March 2020 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 31, 2020

मकर राशि वालों को होगा लाभ, इन 3 राशियों के लोगों को लग सकता है झटका https://ift.tt/3bHC91n
डॉक्टरों से जानिए, लॉकडाउन के तनाव और असर से कैसे बचें https://ift.tt/3dLQZ91
कुंभ राशि वालों को मिलेगा प्यार, इन 2 राशियों के संबंधों में आएगी दरार https://ift.tt/39yPO9F
धक्कादायक! प्रशासनाला गुंगारा देऊन ‘एमपी’तील ४७ कामगार गायब!

फुलंब्री- वाळूज येथे काम करणारे मध्य प्रदेशातील ३७ कामगार खुलताबाद- फुलंब्री मार्गे मध्य प्रदेशात पायी जात असताना अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.३०) कामगारांना अडवून पाल फाटा येथील खासगी शाळेत या कामगारांची व्यवस्था केली होती; मात्र प्रशासनाला गुंगारा देऊन मध्य प्रदेशातील ते ४७ कामगार गायब झाले असल्याचा प्रकार मंगळवारी (ता.३१) उघडकीस आला आहे. 

हेही वाचा - बामुतील बंदला तिसऱ्यांदा मुदतवाढ

मजुरांची परतीची वाट
लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने कामगार आपापल्या मूळगावी परतत आहे. सध्या संचारबंदी असल्याने सर्वच उद्योगधंदे बंद पडलेले असल्यामुळे या कामगारांना खाण्यापिण्याची कुठलीही व्यवस्था परिसरात राहिली नाही. त्यामुळे वाळूज परिसरात काम करणाऱ्या मध्य प्रदेशातील ४७ मजूर कामगारांनी मध्य प्रदेशची वाट धरली होती. वाळूजवरून खुलताबाद-फुलंब्री-सिल्लोडमार्गे मध्य प्रदेशात जाण्याचा बेत या कामगारांनी  आखला होता. 

हे वाचले का? - बामुतील पदव्युत्तरच्या परीक्षा पुढे ढकलल्या

शाळेत केली होती व्यवस्था
पाल फाटा परिसरात या मजुरांना प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी अडविले. त्यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी डॉ.अशोक दांडगे, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्ना भाले, पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी सदरील मजुरांना थांबविण्याचा सल्ला देऊन त्यांची पाल फाटा येथील खासगी इंग्रजी शाळेत व्यवस्था केली होती. या कामगारांसाठी भाजपच्या वतीने नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी जेवणाची व्यवस्था केली होती. मात्र, या कामगारांनी सुरवातीला हो म्हणून सायंकाळच्या जेवणानंतर तेथून प्रशासनाला गुंगारा देऊन पुन्हा मध्य प्रदेशाची वाट धरली असल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनाअभावी कामगारांनी पलायन केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. 

मध्य प्रदेशातून पायी आलेल्या कामगारांसाठी जेवण्याची व्यवस्था केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने करण्यात आली होती; पण आता हे कामगारच तेथे नाहीत. 
सुहास शिरसाठ, नगराध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष भाजप फुलंब्री 

वाळूज येथून पायी जाणाऱ्या मध्य प्रदेशातील कामगारांची व्यवस्था पाल फाटा येथील शाळेत करण्यात आली होती. तसेच नगरपंचायतीच्या माध्यमातून त्यांची जेवणाची व्यवस्था करण्याचे सांगितले होते; परंतु सदरील कामगारांची राहण्याची मानसिकता नसल्याने रात्रीच ते निघून गेले. 
सुरेंद्र देशमुख, तहसीलदार फुलंब्री 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

धक्कादायक! प्रशासनाला गुंगारा देऊन ‘एमपी’तील ४७ कामगार गायब! फुलंब्री- वाळूज येथे काम करणारे मध्य प्रदेशातील ३७ कामगार खुलताबाद- फुलंब्री मार्गे मध्य प्रदेशात पायी जात असताना अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.३०) कामगारांना अडवून पाल फाटा येथील खासगी शाळेत या कामगारांची व्यवस्था केली होती; मात्र प्रशासनाला गुंगारा देऊन मध्य प्रदेशातील ते ४७ कामगार गायब झाले असल्याचा प्रकार मंगळवारी (ता.३१) उघडकीस आला आहे.  हेही वाचा - बामुतील बंदला तिसऱ्यांदा मुदतवाढ मजुरांची परतीची वाट लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने कामगार आपापल्या मूळगावी परतत आहे. सध्या संचारबंदी असल्याने सर्वच उद्योगधंदे बंद पडलेले असल्यामुळे या कामगारांना खाण्यापिण्याची कुठलीही व्यवस्था परिसरात राहिली नाही. त्यामुळे वाळूज परिसरात काम करणाऱ्या मध्य प्रदेशातील ४७ मजूर कामगारांनी मध्य प्रदेशची वाट धरली होती. वाळूजवरून खुलताबाद-फुलंब्री-सिल्लोडमार्गे मध्य प्रदेशात जाण्याचा बेत या कामगारांनी  आखला होता.  हे वाचले का? - बामुतील पदव्युत्तरच्या परीक्षा पुढे ढकलल्या शाळेत केली होती व्यवस्था पाल फाटा परिसरात या मजुरांना प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी अडविले. त्यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी डॉ.अशोक दांडगे, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्ना भाले, पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी सदरील मजुरांना थांबविण्याचा सल्ला देऊन त्यांची पाल फाटा येथील खासगी इंग्रजी शाळेत व्यवस्था केली होती. या कामगारांसाठी भाजपच्या वतीने नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी जेवणाची व्यवस्था केली होती. मात्र, या कामगारांनी सुरवातीला हो म्हणून सायंकाळच्या जेवणानंतर तेथून प्रशासनाला गुंगारा देऊन पुन्हा मध्य प्रदेशाची वाट धरली असल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनाअभावी कामगारांनी पलायन केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.  मध्य प्रदेशातून पायी आलेल्या कामगारांसाठी जेवण्याची व्यवस्था केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने करण्यात आली होती; पण आता हे कामगारच तेथे नाहीत.  सुहास शिरसाठ, नगराध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष भाजप फुलंब्री  वाळूज येथून पायी जाणाऱ्या मध्य प्रदेशातील कामगारांची व्यवस्था पाल फाटा येथील शाळेत करण्यात आली होती. तसेच नगरपंचायतीच्या माध्यमातून त्यांची जेवणाची व्यवस्था करण्याचे सांगितले होते; परंतु सदरील कामगारांची राहण्याची मानसिकता नसल्याने रात्रीच ते निघून गेले.  सुरेंद्र देशमुख, तहसीलदार फुलंब्री    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2xHezTv
Read More
विशेष संपादकीय : बांधिलकी समाजाशी इमान सत्याशी...

गेले काही दिवस बंद असलेले वृत्तपत्रांचे वितरण आजच्या अंकासोबत सुरू होते आहे. नेमका हाच काळ आहे ज्यावेळी खरी, विश्‍वासार्ह माहिती लोकापर्यंत पोचण्याची गरज कधी नव्हे इतकी समोर आली आहे. तसंही मागचा काही काळ जगभरात फेक न्यूजचा बोलबाला आहे. आणि ‘पोस्ट ट्रुथ’च्या जमान्यात अर्धसत्य, भ्रामक सत्य, असत्य असलं काहीही सत्याचा जामानिमा पांघरुन खपवलं जातं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

समाज माध्यमांनी व्यक्त होणं सुलभ केलं पण त्यात पारंपरिक माध्यमांतील माहिती तपासून घ्यायची व्यवस्था नसल्यानं अफवांचा बाजारही तेजीत आणला. ज्या कोरना विषाणूच्या संकाटाशी सध्या आपण झगडतो आहोत. त्यात या प्रकारच्या अफवांचा प्रसार अत्यंत घातक ठरू शकतो. म्हणूनच ही वेळ वास्तव माहिती पोचण्याची निकड स्पष्ट करणारी आहे. कोरोनाच्या विषाणूंनी जगाला ग्रासलं असताना आणि एक अज्ञाताच्या भयसावटानं भवताल कवेत घेतला असताना सत्याशी इमान राखणाऱ्या माहितीचं वहन होत राहणं अत्यावश्‍यक बनतं. हे काम मुद्रीत वृतत्प्तरं करीत आली आहेत.

यात कोरोनाच्याच तडाख्यानं काही दिवसांचा खंड आणला तरी या काळात सकाळ आणि अन्य वृत्तपत्रांनीही डिजिटल आवृत्त्या, ई पेपर, आणि वृत्तपत्रांच्या वेबसाईटवरुन लोकांपर्यंत योग्य माहिती पोचवण्याचा प्रयत्न केला. आज पुन्हा मुद्रीत सकाळ आपल्या भेटीला येतो आहे. अफवा पसरवणं हे अक्कलशून्य काम आहे मात्र त्याच परीणाम घातक होऊ शकतो. वृत्तपत्रातून संसर्ग होऊ शकतो ही अशीच बिनबुडाची कंडी. जागतिक आरोग्य संघटनेनं यावर पुरेसं स्पष्टीकरण केलं आहे. वैद्यकीय क्षेत्रीतल तज्ज्ञांनीही कोरनाचा वृत्तपत्रांशी संबध नसल्याचा निर्वाळा दिलाच आहे.

अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी किंवा शासकीय यंत्रणांच्या नावे खोडसाळ संदेश फिरवले गेले त्यावर संबधित अधिकाऱ्यांनी वृत्तपत्रांचा कोरोनाशी संबंध नाही असे स्पष्ट खुलासे केले आहेत. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईही केली जाते आहे. वृत्तपत्रांचा आणि कोरोनाचा संबध जोडणं हा खोटारडेपणा आहे यापुरता मुद्दा नाहीच फेकन्यूजच्या बुडाशी असं धादांत खोटं समजात पेरुन संशय तयार करणं हाच हेतू असतो. अशा प्रकारच्या अपप्रचारात सर्वात मोठा अडथळा जर कोणता असलेल तर तो मुद्रित माध्यमांचा अर्थात वृत्तपत्रांचा. सकाळनं तर नेहमीच वाचकांशी बांधिलकी आणि सत्याशी ईमान राखलं आहे. यात कोणतीही तडजोड नाही ही सकाळची दीर्घकाळच्या वाटचालीतील भूमिका आहे. तो आमच्या मूल्यव्यवस्थेचाही भाग आहे. खरतर असल्या शंका मनात यायचंही कारण नाही. वृत्तपत्रांची छपाई ही आता अत्याधुनिक तंत्रानचं केली जाते, त्याखेरीज मोठ्या प्रमाणात छपाई शक्‍यही नाही. वृत्तपत्रांची आधुनिक काळातील निर्मिती प्रक्रिया स्वयंचलित यंत्रणेवर आधारलेली आणि बहुतांशी मानवी हस्तक्षेपरहित होते आहे. सकाळनं नेहमीच छपाईतील सर्वांत आधुनिक ते तंत्रज्ञान आणलं आहे. सकाळची मुद्रण यंत्रणा अत्यंत आधुनिक तर आहेच त्यावर मुद्रणाच्या क्षेत्रातील उत्कृष्ठ अशा कामगिरीसाठी ‘सकाळ’ला जागतिक वृत्तपत्र संघटनेनच्या अनेक पुरस्कारांनी मान्येतची मोहोर उमटवली आहे. कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर सकाळच्या सर्व छपाई केंद्रात आवश्‍यक ती दक्षता घेतली जात आहे. छपाईयंत्रातून बाहेर येणाऱ्या वृत्तपत्रावंर सॅनिटाजइर फवारणची यंत्रणाही सकाळनं उभी केली आहे. वितरण करणाऱ्यांकडूनही वृत्तपत्र सुरक्षितपणेच पोचेल यासाठीच सर्व व्यवस्था वृत्तपत्रे एकत्रिकपणे करताहेत. यानंतर शंकेचं कारणच उरत नाही. 

समाज माध्यमातून माहितीचा धबधबा कितीही द्रुतगतीन आदळत असला अनेकदा तिथं सत्याचा अपलाप होण्याचा धोका असतोच. कोरोनासारख्या संकटाशी झुंजताना खरी आणि समाजोपयोगी माहिती लोकांपर्यंत पोचवणं हे मोठंच काम आहे. म्हणूनच देशाच्या पंतप्रधांनापसून साऱ्या यंत्रणा माध्यमांच्या कामात अडथळा येऊ नये अशी व्यवस्था करताहेत. लोकांना आकारण भयभित करणं किंवा निष्काळजी बनवणं आजघडीला परवडणारं नाही. वृतत्पत्रांतून कोणती माहिती कशी द्यावी याचं शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतलेल्या पत्रकारांकडून तपासून माहिती समाजपर्यंत पोटवली जाते. हाच खोट्या गदारोळाशी लढण्याचा मार्ग आहे. गेले काही दिवस डिजिटल माध्यमातून हे काम आम्ही करतच होतो. आता पुनश्‍च मुद्रीत अंक आपल्या हाती देत आहोत सकाळ आणि वाचकाचं विश्‍वासाचं नातं आठ दशकांहून अधिक काळाचं आहे.

या संकटकाळातही ते झळाळून उठेल यात शंका नाही. तर आजपासून दररोज आपली सुरवात खऱ्या वस्तूनिष्ठ बातम्यांनिशी करणारा सकाळ आपल्या घरी येतो आहे. अवश्‍य त्याचा लाभ घ्या. 

...आणि हो, कोणत्याही कारणानं शासनानं ठरवून दिलेल्या अत्यावश्‍यक कामांखेरीज घराबाहेर पडू नका. घरात राहणं हाच कोरोनाशी लढण्याचा मार्ग आहे. सारे लढूया, सारे जिंकूया!

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विशेष संपादकीय : बांधिलकी समाजाशी इमान सत्याशी... गेले काही दिवस बंद असलेले वृत्तपत्रांचे वितरण आजच्या अंकासोबत सुरू होते आहे. नेमका हाच काळ आहे ज्यावेळी खरी, विश्‍वासार्ह माहिती लोकापर्यंत पोचण्याची गरज कधी नव्हे इतकी समोर आली आहे. तसंही मागचा काही काळ जगभरात फेक न्यूजचा बोलबाला आहे. आणि ‘पोस्ट ट्रुथ’च्या जमान्यात अर्धसत्य, भ्रामक सत्य, असत्य असलं काहीही सत्याचा जामानिमा पांघरुन खपवलं जातं आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप समाज माध्यमांनी व्यक्त होणं सुलभ केलं पण त्यात पारंपरिक माध्यमांतील माहिती तपासून घ्यायची व्यवस्था नसल्यानं अफवांचा बाजारही तेजीत आणला. ज्या कोरना विषाणूच्या संकाटाशी सध्या आपण झगडतो आहोत. त्यात या प्रकारच्या अफवांचा प्रसार अत्यंत घातक ठरू शकतो. म्हणूनच ही वेळ वास्तव माहिती पोचण्याची निकड स्पष्ट करणारी आहे. कोरोनाच्या विषाणूंनी जगाला ग्रासलं असताना आणि एक अज्ञाताच्या भयसावटानं भवताल कवेत घेतला असताना सत्याशी इमान राखणाऱ्या माहितीचं वहन होत राहणं अत्यावश्‍यक बनतं. हे काम मुद्रीत वृतत्प्तरं करीत आली आहेत. यात कोरोनाच्याच तडाख्यानं काही दिवसांचा खंड आणला तरी या काळात सकाळ आणि अन्य वृत्तपत्रांनीही डिजिटल आवृत्त्या, ई पेपर, आणि वृत्तपत्रांच्या वेबसाईटवरुन लोकांपर्यंत योग्य माहिती पोचवण्याचा प्रयत्न केला. आज पुन्हा मुद्रीत सकाळ आपल्या भेटीला येतो आहे. अफवा पसरवणं हे अक्कलशून्य काम आहे मात्र त्याच परीणाम घातक होऊ शकतो. वृत्तपत्रातून संसर्ग होऊ शकतो ही अशीच बिनबुडाची कंडी. जागतिक आरोग्य संघटनेनं यावर पुरेसं स्पष्टीकरण केलं आहे. वैद्यकीय क्षेत्रीतल तज्ज्ञांनीही कोरनाचा वृत्तपत्रांशी संबध नसल्याचा निर्वाळा दिलाच आहे. अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी किंवा शासकीय यंत्रणांच्या नावे खोडसाळ संदेश फिरवले गेले त्यावर संबधित अधिकाऱ्यांनी वृत्तपत्रांचा कोरोनाशी संबंध नाही असे स्पष्ट खुलासे केले आहेत. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईही केली जाते आहे. वृत्तपत्रांचा आणि कोरोनाचा संबध जोडणं हा खोटारडेपणा आहे यापुरता मुद्दा नाहीच फेकन्यूजच्या बुडाशी असं धादांत खोटं समजात पेरुन संशय तयार करणं हाच हेतू असतो. अशा प्रकारच्या अपप्रचारात सर्वात मोठा अडथळा जर कोणता असलेल तर तो मुद्रित माध्यमांचा अर्थात वृत्तपत्रांचा. सकाळनं तर नेहमीच वाचकांशी बांधिलकी आणि सत्याशी ईमान राखलं आहे. यात कोणतीही तडजोड नाही ही सकाळची दीर्घकाळच्या वाटचालीतील भूमिका आहे. तो आमच्या मूल्यव्यवस्थेचाही भाग आहे. खरतर असल्या शंका मनात यायचंही कारण नाही. वृत्तपत्रांची छपाई ही आता अत्याधुनिक तंत्रानचं केली जाते, त्याखेरीज मोठ्या प्रमाणात छपाई शक्‍यही नाही. वृत्तपत्रांची आधुनिक काळातील निर्मिती प्रक्रिया स्वयंचलित यंत्रणेवर आधारलेली आणि बहुतांशी मानवी हस्तक्षेपरहित होते आहे. सकाळनं नेहमीच छपाईतील सर्वांत आधुनिक ते तंत्रज्ञान आणलं आहे. सकाळची मुद्रण यंत्रणा अत्यंत आधुनिक तर आहेच त्यावर मुद्रणाच्या क्षेत्रातील उत्कृष्ठ अशा कामगिरीसाठी ‘सकाळ’ला जागतिक वृत्तपत्र संघटनेनच्या अनेक पुरस्कारांनी मान्येतची मोहोर उमटवली आहे. कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर सकाळच्या सर्व छपाई केंद्रात आवश्‍यक ती दक्षता घेतली जात आहे. छपाईयंत्रातून बाहेर येणाऱ्या वृत्तपत्रावंर सॅनिटाजइर फवारणची यंत्रणाही सकाळनं उभी केली आहे. वितरण करणाऱ्यांकडूनही वृत्तपत्र सुरक्षितपणेच पोचेल यासाठीच सर्व व्यवस्था वृत्तपत्रे एकत्रिकपणे करताहेत. यानंतर शंकेचं कारणच उरत नाही.  समाज माध्यमातून माहितीचा धबधबा कितीही द्रुतगतीन आदळत असला अनेकदा तिथं सत्याचा अपलाप होण्याचा धोका असतोच. कोरोनासारख्या संकटाशी झुंजताना खरी आणि समाजोपयोगी माहिती लोकांपर्यंत पोचवणं हे मोठंच काम आहे. म्हणूनच देशाच्या पंतप्रधांनापसून साऱ्या यंत्रणा माध्यमांच्या कामात अडथळा येऊ नये अशी व्यवस्था करताहेत. लोकांना आकारण भयभित करणं किंवा निष्काळजी बनवणं आजघडीला परवडणारं नाही. वृतत्पत्रांतून कोणती माहिती कशी द्यावी याचं शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतलेल्या पत्रकारांकडून तपासून माहिती समाजपर्यंत पोटवली जाते. हाच खोट्या गदारोळाशी लढण्याचा मार्ग आहे. गेले काही दिवस डिजिटल माध्यमातून हे काम आम्ही करतच होतो. आता पुनश्‍च मुद्रीत अंक आपल्या हाती देत आहोत सकाळ आणि वाचकाचं विश्‍वासाचं नातं आठ दशकांहून अधिक काळाचं आहे. या संकटकाळातही ते झळाळून उठेल यात शंका नाही. तर आजपासून दररोज आपली सुरवात खऱ्या वस्तूनिष्ठ बातम्यांनिशी करणारा सकाळ आपल्या घरी येतो आहे. अवश्‍य त्याचा लाभ घ्या.  ...आणि हो, कोणत्याही कारणानं शासनानं ठरवून दिलेल्या अत्यावश्‍यक कामांखेरीज घराबाहेर पडू नका. घरात राहणं हाच कोरोनाशी लढण्याचा मार्ग आहे. सारे लढूया, सारे जिंकूया! News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UzgNgI
Read More
उपासमारीमुळे पळाले, पोलिसांना सापडले

कणकवली (सिंधुदुर्ग) - अत्यावश्‍यक सेवेचा खोटा फलक लावून जिल्ह्यातून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या परप्रांतीय शेकडो मजुरांना अखेर परतीची वाट दाखवण्यात आली. फोंडाघाट पोलिस नाक्‍यावर ट्रॅक्‍टर, टेम्पो आणि 18 मोटारसायकलवरून परप्रांतात जाणाऱ्या मजुरांना पोलिसांनी रोखले. हा प्रकार सोमवारी (ता.30) रात्री फोंडाघाट येथे घडला. 

