून लघु आणि मध्यम उद्योगांच्या व्याख्येत केलेले बदल, चार नवीन कामगार संहिता लागू करणे, क्रॉस पॉवर अनुदानात  घट, सरकारी कंपन्यांमधील निर्गुंतवणूक आणि कोळशाचे व्यावसायिक खाणकाम ह्या सरकारने घोषित केलेल्या प्रमुख सुधारणांपैकी काही आहेत. खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीवर असलेली बंधने आणखी कमी करणे हा,  या आणि गेल्या ६ – ७ वर्षांत अमलात आणलेल्या सुधारणांचा उद्देश होता.  योग्य वेळी केलेल्या प्रतिबंधक उपाययोजना, पतविस्तार व प्रदीर्घ वित्तीय प्रोत्साहन पॅकेजमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची गाडी रुळावरून घसरण्याचा धोका टळला.  - राजीव मिश्रा, आर्थिक सल्लागार, अर्थ मंत्रालय Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3j3sHdv
Read More
गांधींच्या पुतळ्यासाठी महापालिकेच्या सभागृहात ठराव मंजूर होतो, पण नंतर त्याला केराची टोपली दाखवली जाते

पिंपरी - सर्वोदय, ग्रामराज्य आणि रामराज्यासारखी संकल्पना जगाला देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा उभारा, अशी मागणी घेऊन एक निवृत्त शिक्षक अकरा वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवत आहे. सभागृहात ठराव मंजूर होतो, पण नंतर त्याला केराची टोपली दाखवली जाते. तरीही हताश न होता ते नगरसेवकांपासून अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन पाठपुरावा करत आहेत. आता पुण्यतिथीनिमित्त शनिवारपासून (ता. ३०) स्वाक्षरी मोहिमेसाठी ते चौकाचौकात उभे राहणार आहेत. या लढवय्याचे नाव बी. आर. माडगूळकर असून, ते ६८ वर्षांचे आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरीमधील मोरवाडी, म्हाडा वसाहतीमध्ये माडगूळकर राहतात. नियोजित महात्मा गांधी पुतळा स्मारक समितीचे ते निमंत्रक आहेत. शालेय दशेत त्यांना गांधीजींचा अहिंसेचा मार्ग भावला. यातून कार्यपद्धती, विचारांनी प्रेरित होऊन गांधी विचारांचा प्रचारक बनून शहरभर ते व्याख्याने देतात. गांधी पुण्यतिथीनिमित्त ‘सकाळ’ने त्यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले, ‘‘पुतळा स्मारक शहरात हवे, ही माझी आग्रही मागणी आहे. शहरात गांधीजींच्या पाऊलखुणा आहेत. आठवणी आहेत. त्यांचा पुतळा होण्यासाठी मी अकरा वर्षांपासून महापालिकेत जातो आहे. ठराव मंजूर होऊनही विषय दुर्लक्षित ठेवला आहे. त्याचे स्मरण व्हावे यासाठी मी दरवर्षी ३० जानेवारीला पुण्यतिथीनिमित्त मागणी करत विविध मोहीम राबवितो. यावर्षी सह्यांची मोहीम राबविली आहे.

पोलिस कार्यालयासमोर बेवारस बॅग आढळल्याने खळबळ; मालकाचा पत्ता लागताच बसला धक्का

मोरवाडीतील बाफना कंपनीच्या परिसरात गांधीजी येऊन गेल्याची नोंद शहराच्या इतिहासात आहे. चिंचवड रेल्वे स्थानकावर ते उतरले. चरख्यावर विणलेल्या सुताचा हार देऊन कार्यकर्त्यांनी कसा सत्कार केला, अशा मजकुराचा फलक साक्षीदार होता. परंतु, स्थानक नूतनीकरणात तो फलक काढून ठेवण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खर्च बिर्ला ग्रुप करणार, तरीही उदासीनता
आदित्य बिर्ला ग्रुपच्या संचालक राजश्री बिर्ला यांनी १२ डिसेंबर २०१८ रोजी महापालिकेला पत्र पाठविले होते. त्यामध्ये पालिकेने किमान दोन एकर जागा उपलब्ध करून दिल्यास गांधी स्मारकाचा संपूर्ण बांधकाम आणि देखभाल दुरुस्ती खर्च आम्ही करू. जागेचा व स्मारकाचा ताबा पालिकेकडे राहील, असे नमूद केले होते. त्यानुसार, बिर्ला ग्रुपला पिंपरीतील सिटी सर्व्हे क्रमांक ४६९४ मधील मंजूर बांधकाम रेखांकनातील सुविधा भूखंड व महावितरणच्या उपकेंद्रासाठी आरक्षित असलेले ६८०६ चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध करण्यास ‘स्थायी’ची मान्यता मिळाली आहे.

ठराव मंजूर, पण कार्यवाही शून्य
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत १९ जून २०१९ रोजी पुतळा बांधण्याविषयी ठरावाला मान्यता दिली. त्यासाठी पुणे-मुंबई जुना महामार्गावर भूखंड मंजूर केला आहे. सध्या या जागेवर अतिक्रमण झाले अाहे. अतिक्रमण हटवून भूखंडाला सीमाभिंत बांधणे आवश्‍यक आहे. दर्शनी भागावर ‘सदरचा भूखंड महात्मा गांधी पुतळा स्मारकासाठी राखीव असून या जागेवर आक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू.’ अशा फलकाची गरज आहे.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