जिल्ह्यात सध्या परप्रांतीय मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रत्येक मजूर आपल्या गावाकडे जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे पलायनाचा मार्ग स्वतः शोधत आहेत. सोमवारी (ता.30) सायंकाळी कर्नाटक व इतर राज्याकडे जाणाऱ्या परप्रांतीयांनी स्वतःच्या गाड्यांवर ती अत्यावश्‍यक सेवा असा फलक लावून फोंडाघाटमार्गे कोल्हापूरकडे जाण्याचा प्रयत्न केला. जवळपास 70 ते 80 लोक वेगवेगळ्या वाहनांमधून जात होते.

यात 11 ट्रॅक्‍टर, 5 टेम्पोचाही समावेश होता. टेम्पोच्या पुढील भागावर अत्यावश्‍यक सेवा असे फलक लावण्यात आले होते. जवळपास 18 मोटारसायकल घेऊन हे परप्रांतीय कर्नाटकच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते; मात्र फोंडाघाट येथील नाक्‍यावर पोलिस उपनिरीक्षक एस. बी. मुल्ला यांच्या पथकाने चौकशी केली असता, हे परप्रांतीय उपासमारीपोटी आपल्या गावाकडे जात असल्याचे निष्पन्न झाले; मात्र सर्व कामगारांना पोलिसांनी शासकीय स्तरावरील पर्यायी व्यवस्था केली आहे. हरकुळ, खुर्द आणि कणकवलीत या कामगारांसाठी सुविधा केली आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

उपासमारीमुळे पळाले, पोलिसांना सापडले कणकवली (सिंधुदुर्ग) - अत्यावश्‍यक सेवेचा खोटा फलक लावून जिल्ह्यातून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या परप्रांतीय शेकडो मजुरांना अखेर परतीची वाट दाखवण्यात आली. फोंडाघाट पोलिस नाक्‍यावर ट्रॅक्‍टर, टेम्पो आणि 18 मोटारसायकलवरून परप्रांतात जाणाऱ्या मजुरांना पोलिसांनी रोखले. हा प्रकार सोमवारी (ता.30) रात्री फोंडाघाट येथे घडला.  जिल्ह्यात सध्या परप्रांतीय मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रत्येक मजूर आपल्या गावाकडे जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे पलायनाचा मार्ग स्वतः शोधत आहेत. सोमवारी (ता.30) सायंकाळी कर्नाटक व इतर राज्याकडे जाणाऱ्या परप्रांतीयांनी स्वतःच्या गाड्यांवर ती अत्यावश्‍यक सेवा असा फलक लावून फोंडाघाटमार्गे कोल्हापूरकडे जाण्याचा प्रयत्न केला. जवळपास 70 ते 80 लोक वेगवेगळ्या वाहनांमधून जात होते. यात 11 ट्रॅक्‍टर, 5 टेम्पोचाही समावेश होता. टेम्पोच्या पुढील भागावर अत्यावश्‍यक सेवा असे फलक लावण्यात आले होते. जवळपास 18 मोटारसायकल घेऊन हे परप्रांतीय कर्नाटकच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते; मात्र फोंडाघाट येथील नाक्‍यावर पोलिस उपनिरीक्षक एस. बी. मुल्ला यांच्या पथकाने चौकशी केली असता, हे परप्रांतीय उपासमारीपोटी आपल्या गावाकडे जात असल्याचे निष्पन्न झाले; मात्र सर्व कामगारांना पोलिसांनी शासकीय स्तरावरील पर्यायी व्यवस्था केली आहे. हरकुळ, खुर्द आणि कणकवलीत या कामगारांसाठी सुविधा केली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dU4MdI
Read More
सिंधुदुर्ग प्रशासनासमोर अनेक प्रश्न

ओरोस (सिंधुदुर्ग) - अखेर मार्च संपला. सायंकाळी उशिरापर्यंत 2019-20 या आर्थिक वर्षाची मुदत वाढविल्याचे पत्र प्रशासनाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिना असताना कर्मचारी उपस्थिती 5 टक्के करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा परिषद, जिल्ह्यातील नगरपंचायती, ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांसह जिल्हा नियोजन विकास निधी यांचा निधी 100 टक्के खर्च होणे शक्‍य नाही. परिणामी अखर्चित राहणारा मोठ्या प्रमाणातील निधी किती टक्के वाढवून खर्च दाखवायचा, असा प्रश्‍न जिल्ह्यातील प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. 

कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाऊन केले आहे. राज्यात संचारबंदी केली आहे. अतिमहत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये. एवढेच काय ते राज्यातील सर्व शाळा बंद करून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात थेट प्रवेश दिला आहे. दहावीचा भूगोल विषयाचा शिल्लक राहिलेला एकमेव पेपर अनिश्‍चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष अखेर मुदत किमान एक महिना वाढेल, असे अपेक्षित होते; मात्र 31 मार्चच्या सायंकाळीपर्यंत शासनाचे तसे आदेश प्राप्त झालेले नाहीत. 

जिल्हा नियोजन मंडळाचे 2019-20 चे बजेट 225 कोटींचे होते. तर जिल्हा परिषदेचे 22 कोटींचे आहे. जिल्हा नियोजनचा फेब्रुवारीअखेर खर्च 50 टक्केच्या आसपास आहे तर जिल्हा परिषद 35 ते 40 टक्केच्या मध्ये आहे. मार्चमध्ये शिल्लक खर्च होण्यासाठी नियोजन केले होते; पण मार्चच्या 8 तारखेपासून कोरोनाने राज्यात जोर धरल्याने या नियोजनावर पाणी फिरले आहे. शिल्लक राहिलेला खर्च नियमित परिस्थिती असती तरी 100 टक्के होणे मुश्‍कील होते. त्यात सुरुवातीला 50 टक्के व नंतर 95 टक्के कर्मचारी कपात केल्याने हा खर्च 10 ते 20 टक्के तरी पुढे सरकेल का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

मार्च म्हटले की सर्वच शासकीय कार्यालयांत निधी खर्चाची लगबग दिसते; मात्र या वर्षी कोरोना प्रभाव राहिल्याने ती घाई दिसलीच नाही. जिल्ह्यात सुरू असलेली कामेच बंद पाडण्यात आल्याने कामे पूर्ण झाल्याचे मूल्यांकन कसे करणार? असा प्रश्‍न प्रशासनाला पडला आहे. जिल्हा परिषदेचा 80 टक्के खर्च बांधकाम विभागाकडून केला जातो; मात्र या कार्यालयात गेले अनेक दिवस एक खिडकी योजना राबविली जाते. ठेकेदारांची बिले या खिडकीतून घेतली जात आहेत. यावरून निधी खर्च होण्याच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत. हे सर्व असेल तरी प्रत्यक्षात निधी खर्च किती झाला? हे 1 एप्रिलला स्पष्ट होणार आहे. 

निधी वळविण्यासाठी प्रयत्न? 
कोरोना व्हायरसमुळे सर्वच व्यवहार थांबले आहेत. अनेकांचे कोट्यांनी रुपये नुकसान झाले आहे. कोरोना उपचारासाठी निधी कमी पडत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी मानधन कपात, अधिकारी-कर्मचारी पगार कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याच दृष्टिकोनातून जिल्हा नियोजन मंडळांना विकासासाठी दिलेला निधी अखर्चित राहिल्यास तो माघारी घेऊन कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती निवारणासाठी वापरता येईल, या उद्देशाने शासनाने मुदत वाढ दिली नसल्याचे बोलले जात आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्ग प्रशासनासमोर अनेक प्रश्न ओरोस (सिंधुदुर्ग) - अखेर मार्च संपला. सायंकाळी उशिरापर्यंत 2019-20 या आर्थिक वर्षाची मुदत वाढविल्याचे पत्र प्रशासनाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिना असताना कर्मचारी उपस्थिती 5 टक्के करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा परिषद, जिल्ह्यातील नगरपंचायती, ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांसह जिल्हा नियोजन विकास निधी यांचा निधी 100 टक्के खर्च होणे शक्‍य नाही. परिणामी अखर्चित राहणारा मोठ्या प्रमाणातील निधी किती टक्के वाढवून खर्च दाखवायचा, असा प्रश्‍न जिल्ह्यातील प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.  कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाऊन केले आहे. राज्यात संचारबंदी केली आहे. अतिमहत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये. एवढेच काय ते राज्यातील सर्व शाळा बंद करून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात थेट प्रवेश दिला आहे. दहावीचा भूगोल विषयाचा शिल्लक राहिलेला एकमेव पेपर अनिश्‍चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष अखेर मुदत किमान एक महिना वाढेल, असे अपेक्षित होते; मात्र 31 मार्चच्या सायंकाळीपर्यंत शासनाचे तसे आदेश प्राप्त झालेले नाहीत.  जिल्हा नियोजन मंडळाचे 2019-20 चे बजेट 225 कोटींचे होते. तर जिल्हा परिषदेचे 22 कोटींचे आहे. जिल्हा नियोजनचा फेब्रुवारीअखेर खर्च 50 टक्केच्या आसपास आहे तर जिल्हा परिषद 35 ते 40 टक्केच्या मध्ये आहे. मार्चमध्ये शिल्लक खर्च होण्यासाठी नियोजन केले होते; पण मार्चच्या 8 तारखेपासून कोरोनाने राज्यात जोर धरल्याने या नियोजनावर पाणी फिरले आहे. शिल्लक राहिलेला खर्च नियमित परिस्थिती असती तरी 100 टक्के होणे मुश्‍कील होते. त्यात सुरुवातीला 50 टक्के व नंतर 95 टक्के कर्मचारी कपात केल्याने हा खर्च 10 ते 20 टक्के तरी पुढे सरकेल का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  मार्च म्हटले की सर्वच शासकीय कार्यालयांत निधी खर्चाची लगबग दिसते; मात्र या वर्षी कोरोना प्रभाव राहिल्याने ती घाई दिसलीच नाही. जिल्ह्यात सुरू असलेली कामेच बंद पाडण्यात आल्याने कामे पूर्ण झाल्याचे मूल्यांकन कसे करणार? असा प्रश्‍न प्रशासनाला पडला आहे. जिल्हा परिषदेचा 80 टक्के खर्च बांधकाम विभागाकडून केला जातो; मात्र या कार्यालयात गेले अनेक दिवस एक खिडकी योजना राबविली जाते. ठेकेदारांची बिले या खिडकीतून घेतली जात आहेत. यावरून निधी खर्च होण्याच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत. हे सर्व असेल तरी प्रत्यक्षात निधी खर्च किती झाला? हे 1 एप्रिलला स्पष्ट होणार आहे.  निधी वळविण्यासाठी प्रयत्न?  कोरोना व्हायरसमुळे सर्वच व्यवहार थांबले आहेत. अनेकांचे कोट्यांनी रुपये नुकसान झाले आहे. कोरोना उपचारासाठी निधी कमी पडत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी मानधन कपात, अधिकारी-कर्मचारी पगार कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याच दृष्टिकोनातून जिल्हा नियोजन मंडळांना विकासासाठी दिलेला निधी अखर्चित राहिल्यास तो माघारी घेऊन कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती निवारणासाठी वापरता येईल, या उद्देशाने शासनाने मुदत वाढ दिली नसल्याचे बोलले जात आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3axBKhH
Read More
वाहतूक नियंत्रणासाठी असा जालीम उपाय

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांनी खारेपाटण गगनबावडा मार्ग बंद केला आहे. करुळ येथील तपासणी नाका टाळण्यासाठी वाहनचालक भुईबावडा घाटमार्गाचा वापर करु लागले होते. त्यामुळे तिथवली आणि भुईबावडा घाटपायथ्याजवळ रिंगेवाडी येथे मातीचा ढीग रचून मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तळेरे खारेपाटण परिसरातील किराणा खरेदीसाठी कोल्हापूरात गेलेली वाहने काही काळ भुईबावडा घाटपायथ्याशी अडकली होती. 

कोरोनामुळे संचारबंदी जाहीर होताच जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या. पोलीस ठोस कारणाशिवाय वाहने जिल्ह्याबाहेर वाहने सोडत नाहीत. किंबहुना बाहेरील वाहनांना जिल्ह्यात प्रवेशही देत नाहीत. त्यामुळे शुल्लक कारणांसाठी फिरणाऱ्यांची चांगलीच नाकेबंदी झाली आहे. 
करुळ येथील पोलीस तपासणी नाका टाळण्यासाठी सुरुवातीस काही वाहन चालकांनी भुईबावडा घाटमार्गांचा उपयोग केला; परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून भुईबावडा घाटातील वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे गगनबावडा पोलिसांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे वैभववाडी पोलिसांनी जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने खारेपाटण गगनबावडा मार्ग तिथवली व रिंगेवाडी येथे बंद केला आहे. 

आज दुपारी खारेपाटण, तळेरे परिसरातील काही वाहने भुईबावडा घाट उतरुन आल्यानंतर रिंगेवाडीत अडकली. त्यातील काही वाहन चालकांनी रस्त्यावरील मातीच्या ढीगाऱ्यामुळे थांबलेल्या वाहनांची छायाचित्र वॉटसअपवर व्हायरल करुन स्थानिक नागरिकांनी रस्ता बंद केल्यामुळे वाहन अडकल्याचा भास निर्माण करीत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यामुळे वैभववाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांच्याशी संपर्क साधला असता, भुईबावडा घाटातून अनाठायी वाहतूक सुरु होती.

लोक सांगून ऐकत नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने खारेपाटण गगनबावडा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. अत्यावश्‍यक बाबीसाठी किंबहुना जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी प्रशासनाकडून वाहन चालकांना परवाने दिले जात आहेत. ते रीतसर परवाने घेऊन किराणा वाहतूक करावी, असे आवाहन बाकारे यांनी केले आहे. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वाहतूक नियंत्रणासाठी असा जालीम उपाय वैभववाडी (सिंधुदुर्ग) - वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांनी खारेपाटण गगनबावडा मार्ग बंद केला आहे. करुळ येथील तपासणी नाका टाळण्यासाठी वाहनचालक भुईबावडा घाटमार्गाचा वापर करु लागले होते. त्यामुळे तिथवली आणि भुईबावडा घाटपायथ्याजवळ रिंगेवाडी येथे मातीचा ढीग रचून मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तळेरे खारेपाटण परिसरातील किराणा खरेदीसाठी कोल्हापूरात गेलेली वाहने काही काळ भुईबावडा घाटपायथ्याशी अडकली होती.  कोरोनामुळे संचारबंदी जाहीर होताच जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या. पोलीस ठोस कारणाशिवाय वाहने जिल्ह्याबाहेर वाहने सोडत नाहीत. किंबहुना बाहेरील वाहनांना जिल्ह्यात प्रवेशही देत नाहीत. त्यामुळे शुल्लक कारणांसाठी फिरणाऱ्यांची चांगलीच नाकेबंदी झाली आहे.  करुळ येथील पोलीस तपासणी नाका टाळण्यासाठी सुरुवातीस काही वाहन चालकांनी भुईबावडा घाटमार्गांचा उपयोग केला; परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून भुईबावडा घाटातील वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे गगनबावडा पोलिसांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे वैभववाडी पोलिसांनी जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने खारेपाटण गगनबावडा मार्ग तिथवली व रिंगेवाडी येथे बंद केला आहे.  आज दुपारी खारेपाटण, तळेरे परिसरातील काही वाहने भुईबावडा घाट उतरुन आल्यानंतर रिंगेवाडीत अडकली. त्यातील काही वाहन चालकांनी रस्त्यावरील मातीच्या ढीगाऱ्यामुळे थांबलेल्या वाहनांची छायाचित्र वॉटसअपवर व्हायरल करुन स्थानिक नागरिकांनी रस्ता बंद केल्यामुळे वाहन अडकल्याचा भास निर्माण करीत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यामुळे वैभववाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांच्याशी संपर्क साधला असता, भुईबावडा घाटातून अनाठायी वाहतूक सुरु होती. लोक सांगून ऐकत नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने खारेपाटण गगनबावडा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. अत्यावश्‍यक बाबीसाठी किंबहुना जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी प्रशासनाकडून वाहन चालकांना परवाने दिले जात आहेत. ते रीतसर परवाने घेऊन किराणा वाहतूक करावी, असे आवाहन बाकारे यांनी केले आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UysJj6
Read More
Coronavirus : बीसीजी लस घेतलेल्यांना धोका कमी

पुणे - कोरोनामुळे हाहाकार उडालेला असतानाच भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. क्षयरोगाचा (ट्यूबरोक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध करणारी ‘बीसीजी’ लस लहानपणी घेणाऱ्यांना तुलनेने या रोगाचा धोका कमी असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. त्यामुळे या संशोधनात भारताला आशेचा किरण दिसू लागला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेतील न्यूयॉर्क इन्स्टिट्यूटच्या ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ बायोमेडीकल सायन्सेसच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. ज्या देशांत बीसीजी लसीकरणाचे राष्ट्रीय धोरण लवकर सुरू करण्यात आले त्या देशांत कोरोनाचा मृत्यूदर हा तुलनेने खुप कमी आहे. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच १९४८ मध्ये बीसीजी लसीकरणाचा राष्ट्रीय धोरण म्हणून अंगीकार केला होता.विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रगत देशांमधून क्षयरोग नष्ट होऊ लागला आणि त्यानंतर तेथील सरकारांनी बीसीजीकडे दुर्लक्ष केले.