गांधींच्या पुतळ्यासाठी महापालिकेच्या सभागृहात ठराव मंजूर होतो, पण नंतर त्याला केराची टोपली दाखवली जाते पिंपरी - सर्वोदय, ग्रामराज्य आणि रामराज्यासारखी संकल्पना जगाला देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा उभारा, अशी मागणी घेऊन एक निवृत्त शिक्षक अकरा वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवत आहे. सभागृहात ठराव मंजूर होतो, पण नंतर त्याला केराची टोपली दाखवली जाते. तरीही हताश न होता ते नगरसेवकांपासून अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन पाठपुरावा करत आहेत. आता पुण्यतिथीनिमित्त शनिवारपासून (ता. ३०) स्वाक्षरी मोहिमेसाठी ते चौकाचौकात उभे राहणार आहेत. या लढवय्याचे नाव बी. आर. माडगूळकर असून, ते ६८ वर्षांचे आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पिंपरीमधील मोरवाडी, म्हाडा वसाहतीमध्ये माडगूळकर राहतात. नियोजित महात्मा गांधी पुतळा स्मारक समितीचे ते निमंत्रक आहेत. शालेय दशेत त्यांना गांधीजींचा अहिंसेचा मार्ग भावला. यातून कार्यपद्धती, विचारांनी प्रेरित होऊन गांधी विचारांचा प्रचारक बनून शहरभर ते व्याख्याने देतात. गांधी पुण्यतिथीनिमित्त ‘सकाळ’ने त्यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले, ‘‘पुतळा स्मारक शहरात हवे, ही माझी आग्रही मागणी आहे. शहरात गांधीजींच्या पाऊलखुणा आहेत. आठवणी आहेत. त्यांचा पुतळा होण्यासाठी मी अकरा वर्षांपासून महापालिकेत जातो आहे. ठराव मंजूर होऊनही विषय दुर्लक्षित ठेवला आहे. त्याचे स्मरण व्हावे यासाठी मी दरवर्षी ३० जानेवारीला पुण्यतिथीनिमित्त मागणी करत विविध मोहीम राबवितो. यावर्षी सह्यांची मोहीम राबविली आहे. पोलिस कार्यालयासमोर बेवारस बॅग आढळल्याने खळबळ; मालकाचा पत्ता लागताच बसला धक्का मोरवाडीतील बाफना कंपनीच्या परिसरात गांधीजी येऊन गेल्याची नोंद शहराच्या इतिहासात आहे. चिंचवड रेल्वे स्थानकावर ते उतरले. चरख्यावर विणलेल्या सुताचा हार देऊन कार्यकर्त्यांनी कसा सत्कार केला, अशा मजकुराचा फलक साक्षीदार होता. परंतु, स्थानक नूतनीकरणात तो फलक काढून ठेवण्यात आला. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा खर्च बिर्ला ग्रुप करणार, तरीही उदासीनता आदित्य बिर्ला ग्रुपच्या संचालक राजश्री बिर्ला यांनी १२ डिसेंबर २०१८ रोजी महापालिकेला पत्र पाठविले होते. त्यामध्ये पालिकेने किमान दोन एकर जागा उपलब्ध करून दिल्यास गांधी स्मारकाचा संपूर्ण बांधकाम आणि देखभाल दुरुस्ती खर्च आम्ही करू. जागेचा व स्मारकाचा ताबा पालिकेकडे राहील, असे नमूद केले होते. त्यानुसार, बिर्ला ग्रुपला पिंपरीतील सिटी सर्व्हे क्रमांक ४६९४ मधील मंजूर बांधकाम रेखांकनातील सुविधा भूखंड व महावितरणच्या उपकेंद्रासाठी आरक्षित असलेले ६८०६ चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध करण्यास ‘स्थायी’ची मान्यता मिळाली आहे. ठराव मंजूर, पण कार्यवाही शून्य पालिकेच्या सर्वसाधारण सभेत १९ जून २०१९ रोजी पुतळा बांधण्याविषयी ठरावाला मान्यता दिली. त्यासाठी पुणे-मुंबई जुना महामार्गावर भूखंड मंजूर केला आहे. सध्या या जागेवर अतिक्रमण झाले अाहे. अतिक्रमण हटवून भूखंडाला सीमाभिंत बांधणे आवश्‍यक आहे. दर्शनी भागावर ‘सदरचा भूखंड महात्मा गांधी पुतळा स्मारकासाठी राखीव असून या जागेवर आक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू.’ अशा फलकाची गरज आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3crV1oO
Read More

Friday, January 29, 2021

पुणे महापालिका आयुक्तांनी केला अंदाजपत्रक फुगवट्याचा ‘विक्रम’!

पुणे - कोरोनामुळे घटलेले उत्पन्न, राज्य सरकारकडे थकलेले अनुदान या पार्श्‍वभूमीवर उत्पन्नवाढीसाठी नवे स्रोत नसतानाही महापालिका आयुक्तांनी पुढील वर्षीचे सुमारे ७ हजार ६५० कोटी रुपयांचे प्रारूप अंदाजपत्रक शुक्रवारी सादर केले. गेल्या वर्षीपेक्षा तब्बल १४५० कोटी रुपयांनी हे अंदाजपत्रक फुगविण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना अर्थसंकल्प सादर केला. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, आबा बागूल, पृथ्वीराज सुतार, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, कुणाल खेमणार, सुरेश जगताप, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त वस्तुस्थितीदर्शक अंदाजपत्रक मांडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात आयुक्तांनी आजपर्यंतची परंपरा मोडीत काढत अंदाजपत्रक फुगविण्याचा विक्रम केला. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नव्याने समाविष्ट होणारी २३ गावे, या गावांमध्ये पुढील वर्षी होणारी बांधकामे, या गावांतील जुन्या व नव्या इमारतींच्या माध्यमातून मिळणारा मिळकतकर, ॲमेनेटी स्पेस भाडेतत्वावर देणे, मिळकतकरात प्रस्तावित केलेली ११ टक्के वाढ या जोरावर पुढील वर्षी उत्पन्नात मोठी वाढ होईल, असा दावा आयुक्त कुमार यांनी केला. गेल्या वर्षी (२०२०-२१) महापालिका प्रशासनाने ६ हजार २२९ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले होते; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे डिसेंबर अखेरपर्यंत जेमतेम ३ हजार ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेस मिळाले. मार्च अखेरपर्यंत चार ते साडेचार हजार कोटी रूपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, अशी आशा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. यावरून गेल्या वर्षी अपेक्षित धरलेल्या उत्पन्नात १ हजार ७२९ कोटी रुपयांची तूट येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असताना गेल्या वर्षीच्या (२०२०-२१) तुलनेत पुढील वर्षी (२०२१-२२) १ हजार ४५० कोटी रुपयांनी उत्पन्न वाढेल, असे गृहीत धरून ७ हजार ६५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावरून महापालिकेच्या उत्पन्नात ३ हजार १७९ कोटी रुपयांची तूट असताना महापालिका प्रशासन पुढील वर्षी अशी कोणती जादूची कांडी फिरवून उत्पन्न वाढविणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Video: पुणेकरांनो, चला राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे; नूतनीकरणानंतर सर्वसामान्यांसाठी खुलं

नियोजनातील कामे
- समान पाणीपुरवठा योजना
- जायका प्रकल्प
- समाविष्ट नवीन २३ गावांसाठी सांडपाणी प्रकल्प 
- चार उड्डाण पूल
- नदीवर दोन पूल
- नव्याने ५६ रस्त्यांचा विकास
- स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी रूग्णालय
- पीएमपीसाठी नव्याने ५०० बस खरेदी

पुण्यात ६३ जणांना अटक; अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची धडक कारवाई

विकासाचे नवे मॉडेल करू
नव्या, जुन्या मिळकतींचा शोध घेऊन त्यांची नोंद, करातील ११ टक्के वाढ, बांधकाम परवाने, सुविधा क्षेत्र भाडेतत्त्वावर देण्याच्या योजनांमुळे महापालिकेच्या उत्पन्नात निश्‍चितपणे वाढ होईल, असा विश्‍वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केला. उत्पन्नवाढीच्या बळावर शहर विकासाचे नवे मॉडेल तयार करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासगीकरणातून (पीपीपी मॉडेल) पुणेकरांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शहर विकासाच्या दृष्टीने आखलेले महापालिकेचे (०२१-२२) ७ हजार ६५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मांडल्यानंतर कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली.

तेव्हा, पुणेकरांच्या अपेक्षा, नवे प्रकल्प, त्यांची उभारणी, परिणामकारकता, त्यावरील खर्च, त्यासाठीच्या उत्पन्नाबाबत कुमार यांनी आपली भूमिका मांडली. 

ते म्हणाले, ‘पुणेकरांच्या गरजांना प्राधान्यक्रम लक्षात घेऊन अंदाजपत्रकात योजनांचा समावेश केला आहे. त्या शंभर टक्के अमलात आणल्या जातील. त्यासाठीच्या उत्पन्नवाढीच्या योजनांवर प्रभावीपणे राबविल्या जातील. मूळ हद्दीसह नव्या २३ गावांमुळे वाढलेल्या मिळकतींमुळे करात वाढ होईल. त्यानंतर नव्या सवलतींमुळे बांधकामांचा वेग वाढून ९८० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. राज्य सरकारकडूनही ‘जीएसटी’ आणि अन्य स्वरूपाचे अनुदान मिळेल. तीनशे कोटी रुपयांचे कर्जरोखेही घेतले जाणार आहे.’’

रिक्त पदांच्या भरतीबाबत धनंजय मुंडेंनी दिली माहिती; आश्वासनानंतर आंदोलन मागे

‘महापालिकेच्या वापरात ५० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात येणार असून, या पुढील नवी वाहने महापालिका विकत घेणार नाही. गरजेनुसार भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करू. तसेच, महापालिकेच्या मिळकतींमध्ये विजेच्या वापरावर मर्यादा आणून खर्चात कपात करण्याचा प्रयत्न आहे,’ असेही कुमार यांनी सांगितले.