न्यूयॉर्क कॉलेजचे संशोधन तर्कसंगत वाटते. आपल्या देशात मलेरिया, क्षयरोगाबाबत प्रतिकारशक्ती चांगली विकसित असल्यामुळे आपली कमीत कमी हानी होऊ शकते.कोरोना प्रसाराचा वेग मंदावल्यास हे  संशोधन आपल्यालाही लागू झाले असे म्हणता येईल.
- डॉ. विनोद शहा, ज्येष्ठ फिजिशियन

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : बीसीजी लस घेतलेल्यांना धोका कमी पुणे - कोरोनामुळे हाहाकार उडालेला असतानाच भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. क्षयरोगाचा (ट्यूबरोक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध करणारी ‘बीसीजी’ लस लहानपणी घेणाऱ्यांना तुलनेने या रोगाचा धोका कमी असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. त्यामुळे या संशोधनात भारताला आशेचा किरण दिसू लागला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अमेरिकेतील न्यूयॉर्क इन्स्टिट्यूटच्या ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ बायोमेडीकल सायन्सेसच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. ज्या देशांत बीसीजी लसीकरणाचे राष्ट्रीय धोरण लवकर सुरू करण्यात आले त्या देशांत कोरोनाचा मृत्यूदर हा तुलनेने खुप कमी आहे. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच १९४८ मध्ये बीसीजी लसीकरणाचा राष्ट्रीय धोरण म्हणून अंगीकार केला होता.विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रगत देशांमधून क्षयरोग नष्ट होऊ लागला आणि त्यानंतर तेथील सरकारांनी बीसीजीकडे दुर्लक्ष केले. न्यूयॉर्क कॉलेजचे संशोधन तर्कसंगत वाटते. आपल्या देशात मलेरिया, क्षयरोगाबाबत प्रतिकारशक्ती चांगली विकसित असल्यामुळे आपली कमीत कमी हानी होऊ शकते.कोरोना प्रसाराचा वेग मंदावल्यास हे  संशोधन आपल्यालाही लागू झाले असे म्हणता येईल. - डॉ. विनोद शहा, ज्येष्ठ फिजिशियन News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JxUrG4
Read More
कोरोना व्हायरस : कोव्हिड-19च्या मृतांवर अंत्यसंस्कार कसे करावेत?
BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

March 31, 2020 0 Comments
साल का पहला क्वाटर, यानि की पहले 3 महीने पूरे हो चुके हैं और बॉक्स ऑफिस पर अभी भी अजय देवगन की तान्हाजी टॉप पर बनी हुई है। कोरोना वायरस की व...
Read More
BOX OFFICE: साल 1991 की टॉप 10 फिल्में- सलमान खान, बिग बी से लेकर अजय देवगन की फिल्में शामिल

BOX OFFICE: साल 1991 की टॉप 10 फिल्में- सलमान खान, बिग बी से लेकर अजय देवगन की फिल्में शामिल

March 31, 2020 0 Comments
लॉकडाउन की वजह से पूरी जनता घरों में बंद हैं। ऐसे समय में हम आपको बॉक्स ऑफिस पर कुछ पीछे ले जाते हैं। साल 1990 के बाद, अब आज हम आपके साल 199...
Read More
सतर्कता..आणखी सहा नमुने तपासणीसाठी

ओरोस (सिंधुदुर्ग) -  जिल्ह्यातील सहा व्यक्तींचे नमूने नव्याने कोरोना विषाणुच्या अनुषंगाने तपासणीसाठी पाठविले आहेत. आयसोलेशनमध्ये नव्याने दोन रुग्णांची वाढ झाली असून सध्या 12 रुग्ण येथे उपचार घेत आहेत. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी उद्यापासून (ता.1) जिल्ह्याच्या नागरी भागात दुचाकी चालविण्यास मनाई करणारा आदेश आज सायंकाळी पारित केला आहे. 

जिल्ह्यात सोमवारपासून (ता.30) परराज्यातील मजूर, कामगार आणि बेघर यांच्यासाठी जिल्ह्यात 10 ठिकाणी कॅम्प उभारण्यात आले आहेत. याठिकाणी 446 व्यक्ती रहात असून त्यांच्यासाठी निवाऱ्यासोबतच जेवण, खाणे, पिण्याचे पाणी यासह सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासाठी तालुकास्तरावर कॅम्पची सुविधा निर्माण करण्यात आली होती. 10 रुग्ण आयसोलेशनमध्ये उपचार घेत होते. आज या रुग्णांमध्ये दोन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता 12 झाली आहे.

यापूर्वी 34 व्यक्तींचे नमूने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे सर्व नमूने अहवाल प्राप्त झाले होते. यात एक पॉझिटिव्ह तर उर्वरित 33 नमूने निगेटिव्ह आले होते. त्यामुळे नमूने अहवाल यायचा शिल्लक नव्हता; पण सोमवारी (ता.30) उशिरा दोन व आज चार असे एकूण सहा नमूने अहवाल कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता या सहा अहवालांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. 

कोरोना विषाणुच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सध्या 134 व्यक्ती होम क्‍वारंटाइन आहेत. 56 व्यक्ती शासकीय आरोग्य संस्थेत क्‍वारंटाइन आहेत. आज दिवसभरात 2 हजार 638 व्यक्तींची कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी केली; मात्र यातील एकाही व्यक्तीला कोरोना लक्षणे आढळली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या तब्बेतीत चांगली सुधारणा होत असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

नागरी भागात गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. आज काही भागात एसआरपीचे जवान पाचारण करण्यात आले. याचा पुढचा टप्पा म्हणून उद्यापासून (ता.1) जिल्ह्याच्या नागरी भागात दुचाकी बंदीचा आदेश आज सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी जारी केला. 

तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र 
कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात असलेले मजूर, बेघर यांना भोजनाची व्यवस्था होण्यासाठी जिल्ह्यातील तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी मजूर, बेघर यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मजूर, बेघर यांच्यासाठी यापूर्वीच 10 ठिकाणी कॅम्प उभारून मोफत निवास व्यवस्था केली आहे. 

माहिती भरण्यासाठी ऑनलाईन सोय 
कोरोना रोगाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तिकडे पोहोचण्यास यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्या नागरिकाला कोरोना लक्षणे आहेत हे एकाचवेळी समजू शकत नाही. परिणामी अशा व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्‍यता असते. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने खास लिंक तयार केली आहे. या लिंकमार्फत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची माहिती भरायची आहे. यामुळे प्रशासनाला कोणत्या व्यक्तीला कोणती लक्षणे आहेत, हे सहज समजू शकते. Http://dio sindhudurg.in अशी ही लिंक आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सतर्कता..आणखी सहा नमुने तपासणीसाठी ओरोस (सिंधुदुर्ग) -  जिल्ह्यातील सहा व्यक्तींचे नमूने नव्याने कोरोना विषाणुच्या अनुषंगाने तपासणीसाठी पाठविले आहेत. आयसोलेशनमध्ये नव्याने दोन रुग्णांची वाढ झाली असून सध्या 12 रुग्ण येथे उपचार घेत आहेत. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी उद्यापासून (ता.1) जिल्ह्याच्या नागरी भागात दुचाकी चालविण्यास मनाई करणारा आदेश आज सायंकाळी पारित केला आहे.  जिल्ह्यात सोमवारपासून (ता.30) परराज्यातील मजूर, कामगार आणि बेघर यांच्यासाठी जिल्ह्यात 10 ठिकाणी कॅम्प उभारण्यात आले आहेत. याठिकाणी 446 व्यक्ती रहात असून त्यांच्यासाठी निवाऱ्यासोबतच जेवण, खाणे, पिण्याचे पाणी यासह सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासाठी तालुकास्तरावर कॅम्पची सुविधा निर्माण करण्यात आली होती. 10 रुग्ण आयसोलेशनमध्ये उपचार घेत होते. आज या रुग्णांमध्ये दोन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता 12 झाली आहे. यापूर्वी 34 व्यक्तींचे नमूने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे सर्व नमूने अहवाल प्राप्त झाले होते. यात एक पॉझिटिव्ह तर उर्वरित 33 नमूने निगेटिव्ह आले होते. त्यामुळे नमूने अहवाल यायचा शिल्लक नव्हता; पण सोमवारी (ता.30) उशिरा दोन व आज चार असे एकूण सहा नमूने अहवाल कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता या सहा अहवालांची प्रतीक्षा लागून राहिली आहे.  कोरोना विषाणुच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सध्या 134 व्यक्ती होम क्‍वारंटाइन आहेत. 56 व्यक्ती शासकीय आरोग्य संस्थेत क्‍वारंटाइन आहेत. आज दिवसभरात 2 हजार 638 व्यक्तींची कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी केली; मात्र यातील एकाही व्यक्तीला कोरोना लक्षणे आढळली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या तब्बेतीत चांगली सुधारणा होत असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.  नागरी भागात गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. आज काही भागात एसआरपीचे जवान पाचारण करण्यात आले. याचा पुढचा टप्पा म्हणून उद्यापासून (ता.1) जिल्ह्याच्या नागरी भागात दुचाकी बंदीचा आदेश आज सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी जारी केला.  तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र  कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात असलेले मजूर, बेघर यांना भोजनाची व्यवस्था होण्यासाठी जिल्ह्यातील तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी मजूर, बेघर यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मजूर, बेघर यांच्यासाठी यापूर्वीच 10 ठिकाणी कॅम्प उभारून मोफत निवास व्यवस्था केली आहे.  माहिती भरण्यासाठी ऑनलाईन सोय  कोरोना रोगाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तिकडे पोहोचण्यास यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्या नागरिकाला कोरोना लक्षणे आहेत हे एकाचवेळी समजू शकत नाही. परिणामी अशा व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्‍यता असते. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने खास लिंक तयार केली आहे. या लिंकमार्फत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची माहिती भरायची आहे. यामुळे प्रशासनाला कोणत्या व्यक्तीला कोणती लक्षणे आहेत, हे सहज समजू शकते. Http://dio sindhudurg.in अशी ही लिंक आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ypdn7T
Read More
दीपक केसरकरांकडून ४८ लाख

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  "कोरोना'च्या संकटावर मात करण्यासाठी आमदार निधीतून 48 लाखांची मदत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी दिल्याची माहिती माजी, राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील मुलांची तिथेच व्यवस्था करण्याचे निर्देश दिले असून गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा अन्यत्र जाणाऱ्या युवक-युवतींसाठी मध्यस्त अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी श्री. पनवेलकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ""कोरोना विरोधात लढण्यासाठी आमदार निधीतील 48 लाखांची मदत राज्य सरकारकडे सुपूर्द केली आहे. आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा उत्तम काम करत आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी सतर्क आहेत. जनतेनेही "कोरोना'चे गांभीर्य लक्षात घेऊन काळजी घ्यावी. जीवनावश्‍यक वस्तू घेताना गर्दी करू नये. तसेच प्रशासनालाही सहकार्य करावे. आंबा व्यावसायिकांवर ओढवलेले संकट मोठे आहे. या संदर्भातही सचिवांशी चर्चा झाली असून आंबा व्यावसायिकांनी एक दर ठरवून द्यावा.'' 

ते म्हणाले, ""गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील मुलांसंदर्भातही मुंबईत असताना सचिव श्रीमती कुंदन यांच्याशी चर्चा झाली. मुलांच्या मदतीसाठी समन्वयक म्हणून गोव्याचे उपजिल्हाधिकारी श्री. पनवेलकर यांची नेमणूक केली आहे. गोव्यात अडकलेल्या मुलांनी घाबरू नये. गोव्यातून 34 तरुण-तरुणी सीमेवर अडकली होते. त्यांना आपल्या जिल्ह्यात आणले असले तरी त्यांना 14 दिवस क्‍वारंटाईन केले आहे. सावंतवाडीतील खासगी दवाखाने सुरू करण्याबाबत लवकरच डॉक्‍टरांशी चर्चा करणार आहे.

खासगी डॉक्‍टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत व उपचार सुरू करावेत. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना इमर्जन्सी औषधे तसेच इतर आजारावरील औषधांची मागणी त्यांनी ग्रामपंचायतीकडे नोंदवावी व ग्रामपंचायतीने याबाबत कळविल्यानंतर जीवनोपयोगी औषधे त्यांना पुरविण्यात येणार आहेत.'' नागरिकांना मास्क, इमर्जन्सी औषधे तसेच डॉक्‍टर्सना सेफ्टी रिक्रुटमेंटसाठी आमदार निधीचा वापर केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

उपरकरांची टीका हास्यास्पद 
केसरकर म्हणाले, ""मुंबईमध्ये 14 मार्चला छोटासा अपघात झाल्याने सावंतवाडीत येऊ शकलो नाही. तरीही "कोरोना' विरोधात लढण्यासाठी मुंबईत राहूनही रात्री-अपरात्री काम करत होतो. कोणाच्या संपर्कात न येता काम सुरू होते. त्यामुळे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केलेली टीका हास्यास्पद आहे. उपरकर हे दोन वर्षे आजारी होते त्यावेळी कुणीही टीका केली नव्हती. उलट ते लवकर बरे व्हावेत, असेच सर्वांना वाटत होते. त्यामुळे वस्तुस्थिती जाणून टीका करावी.'' 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दीपक केसरकरांकडून ४८ लाख सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  "कोरोना'च्या संकटावर मात करण्यासाठी आमदार निधीतून 48 लाखांची मदत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी दिल्याची माहिती माजी, राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील मुलांची तिथेच व्यवस्था करण्याचे निर्देश दिले असून गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा अन्यत्र जाणाऱ्या युवक-युवतींसाठी मध्यस्त अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी श्री. पनवेलकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ""कोरोना विरोधात लढण्यासाठी आमदार निधीतील 48 लाखांची मदत राज्य सरकारकडे सुपूर्द केली आहे. आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा उत्तम काम करत आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी सतर्क आहेत. जनतेनेही "कोरोना'चे गांभीर्य लक्षात घेऊन काळजी घ्यावी. जीवनावश्‍यक वस्तू घेताना गर्दी करू नये. तसेच प्रशासनालाही सहकार्य करावे. आंबा व्यावसायिकांवर ओढवलेले संकट मोठे आहे. या संदर्भातही सचिवांशी चर्चा झाली असून आंबा व्यावसायिकांनी एक दर ठरवून द्यावा.''  ते म्हणाले, ""गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील मुलांसंदर्भातही मुंबईत असताना सचिव श्रीमती कुंदन यांच्याशी चर्चा झाली. मुलांच्या मदतीसाठी समन्वयक म्हणून गोव्याचे उपजिल्हाधिकारी श्री. पनवेलकर यांची नेमणूक केली आहे. गोव्यात अडकलेल्या मुलांनी घाबरू नये. गोव्यातून 34 तरुण-तरुणी सीमेवर अडकली होते. त्यांना आपल्या जिल्ह्यात आणले असले तरी त्यांना 14 दिवस क्‍वारंटाईन केले आहे. सावंतवाडीतील खासगी दवाखाने सुरू करण्याबाबत लवकरच डॉक्‍टरांशी चर्चा करणार आहे. खासगी डॉक्‍टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत व उपचार सुरू करावेत. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना इमर्जन्सी औषधे तसेच इतर आजारावरील औषधांची मागणी त्यांनी ग्रामपंचायतीकडे नोंदवावी व ग्रामपंचायतीने याबाबत कळविल्यानंतर जीवनोपयोगी औषधे त्यांना पुरविण्यात येणार आहेत.'' नागरिकांना मास्क, इमर्जन्सी औषधे तसेच डॉक्‍टर्सना सेफ्टी रिक्रुटमेंटसाठी आमदार निधीचा वापर केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.  उपरकरांची टीका हास्यास्पद  केसरकर म्हणाले, ""मुंबईमध्ये 14 मार्चला छोटासा अपघात झाल्याने सावंतवाडीत येऊ शकलो नाही. तरीही "कोरोना' विरोधात लढण्यासाठी मुंबईत राहूनही रात्री-अपरात्री काम करत होतो. कोणाच्या संपर्कात न येता काम सुरू होते. त्यामुळे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केलेली टीका हास्यास्पद आहे. उपरकर हे दोन वर्षे आजारी होते त्यावेळी कुणीही टीका केली नव्हती. उलट ते लवकर बरे व्हावेत, असेच सर्वांना वाटत होते. त्यामुळे वस्तुस्थिती जाणून टीका करावी.''  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JtrgnF
Read More
मला सांगा, भूकंप आला तर घरातच थांबायचं की, बाहेर पडता येईल?

नागपूर : कोरोना... कोरोना... कोरोना... आजघडीला जगात सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे कोरोना. चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूने जगात थैमान घातला आहे. 7,99,723 लोकांना कोरोनाची लागण झाली असताना तब्बल 38,732 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, नेटकऱ्यांवर याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही आहे. सोशल मीडियावर जोक्‍सचा धुमाकूळ घालवून एकप्रकारे कोरोना विषाणूला पळवून लावण्याचा प्रयत्न नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

"पाकिस्तानमधील दोन लोकांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, आनंदाच्या भारात नातेवाईकांनी गोळीबार केला, यात पाच जणांचा मृत्यू झाला', "भूकंप आला तर घराबाहेर पडायचे की घरातच राहायचे', "बात करने से बात बढ जाती है, इसलीए अब मै खामोश रहता हूं...' असे एक ना अनेक जोक्‍स सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. इतक्‍या कठीण परिस्थितीतही हे जोक्‍स हसायला भाग पाडत आहेत. 