युनिफाईड डीसी रूलमध्ये प्रिमिअम शुल्कात दिलेल्या सवलती आणि वाढीव एफएसआय दिल्यामुळे नव्या बांधकामांचा वेग वाढणार आहे. तसेच महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये होत असलेल्या टाऊनशिपमुळे बांधकाम विकसन शुल्क मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत होईल. पुढील वर्षी त्यातून महापालिकेला एक हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल.
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे महापालिका आयुक्तांनी केला अंदाजपत्रक फुगवट्याचा ‘विक्रम’! पुणे - कोरोनामुळे घटलेले उत्पन्न, राज्य सरकारकडे थकलेले अनुदान या पार्श्‍वभूमीवर उत्पन्नवाढीसाठी नवे स्रोत नसतानाही महापालिका आयुक्तांनी पुढील वर्षीचे सुमारे ७ हजार ६५० कोटी रुपयांचे प्रारूप अंदाजपत्रक शुक्रवारी सादर केले. गेल्या वर्षीपेक्षा तब्बल १४५० कोटी रुपयांनी हे अंदाजपत्रक फुगविण्यात आले आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना अर्थसंकल्प सादर केला. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, आबा बागूल, पृथ्वीराज सुतार, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, कुणाल खेमणार, सुरेश जगताप, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त वस्तुस्थितीदर्शक अंदाजपत्रक मांडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात आयुक्तांनी आजपर्यंतची परंपरा मोडीत काढत अंदाजपत्रक फुगविण्याचा विक्रम केला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा नव्याने समाविष्ट होणारी २३ गावे, या गावांमध्ये पुढील वर्षी होणारी बांधकामे, या गावांतील जुन्या व नव्या इमारतींच्या माध्यमातून मिळणारा मिळकतकर, ॲमेनेटी स्पेस भाडेतत्वावर देणे, मिळकतकरात प्रस्तावित केलेली ११ टक्के वाढ या जोरावर पुढील वर्षी उत्पन्नात मोठी वाढ होईल, असा दावा आयुक्त कुमार यांनी केला. गेल्या वर्षी (२०२०-२१) महापालिका प्रशासनाने ६ हजार २२९ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले होते; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे डिसेंबर अखेरपर्यंत जेमतेम ३ हजार ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेस मिळाले. मार्च अखेरपर्यंत चार ते साडेचार हजार कोटी रूपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, अशी आशा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. यावरून गेल्या वर्षी अपेक्षित धरलेल्या उत्पन्नात १ हजार ७२९ कोटी रुपयांची तूट येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असताना गेल्या वर्षीच्या (२०२०-२१) तुलनेत पुढील वर्षी (२०२१-२२) १ हजार ४५० कोटी रुपयांनी उत्पन्न वाढेल, असे गृहीत धरून ७ हजार ६५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावरून महापालिकेच्या उत्पन्नात ३ हजार १७९ कोटी रुपयांची तूट असताना महापालिका प्रशासन पुढील वर्षी अशी कोणती जादूची कांडी फिरवून उत्पन्न वाढविणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. Video: पुणेकरांनो, चला राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे; नूतनीकरणानंतर सर्वसामान्यांसाठी खुलं नियोजनातील कामे - समान पाणीपुरवठा योजना - जायका प्रकल्प - समाविष्ट नवीन २३ गावांसाठी सांडपाणी प्रकल्प  - चार उड्डाण पूल - नदीवर दोन पूल - नव्याने ५६ रस्त्यांचा विकास - स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी रूग्णालय - पीएमपीसाठी नव्याने ५०० बस खरेदी पुण्यात ६३ जणांना अटक; अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची धडक कारवाई विकासाचे नवे मॉडेल करू नव्या, जुन्या मिळकतींचा शोध घेऊन त्यांची नोंद, करातील ११ टक्के वाढ, बांधकाम परवाने, सुविधा क्षेत्र भाडेतत्त्वावर देण्याच्या योजनांमुळे महापालिकेच्या उत्पन्नात निश्‍चितपणे वाढ होईल, असा विश्‍वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केला. उत्पन्नवाढीच्या बळावर शहर विकासाचे नवे मॉडेल तयार करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासगीकरणातून (पीपीपी मॉडेल) पुणेकरांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शहर विकासाच्या दृष्टीने आखलेले महापालिकेचे (०२१-२२) ७ हजार ६५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मांडल्यानंतर कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा, पुणेकरांच्या अपेक्षा, नवे प्रकल्प, त्यांची उभारणी, परिणामकारकता, त्यावरील खर्च, त्यासाठीच्या उत्पन्नाबाबत कुमार यांनी आपली भूमिका मांडली.  ते म्हणाले, ‘पुणेकरांच्या गरजांना प्राधान्यक्रम लक्षात घेऊन अंदाजपत्रकात योजनांचा समावेश केला आहे. त्या शंभर टक्के अमलात आणल्या जातील. त्यासाठीच्या उत्पन्नवाढीच्या योजनांवर प्रभावीपणे राबविल्या जातील. मूळ हद्दीसह नव्या २३ गावांमुळे वाढलेल्या मिळकतींमुळे करात वाढ होईल. त्यानंतर नव्या सवलतींमुळे बांधकामांचा वेग वाढून ९८० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. राज्य सरकारकडूनही ‘जीएसटी’ आणि अन्य स्वरूपाचे अनुदान मिळेल. तीनशे कोटी रुपयांचे कर्जरोखेही घेतले जाणार आहे.’’ रिक्त पदांच्या भरतीबाबत धनंजय मुंडेंनी दिली माहिती; आश्वासनानंतर आंदोलन मागे ‘महापालिकेच्या वापरात ५० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात येणार असून, या पुढील नवी वाहने महापालिका विकत घेणार नाही. गरजेनुसार भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करू. तसेच, महापालिकेच्या मिळकतींमध्ये विजेच्या वापरावर मर्यादा आणून खर्चात कपात करण्याचा प्रयत्न आहे,’ असेही कुमार यांनी सांगितले. युनिफाईड डीसी रूलमध्ये प्रिमिअम शुल्कात दिलेल्या सवलती आणि वाढीव एफएसआय दिल्यामुळे नव्या बांधकामांचा वेग वाढणार आहे. तसेच महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये होत असलेल्या टाऊनशिपमुळे बांधकाम विकसन शुल्क मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत होईल. पुढील वर्षी त्यातून महापालिकेला एक हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल. - प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3j2jBhm
Read More
Unmasking Happiness | पोस्ट कोव्हिडमध्ये औषधांचे विपरित परिणाम! आराम, आहार, व्यायामाकडे लक्ष देण्याचे डॉक्‍टरांचे आवाहन

मुंबई,: कोव्हिड उपचारात औषधांच्या वापराबाबत अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. तरीही यादरम्यान केलेल्या औषधोपचारामुळे रुग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर मोठा परिणाम झाला. या औषधांमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी विकार वाढल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आराम व आहार, व्यायाम आदी दैनंदिन गोष्टींकडे लक्ष देण्याचे आवाहन डॉक्‍टरांनी केले आहे. 
कोरोना काळात औषधांचा वापर प्रामुख्याने संसर्गाचा गुणाकार रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व उपचारादरम्यान केला गेला. संसर्ग रोखण्यासाठी स्टेरॉईडने म्हत्त्वपूर्ण भूमिका बजावली; मात्र त्यामुळेच रुग्णाची सामान्य रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्याचे समोर आले आहे. तसेच स्टेरॉईडच्या वापरामुळे रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशाही परिस्थितीत स्टेरॉयड रुग्णांना दिले गेले. कारण, वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित करता येते व कोरोना संसर्ग रोखणे हे अधिक महत्त्वाचे होते. 

मुंबई. ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच, कोव्हिड रुग्ण आयसीयूत गेल्यावर दिले जाणारे रेमडेसिव्हिर व विषाणूचा प्रभाव कमी होण्यासाठी दिले जाणारे फॅविपिरावीर या औषधांच्या अधिक वापरामुळेही रुग्णाला अशक्तपणा जाणवत असल्याचे समोर आले आहे. याचाच अर्थ या औषधांमुळे रुग्ण बरा होतो; मात्र सोबतच आतून अशक्त होतो. पण, हा अशक्तपणा जीवासाठी घातक नसतो, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले. 

Unmasking Happiness | कोरोनामुक्त रुग्णांना "गुलियन बॅरी सिंड्रोम' आजाराचा धोका 

रेमडेसिव्हिर या औषधाला अजूनही कोव्हिड उपचारासाठी मान्यता नाही; मात्र औषधाच्या वापराने रुग्णामधील संसर्ग कमी होण्यास मदत होत असल्याचे डॉक्‍टरांना निदर्शनास आल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. रेमडेसिव्हिरला मान्यता नसली तरी या औषधामुळे रुग्ण बरे झाले आणि त्याचा जास्त दुष्परिणाम झाला नाही, असे डॉ. खोब्रागडे यांनी सांगितले. 

 

औषधांच्या अधिक डोसमुळे किमान 15 ते 20 दिवस अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे दोन आठवड्यानंतर रुग्णांना आहार व इतरदैनंदिन गोष्टीकडे लक्ष देण्याचे सांगितले जाते. इतर व्याधी असतील तर जास्तीत जास्त एक महिना आराम करण्याचा सल्ला दिला जातो. 
- डॉ. आकाश खोब्रागडे,
वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय 

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 

Unmasking Happiness Adverse effects of drugs in post covid Doctors urge attention to rest, diet, exercise

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Unmasking Happiness | पोस्ट कोव्हिडमध्ये औषधांचे विपरित परिणाम! आराम, आहार, व्यायामाकडे लक्ष देण्याचे डॉक्‍टरांचे आवाहन मुंबई,: कोव्हिड उपचारात औषधांच्या वापराबाबत अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. तरीही यादरम्यान केलेल्या औषधोपचारामुळे रुग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर मोठा परिणाम झाला. या औषधांमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी विकार वाढल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आराम व आहार, व्यायाम आदी दैनंदिन गोष्टींकडे लक्ष देण्याचे आवाहन डॉक्‍टरांनी केले आहे.  कोरोना काळात औषधांचा वापर प्रामुख्याने संसर्गाचा गुणाकार रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व उपचारादरम्यान केला गेला. संसर्ग रोखण्यासाठी स्टेरॉईडने म्हत्त्वपूर्ण भूमिका बजावली; मात्र त्यामुळेच रुग्णाची सामान्य रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्याचे समोर आले आहे. तसेच स्टेरॉईडच्या वापरामुळे रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशाही परिस्थितीत स्टेरॉयड रुग्णांना दिले गेले. कारण, वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित करता येते व कोरोना संसर्ग रोखणे हे अधिक महत्त्वाचे होते.  मुंबई. ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा तसेच, कोव्हिड रुग्ण आयसीयूत गेल्यावर दिले जाणारे रेमडेसिव्हिर व विषाणूचा प्रभाव कमी होण्यासाठी दिले जाणारे फॅविपिरावीर या औषधांच्या अधिक वापरामुळेही रुग्णाला अशक्तपणा जाणवत असल्याचे समोर आले आहे. याचाच अर्थ या औषधांमुळे रुग्ण बरा होतो; मात्र सोबतच आतून अशक्त होतो. पण, हा अशक्तपणा जीवासाठी घातक नसतो, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले.  Unmasking Happiness | कोरोनामुक्त रुग्णांना "गुलियन बॅरी सिंड्रोम' आजाराचा धोका  रेमडेसिव्हिर या औषधाला अजूनही कोव्हिड उपचारासाठी मान्यता नाही; मात्र औषधाच्या वापराने रुग्णामधील संसर्ग कमी होण्यास मदत होत असल्याचे डॉक्‍टरांना निदर्शनास आल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. रेमडेसिव्हिरला मान्यता नसली तरी या औषधामुळे रुग्ण बरे झाले आणि त्याचा जास्त दुष्परिणाम झाला नाही, असे डॉ. खोब्रागडे यांनी सांगितले.    औषधांच्या अधिक डोसमुळे किमान 15 ते 20 दिवस अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे दोन आठवड्यानंतर रुग्णांना आहार व इतरदैनंदिन गोष्टीकडे लक्ष देण्याचे सांगितले जाते. इतर व्याधी असतील तर जास्तीत जास्त एक महिना आराम करण्याचा सल्ला दिला जातो.  - डॉ. आकाश खोब्रागडे, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय  ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )   Unmasking Happiness Adverse effects of drugs in post covid Doctors urge attention to rest, diet, exercise Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/36kIL5B
Read More
खडकवासला : नियोजनबद्ध विकासाची भूमिपुत्रांना आस 

जल व विद्युत विषयावर संशोधन करणारी संस्था, स्वातंत्र्यापूर्वी बांधलेले खडकवासला धरण व संरक्षण क्षेत्रात शस्त्र निर्मितीचे संशोधन करणारी संस्था यांमुळे खडकवासला गावाचे नाव जगाच्या नकाशावर आहे. याचा भूमीपुत्रांच्या उरात देशाभिमान आहे, परंतु या संस्थांमुळे गावाचे गावपण हिराविल्याने ग्रामस्थ मात्र विकासापासून कोसो दूर राहिले आहेत. महापालिकेत समावेश होत असताना ग्रामस्थांच्या मनात आता नियोजनबद्ध विकासाची आस आहे.

नांदेड : कुठे भकास, तर कुठे झकास...

पूर्वी गावात धर्मशाळा असल्याने रस्त्यावरील मोठे गाव असल्याचा संदर्भ लागतो. मुळशीचे पाहिले आमदार व पुण्याचे माजी महापौर नामदेवराव मते, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण मते, माजी सभापती उत्तमराव मते, केशवराव मते यांची राजकीय पार्श्वभूमी आहे. गावाच्या पश्चिम व उत्तरेला डीआयएटी संस्था, धरण व नदी वाहते. पश्चिम ते दक्षिणेला शेतजमीन डोंगर रांग, पूर्वेला कोल्हेवाडी व सीडब्ल्यूपीआरएस संस्था आहे. गावातून पूर्व- पश्चिम असा पुणे- पानशेत रस्ता जातो. यामुळे गावाचे दोन भाग होतात. हा रस्तादेखील अरुंद आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी धरणातून जीवन साधना संस्थेच्या माध्यमातून पाणी योजना राबविली आहे. पूर्वी १०० शेतकरी पाणी घेत होते आता ही संख्या साठपर्यत कमी झाली आहे.