रमेश - सुरेश कुठे चालला तू 
सुरेश - यार घरी चोरी झाली ना... पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात आहे. 
रमेश - अबे... देशात लॉकडाऊन सुरू आहे... पोलिस विचारतील तू कुठे गेला होता, मग...? 
सुरेश - हो यार... जाऊ दे तक्रारच करीत नाही. 

पूर्वी शिंक आली की, म्हणायचे सत्य आहे... 
आता आली की लगेच म्हणतात... उठ इथून... 

कोरोनामुळे बाहेर देशातील बायकांना टेन्शन आपण जगू की मरू?
पण, आपल्या महाराष्ट्रातील बायकांनी वर्षभराचे पापड पण करून ठेवले... 

शौच से आने के बाद ही हाथ नहीं धोना है, 
शौच जाने के पहले भी हाथ धोईएगा, 
कोरोना व्हायरस का क्‍या है?, 
वो तो कहीं से भी अंदर घुस जाएगा... 

पुरी जिंदी कमाकर यदी 20 दिन का जुगाड नही कर पाए, 
तो 20 दिन में कमाकर क्‍या महल खडा कर लोगे, 
सरकार को सहयोग करें, घर पर रहें, सुरक्षित रहें...

जितके दिवस तुम्ही शांत पणे घरी राहाल, 
तितक्‍या लवकर तुम्हाला बारमध्ये बसता येईल... 

बायको - अहो हे घ्या दोनशे रुपये, 
नवरा - कशासाठी 
बायको - जा कॉर्टर घेऊन या 
नवरा - अग लॉकडाऊन आहे ना... विसरली का? 
बायको - मरो तुमचा लॉकडाऊन, दारूच्या वासाच्या सवयीमुळे आठ दिवस झाले झोप येत नाही... 

आज सुबह करण जोहर ने काजोल को फोन लगाया था... 
काजोल बहुत खुश हुई, 
उसको लगा करण उसको नई फिल्म ऑफर कर रहा है... 
उसका भ्रम तब तुटा, जब करण ने कहा, 
अजय से पुछ "विमल' पडी है क्‍या...?

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मला सांगा, भूकंप आला तर घरातच थांबायचं की, बाहेर पडता येईल? नागपूर : कोरोना... कोरोना... कोरोना... आजघडीला जगात सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे कोरोना. चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूने जगात थैमान घातला आहे. 7,99,723 लोकांना कोरोनाची लागण झाली असताना तब्बल 38,732 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, नेटकऱ्यांवर याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही आहे. सोशल मीडियावर जोक्‍सचा धुमाकूळ घालवून एकप्रकारे कोरोना विषाणूला पळवून लावण्याचा प्रयत्न नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.  "पाकिस्तानमधील दोन लोकांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, आनंदाच्या भारात नातेवाईकांनी गोळीबार केला, यात पाच जणांचा मृत्यू झाला', "भूकंप आला तर घराबाहेर पडायचे की घरातच राहायचे', "बात करने से बात बढ जाती है, इसलीए अब मै खामोश रहता हूं...' असे एक ना अनेक जोक्‍स सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. इतक्‍या कठीण परिस्थितीतही हे जोक्‍स हसायला भाग पाडत आहेत.  रमेश - सुरेश कुठे चालला तू  सुरेश - यार घरी चोरी झाली ना... पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात आहे.  रमेश - अबे... देशात लॉकडाऊन सुरू आहे... पोलिस विचारतील तू कुठे गेला होता, मग...?  सुरेश - हो यार... जाऊ दे तक्रारच करीत नाही.  पूर्वी शिंक आली की, म्हणायचे सत्य आहे...  आता आली की लगेच म्हणतात... उठ इथून...  कोरोनामुळे बाहेर देशातील बायकांना टेन्शन आपण जगू की मरू? पण, आपल्या महाराष्ट्रातील बायकांनी वर्षभराचे पापड पण करून ठेवले...  शौच से आने के बाद ही हाथ नहीं धोना है,  शौच जाने के पहले भी हाथ धोईएगा,  कोरोना व्हायरस का क्‍या है?,  वो तो कहीं से भी अंदर घुस जाएगा...  पुरी जिंदी कमाकर यदी 20 दिन का जुगाड नही कर पाए,  तो 20 दिन में कमाकर क्‍या महल खडा कर लोगे,  सरकार को सहयोग करें, घर पर रहें, सुरक्षित रहें... जितके दिवस तुम्ही शांत पणे घरी राहाल,  तितक्‍या लवकर तुम्हाला बारमध्ये बसता येईल...  बायको - अहो हे घ्या दोनशे रुपये,  नवरा - कशासाठी  बायको - जा कॉर्टर घेऊन या  नवरा - अग लॉकडाऊन आहे ना... विसरली का?  बायको - मरो तुमचा लॉकडाऊन, दारूच्या वासाच्या सवयीमुळे आठ दिवस झाले झोप येत नाही...  आज सुबह करण जोहर ने काजोल को फोन लगाया था...  काजोल बहुत खुश हुई,  उसको लगा करण उसको नई फिल्म ऑफर कर रहा है...  उसका भ्रम तब तुटा, जब करण ने कहा,  अजय से पुछ "विमल' पडी है क्‍या...? News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dJBgHp
Read More
Coronavirus : पुण्यातील तीन हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग

पुणे - कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांवरील उपचारासाठी महापालिकेची हॉस्पिटल,  दवाखान्यांत नव्या सुविधा उभारल्या जाणार आहेत. या योजनेत तीन रुग्णालयांत अतिदक्षता विभाग सुरू करून ५० खाटांची सोय करण्यात येणार आहे. अत्याधुनिक सेवा-सुविधाही उभारण्याचे नियोजन आहे. पुणेकर नागरिकांसह संस्था, संघटनांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान, या योजनेत भवानी पेठेतील सोनावणे हॉस्पिटल, शिवाजीनगरमधील दळवी आणि बोपोडीतील खेडेकर हॉस्पिटलचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांची संख्या वाढली आहे. एका रुग्णाचाही मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे दवाखाने,  हॉस्पिटलमधील सेवा-सुविधांची व्याप्ती वाढविली जाणार आहे. मात्र, कोरोनाच्या संसर्गावर मात करण्याच्या उद्देशाने नेमक्‍या आणि परिणामकारक अत्याधुनिक यंत्रणेची उभारणीला प्राधान्य दिले आहे. सध्या डॉ.  नायडू रुग्णालयात केवळ सहा ‘व्हेटिंलेटर’ आहेत. ही यंत्रणा फारच तोकडी आहे. तेव्हा, या तीन हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग उभारण्याचा निर्णय घेतला आहे; त्याकरिता मोठ्या निधीची गरज असल्याने पुणेकरांनी मदत करावी, असे महापालिकेचे आयुक्त शेखर गाकवाड यांनी सांगितले. दरम्यान, ‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी’  (सीएसआर) अंतर्गंत अतिदक्षता विभागाचे काम करण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांचा पुढाकार अपेक्षित आहे, असे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी संगितले.

एकाही रुग्णालयात ‘आयसीयू’ नाही
पुणेकरांच्या आरोग्याला प्राधान्य देत असल्याचे सांगणाऱ्या महापालिकेच्या ७१ पैकी एकाही रुग्णालयात अतिदक्षता विभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही यंत्रणा उभारणीवर चर्चा आणि प्रस्ताव या पलीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने काहीच कार्यवाही केलेली नाही. परिणामी कोरोनाचे संकट वाढल्याने जागे झालेल्या महापालिकेने आता ‘आयसीयू’ची सुविधा उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य खात्यावर दरवर्षी  साडेतीनशे ते पावणेचारशे कोटी रुपये खर्च होतात. तरीही ‘आयसीयू’ नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : पुण्यातील तीन हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग पुणे - कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांवरील उपचारासाठी महापालिकेची हॉस्पिटल,  दवाखान्यांत नव्या सुविधा उभारल्या जाणार आहेत. या योजनेत तीन रुग्णालयांत अतिदक्षता विभाग सुरू करून ५० खाटांची सोय करण्यात येणार आहे. अत्याधुनिक सेवा-सुविधाही उभारण्याचे नियोजन आहे. पुणेकर नागरिकांसह संस्था, संघटनांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान, या योजनेत भवानी पेठेतील सोनावणे हॉस्पिटल, शिवाजीनगरमधील दळवी आणि बोपोडीतील खेडेकर हॉस्पिटलचा समावेश आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांची संख्या वाढली आहे. एका रुग्णाचाही मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे दवाखाने,  हॉस्पिटलमधील सेवा-सुविधांची व्याप्ती वाढविली जाणार आहे. मात्र, कोरोनाच्या संसर्गावर मात करण्याच्या उद्देशाने नेमक्‍या आणि परिणामकारक अत्याधुनिक यंत्रणेची उभारणीला प्राधान्य दिले आहे. सध्या डॉ.  नायडू रुग्णालयात केवळ सहा ‘व्हेटिंलेटर’ आहेत. ही यंत्रणा फारच तोकडी आहे. तेव्हा, या तीन हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग उभारण्याचा निर्णय घेतला आहे; त्याकरिता मोठ्या निधीची गरज असल्याने पुणेकरांनी मदत करावी, असे महापालिकेचे आयुक्त शेखर गाकवाड यांनी सांगितले. दरम्यान, ‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी’  (सीएसआर) अंतर्गंत अतिदक्षता विभागाचे काम करण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांचा पुढाकार अपेक्षित आहे, असे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी संगितले. एकाही रुग्णालयात ‘आयसीयू’ नाही पुणेकरांच्या आरोग्याला प्राधान्य देत असल्याचे सांगणाऱ्या महापालिकेच्या ७१ पैकी एकाही रुग्णालयात अतिदक्षता विभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही यंत्रणा उभारणीवर चर्चा आणि प्रस्ताव या पलीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने काहीच कार्यवाही केलेली नाही. परिणामी कोरोनाचे संकट वाढल्याने जागे झालेल्या महापालिकेने आता ‘आयसीयू’ची सुविधा उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य खात्यावर दरवर्षी  साडेतीनशे ते पावणेचारशे कोटी रुपये खर्च होतात. तरीही ‘आयसीयू’ नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ux46TJ
Read More
‘तंत्रशिक्षण’चे प्राध्यापक पगाराविना

पुणे - राज्यात इंजिनिअरिंग, पॉलिटेक्‍निक, फार्मसी, एमबीए या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या ८० टक्के प्राध्यापकांचे तीन ते २७ महिन्याचे वेतन संस्थाचालकांनी दिले नसल्याची माहिती टॅफनॅफ संघटनेने दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यामुळे संस्थामधील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून प्राध्यापकांना थकित वेतन लवकर मिळावे, यासाठी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. कोरोनाच्या काळात कोणालाही नोकरीवरून काढू नये व कामगारांचे वेतन द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एकीकडे इतर महाविद्यालयांचे प्राध्यापक एका दिवसाचा पगार देऊन सरकारला मदत करत असताना दुसरीकडे राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांना वेतन मिळण्यासाठी धडपड करावी लागत आहे. 

टॅफनॅफ संघटनेचे सचिव प्रा. श्रीधर वैद्य यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. यावर काही उपाय सुचवले आहेत. 

संघटनेने पत्राद्वारे विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून राज्यातील सर्व  विभागातील तंत्रशिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनाबाबत माहिती संकलित करावी, ज्या संस्थांना समाज कल्याण खाते, शिक्षण विभाग अथवा सरकारच्या इतर कोणत्याही विभागाकडून स्कॉलरशिप यांसह कोणत्याही स्वरुपातील रक्कम प्रलंबित असेल तर ती रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वेतनाची रक्कम म्हणून जमा करावी, ही रक्कम अपूरी असेल तर थकित वेतनासाठी आवश्‍यक असणारी जादाची रक्कम शासनाकडून संस्थेच्या सर्व संचालकांच्या नावे कर्ज म्हणून देण्यात यावी, या कर्जाची नोंद संस्थाचालकांची वैयक्तिक मालमत्ता व संस्थेच्या मालमत्तेवर करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्त कार्यालयास देण्यात यावेत आणि या रकमेतून सर्व कर्मचार्यांना थकीत वेतन देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘तंत्रशिक्षण’चे प्राध्यापक पगाराविना पुणे - राज्यात इंजिनिअरिंग, पॉलिटेक्‍निक, फार्मसी, एमबीए या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या ८० टक्के प्राध्यापकांचे तीन ते २७ महिन्याचे वेतन संस्थाचालकांनी दिले नसल्याची माहिती टॅफनॅफ संघटनेने दिली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यामुळे संस्थामधील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून प्राध्यापकांना थकित वेतन लवकर मिळावे, यासाठी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. कोरोनाच्या काळात कोणालाही नोकरीवरून काढू नये व कामगारांचे वेतन द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एकीकडे इतर महाविद्यालयांचे प्राध्यापक एका दिवसाचा पगार देऊन सरकारला मदत करत असताना दुसरीकडे राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांना वेतन मिळण्यासाठी धडपड करावी लागत आहे.  टॅफनॅफ संघटनेचे सचिव प्रा. श्रीधर वैद्य यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. यावर काही उपाय सुचवले आहेत.  संघटनेने पत्राद्वारे विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून राज्यातील सर्व  विभागातील तंत्रशिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनाबाबत माहिती संकलित करावी, ज्या संस्थांना समाज कल्याण खाते, शिक्षण विभाग अथवा सरकारच्या इतर कोणत्याही विभागाकडून स्कॉलरशिप यांसह कोणत्याही स्वरुपातील रक्कम प्रलंबित असेल तर ती रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वेतनाची रक्कम म्हणून जमा करावी, ही रक्कम अपूरी असेल तर थकित वेतनासाठी आवश्‍यक असणारी जादाची रक्कम शासनाकडून संस्थेच्या सर्व संचालकांच्या नावे कर्ज म्हणून देण्यात यावी, या कर्जाची नोंद संस्थाचालकांची वैयक्तिक मालमत्ता व संस्थेच्या मालमत्तेवर करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्त कार्यालयास देण्यात यावेत आणि या रकमेतून सर्व कर्मचार्यांना थकीत वेतन देण्यात यावे अशी मागणी केली आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2URUNg7
Read More
BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

March 31, 2020 0 Comments
साल का पहला क्वाटर, यानि की पहले 3 महीने पूरे हो चुके हैं और बॉक्स ऑफिस पर अभी भी अजय देवगन की तान्हाजी टॉप पर बनी हुई है। कोरोना वायरस की व...
Read More
BOX OFFICE: साल 1991 की टॉप 10 फिल्में- सलमान खान, बिग बी से लेकर अजय देवगन की फिल्में शामिल

BOX OFFICE: साल 1991 की टॉप 10 फिल्में- सलमान खान, बिग बी से लेकर अजय देवगन की फिल्में शामिल

March 31, 2020 0 Comments
लॉकडाउन की वजह से पूरी जनता घरों में बंद हैं। ऐसे समय में हम आपको बॉक्स ऑफिस पर कुछ पीछे ले जाते हैं। साल 1990 के बाद, अब आज हम आपके साल 199...
Read More
Coronavirus : उद्योगनगरीतील उद्योजक आर्थिक अडचणीत

पिंपरी - कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे उद्योगनगरीतील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी अनेक उद्योजकांना बॅंकाकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. उद्योगनगरीत लॉकडाऊन असल्यामुळे येथील सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे उद्योजकांच्या अडचणी वाढत आहे. दरम्यान, सरकारने सूचना दिल्याने उद्योजकांना कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार द्यावे लागणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तिथून होणारी निर्यात पूर्णपणे बंद करण्यात आली. त्याचा फटका उद्योगांना बसला आहे. इंजिनिअरिंग, ऑटोमोबाइल याबरोबरच अन्य क्षेत्रात असणाऱ्या कंपन्यांना आवश्‍यक असणारे सुटे भाग तयार करण्याचे काम शहरातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजक करीत असतात. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना कच्चा माल मिळालेला नाही, त्याचा फटका उत्पादन निर्मितीवर झाला आहे. आता लॉकडाउन असल्यामुळे उत्पादन निर्मितीची प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देण्यासाठी या उद्योजकांना आर्थिक तजवीज करावी लागणार आहे. 

दरम्यान, मोठे उद्योगही पूर्णपणे बंद असल्यामुळे त्यांना पुरवठा केलेल्या कच्च्या मालाची रक्‍कम हातात पडण्यासाठी या उद्योजकांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. केंद्र सरकारने हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची सवलत दिली असली तरी त्यासाठीचे सोपस्कार पूर्ण करण्यात उद्योजकांना अडचणी येत आहेत.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : उद्योगनगरीतील उद्योजक आर्थिक अडचणीत पिंपरी - कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे उद्योगनगरीतील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी अनेक उद्योजकांना बॅंकाकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. उद्योगनगरीत लॉकडाऊन असल्यामुळे येथील सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे उद्योजकांच्या अडचणी वाढत आहे. दरम्यान, सरकारने सूचना दिल्याने उद्योजकांना कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार द्यावे लागणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तिथून होणारी निर्यात पूर्णपणे बंद करण्यात आली. त्याचा फटका उद्योगांना बसला आहे. इंजिनिअरिंग, ऑटोमोबाइल याबरोबरच अन्य क्षेत्रात असणाऱ्या कंपन्यांना आवश्‍यक असणारे सुटे भाग तयार करण्याचे काम शहरातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजक करीत असतात. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना कच्चा माल मिळालेला नाही, त्याचा फटका उत्पादन निर्मितीवर झाला आहे. आता लॉकडाउन असल्यामुळे उत्पादन निर्मितीची प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देण्यासाठी या उद्योजकांना आर्थिक तजवीज करावी लागणार आहे.  दरम्यान, मोठे उद्योगही पूर्णपणे बंद असल्यामुळे त्यांना पुरवठा केलेल्या कच्च्या मालाची रक्‍कम हातात पडण्यासाठी या उद्योजकांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. केंद्र सरकारने हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची सवलत दिली असली तरी त्यासाठीचे सोपस्कार पूर्ण करण्यात उद्योजकांना अडचणी येत आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bHUV8U
Read More
Coronavirus : पुणे, पिंपरीतील झोपडपट्टयांत धान्य पोचविले जाणार 

पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल, मे आणि जून महिन्यांचे धान्य एकदमच दिले जाणार आहे. या योजनांच्या झोपडपट्टयांमधील लाभार्थ्यांना हे धान्य त्यांच्या दारापर्यंत पोचविले जाणार आहे. चालू एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच धान्य वितरणास सुरुवात होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाने वरील निर्णय घेतला आहे. सध्या एप्रिल 2020 करीता 3 हजार 868.50 मेट्रिक टन गहू आणि 2 हजार 548 मेट्रिक टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानांमध्ये पोचविण्यात आले आहे. त्याचे वाटप 1 एप्रिलपासून सुरु होणार आहे. तर मे आणि जून महिन्यांसाठी 7 हजार 737 मेट्रिक टन गहू आणि 5 हजार 96 मेट्रिक टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांना 10 एप्रिलपासून देण्याचे नियोजन कार्यालयाने केले आहे. हे धान्य केवळ अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनाच वाटप केले जाणार आहे. 

शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे म्हणाल्या,""सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करण्याच्यादृष्टीने निर्धारित वेळापत्रक तयार केले आहे. एका वेळापत्रकानुसार दुकानदार 10 शिधापत्रिकाधारकांना दूरध्वनी करुन धान्य घेण्यासाठी बोलवतील. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांनी दुकानावर गर्दी करु नये. "सोशल डिस्टन्सिंग' राखण्याकरीता दुकानासमोर 1 मीटर अंतर राखून मार्किंग करण्यात येत आहे. आवश्‍यकतेनुसार, दुकानांवर पोलीस बंदोबस्त पुरविला जाईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या झोपडपट्टी भागांत धान्य द्वारपोच करण्याचे नियोजन केले गेले आहे. या दोन्ही शहरांतील झोपडपट्टयांत एकूण 270 दुकाने आहेत. त्याद्वारे हे धान्य त्यांच्या दारापर्यंत पोचविले जाईल. प्रत्येक वस्तीसाठी धान्य वाटपाचे वेळापत्रक निर्धारित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे, धान्य वितरण करण्यापूर्वी शिधापत्रिकाधारकांना कळविले जाईल. शिधापत्रिकाधारकांच्या सोयीसाठी त्यांच्या मागणीनुसार दुकानदारांना शासकीय धान्यासोबत तेल, डाळ, साखर, साबण, मीठ आदी इतर जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे.'' 

शिधापत्रिकाधारकांच्या तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन 
- टोल फ्री क्रमांक - 1077, मदत केंद्र क्रमांक 020-26123743 (सकाळी 8 ते रात्री 8), मोबाईल क्र. 9405163924

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : पुणे, पिंपरीतील झोपडपट्टयांत धान्य पोचविले जाणार  पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल, मे आणि जून महिन्यांचे धान्य एकदमच दिले जाणार आहे. या योजनांच्या झोपडपट्टयांमधील लाभार्थ्यांना हे धान्य त्यांच्या दारापर्यंत पोचविले जाणार आहे. चालू एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच धान्य वितरणास सुरुवात होणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाने वरील निर्णय घेतला आहे. सध्या एप्रिल 2020 करीता 3 हजार 868.50 मेट्रिक टन गहू आणि 2 हजार 548 मेट्रिक टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानांमध्ये पोचविण्यात आले आहे. त्याचे वाटप 1 एप्रिलपासून सुरु होणार आहे. तर मे आणि जून महिन्यांसाठी 7 हजार 737 मेट्रिक टन गहू आणि 5 हजार 96 मेट्रिक टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांना 10 एप्रिलपासून देण्याचे नियोजन कार्यालयाने केले आहे. हे धान्य केवळ अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनाच वाटप केले जाणार आहे.  शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे म्हणाल्या,""सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करण्याच्यादृष्टीने निर्धारित वेळापत्रक तयार केले आहे. एका वेळापत्रकानुसार दुकानदार 10 शिधापत्रिकाधारकांना दूरध्वनी करुन धान्य घेण्यासाठी बोलवतील. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांनी दुकानावर गर्दी करु नये. "सोशल डिस्टन्सिंग' राखण्याकरीता दुकानासमोर 1 मीटर अंतर राखून मार्किंग करण्यात येत आहे. आवश्‍यकतेनुसार, दुकानांवर पोलीस बंदोबस्त पुरविला जाईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या झोपडपट्टी भागांत धान्य द्वारपोच करण्याचे नियोजन केले गेले आहे. या दोन्ही शहरांतील झोपडपट्टयांत एकूण 270 दुकाने आहेत. त्याद्वारे हे धान्य त्यांच्या दारापर्यंत पोचविले जाईल. प्रत्येक वस्तीसाठी धान्य वाटपाचे वेळापत्रक निर्धारित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे, धान्य वितरण करण्यापूर्वी शिधापत्रिकाधारकांना कळविले जाईल. शिधापत्रिकाधारकांच्या सोयीसाठी त्यांच्या मागणीनुसार दुकानदारांना शासकीय धान्यासोबत तेल, डाळ, साखर, साबण, मीठ आदी इतर जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे.''  शिधापत्रिकाधारकांच्या तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन  - टोल फ्री क्रमांक - 1077, मदत केंद्र क्रमांक 020-26123743 (सकाळी 8 ते रात्री 8), मोबाईल क्र. 9405163924 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dJusto
Read More
एप्रिल फूल बनाया...

एकमेकांची गंमत करण्याचा दिवस म्हणजे १ एप्रिल. या दिवशी कलाकारांनी इतरांना फसविले आहे. मात्र, सर्वांनी कोरोनाबाबत दक्षता घ्यावी, असेही आवाहन केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देवदत्त नागे -
एप्रिल फूलचा एक प्रसंग अविस्मरणीय आहे. ३१ मार्चच्या रात्री दिग्दर्शक गिरीश मोहिते यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘देवा, उद्या सकाळी जव्हार येथे शूटिंग आहे. त्यामुळे लवकर ऊठ आणि तेथे ये. मी त्यांना पुन्हा विचारले, नक्की आहे ना शूट? त्यावेळी ते हो म्हणाले. मग, मी १ एप्रिलला सकाळीच उठून कारमध्ये निघालो. कल्याणच्या पुढे पोचलो तर गिरीश यांचा फोन आला अन्‌ ते म्हणाले आजचे शूट रद्द झाले आहे. विशेष खरोखरच शूट रद्द झाले होते. पण, माझे देवानेच एप्रिल फूल केले होते. आज सर्वांना विनंती आहे की, कोरोनाचे मोठे संकट आहे. त्यामुळे गांभीर्याने वागायला पाहिजे. कोरोनाबाबत कुणाचेही एप्रिल फूल करू नका.

प्राजक्ता माळी -
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेचे शूटिंग सुरू होते. सर्व कलाकार आणि दिग्दर्शक सेटवर होते. त्यावेळी सर्वांनी माझे एप्रिल फूल केले. एका सीनमध्ये त्यांनी मला चुकीचं ठरवलं. मी आदित्यला म्हणते की, नाश्‍ता केला आहे. तू इडली खाऊन घे. त्यावेळी दिग्दर्शक आले आणि म्हणाले, तू इडली नाही म्हणत आहे, तू इटली म्हणतेय. मग मी म्हणाले, हो का... सॉरी. त्यानंतर मी जाणीवपूर्वक इडली म्हणाले. पण, त्यानंतर दिग्दर्शक आणि आदित्यही म्हणाला, तू इडली नव्हे इटली म्हणतेय. सर्वजण म्हणू लागले, आज काय झालं तुला... चुकीचं का म्हणतेय. इटली नाही इडली म्हण. मग, काय करावे हेच समजेना. त्यानंतर मी पाचवेळा इडली म्हणाले. तसेच, आदित्य इडली खा... हे वाक्‍य १० ते १५ वेळा मला म्हणायला सांगितले. काही वेळाने टीममधील काहीजण फुटले आणि माझं एप्रिल फूल केल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वजण पोट धरून हसले. 

सोनाली कुलकर्णी -
खरंतर एप्रिल फूल केल्याचं काही आठवत नाहीये. पण, सध्या आपण भयानक परिस्थितीमधून जात आहोत. पण, या दिवशी कोरोना व्हायरस नाहीये, सगळी परिस्थिती नॉर्मल आहे, असं काही घडलंच नाही, जणू एप्रिल फूल आहे, असं होईल तेव्हा खूपच छान वाटेल. पण, सर्वांनी आपली, कुटुंबाची आणि देशाची काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये. 

प्राजक्ता गायकवाड -
मी दोन वर्षांपूर्वी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत होते. त्यावेळी मी सीआर होते. त्याच दरम्यान तास, सबमिशन, परीक्षा या सर्वांची धावपळ सुरू होती. मात्र, कुणालाही माहीत नव्हते की उद्या १ एप्रिल आहे. मग मी सर्वांना सांगितले की उद्या कॉलेज नाहीये अन्‌ सर्वांनी ते मान्य केले. कारण, सीआर म्हणजे मी सांगितले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कुणीही आले नाही. ज्यावेळी क्‍लासच्या टीचर आणि सरांचा मेसेज आला, त्यावेळी सर्वांना समजले की आपले एप्रिल फूल केले आहे.

शुभंकर तावडे -
मी सातवीत असताना खासगी क्‍लासला जात होतो. आम्हा मुलांचा एक ग्रुप होता अन्‌ तो खूपच मस्तीखोर होता. ३१ मार्चला आम्ही क्‍लासमध्ये इतर स्कूलमधून येणाऱ्या मुलांना स्कूल ड्रेस घालून यायला शिक्षकांनी सांगितले, असे म्हणालो. १ एप्रिलला इतर स्कूलमधून येणाऱ्या सर्व मुलांनी तसेच केले. मात्र, आम्ही रंगीत ड्रेस घालून आलो. टीचर यांनी हे सर्व पाहून, काय चाललंय हे सगळं? असे विचारले, त्यावेळी सर्वजण आमच्याकडे पाहू लागले. मग, आम्ही खूपच हसलो अन्‌ एप्रिल फूल केल्याचं सांगितले. ती किक खूपच छान होती.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

एप्रिल फूल बनाया... एकमेकांची गंमत करण्याचा दिवस म्हणजे १ एप्रिल. या दिवशी कलाकारांनी इतरांना फसविले आहे. मात्र, सर्वांनी कोरोनाबाबत दक्षता घ्यावी, असेही आवाहन केले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप देवदत्त नागे - एप्रिल फूलचा एक प्रसंग अविस्मरणीय आहे. ३१ मार्चच्या रात्री दिग्दर्शक गिरीश मोहिते यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘देवा, उद्या सकाळी जव्हार येथे शूटिंग आहे. त्यामुळे लवकर ऊठ आणि तेथे ये. मी त्यांना पुन्हा विचारले, नक्की आहे ना शूट? त्यावेळी ते हो म्हणाले. मग, मी १ एप्रिलला सकाळीच उठून कारमध्ये निघालो. कल्याणच्या पुढे पोचलो तर गिरीश यांचा फोन आला अन्‌ ते म्हणाले आजचे शूट रद्द झाले आहे. विशेष खरोखरच शूट रद्द झाले होते. पण, माझे देवानेच एप्रिल फूल केले होते. आज सर्वांना विनंती आहे की, कोरोनाचे मोठे संकट आहे. त्यामुळे गांभीर्याने वागायला पाहिजे. कोरोनाबाबत कुणाचेही एप्रिल फूल करू नका. प्राजक्ता माळी - ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेचे शूटिंग सुरू होते. सर्व कलाकार आणि दिग्दर्शक सेटवर होते. त्यावेळी सर्वांनी माझे एप्रिल फूल केले. एका सीनमध्ये त्यांनी मला चुकीचं ठरवलं. मी आदित्यला म्हणते की, नाश्‍ता केला आहे. तू इडली खाऊन घे. त्यावेळी दिग्दर्शक आले आणि म्हणाले, तू इडली नाही म्हणत आहे, तू इटली म्हणतेय. मग मी म्हणाले, हो का... सॉरी. त्यानंतर मी जाणीवपूर्वक इडली म्हणाले. पण, त्यानंतर दिग्दर्शक आणि आदित्यही म्हणाला, तू इडली नव्हे इटली म्हणतेय. सर्वजण म्हणू लागले, आज काय झालं तुला... चुकीचं का म्हणतेय. इटली नाही इडली म्हण. मग, काय करावे हेच समजेना. त्यानंतर मी पाचवेळा इडली म्हणाले. तसेच, आदित्य इडली खा... हे वाक्‍य १० ते १५ वेळा मला म्हणायला सांगितले. काही वेळाने टीममधील काहीजण फुटले आणि माझं एप्रिल फूल केल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वजण पोट धरून हसले.  सोनाली कुलकर्णी - खरंतर एप्रिल फूल केल्याचं काही आठवत नाहीये. पण, सध्या आपण भयानक परिस्थितीमधून जात आहोत. पण, या दिवशी कोरोना व्हायरस नाहीये, सगळी परिस्थिती नॉर्मल आहे, असं काही घडलंच नाही, जणू एप्रिल फूल आहे, असं होईल तेव्हा खूपच छान वाटेल. पण, सर्वांनी आपली, कुटुंबाची आणि देशाची काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये.  प्राजक्ता गायकवाड - मी दोन वर्षांपूर्वी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत होते. त्यावेळी मी सीआर होते. त्याच दरम्यान तास, सबमिशन, परीक्षा या सर्वांची धावपळ सुरू होती. मात्र, कुणालाही माहीत नव्हते की उद्या १ एप्रिल आहे. मग मी सर्वांना सांगितले की उद्या कॉलेज नाहीये अन्‌ सर्वांनी ते मान्य केले. कारण, सीआर म्हणजे मी सांगितले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कुणीही आले नाही. ज्यावेळी क्‍लासच्या टीचर आणि सरांचा मेसेज आला, त्यावेळी सर्वांना समजले की आपले एप्रिल फूल केले आहे. शुभंकर तावडे - मी सातवीत असताना खासगी क्‍लासला जात होतो. आम्हा मुलांचा एक ग्रुप होता अन्‌ तो खूपच मस्तीखोर होता. ३१ मार्चला आम्ही क्‍लासमध्ये इतर स्कूलमधून येणाऱ्या मुलांना स्कूल ड्रेस घालून यायला शिक्षकांनी सांगितले, असे म्हणालो. १ एप्रिलला इतर स्कूलमधून येणाऱ्या सर्व मुलांनी तसेच केले. मात्र, आम्ही रंगीत ड्रेस घालून आलो. टीचर यांनी हे सर्व पाहून, काय चाललंय हे सगळं? असे विचारले, त्यावेळी सर्वजण आमच्याकडे पाहू लागले. मग, आम्ही खूपच हसलो अन्‌ एप्रिल फूल केल्याचं सांगितले. ती किक खूपच छान होती. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2X2ska7
Read More
निर्जंतुकीकरण काही तासांत

नवी दिल्ली - विस्तीर्ण प्रदेशांचे निर्जंतुकीकरण करण्याची क्षमता असणारे एक अत्याधुनिक ड्रोन आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. या ड्रोनला एक स्वयंचलित स्प्रेयर बसविण्यात आले असून त्या माध्यमातून फूटपाथ, उद्याने आणि रस्ते यांचे निर्जंतुकीकरण करता येऊ शकेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या विद्यार्थ्यांनी ‘रेसरफ्लाय’ नावाचे स्टार्टअप तयार केले असून त्यांनी आसाम आणि उत्तराखंड सरकारला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. सर्वसाधारणपणे मोठ्या परिसरांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दीड दिवस लागतो पण या ड्रोन स्प्रेयरच्या माध्यमातून हेच काम केवळ पंधरा मिनिटांत होऊ शकते.

४ लीटर औषधाची १ मिनिटांत फवारणी
२० कामगारांचे काम १ ड्रोन करेल

सरकारने आमच्या प्रकल्पास मान्यता दिली तर आम्ही पंधरा ते वीस दिवसांमध्ये अशा प्रकारचे पंधरा ड्रोन तयार करू शकतो तर महिनाभरात अशा पन्नास ड्रोनची निर्मिती करता येईल.
- अनंत मित्तल, अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी

गुगल मॅपचा आधार
गुगल मॅपच्या माध्यमातून विशिष्ट परिसर निश्‍चित करण्यात येईल, त्यानंतर तीन किलोमीटरपर्यंतचा परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. एकाच उड्डाणात हे ड्रोन १.२ हेक्टरपर्यंतच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करेल.  दिवसभरात ते ६० हेक्टरपर्यंतचा परिसर निर्जंतुक करू शकेल.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

निर्जंतुकीकरण काही तासांत नवी दिल्ली - विस्तीर्ण प्रदेशांचे निर्जंतुकीकरण करण्याची क्षमता असणारे एक अत्याधुनिक ड्रोन आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. या ड्रोनला एक स्वयंचलित स्प्रेयर बसविण्यात आले असून त्या माध्यमातून फूटपाथ, उद्याने आणि रस्ते यांचे निर्जंतुकीकरण करता येऊ शकेल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या विद्यार्थ्यांनी ‘रेसरफ्लाय’ नावाचे स्टार्टअप तयार केले असून त्यांनी आसाम आणि उत्तराखंड सरकारला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. सर्वसाधारणपणे मोठ्या परिसरांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दीड दिवस लागतो पण या ड्रोन स्प्रेयरच्या माध्यमातून हेच काम केवळ पंधरा मिनिटांत होऊ शकते. ४ लीटर औषधाची १ मिनिटांत फवारणी २० कामगारांचे काम १ ड्रोन करेल सरकारने आमच्या प्रकल्पास मान्यता दिली तर आम्ही पंधरा ते वीस दिवसांमध्ये अशा प्रकारचे पंधरा ड्रोन तयार करू शकतो तर महिनाभरात अशा पन्नास ड्रोनची निर्मिती करता येईल. - अनंत मित्तल, अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी गुगल मॅपचा आधार गुगल मॅपच्या माध्यमातून विशिष्ट परिसर निश्‍चित करण्यात येईल, त्यानंतर तीन किलोमीटरपर्यंतचा परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. एकाच उड्डाणात हे ड्रोन १.२ हेक्टरपर्यंतच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करेल.  दिवसभरात ते ६० हेक्टरपर्यंतचा परिसर निर्जंतुक करू शकेल. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UQj6ep
Read More

Monday, March 30, 2020

BHU का दावा- 4 से 6 घंटे में हो सकेगी कोरोना की सटीक और सस्ती जांच https://ift.tt/2wS2BX8
मरकज के कार्यक्रम को रद्द करने के लिए पुलिस ने 2 दो बार दिया था नोटिस https://ift.tt/2Jqo8sH
घर में पोछा लगाते हुए छलका भारती का दर्द, कहा- अब नहीं चाहिए बड़ा घर https://ift.tt/39q4Y0I
गुरु का राशि परिवर्तन: कर्क राशि वालों की चमकेगी किस्मत, जानें अपना हाल https://ift.tt/2UsH5kX
रामायण-महाभारत के बाद टेलिकास्ट होगा बच्चों का चहेता शो शक्तिमान https://ift.tt/2wHevTY
Coronavirus : सातारा जिल्ह्यातील १४ संशीयत रुग्ण दाखल; दाेन इस्लामपूर रुग्णांच्या संपर्कातील

सातारा  : सातारा जिल्ह्यात ता. 15 मार्च नंतर परदेश प्रवास करुन आलेले सात प्रवासी कोरोना अनुमानित म्हणुन रुग्ण दाखल झाले आहेत. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात येत आहेत.तसेच सातारा जिल्हयातील एक पुरुष व एक महिला हे दाेन रहिवाशी इस्लामपुर येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना देखील अनुमानित रुग्ण म्हणुन साेमवारी (ता.३०) दाखल करून घेण्यात आले आहे. त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात येत आहेत. याबराेबरच सातारा जिल्ह्यातील एक 38 वर्षीय पुरुषाला कोरडा खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करुन त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहे, अशी माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
 
सातारा जिल्ह्यातील कष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील विलगीकरण कक्षात 28 मार्च रोजी 48 वर्षीय पुरुषास ताप व श्वसनास त्रास होत असल्याने, ता. .29 मार्च रोजी 80 वर्षीय पुरुष व चार वर्षीय मुलास श्वसनास त्रास व खोकला असल्याने आणि ता. 30 मार्च रोजी एका वर्षाच्या मुलीस ताप व खोकला आल्याने दाखल केले आहे. या सर्व चार रुग्णांना कोरोनाचे अनुमानित रुग्ण म्हणून दाखल केले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.  प्राथमिक तपासण्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असून उपचार चालु आहेत. हे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढील उपचार ठरवण्यात येतील.