किरकटवाडी : सर्वंकष विकासाची ग्रामस्थांना आस

बावधन बुद्रूक : शहरीकरणाला साजेसा गावचा चेहरामोहरा 

गावात महापालिकेच्या बंद जलवाहिनीतून पाणी घेऊन पाणी योजना केली आहे. जल शुद्धीकरण केंद्र नाही, परंतु क्लोरिन टाकून पाणी पुरवठा होतो. कोल्हेवाडीच्या काही भागात पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. गावठाणातील काही जागा कालव्यासाठी ताब्यात घेतली. परिणामी अंतर्गत रस्ते रस्ते अरुंद झाले. गावाला जास्त जागा शिल्लक नसल्याने गावालगत सर्व्हे नंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. गावात ग्रामपंचायतीसमोर मुख्य व अंतर्गत रस्त्यावर भाजी मंडई भरते. खडकवासला पर्यटन स्थळ असल्याने शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टी, पावसाळी दिवसांत चौपाटी परिसरात पर्यटकांची गर्दी होती. अरुंद रस्त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्याचा स्थानिकांना अतोनात त्रास होतो. 

नांदोशी-सणसनगर : भौतिक सुविधांपासून कोसो मैल दूर

होळकरवाडी : शेती अन् मातीशी नाळ जोडलेले गाव

जांभूळवाडी : गावाचे गावपण राहणार का?

दृष्टिक्षेपात गाव...

लोकसंख्या : ९ हजार २०११ च्या जनगणनेनुसार, सध्या २५ हजार

१९०० एकर क्षेत्रफळ

सौरभ मते (राष्ट्रवादी काँग्रेस) - सरपंच

१७ सदस्यसंख्या

१३ कि.मी. स्वारगेटपासून अंतर 

वेगळेपण : केंद्रीय जल व विद्युत संशोधन, प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थांचे प्रकल्प, खडकवासला धरण, महात्मा गांधी यांचे ७० वर्षांपूर्वी आगमन

 

मांगडेवाडी : कुस्तीचा वारसा जपणारे गाव

गुजर-निंबाळकरवाडी : पायाभूत सुविधा मिळणार का?

ग्रामस्थ म्हणतात...
सचिन पाटील (नोकरदार) - अंतर्गत रस्ते मोठे होऊन रस्त्यावरील अतिक्रमणे काढली पाहिजेत. महापालिकेने ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलांसाठी सुविधा निर्माण कराव्यात.

शेवाळेवाडी : बेसुमार अनधिकृत बांधकामांचे पेव

मांजरी बुद्रूक : प्रतीक्षा विकासाच्या गंगेची !

विलास मते (माजी जिल्हा परिषद सदस्य) - शासकीय यंत्रणा चालविणारी व्यक्ती अनुभवी व सक्षम असेल, तर कारभार योग्य रीतीने चालतो. मात्र प्रत्येकाला पद देण्याच्या नादात प्रशासनावर वचक राहत नाही. त्यामुळे महापालिका आल्याने जीवनमान सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा.

महाळुंगे (पाडाळे) : आव्हान अतिक्रमणांच्या विळख्याचे!

वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल?

महादेव मते (ग्रामस्थ) - ग्रामपंचायतीलादेखील आता थेट केंद्र सरकारकडून विकास निधी मिळत असल्यामुळे ग्रामपंचायत सक्षम होत आहेत. महापालिकेत समावेश होणार असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण नको.

पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम 

वाघोलीकरांना वेध विकासाचे 

संदीप मते (उद्योजक) - भाजी मंडईला जागा नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर भाजी विकावी लागते. धरण चौपाटीवर सुट्टीच्या दिवशी गर्दी होते. चौपाटीचे नियोजन होऊन स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा.

भिलारेवाडी : डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव 

कोळेवाडी : रस्ता वगळता अन्य सर्वच सुविधांची वानवा

महापालिकेत समावेश झाल्याने घरपट्टीमध्ये मोठी वाढ होईल, मात्र गावाचा मोठ्या प्रमाणात रचनात्मक विकास कमी वेळेत होईल. पीएमआरडीएने प्रस्तावित केलेले शेतामधील रस्ते  तातडीने होणे गरजेचे असून, शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळावा. 
- सौरभ मते, सरपंच 

(उद्याच्या अंकात वाचा कोंढवे धावडे गावाचा लेखाजोखा)