सातारा जिल्ह्यातील वय 57 वर्षीय एका महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि पॅरिस येथून प्रवास करुन आलेल्या 35 वर्षीय पुरुषाला कोरडा खोकला असल्याने  जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या दोन अनुदमानित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही.कडे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट मिळाले असून त्यांना कोविड 19 चा बाधा नसल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

Video : कोरोनाच्या टेस्ट कृष्णात शक्‍य; सरकारच्या परवानगीची आवश्यकता : डॉ. सुरेश भोसले

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : सातारा जिल्ह्यातील १४ संशीयत रुग्ण दाखल; दाेन इस्लामपूर रुग्णांच्या संपर्कातील सातारा  : सातारा जिल्ह्यात ता. 15 मार्च नंतर परदेश प्रवास करुन आलेले सात प्रवासी कोरोना अनुमानित म्हणुन रुग्ण दाखल झाले आहेत. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात येत आहेत.तसेच सातारा जिल्हयातील एक पुरुष व एक महिला हे दाेन रहिवाशी इस्लामपुर येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना देखील अनुमानित रुग्ण म्हणुन साेमवारी (ता.३०) दाखल करून घेण्यात आले आहे. त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात येत आहेत. याबराेबरच सातारा जिल्ह्यातील एक 38 वर्षीय पुरुषाला कोरडा खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करुन त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहे, अशी माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.   सातारा जिल्ह्यातील कष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील विलगीकरण कक्षात 28 मार्च रोजी 48 वर्षीय पुरुषास ताप व श्वसनास त्रास होत असल्याने, ता. .29 मार्च रोजी 80 वर्षीय पुरुष व चार वर्षीय मुलास श्वसनास त्रास व खोकला असल्याने आणि ता. 30 मार्च रोजी एका वर्षाच्या मुलीस ताप व खोकला आल्याने दाखल केले आहे. या सर्व चार रुग्णांना कोरोनाचे अनुमानित रुग्ण म्हणून दाखल केले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.  प्राथमिक तपासण्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असून उपचार चालु आहेत. हे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढील उपचार ठरवण्यात येतील. सातारा जिल्ह्यातील वय 57 वर्षीय एका महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि पॅरिस येथून प्रवास करुन आलेल्या 35 वर्षीय पुरुषाला कोरडा खोकला असल्याने  जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या दोन अनुदमानित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही.कडे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट मिळाले असून त्यांना कोविड 19 चा बाधा नसल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. Video : कोरोनाच्या टेस्ट कृष्णात शक्‍य; सरकारच्या परवानगीची आवश्यकता : डॉ. सुरेश भोसले News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Jpwb9d
Read More
पुणे विभागात सध्या किती आहेत कोरोनाबाधित? वाचा

पुणे ४३, सातारा २, सांगली २५, कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांना संसर्ग
पुणे - पुणे विभागात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांच्या संख्येत आठने वाढ झाली आहे. आज (ता. ३०) एकूण रुग्ण संख्या ७२ झाली आहे. त्यात पुणे ४३, सातारा २, सांगली २५ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या संशयित एक हजार ३६५ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी एक हजार २८२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, ८३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त अहवालापैकी एक हजार १९३ नमुने निगेटिव्ह आहेत. तर, ६७ नमुने पॉझिटिव्ह आहेत. तसेच २२ जणांच्या नमुन्यांचा अद्याप निष्कर्ष काढता आलेला नाही. आत्तापर्यंत १५ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे.

पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सात हजार ३९७ प्रवाशांपैकी चार हजार ३८१ प्रवाशांबाबत पाठपुरावा सुरू आहे. त्यापैकी ३ हजार १६ प्रवाशांचा पाठपुरावा पूर्ण झालेला आहे. म्हणजेच ३ हजार १६ व्यक्तींचा 'होम कॉरंनटाइन' कालावधी पूर्ण झाला असून, चार हजार ३८२ व्यक्ती अजूनही कॉरंनटाइनमध्ये आहेत.

पुणे विभागातील स्थिती
-अन्न व औषध प्रशासनाकडून 'एन ९५' मास्क : २८ हजार ५८९
-'२ प्लाय' आणि '३प्लाय' मास्क उपलब्ध : २ लाख ९ हजार २४
-भाजीपाला आवक : १२ हजार ९८४ क्विंटल
-दूध संकलन : ८९ लाख ८८ हजार लिटर

'पीएमपी'ची सेवा अत्यावश्यक सेवेसाठीच
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) रविवारी    (ता. २९) एकूण २१ हजार ६०३ फेऱ्यांपैकी १९ हजार ९९३ फेऱ्या रद्द केल्या होत्या. १ हजार ६१० फेऱ्यांमध्ये एकूण ५ हजार १६१ प्रवाशांनी प्रवास केला. सद्यस्थितीत अत्यावश्यक बाबींसाठी फेर्‍या सुरू ठेवण्यात आल्या आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे विभागात सध्या किती आहेत कोरोनाबाधित? वाचा पुणे ४३, सातारा २, सांगली २५, कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांना संसर्ग पुणे - पुणे विभागात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांच्या संख्येत आठने वाढ झाली आहे. आज (ता. ३०) एकूण रुग्ण संख्या ७२ झाली आहे. त्यात पुणे ४३, सातारा २, सांगली २५ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आली. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाच्या संशयित एक हजार ३६५ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी एक हजार २८२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, ८३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त अहवालापैकी एक हजार १९३ नमुने निगेटिव्ह आहेत. तर, ६७ नमुने पॉझिटिव्ह आहेत. तसेच २२ जणांच्या नमुन्यांचा अद्याप निष्कर्ष काढता आलेला नाही. आत्तापर्यंत १५ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सात हजार ३९७ प्रवाशांपैकी चार हजार ३८१ प्रवाशांबाबत पाठपुरावा सुरू आहे. त्यापैकी ३ हजार १६ प्रवाशांचा पाठपुरावा पूर्ण झालेला आहे. म्हणजेच ३ हजार १६ व्यक्तींचा 'होम कॉरंनटाइन' कालावधी पूर्ण झाला असून, चार हजार ३८२ व्यक्ती अजूनही कॉरंनटाइनमध्ये आहेत. पुणे विभागातील स्थिती -अन्न व औषध प्रशासनाकडून 'एन ९५' मास्क : २८ हजार ५८९ -'२ प्लाय' आणि '३प्लाय' मास्क उपलब्ध : २ लाख ९ हजार २४ -भाजीपाला आवक : १२ हजार ९८४ क्विंटल -दूध संकलन : ८९ लाख ८८ हजार लिटर 'पीएमपी'ची सेवा अत्यावश्यक सेवेसाठीच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) रविवारी    (ता. २९) एकूण २१ हजार ६०३ फेऱ्यांपैकी १९ हजार ९९३ फेऱ्या रद्द केल्या होत्या. १ हजार ६१० फेऱ्यांमध्ये एकूण ५ हजार १६१ प्रवाशांनी प्रवास केला. सद्यस्थितीत अत्यावश्यक बाबींसाठी फेर्‍या सुरू ठेवण्यात आल्या आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JqOXNx
Read More
एकीकडे कोरोनाची धास्ती, दुसरीकडे जीवाची घालमेल

वैभववाडी (सिधुदुर्ग) - चिरेखाणीपासून वाळूच्या खाणीपर्यंत आणि रस्ते खडीकरण, डांबरीकरणापासून ते बांधकामाची विविध कामे करणारे कर्नाटकमधील दहा हजारहून अधिक कामगार संचारबंदीमुळे जिल्ह्यात अडकले आहेत. ते करीत असलेले कामच सध्या बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कुटुंबीयाकडून सतत फोन येत असल्यामुळे या कामगारांच्या जीवाची घालमेल देखील वाढली आहे. काहींनी परतण्याचा प्रयत्न केला; परंतु कडक पोलिस बंदोबस्तांमुळे त्यांना जिल्ह्याची सीमा ओलांडता आलेली नाही. 

जिल्ह्यातील शेकडो चिरेखाणी, वाळूच्या खाणी, रस्ते खडीकरण-डांबरीकरण करणे, क्रशर, सेट्रिंग, स्लॅब घालणे, विहिरी खोदणे, बांधकाम करणे ही कामे कर्नाटकमधील विजापूर, हुबळी, बेळगाव या भागातील मजूर करतात. जिल्ह्यात मजुरांची वाणवा असल्यामुळे ठेकेदार किंवा बांधकाम व्यवसायात काम करणारे शेकडो व्यावसायिक या मजुरांना आगाऊ रक्कम देऊन कामासाठी जिल्ह्यात आणतात. जिल्ह्यातील बहुतांशी चिरेखाणीवर या भागातील मजूर आहेत. याशिवाय वाळूच्या खाणीवर देखील अधिकतर याच भागातील कामगार पाहायला मिळतात. जिल्ह्यात सुमारे दहा हजारपेक्षा अधिक मजूर कर्नाटकमधील आहेत. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशात संचारबंदी करण्यात आली. त्यामुळे हे कामगार काम करीत असलेल्या चिरेखाणी, वाळूच्या खाणी बंद झाल्या आहेत. बांधकामांच्या कामांना देखील पूर्णविराम मिळाला आहे. रस्ते खडीकरण, डांबरीकरणाची कामे देखील बंदच आहेत. सर्व कामे बंद झाल्यामुळे कामगारांमध्ये बेचैनी पसरली आहे. कर्नाटकमधील कामगार नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात येतात. डिसेंबर ते मे या कालावधीत त्यांच्या हाताला सतत काम लागते. सहा महिने गावाकडची शेती आणि सहा महिने मजुरी करण्यावरच त्यांचा भर असतो. त्यामुळे सहा महिन्यात अधिकाधिक पैसे मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो; परंतु आता सर्व कामच बंद असल्यामुळे हे मजूर हवालदिल झाले आहेत. काम नसल्यामुळे बसून किती दिवस खायचे? म्हणून काही मजुरांनी गावी जाण्याचा प्रयत्न केला; परंतु कडक पोलिस बंदोबस्तांमुळे त्यांना माघारी परतावे लागले. राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याची माहिती विविध वाहिन्यांवरून कर्नाटकमधील या कामगारांच्या कुटुंबीयांना मिळत आहे. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. कुटुंबीयांकडून सतत फोन करून गावी येण्यासाठी तगादा लावला जात आहे. 

येथे काम नाही आणि गावाकडे जाता येत नाही, त्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. नेमके काय करावे? ते या मजुरांना सूचत नाही. त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. अनेक खाणीवरील कामगार टेम्पो किवा अन्य वाहनाने जिल्ह्याच्या सीमेवर जाऊन पोलिसांना आणाभाका घेऊन सोडण्यासाठी आग्रह करीत आहेत; परंतु जिल्हा आणि राज्यबंदीचा निर्णय असल्यामुळे पोलिस कुणालाही जिल्ह्याबाहेर सोडत नाहीत. त्यामुळे कधी आंबोली तर कधी फोंडा, करूळ घाटातील तपासणी नाक्‍यावरून जाता येते का? याची सतत हे कामगार चाचपणी करीत आहेत. 

अनामिक भीती 
सध्या 21 दिवसांची संचारबंदी असली तरी त्यामध्ये वाढ होईल, अशी अनामिक भीती या मजुरांमध्ये आहे. संचारबंदी वाढली तर येथे बसून करायचे काय? आणि खायचे काय? हा त्यांच्यासमोर प्रश्‍न आहे. दीड-दोन महिन्यात मिळविलेले पैसे येथेच खर्च केले तर गावी काय न्यायचे? शेतीसाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे? असे अनेक प्रश्‍न त्यांच्यासमोर आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आम्हाला आमच्या कुटुंबीयांकडे जायचं आहे. तेथे जाण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी त्यांची मागणी आहे. 

जिल्ह्यातील बेघर तसेच परराज्यातील मजुर यांच्यासाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर ही व्यवस्था करण्यात आली आहे. गरीब लोकांना वैद्यकीय सेवा घरपोच देण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असून ही सेवा ग्रामपंचायत व नगरपंचायत कर्मचारी किंवा स्वयंसेवकांमार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- के. मंजूलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

एकीकडे कोरोनाची धास्ती, दुसरीकडे जीवाची घालमेल वैभववाडी (सिधुदुर्ग) - चिरेखाणीपासून वाळूच्या खाणीपर्यंत आणि रस्ते खडीकरण, डांबरीकरणापासून ते बांधकामाची विविध कामे करणारे कर्नाटकमधील दहा हजारहून अधिक कामगार संचारबंदीमुळे जिल्ह्यात अडकले आहेत. ते करीत असलेले कामच सध्या बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कुटुंबीयाकडून सतत फोन येत असल्यामुळे या कामगारांच्या जीवाची घालमेल देखील वाढली आहे. काहींनी परतण्याचा प्रयत्न केला; परंतु कडक पोलिस बंदोबस्तांमुळे त्यांना जिल्ह्याची सीमा ओलांडता आलेली नाही.  जिल्ह्यातील शेकडो चिरेखाणी, वाळूच्या खाणी, रस्ते खडीकरण-डांबरीकरण करणे, क्रशर, सेट्रिंग, स्लॅब घालणे, विहिरी खोदणे, बांधकाम करणे ही कामे कर्नाटकमधील विजापूर, हुबळी, बेळगाव या भागातील मजूर करतात. जिल्ह्यात मजुरांची वाणवा असल्यामुळे ठेकेदार किंवा बांधकाम व्यवसायात काम करणारे शेकडो व्यावसायिक या मजुरांना आगाऊ रक्कम देऊन कामासाठी जिल्ह्यात आणतात. जिल्ह्यातील बहुतांशी चिरेखाणीवर या भागातील मजूर आहेत. याशिवाय वाळूच्या खाणीवर देखील अधिकतर याच भागातील कामगार पाहायला मिळतात. जिल्ह्यात सुमारे दहा हजारपेक्षा अधिक मजूर कर्नाटकमधील आहेत.  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशात संचारबंदी करण्यात आली. त्यामुळे हे कामगार काम करीत असलेल्या चिरेखाणी, वाळूच्या खाणी बंद झाल्या आहेत. बांधकामांच्या कामांना देखील पूर्णविराम मिळाला आहे. रस्ते खडीकरण, डांबरीकरणाची कामे देखील बंदच आहेत. सर्व कामे बंद झाल्यामुळे कामगारांमध्ये बेचैनी पसरली आहे. कर्नाटकमधील कामगार नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात येतात. डिसेंबर ते मे या कालावधीत त्यांच्या हाताला सतत काम लागते. सहा महिने गावाकडची शेती आणि सहा महिने मजुरी करण्यावरच त्यांचा भर असतो. त्यामुळे सहा महिन्यात अधिकाधिक पैसे मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो; परंतु आता सर्व कामच बंद असल्यामुळे हे मजूर हवालदिल झाले आहेत. काम नसल्यामुळे बसून किती दिवस खायचे? म्हणून काही मजुरांनी गावी जाण्याचा प्रयत्न केला; परंतु कडक पोलिस बंदोबस्तांमुळे त्यांना माघारी परतावे लागले. राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याची माहिती विविध वाहिन्यांवरून कर्नाटकमधील या कामगारांच्या कुटुंबीयांना मिळत आहे. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. कुटुंबीयांकडून सतत फोन करून गावी येण्यासाठी तगादा लावला जात आहे.  येथे काम नाही आणि गावाकडे जाता येत नाही, त्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. नेमके काय करावे? ते या मजुरांना सूचत नाही. त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. अनेक खाणीवरील कामगार टेम्पो किवा अन्य वाहनाने जिल्ह्याच्या सीमेवर जाऊन पोलिसांना आणाभाका घेऊन सोडण्यासाठी आग्रह करीत आहेत; परंतु जिल्हा आणि राज्यबंदीचा निर्णय असल्यामुळे पोलिस कुणालाही जिल्ह्याबाहेर सोडत नाहीत. त्यामुळे कधी आंबोली तर कधी फोंडा, करूळ घाटातील तपासणी नाक्‍यावरून जाता येते का? याची सतत हे कामगार चाचपणी करीत आहेत.  अनामिक भीती  सध्या 21 दिवसांची संचारबंदी असली तरी त्यामध्ये वाढ होईल, अशी अनामिक भीती या मजुरांमध्ये आहे. संचारबंदी वाढली तर येथे बसून करायचे काय? आणि खायचे काय? हा त्यांच्यासमोर प्रश्‍न आहे. दीड-दोन महिन्यात मिळविलेले पैसे येथेच खर्च केले तर गावी काय न्यायचे? शेतीसाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे? असे अनेक प्रश्‍न त्यांच्यासमोर आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आम्हाला आमच्या कुटुंबीयांकडे जायचं आहे. तेथे जाण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी त्यांची मागणी आहे.  जिल्ह्यातील बेघर तसेच परराज्यातील मजुर यांच्यासाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर ही व्यवस्था करण्यात आली आहे. गरीब लोकांना वैद्यकीय सेवा घरपोच देण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असून ही सेवा ग्रामपंचायत व नगरपंचायत कर्मचारी किंवा स्वयंसेवकांमार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. - के. मंजूलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bvqHpw
Read More
Video : कोरोनाच्या टेस्ट "कृष्णा'त शक्‍य; सरकारच्या परवानगीची आवश्यकता : डॉ. सुरेश भोसले

कऱ्हाड ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका विचारात घेऊन कृष्णा हॉस्पिटलमध्ये 60 बेडचे दोन क्वारंटाइन व दोन आयसोलेशन वॉर्ड तयार केले आहेत. तेथे तज्ज्ञ डॉक्‍टर, नर्स आणि कर्मचारी तैनात केल्याची माहिती कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृष्णा हॉस्पिलमध्ये करण्यात आलेल्या तयारीची माहिती देताना ते बोलत होते. डॉ. भोसले म्हणाले,"" कृष्णा हॉस्पिटलमध्ये साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांतून उपचारासाठी रुग्ण येतात. भविष्यातील कोरोनाचा धोका विचारात घेऊन रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने कृष्णा हॉस्पिटलमध्ये 60 बेडचे 4 स्वतंत्र वॉर्ड तयार केले आहेत. ज्यामध्ये 25 बेड पुरुषांसाठी, 25 बेड महिलांसाठी आणि 10 बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तेथे स्वतंत्र 'आयसीयु' आणि व्हेंटिलेटरचीही सोय करण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये 40 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटर असणारे हे जिल्ह्यातील हे एकमेव हॉस्पिटल आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्‍टर, नर्स आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

कोरोनाच्या टेस्ट "कृष्णा'त शक्‍य
 
पुणे, मुंबई आणि नागपूर इथेच सध्या कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. कृष्णा हॉस्पिटलमध्ये "एनएबीएल' मानांकित दोन रोगनिदान प्रयोगशाळा असून, सरकारने परवानगी दिल्यास इथेच संशयित रुग्णांच्या कोरोनाविषयक टेस्ट करणे शक्‍य होणार आहे, अशी माहिती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

गावातील माणुसकी आटली : २२ तासानंतरही मृतदेह जागेवरच; अखेर ग्रामसेवकांनी दिला भडाग्नी
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : कोरोनाच्या टेस्ट "कृष्णा'त शक्‍य; सरकारच्या परवानगीची आवश्यकता : डॉ. सुरेश भोसले कऱ्हाड ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका विचारात घेऊन कृष्णा हॉस्पिटलमध्ये 60 बेडचे दोन क्वारंटाइन व दोन आयसोलेशन वॉर्ड तयार केले आहेत. तेथे तज्ज्ञ डॉक्‍टर, नर्स आणि कर्मचारी तैनात केल्याची माहिती कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृष्णा हॉस्पिलमध्ये करण्यात आलेल्या तयारीची माहिती देताना ते बोलत होते. डॉ. भोसले म्हणाले,"" कृष्णा हॉस्पिटलमध्ये साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांतून उपचारासाठी रुग्ण येतात. भविष्यातील कोरोनाचा धोका विचारात घेऊन रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने कृष्णा हॉस्पिटलमध्ये 60 बेडचे 4 स्वतंत्र वॉर्ड तयार केले आहेत. ज्यामध्ये 25 बेड पुरुषांसाठी, 25 बेड महिलांसाठी आणि 10 बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तेथे स्वतंत्र 'आयसीयु' आणि व्हेंटिलेटरचीही सोय करण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये 40 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटर असणारे हे जिल्ह्यातील हे एकमेव हॉस्पिटल आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्‍टर, नर्स आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.  कोरोनाच्या टेस्ट "कृष्णा'त शक्‍य   पुणे, मुंबई आणि नागपूर इथेच सध्या कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. कृष्णा हॉस्पिटलमध्ये "एनएबीएल' मानांकित दोन रोगनिदान प्रयोगशाळा असून, सरकारने परवानगी दिल्यास इथेच संशयित रुग्णांच्या कोरोनाविषयक टेस्ट करणे शक्‍य होणार आहे, अशी माहिती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. गावातील माणुसकी आटली : २२ तासानंतरही मृतदेह जागेवरच; अखेर ग्रामसेवकांनी दिला भडाग्नी   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QYGyFg
Read More
पेट्रोल पंप चालकांची अशीही मनमानी 

कोल्हापूर - संचारबंदीच्या काळात केवळ अत्यावश्‍यक सेवेत असलेल्या वाहनांनाच पेट्रोल-डिझेलची विक्री केली जात आहे. तरीही बॅंक कर्मचाऱ्यांना पेट्रोल देण्यास पंपावरील कर्मचाऱ्यांकडून नकार दिला जात आहे. ओळखपत्र दाखविल्यानंतर केवळ नॅशनल बॅंकातील कर्मचाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देतो, असे सांगितले जाते. 

अत्यावश्‍यक सेवेची यादी शासनाकडून जाहीर केली आहे. त्यात बॅंकेचे अधिकारी-कर्मचारी यांचाही समावेश आहे. अशा कर्मचाऱ्यांना बॅंकेत ये-जा करण्यासाठी पेट्रोल देणे आवश्‍यक आहे. तरीही फुलेवाडी येथील एका पंपावर बॅंक कर्मचाऱ्यांने पेट्रोल देण्यास नकार दिला. 

यावेळी त्यांनी मी काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथून आलो आहे. स्वतःचे ओळखपत्र दाखवले, ओळख सांगितली. तरीही त्यांना कर्मचाऱ्यांनी येथे थांबायचे नाही, असे सुनावले. यावेळी बॅंक कर्मचाऱ्यांनी आम्ही अत्यावश्‍यक सेवेत आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी बेँकेत आहे. असे ही सांगितले. मात्र त्या कर्मचाऱ्याने उद्धट वर्तन करीत केवळ अत्यावश्‍यक सेवेतील नॅशनल बॅंकांतील कर्मचारी-अधिकाऱ्यांनाच पेट्रोल देण्याचे आदेश आहेत. "आम्ही तुम्हाला पेट्रोल देणार नाही, असे सांगून त्या कर्मचाऱ्याला हाकलून दिले. 
संबंधित कर्मचाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले, की बॅंकेतील कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी स्वतःची दुचाकी वापरावी लागते. बॅंक सुरू असते. तर को-ऑपरेटिव्ह बॅंकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, असे का सांगितले जाते. पेट्रोल मिळाले नाही तर बॅंकेपर्यंत यायचे कसे ? केवळ नॅशनल बॅकांनाच पेट्रोल देण्याचा कोणता आदेश असल्यास जिल्हाधिकाऱ्यांना तो जाहीर करावा, व को-ऑपरेटिव्ह बॅंका बंद कराव्यात. अन्यथा आम्हाला पेट्रोल देण्याच्या सूचना पंप चालकांना कराव्यात. 

पेट्रोल पंपावर सर्व अत्यावश्‍यक सेवेच्या वाहनांना पेट्रोल दिले पाहिजे. केवळ नॅशनल बॅंकांच्या कर्मचाऱ्यांना पेट्रोल देणे चुकीचे आहे. सर्वच बॅंक कर्मचाऱ्यांना-अधिकाऱ्यांना पेट्रोल देणे आवश्‍यक आहे. ज्यांनी सहकारी बॅंक कर्मचाऱ्यांना पेट्रोल देण्यास नकार दिला आहे. त्यांच्यावर जिल्हा पुरवठा विभागाकडून योग्य ती कारवाई करू. 
- वैभव नावडकर, करवीर, प्रांताधिकारी. 

कोणतीही बॅंक, पतसंस्था असली तरीही कर्मचारी-अधिकाऱ्यांना पंपावर पेट्रोल दिले जाईल. संबंधित पेट्रोल पंप चालकांना याबाबत योग्य त्या सुचना दिल्या आहेत. संबंधितांनीही एकाच वेळी जादा रक्कमेचे पेट्रोल घ्यावे. ज्यामुळे वारंवार पेट्रोल पंपावर यावे लागू नये. 
- गजकुमार मानगावे, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशन. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पेट्रोल पंप चालकांची अशीही मनमानी  कोल्हापूर - संचारबंदीच्या काळात केवळ अत्यावश्‍यक सेवेत असलेल्या वाहनांनाच पेट्रोल-डिझेलची विक्री केली जात आहे. तरीही बॅंक कर्मचाऱ्यांना पेट्रोल देण्यास पंपावरील कर्मचाऱ्यांकडून नकार दिला जात आहे. ओळखपत्र दाखविल्यानंतर केवळ नॅशनल बॅंकातील कर्मचाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देतो, असे सांगितले जाते.  अत्यावश्‍यक सेवेची यादी शासनाकडून जाहीर केली आहे. त्यात बॅंकेचे अधिकारी-कर्मचारी यांचाही समावेश आहे. अशा कर्मचाऱ्यांना बॅंकेत ये-जा करण्यासाठी पेट्रोल देणे आवश्‍यक आहे. तरीही फुलेवाडी येथील एका पंपावर बॅंक कर्मचाऱ्यांने पेट्रोल देण्यास नकार दिला.  यावेळी त्यांनी मी काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथून आलो आहे. स्वतःचे ओळखपत्र दाखवले, ओळख सांगितली. तरीही त्यांना कर्मचाऱ्यांनी येथे थांबायचे नाही, असे सुनावले. यावेळी बॅंक कर्मचाऱ्यांनी आम्ही अत्यावश्‍यक सेवेत आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी बेँकेत आहे. असे ही सांगितले. मात्र त्या कर्मचाऱ्याने उद्धट वर्तन करीत केवळ अत्यावश्‍यक सेवेतील नॅशनल बॅंकांतील कर्मचारी-अधिकाऱ्यांनाच पेट्रोल देण्याचे आदेश आहेत. "आम्ही तुम्हाला पेट्रोल देणार नाही, असे सांगून त्या कर्मचाऱ्याला हाकलून दिले.  संबंधित कर्मचाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले, की बॅंकेतील कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी स्वतःची दुचाकी वापरावी लागते. बॅंक सुरू असते. तर को-ऑपरेटिव्ह बॅंकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, असे का सांगितले जाते. पेट्रोल मिळाले नाही तर बॅंकेपर्यंत यायचे कसे ? केवळ नॅशनल बॅकांनाच पेट्रोल देण्याचा कोणता आदेश असल्यास जिल्हाधिकाऱ्यांना तो जाहीर करावा, व को-ऑपरेटिव्ह बॅंका बंद कराव्यात. अन्यथा आम्हाला पेट्रोल देण्याच्या सूचना पंप चालकांना कराव्यात.  पेट्रोल पंपावर सर्व अत्यावश्‍यक सेवेच्या वाहनांना पेट्रोल दिले पाहिजे. केवळ नॅशनल बॅंकांच्या कर्मचाऱ्यांना पेट्रोल देणे चुकीचे आहे. सर्वच बॅंक कर्मचाऱ्यांना-अधिकाऱ्यांना पेट्रोल देणे आवश्‍यक आहे. ज्यांनी सहकारी बॅंक कर्मचाऱ्यांना पेट्रोल देण्यास नकार दिला आहे. त्यांच्यावर जिल्हा पुरवठा विभागाकडून योग्य ती कारवाई करू.  - वैभव नावडकर, करवीर, प्रांताधिकारी.  कोणतीही बॅंक, पतसंस्था असली तरीही कर्मचारी-अधिकाऱ्यांना पंपावर पेट्रोल दिले जाईल. संबंधित पेट्रोल पंप चालकांना याबाबत योग्य त्या सुचना दिल्या आहेत. संबंधितांनीही एकाच वेळी जादा रक्कमेचे पेट्रोल घ्यावे. ज्यामुळे वारंवार पेट्रोल पंपावर यावे लागू नये.  - गजकुमार मानगावे, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशन.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2URWpGE
Read More
व्हॉट्‌सऍप ग्रुप ऍडमिन आहात ? काळजी घ्या, अन्यथा

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एक एप्रिलला "जमावबंदी उठली' किंवा "रस्त्यावर एकत्र या' यासारखे फसवे मेसेज व्हायरल करून "एप्रिल फुल' करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंनी दिला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या दोन संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले. एका संशयित युवकाला कोरोनासदृश लक्षणे असल्यामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.
 
एक एप्रिल हा "एप्रिल फुल' म्हणून साजरा केला जातो. या वेळी नागरिकांकडून एकमेकांना चुकीचे संदेश देऊन गंमत म्हणून फसवण्याचे प्रकार होतात. त्यातून दिवसभरात अनेक अफवांचे पेव फुटतात. सोशल मीडियाच्या काळात त्यामध्ये आणखी भर पडली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी "एप्रिल फुल'च्या दिवशी (बुधवारी) काळजी घेण्याचे आवाहन सातपुते यांनी केले आहे.

एक एप्रिलला "जमावबंदी उठली आहे, सर्वांनी रस्त्यावर एकत्र जामायचे आहे,' अशा प्रकारचे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर पसरवले जाऊ शकतात. नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेजला बळी पडून रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. अशा प्रकारचे मेसेज पसरविणाऱ्यांवर सायबर विभागाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कोणीही असे मसेज तयार करू नयेत, तसेच आले तर ते फॉरवर्ड करू नयेत. ग्रुप ऍडमिननीही आपल्या ग्रुपवर याबाबत काळजी घेण्याचा मेसेज सर्व सदस्यांना द्यावा. एक एप्रिलला "ओन्ली ऍडमिन कॅन सेंड मेसेज' असे सेटिंग व्हॉट्‌सऍप ग्रुपवर करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
 
दरम्यान, कोरोनासदृश लक्षणे असलेल्या दोन संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले. आज एका 38 वर्षांच्या युवकाला कोरडा खोकला व श्‍वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. 

गावातील माणुसकी आटली : २२ तासानंतरही मृतदेह जागेवरच; अखेर ग्रामसेवकांनी दिला भडाग्नी

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

व्हॉट्‌सऍप ग्रुप ऍडमिन आहात ? काळजी घ्या, अन्यथा सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एक एप्रिलला "जमावबंदी उठली' किंवा "रस्त्यावर एकत्र या' यासारखे फसवे मेसेज व्हायरल करून "एप्रिल फुल' करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंनी दिला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या दोन संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले. एका संशयित युवकाला कोरोनासदृश लक्षणे असल्यामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.   एक एप्रिल हा "एप्रिल फुल' म्हणून साजरा केला जातो. या वेळी नागरिकांकडून एकमेकांना चुकीचे संदेश देऊन गंमत म्हणून फसवण्याचे प्रकार होतात. त्यातून दिवसभरात अनेक अफवांचे पेव फुटतात. सोशल मीडियाच्या काळात त्यामध्ये आणखी भर पडली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी "एप्रिल फुल'च्या दिवशी (बुधवारी) काळजी घेण्याचे आवाहन सातपुते यांनी केले आहे. एक एप्रिलला "जमावबंदी उठली आहे, सर्वांनी रस्त्यावर एकत्र जामायचे आहे,' अशा प्रकारचे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर पसरवले जाऊ शकतात. नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेजला बळी पडून रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. अशा प्रकारचे मेसेज पसरविणाऱ्यांवर सायबर विभागाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कोणीही असे मसेज तयार करू नयेत, तसेच आले तर ते फॉरवर्ड करू नयेत. ग्रुप ऍडमिननीही आपल्या ग्रुपवर याबाबत काळजी घेण्याचा मेसेज सर्व सदस्यांना द्यावा. एक एप्रिलला "ओन्ली ऍडमिन कॅन सेंड मेसेज' असे सेटिंग व्हॉट्‌सऍप ग्रुपवर करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.   दरम्यान, कोरोनासदृश लक्षणे असलेल्या दोन संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले. आज एका 38 वर्षांच्या युवकाला कोरडा खोकला व श्‍वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत.  गावातील माणुसकी आटली : २२ तासानंतरही मृतदेह जागेवरच; अखेर ग्रामसेवकांनी दिला भडाग्नी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3axi3GL
Read More
चिंताजनक! शेकडो टन कलिंगडांचे करायचे काय?

वैभववाडी (सिंधुदुर्ग) -  "कोरोना'मुळे शेतात परिपक्‍व झालेले जिल्ह्यातील विविध गावातील शेकडो टन कलिंगड पीक संकटात सापडले आहे. शेतातच माल सडत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने शेतमाल विक्रीसाठी पास देण्यास सुरूवात केली असली तरी व्यापारी माल उचलण्यास तयार नाहीत. बाजारपेठांमध्ये लोकच नसतील तर माल घेऊन करायचे काय? असा प्रश्‍न व्यापाऱ्यांसमोर आहे. त्यामुळे कलिंगड पिकावर अर्थकारण चालणाऱ्या गावांचे अर्थकारण कोलमडणार आहे. 

जिल्ह्यात गेल्या काही वर्षात कलिंगड पिकाने अनेक शेतकऱ्यांना आधार दिला. जिल्ह्यानजीक असलेल्या गोव्यातील पर्यटनामुळे तेथे जिल्ह्यातील कलिंगडला मोठी मागणी आहे. पावसाळा संपला की नोव्हेंबरपासून कलिंगड लागवडीला जिल्ह्यात सुरू होते. साधारणपणे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हयातून कलिंगड उत्पादन सुरू होते. जिल्ह्यातील माल स्थानिक पातळीवर विक्री केला जातोच; परंतु त्याहीपेक्षा गोव्यात कलिंगडला मोठी मागणी असते. गोवा, बांदा येथील अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कलिंगड खरेदी करतात. जिल्ह्यात हजारो एकरवर कलिंगड लागवड केली जाते. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार टप्प्पा-टप्प्याने ही लागवड शेतकरी करीत असतो. 

या वर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यांपासून मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कलिंगडला साधारणपणे 9 ते 10 रुपये होलसेलचा दर होता; परंतु मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढला. त्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. त्याचा मोठी किंमत इतर क्षेत्राप्रमाणे शेतीक्षेत्राला देखील मोजावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शेकडो टन माल परिपक्‍व झाला आहे. काहींचा संपूर्ण माल सडला आहे तर काही शेतकऱ्यांनी सुरूवातीला फक्त 20 ते 25 टन माल विकला उर्वरित दीडशे ते दोनशे टन माल अजूनही शेतातच आहे. शेतमाल विक्रीसाठी महसूल, कृषी विभागाकडून पास मिळतात; परंतु बाजारपेठेत ग्राहक नसल्यामुळे व्यापारी कलिंगड घेण्यासाठी पुढे येत नाहीत. अनेकांनी कर्जे काढून शेती केली आहे. त्यांच्या कर्ज परतफेडीचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. 