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

खडकवासला : नियोजनबद्ध विकासाची भूमिपुत्रांना आस  जल व विद्युत विषयावर संशोधन करणारी संस्था, स्वातंत्र्यापूर्वी बांधलेले खडकवासला धरण व संरक्षण क्षेत्रात शस्त्र निर्मितीचे संशोधन करणारी संस्था यांमुळे खडकवासला गावाचे नाव जगाच्या नकाशावर आहे. याचा भूमीपुत्रांच्या उरात देशाभिमान आहे, परंतु या संस्थांमुळे गावाचे गावपण हिराविल्याने ग्रामस्थ मात्र विकासापासून कोसो दूर राहिले आहेत. महापालिकेत समावेश होत असताना ग्रामस्थांच्या मनात आता नियोजनबद्ध विकासाची आस आहे. नांदेड : कुठे भकास, तर कुठे झकास... पूर्वी गावात धर्मशाळा असल्याने रस्त्यावरील मोठे गाव असल्याचा संदर्भ लागतो. मुळशीचे पाहिले आमदार व पुण्याचे माजी महापौर नामदेवराव मते, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण मते, माजी सभापती उत्तमराव मते, केशवराव मते यांची राजकीय पार्श्वभूमी आहे. गावाच्या पश्चिम व उत्तरेला डीआयएटी संस्था, धरण व नदी वाहते. पश्चिम ते दक्षिणेला शेतजमीन डोंगर रांग, पूर्वेला कोल्हेवाडी व सीडब्ल्यूपीआरएस संस्था आहे. गावातून पूर्व- पश्चिम असा पुणे- पानशेत रस्ता जातो. यामुळे गावाचे दोन भाग होतात. हा रस्तादेखील अरुंद आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी धरणातून जीवन साधना संस्थेच्या माध्यमातून पाणी योजना राबविली आहे. पूर्वी १०० शेतकरी पाणी घेत होते आता ही संख्या साठपर्यत कमी झाली आहे. किरकटवाडी : सर्वंकष विकासाची ग्रामस्थांना आस बावधन बुद्रूक : शहरीकरणाला साजेसा गावचा चेहरामोहरा  गावात महापालिकेच्या बंद जलवाहिनीतून पाणी घेऊन पाणी योजना केली आहे. जल शुद्धीकरण केंद्र नाही, परंतु क्लोरिन टाकून पाणी पुरवठा होतो. कोल्हेवाडीच्या काही भागात पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. गावठाणातील काही जागा कालव्यासाठी ताब्यात घेतली. परिणामी अंतर्गत रस्ते रस्ते अरुंद झाले. गावाला जास्त जागा शिल्लक नसल्याने गावालगत सर्व्हे नंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. गावात ग्रामपंचायतीसमोर मुख्य व अंतर्गत रस्त्यावर भाजी मंडई भरते. खडकवासला पर्यटन स्थळ असल्याने शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टी, पावसाळी दिवसांत चौपाटी परिसरात पर्यटकांची गर्दी होती. अरुंद रस्त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्याचा स्थानिकांना अतोनात त्रास होतो.  नांदोशी-सणसनगर : भौतिक सुविधांपासून कोसो मैल दूर होळकरवाडी : शेती अन् मातीशी नाळ जोडलेले गाव जांभूळवाडी : गावाचे गावपण राहणार का? दृष्टिक्षेपात गाव... लोकसंख्या : ९ हजार २०११ च्या जनगणनेनुसार, सध्या २५ हजार १९०० एकर क्षेत्रफळ सौरभ मते (राष्ट्रवादी काँग्रेस) - सरपंच १७ सदस्यसंख्या १३ कि.मी. स्वारगेटपासून अंतर  वेगळेपण : केंद्रीय जल व विद्युत संशोधन, प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थांचे प्रकल्प, खडकवासला धरण, महात्मा गांधी यांचे ७० वर्षांपूर्वी आगमन   मांगडेवाडी : कुस्तीचा वारसा जपणारे गाव गुजर-निंबाळकरवाडी : पायाभूत सुविधा मिळणार का? ग्रामस्थ म्हणतात... सचिन पाटील (नोकरदार) - अंतर्गत रस्ते मोठे होऊन रस्त्यावरील अतिक्रमणे काढली पाहिजेत. महापालिकेने ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलांसाठी सुविधा निर्माण कराव्यात. शेवाळेवाडी : बेसुमार अनधिकृत बांधकामांचे पेव मांजरी बुद्रूक : प्रतीक्षा विकासाच्या गंगेची ! विलास मते (माजी जिल्हा परिषद सदस्य) - शासकीय यंत्रणा चालविणारी व्यक्ती अनुभवी व सक्षम असेल, तर कारभार योग्य रीतीने चालतो. मात्र प्रत्येकाला पद देण्याच्या नादात प्रशासनावर वचक राहत नाही. त्यामुळे महापालिका आल्याने जीवनमान सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा. महाळुंगे (पाडाळे) : आव्हान अतिक्रमणांच्या विळख्याचे! वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल? महादेव मते (ग्रामस्थ) - ग्रामपंचायतीलादेखील आता थेट केंद्र सरकारकडून विकास निधी मिळत असल्यामुळे ग्रामपंचायत सक्षम होत आहेत. महापालिकेत समावेश होणार असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण नको. पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम  वाघोलीकरांना वेध विकासाचे  संदीप मते (उद्योजक) - भाजी मंडईला जागा नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर भाजी विकावी लागते. धरण चौपाटीवर सुट्टीच्या दिवशी गर्दी होते. चौपाटीचे नियोजन होऊन स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा. भिलारेवाडी : डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव  कोळेवाडी : रस्ता वगळता अन्य सर्वच सुविधांची वानवा महापालिकेत समावेश झाल्याने घरपट्टीमध्ये मोठी वाढ होईल, मात्र गावाचा मोठ्या प्रमाणात रचनात्मक विकास कमी वेळेत होईल. पीएमआरडीएने प्रस्तावित केलेले शेतामधील रस्ते  तातडीने होणे गरजेचे असून, शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळावा.  - सौरभ मते, सरपंच  (उद्याच्या अंकात वाचा कोंढवे धावडे गावाचा लेखाजोखा) Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3agnJWT
Read More
सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी 

नागपूर : सुनेने व नातवाने मारहाण करून तिला स्वतःच्याच घरून हाकलून दिले. कित्येक दिवस इकडेतिकडे भटकंती सुरू असतानाच एका तरुणीला ती रस्त्यावर दिसली. तिने लगेच निराधार मुलांच्या संस्थेला कळविले. संस्थेत तिची व्यवस्थित देखभाल सुरू असतानाच अचानक तिचा मृत्यू झाला. आप्तस्वकीयांनी दूर लोटलेल्या त्या म्हातारीवर नाइलाजाने संस्थेच्याच चिमुकल्यांना खांदा देण्याची दुर्दैवी वेळ आली.

ही दुर्दैवी कहाणी आहे नागपुरात राहणाऱ्या ८० वर्षीय यशोदा मारोती खडगीची. एकेकाळी यशोदाचा सुखी संसार होता. स्वतःचे घर होते, घरात मुलगा, सून, नातू सर्वकाही होते. मात्र अचानक कर्त्या मुलाचा मृत्यू झाला आणि यशोदाची दुर्दशा सुरू झाली. छोट्या छोट्या कारणांवरून सून व नातवाने तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. तिला शिवीगाळ, मारझोडही होऊ लागली. 

हेही वाचा - रक्तबंबाळ अवस्थेत शेतात पडून होती तरुणी; काकानं खांद्यावर घेत पायी पार केलं तब्बल ३...

एकदिवस दोघांनीही यशोदाला मारहाण करून घरातून हाकलून दिले. ज्यांच्यासाठी जीव लावला, त्यांनीच दूर लोटल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या पार खचून गेली. आधाराच्या प्रतीक्षेत हिंडत असताना कुणीही तिला जवळ केले नाही. वृद्धाश्रमही ठेवायला तयार नव्हते. अखेर एका तरुणीचे (नीता) तिच्याकडे लक्ष गेले. तरुणीने लगेच रोठा (जि. वर्धा) येथील उमेद संकल्प संस्था चालविणाऱ्या मंगेशी मून हिला फोन करून मदत मागितली. दुसऱ्याच दिवशी मंगेशी आणि 'गरज फाऊंडेशन'च्या मिनुश्री रावत व तिच्या टीमने यशोदाला नागपूरवरून प्रकल्पावर आणले.

यशोदाची विचारपूस केली असता, ती काहीही सांगायला तयार नव्हती. केवळ सून व नातवाने घराबाहेर काढले एवढेच तिने सांगितले. मानसिक धक्क्यामुळे ती अक्षरशः वेडी झाली होती. कुणाला ओळखत नव्हती. अन्नपाणीही सोडले होते. अशा परिस्थितीत ‘उमेद’ने तिला मदतीचा हात दिला. 

‘उमेद’च्या चिमुकल्यांनी महिनाभर यशोदाला खाऊपिऊ घातले, उपचार केलेत. मात्र त्याउपरही तिची तब्येत खालावत गेली. अखेर आज, शुक्रवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. पोलिस चौकशीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे ‘उमेद’च्या छोट्याछोट्या मुला-मुलींनी व कर्मचाऱ्यांनी तिला खांदा देऊन अखेरचा निरोप दिला.

हेही वाचा - दुर्दैवी! दोन वेळच्या अन्नासाठी झटताहेत तब्बल ३००...

'माझ्या मैत्रिणीने यशोदा आजीविषयी सांगितल्यावर आम्ही तिला घेऊन आलो. आमच्या परीने तिची सेवा करून तिचे प्राण वाचविण्याचे खूप प्रयत्न केले. दुर्दैवाने त्यात यश आले नाही. त्यामुळे नाइलाजाने आमच्या मुलांनाच तिला खांदा देण्याची वेळ आली. आम्ही सर्वांनी मिळून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. '
-मंगेशी मून, 
संस्थापक, उमेद संकल्प संस्था 

संपादन - अथर्व महांकाळ 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी  नागपूर : सुनेने व नातवाने मारहाण करून तिला स्वतःच्याच घरून हाकलून दिले. कित्येक दिवस इकडेतिकडे भटकंती सुरू असतानाच एका तरुणीला ती रस्त्यावर दिसली. तिने लगेच निराधार मुलांच्या संस्थेला कळविले. संस्थेत तिची व्यवस्थित देखभाल सुरू असतानाच अचानक तिचा मृत्यू झाला. आप्तस्वकीयांनी दूर लोटलेल्या त्या म्हातारीवर नाइलाजाने संस्थेच्याच चिमुकल्यांना खांदा देण्याची दुर्दैवी वेळ आली. ही दुर्दैवी कहाणी आहे नागपुरात राहणाऱ्या ८० वर्षीय यशोदा मारोती खडगीची. एकेकाळी यशोदाचा सुखी संसार होता. स्वतःचे घर होते, घरात मुलगा, सून, नातू सर्वकाही होते. मात्र अचानक कर्त्या मुलाचा मृत्यू झाला आणि यशोदाची दुर्दशा सुरू झाली. छोट्या छोट्या कारणांवरून सून व नातवाने तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. तिला शिवीगाळ, मारझोडही होऊ लागली.  हेही वाचा - रक्तबंबाळ अवस्थेत शेतात पडून होती तरुणी; काकानं खांद्यावर घेत पायी पार केलं तब्बल ३... एकदिवस दोघांनीही यशोदाला मारहाण करून घरातून हाकलून दिले. ज्यांच्यासाठी जीव लावला, त्यांनीच दूर लोटल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या पार खचून गेली. आधाराच्या प्रतीक्षेत हिंडत असताना कुणीही तिला जवळ केले नाही. वृद्धाश्रमही ठेवायला तयार नव्हते. अखेर एका तरुणीचे (नीता) तिच्याकडे लक्ष गेले. तरुणीने लगेच रोठा (जि. वर्धा) येथील उमेद संकल्प संस्था चालविणाऱ्या मंगेशी मून हिला फोन करून मदत मागितली. दुसऱ्याच दिवशी मंगेशी आणि 'गरज फाऊंडेशन'च्या मिनुश्री रावत व तिच्या टीमने यशोदाला नागपूरवरून प्रकल्पावर आणले. यशोदाची विचारपूस केली असता, ती काहीही सांगायला तयार नव्हती. केवळ सून व नातवाने घराबाहेर काढले एवढेच तिने सांगितले. मानसिक धक्क्यामुळे ती अक्षरशः वेडी झाली होती. कुणाला ओळखत नव्हती. अन्नपाणीही सोडले होते. अशा परिस्थितीत ‘उमेद’ने तिला मदतीचा हात दिला.  ‘उमेद’च्या चिमुकल्यांनी महिनाभर यशोदाला खाऊपिऊ घातले, उपचार केलेत. मात्र त्याउपरही तिची तब्येत खालावत गेली. अखेर आज, शुक्रवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. पोलिस चौकशीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे ‘उमेद’च्या छोट्याछोट्या मुला-मुलींनी व कर्मचाऱ्यांनी तिला खांदा देऊन अखेरचा निरोप दिला. हेही वाचा - दुर्दैवी! दोन वेळच्या अन्नासाठी झटताहेत तब्बल ३००... 'माझ्या मैत्रिणीने यशोदा आजीविषयी सांगितल्यावर आम्ही तिला घेऊन आलो. आमच्या परीने तिची सेवा करून तिचे प्राण वाचविण्याचे खूप प्रयत्न केले. दुर्दैवाने त्यात यश आले नाही. त्यामुळे नाइलाजाने आमच्या मुलांनाच तिला खांदा देण्याची वेळ आली. आम्ही सर्वांनी मिळून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. ' -मंगेशी मून,  संस्थापक, उमेद संकल्प संस्था  संपादन - अथर्व महांकाळ  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3j0DMfm
Read More