कलिंगड, आंबा किंवा अन्य फळांच्या विक्री करण्यासाठी शासनाने पासची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कलिंगड तयार असून त्याची नासाडी होत आहे हे वास्तव आहे; परंतु ही समस्या सर्वच ठिकाणच्या विविध फळांच्या बाबतीत घडत आहे. जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येईल. 
- एस. जी. बागल, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग 

आठ एकरात कलिंगड शेती असून दीड एकरातील काढणी पूर्ण झाली आहे. सरासरी एकरी 25 ते 30 टन उत्पादन मिळाले; परंतु अजुन साधारणपणे 140 ते 150 टन उत्पादन मिळेल. आता 30 टन मालाची नासाडी झाली आहे. चार दिवसात 50 टन माल परिपक्‍व होईल. संचारबंदीमुळे माल खरेदी होणार नाही. त्यामुळे कलिंगडचे करायचे काय? 
- दीपक कासोटे, शेतकरी, गडमठ, वैभववाडी 

तीन एकरात कलिंगड शेती होती. मल्चिंग, ठिबक सिंचनचा वापर करून लागवड केली होती; परंतु उत्पादनाला सुरूवात होताच "कोरोना'चा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे एक दोन टन मालाचीच विक्री झाली. सध्या शेतात 60 टन माल आहे. साधारणपणे सहा ते सात लाखांचे नुकसान होणार आहे. 
- किरण रावराणे, आर्चिणे, वैभववाडी 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चिंताजनक! शेकडो टन कलिंगडांचे करायचे काय? वैभववाडी (सिंधुदुर्ग) -  "कोरोना'मुळे शेतात परिपक्‍व झालेले जिल्ह्यातील विविध गावातील शेकडो टन कलिंगड पीक संकटात सापडले आहे. शेतातच माल सडत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने शेतमाल विक्रीसाठी पास देण्यास सुरूवात केली असली तरी व्यापारी माल उचलण्यास तयार नाहीत. बाजारपेठांमध्ये लोकच नसतील तर माल घेऊन करायचे काय? असा प्रश्‍न व्यापाऱ्यांसमोर आहे. त्यामुळे कलिंगड पिकावर अर्थकारण चालणाऱ्या गावांचे अर्थकारण कोलमडणार आहे.  जिल्ह्यात गेल्या काही वर्षात कलिंगड पिकाने अनेक शेतकऱ्यांना आधार दिला. जिल्ह्यानजीक असलेल्या गोव्यातील पर्यटनामुळे तेथे जिल्ह्यातील कलिंगडला मोठी मागणी आहे. पावसाळा संपला की नोव्हेंबरपासून कलिंगड लागवडीला जिल्ह्यात सुरू होते. साधारणपणे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हयातून कलिंगड उत्पादन सुरू होते. जिल्ह्यातील माल स्थानिक पातळीवर विक्री केला जातोच; परंतु त्याहीपेक्षा गोव्यात कलिंगडला मोठी मागणी असते. गोवा, बांदा येथील अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कलिंगड खरेदी करतात. जिल्ह्यात हजारो एकरवर कलिंगड लागवड केली जाते. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार टप्प्पा-टप्प्याने ही लागवड शेतकरी करीत असतो.  या वर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यांपासून मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कलिंगडला साधारणपणे 9 ते 10 रुपये होलसेलचा दर होता; परंतु मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढला. त्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. त्याचा मोठी किंमत इतर क्षेत्राप्रमाणे शेतीक्षेत्राला देखील मोजावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शेकडो टन माल परिपक्‍व झाला आहे. काहींचा संपूर्ण माल सडला आहे तर काही शेतकऱ्यांनी सुरूवातीला फक्त 20 ते 25 टन माल विकला उर्वरित दीडशे ते दोनशे टन माल अजूनही शेतातच आहे. शेतमाल विक्रीसाठी महसूल, कृषी विभागाकडून पास मिळतात; परंतु बाजारपेठेत ग्राहक नसल्यामुळे व्यापारी कलिंगड घेण्यासाठी पुढे येत नाहीत. अनेकांनी कर्जे काढून शेती केली आहे. त्यांच्या कर्ज परतफेडीचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.  कलिंगड, आंबा किंवा अन्य फळांच्या विक्री करण्यासाठी शासनाने पासची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कलिंगड तयार असून त्याची नासाडी होत आहे हे वास्तव आहे; परंतु ही समस्या सर्वच ठिकाणच्या विविध फळांच्या बाबतीत घडत आहे. जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येईल.  - एस. जी. बागल, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग  आठ एकरात कलिंगड शेती असून दीड एकरातील काढणी पूर्ण झाली आहे. सरासरी एकरी 25 ते 30 टन उत्पादन मिळाले; परंतु अजुन साधारणपणे 140 ते 150 टन उत्पादन मिळेल. आता 30 टन मालाची नासाडी झाली आहे. चार दिवसात 50 टन माल परिपक्‍व होईल. संचारबंदीमुळे माल खरेदी होणार नाही. त्यामुळे कलिंगडचे करायचे काय?  - दीपक कासोटे, शेतकरी, गडमठ, वैभववाडी  तीन एकरात कलिंगड शेती होती. मल्चिंग, ठिबक सिंचनचा वापर करून लागवड केली होती; परंतु उत्पादनाला सुरूवात होताच "कोरोना'चा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे एक दोन टन मालाचीच विक्री झाली. सध्या शेतात 60 टन माल आहे. साधारणपणे सहा ते सात लाखांचे नुकसान होणार आहे.  - किरण रावराणे, आर्चिणे, वैभववाडी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bDPtni
Read More
कामासाठी आले नी गावातच अडकले, भटक्यांना गावकऱ्यांनी दिला मदतीचा हात

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : गावात लोहाराचे काम करणारी मध्यप्रदेशातील भटक्या समुदायातली नऊ कुटुंब गेल्या महिनाभरापासून वास्तव्यास होती. कोरोनाने काम थांबले. या कुटुंबातील जवळपास 40 सदस्यांचे अक्षरश: खाण्यापिण्याचे वांधे झाले. मग काय गावकरी मंडळींनी  निर्णय घेतला. अशा संकटसमयीदेखील लोकवर्गणी करून 9000 रुपये जमा केले. या पैशातून त्या सगळ्यांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. सोबतच प्रत्येक महिलेला तीनशे रुपये देण्यात आले. विठ्ठलवाडावासीयांच्या या संवेदनशीलतेने मध्यप्रदेशातील लोहार कुटुंबियांचे डोळे पाणावले.

उन्हाळ्याच्या दिवसांत रोजगाराची संधी नसल्याने आपले कुटुंब घेऊन मध्यप्रदेशातील नऊ कुटुंब गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाड्यात आली. लोहार समाजातील ही मंडळी शेतीउपयोगी साहित्य तयार करून त्यातून मिळालेल्या कमाईतून आपल्या 40 सदस्यांचे कसेबसे पोट भरीत होती. गेल्या महिनाभरापासून ते इथेच आहेत. देशात अचानक कोरोनाने दस्तक दिली. अन् होत्याचे नव्हते झाले. लॉकडाऊनने गेल्या दहा दिवसांपासून ते बेरोजगार झाले. भलेमोठे कुटुंब, उरलेसुरले सगळे साहित्यही संपलेले. अशात पोटाचे काय होणार ही चिंता सताऊ लागली.
गावखेड्यातील दिलदार लोकांना या भटक्या कुटुंबाची अवस्था बघविल्या गेली नाही. प्रशासन त्यांना मदत करेल याची वाट न बघता गावकऱ्यांनी एक निर्णय घेतला. त्यांना मदत करण्याचा.

- या शहरातील चक्‍क नऊ डॉक्‍टरांना केले क्वारंटाईन, हे कारण ठरले कारणीभूत..

अन् मग काय अनेक हात समोर आले. यातून 9000 रुपये जमा झाले. या पैशातून त्यांनी लोहाराच्या 9 कुटुंबातील सदस्यांना पंधरा दिवस पुरेल एवढे साहित्य खरेदी करून दिले. एवढेच नाही तर प्रत्येक महिलेला तीनशे रुपये दिले. विठ्ठलवाडावासीयांची ही सह्रदयता बघून अख्ख्या बिऱ्हाडाचे डोळे पाणावले.

खरं तर विठ्ठलवाडा हे लहानसे गाव राजकीयदृष्टीने प्रेरीत असणारे. राजकारणातून अनेकदा तंटेही झालेत. पण या संकटकाळात गावाने आपले वेगळेपण दाखविले. माणुसकी हीच तर असते याचा परियचदेखील दिला.

गुराढोरांचीही काळजी
लोहारांच्या कुटुंबासोबत असलेल्या त्यांच्या गुराढोरांच्याही चार्यांचा प्रश्न सोडवीत गावकऱ्यांनी संपूर्ण बिऱ्हाडाची काळजी घेतली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कामासाठी आले नी गावातच अडकले, भटक्यांना गावकऱ्यांनी दिला मदतीचा हात गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : गावात लोहाराचे काम करणारी मध्यप्रदेशातील भटक्या समुदायातली नऊ कुटुंब गेल्या महिनाभरापासून वास्तव्यास होती. कोरोनाने काम थांबले. या कुटुंबातील जवळपास 40 सदस्यांचे अक्षरश: खाण्यापिण्याचे वांधे झाले. मग काय गावकरी मंडळींनी  निर्णय घेतला. अशा संकटसमयीदेखील लोकवर्गणी करून 9000 रुपये जमा केले. या पैशातून त्या सगळ्यांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. सोबतच प्रत्येक महिलेला तीनशे रुपये देण्यात आले. विठ्ठलवाडावासीयांच्या या संवेदनशीलतेने मध्यप्रदेशातील लोहार कुटुंबियांचे डोळे पाणावले. उन्हाळ्याच्या दिवसांत रोजगाराची संधी नसल्याने आपले कुटुंब घेऊन मध्यप्रदेशातील नऊ कुटुंब गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाड्यात आली. लोहार समाजातील ही मंडळी शेतीउपयोगी साहित्य तयार करून त्यातून मिळालेल्या कमाईतून आपल्या 40 सदस्यांचे कसेबसे पोट भरीत होती. गेल्या महिनाभरापासून ते इथेच आहेत. देशात अचानक कोरोनाने दस्तक दिली. अन् होत्याचे नव्हते झाले. लॉकडाऊनने गेल्या दहा दिवसांपासून ते बेरोजगार झाले. भलेमोठे कुटुंब, उरलेसुरले सगळे साहित्यही संपलेले. अशात पोटाचे काय होणार ही चिंता सताऊ लागली. गावखेड्यातील दिलदार लोकांना या भटक्या कुटुंबाची अवस्था बघविल्या गेली नाही. प्रशासन त्यांना मदत करेल याची वाट न बघता गावकऱ्यांनी एक निर्णय घेतला. त्यांना मदत करण्याचा. - या शहरातील चक्‍क नऊ डॉक्‍टरांना केले क्वारंटाईन, हे कारण ठरले कारणीभूत.. अन् मग काय अनेक हात समोर आले. यातून 9000 रुपये जमा झाले. या पैशातून त्यांनी लोहाराच्या 9 कुटुंबातील सदस्यांना पंधरा दिवस पुरेल एवढे साहित्य खरेदी करून दिले. एवढेच नाही तर प्रत्येक महिलेला तीनशे रुपये दिले. विठ्ठलवाडावासीयांची ही सह्रदयता बघून अख्ख्या बिऱ्हाडाचे डोळे पाणावले. खरं तर विठ्ठलवाडा हे लहानसे गाव राजकीयदृष्टीने प्रेरीत असणारे. राजकारणातून अनेकदा तंटेही झालेत. पण या संकटकाळात गावाने आपले वेगळेपण दाखविले. माणुसकी हीच तर असते याचा परियचदेखील दिला. गुराढोरांचीही काळजी लोहारांच्या कुटुंबासोबत असलेल्या त्यांच्या गुराढोरांच्याही चार्यांचा प्रश्न सोडवीत गावकऱ्यांनी संपूर्ण बिऱ्हाडाची काळजी घेतली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39u8pn2
Read More
कोरोना व्हायरस : स्वीडनमध्ये लॉकडाऊन का नाही?
गंभीर..संचारबंदी झुगारून हे उपद्व्याप

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) -  वीजघर येथील पोलिस नाक्‍यावरील पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चंदगड, कोल्हापूर, बेळगावकडे जाणाऱ्या कामगारांचे संचारबंदी झुगारून आडमार्गाने स्थलांतर सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. 

संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची झळ देशासह महाराष्ट्रालाही बसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पुकारले आहे. जिथे आहात तिथेच थांबा. ज्या-ज्या ठिकाणी कामानिमित्त आहात त्याच ठिकाणी लोकांना थांबण्याच्या सूचना प्रत्येक वेळी दिल्या जात आहे.

दोडामार्ग तालुक्‍यातील वीजघर येथील पोलिस आणि आरोग्य पथकाच्या दुर्लक्षामुळे अनेकांचे जीव धोक्‍यात आले आहेत. गोव्यातून आलेले अनेकजण दोडामार्गहून कोल्हापूर, बेळगावकडे राजरोसपणे स्थलांतर करत आहेत; पण वीजघर येथील पोलिस त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्याबद्दल युवासेनेचे तालुका समन्वयक मदन राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, गोवा राज्यात कामानिमित्त असलेले बेळगाव, कोल्हापूर, चंदगड या भागातील तरुण-तरुणी लॉकडाऊन असताना आता आडमार्गाने वीजघर येथून तिलारी घाटातून आपापल्या घरी परत जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्या तरुण तरुणींची विचारपूस केली असता त्यातील काही तरुण-तरुणी बेळगाव, कोल्हापूर, चंदगड या भागातील असल्याचे सांगण्यात आले.

आपल्या तालुक्‍यात, जिल्ह्यात इतर राज्यातून नागरिक येता कामा नये, आपल्या जिल्ह्यातील नागरिक तालुका आणि जिल्ह्याबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी असताना त्या तरुण तरुणींना आपल्या दोडामार्ग तालुक्‍यात कसा काय प्रवेश दिला जातो व त्यांना इतर जिल्ह्यात विनाचौकशी पाठविले जात आहेत, असा प्रश्न मदन राणे यांनी उपस्थित करत आमच्या सुरक्षिततेसाठी पोलिस जर जातिनिशी लक्ष देत नसतील तर नाईलाजास्तव आम्ही रस्त्यावर उतरून परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना रोखणार असल्याचा इशारा मदन राणे यांनी दिला आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गंभीर..संचारबंदी झुगारून हे उपद्व्याप साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) -  वीजघर येथील पोलिस नाक्‍यावरील पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चंदगड, कोल्हापूर, बेळगावकडे जाणाऱ्या कामगारांचे संचारबंदी झुगारून आडमार्गाने स्थलांतर सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.  संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची झळ देशासह महाराष्ट्रालाही बसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पुकारले आहे. जिथे आहात तिथेच थांबा. ज्या-ज्या ठिकाणी कामानिमित्त आहात त्याच ठिकाणी लोकांना थांबण्याच्या सूचना प्रत्येक वेळी दिल्या जात आहे. दोडामार्ग तालुक्‍यातील वीजघर येथील पोलिस आणि आरोग्य पथकाच्या दुर्लक्षामुळे अनेकांचे जीव धोक्‍यात आले आहेत. गोव्यातून आलेले अनेकजण दोडामार्गहून कोल्हापूर, बेळगावकडे राजरोसपणे स्थलांतर करत आहेत; पण वीजघर येथील पोलिस त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्याबद्दल युवासेनेचे तालुका समन्वयक मदन राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  दरम्यान, गोवा राज्यात कामानिमित्त असलेले बेळगाव, कोल्हापूर, चंदगड या भागातील तरुण-तरुणी लॉकडाऊन असताना आता आडमार्गाने वीजघर येथून तिलारी घाटातून आपापल्या घरी परत जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्या तरुण तरुणींची विचारपूस केली असता त्यातील काही तरुण-तरुणी बेळगाव, कोल्हापूर, चंदगड या भागातील असल्याचे सांगण्यात आले. आपल्या तालुक्‍यात, जिल्ह्यात इतर राज्यातून नागरिक येता कामा नये, आपल्या जिल्ह्यातील नागरिक तालुका आणि जिल्ह्याबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी असताना त्या तरुण तरुणींना आपल्या दोडामार्ग तालुक्‍यात कसा काय प्रवेश दिला जातो व त्यांना इतर जिल्ह्यात विनाचौकशी पाठविले जात आहेत, असा प्रश्न मदन राणे यांनी उपस्थित करत आमच्या सुरक्षिततेसाठी पोलिस जर जातिनिशी लक्ष देत नसतील तर नाईलाजास्तव आम्ही रस्त्यावर उतरून परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना रोखणार असल्याचा इशारा मदन राणे यांनी दिला आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bEfi6Y
Read More
बाजारात पुन्हा घसरणीची साथ

मुंबई - ‘कोरोना’ने जगभर घातलेल्या थैमानामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत महामंदी येईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केल्यानंतर त्याचे पडसाद सोमवारी भांडवली बाजारावर उमटले. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयएमएफच्या मते, विकसनशील अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसणार आहे. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाल्याने सकाळपासूनच विक्रीचा मारा सुरू केला. दिवसअखेर सेन्सेक्स १३७५ अंशांच्या घसरणीसह २८ हजार ४४० अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्ये ३७९ अंशांची घसरण झाली. तो ८ हजार २८१ अंशांवर स्थिरावला. रशिया आणि सौदी अरेबियामध्ये तेल दर युद्ध सुरूच असल्याने जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतीत ६.५८ टक्क्यांची घसरण झाली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बाजारात पुन्हा घसरणीची साथ मुंबई - ‘कोरोना’ने जगभर घातलेल्या थैमानामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत महामंदी येईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केल्यानंतर त्याचे पडसाद सोमवारी भांडवली बाजारावर उमटले. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आयएमएफच्या मते, विकसनशील अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसणार आहे. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाल्याने सकाळपासूनच विक्रीचा मारा सुरू केला. दिवसअखेर सेन्सेक्स १३७५ अंशांच्या घसरणीसह २८ हजार ४४० अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्ये ३७९ अंशांची घसरण झाली. तो ८ हजार २८१ अंशांवर स्थिरावला. रशिया आणि सौदी अरेबियामध्ये तेल दर युद्ध सुरूच असल्याने जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतीत ६.५८ टक्क्यांची घसरण झाली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33YSMTB
Read More
आणखी 14 जण होम क्‍वारंटाईन 

कणकवली (सिंधुदुर्ग) -  सिंधुदुर्गात पहिला कोरोना पॉझिटिव्ह मिळालेल्या नडगिवे गावातील त्या रुग्णाच्या सान्निध्यात आलेल्या आणखी 14 लोकांना होम क्‍वारंटाईन करण्यात आलेले आहे. थेट संपर्कात असलेल्या दहा लोकांपैकी नऊ जणांची आरोग्य तपासणी जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेली आहे. ही माहिती कणकवली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी दिली. 

तालुक्‍यातील नडगिवे गावच्या सात किलोमीटरच्या परिसरातील गावांमध्ये आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झालेली आहे. चार दिवसांपूर्वी या परिसरातील एक व्यक्ती कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या दिवसापासून या परिसरात कंटाईनमेंट व बफर झोन तयार करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी चार डॉक्‍टरांची दोन वैद्यकीय पथके तैनात करण्यात आलेली आहेत. 

संबंधित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याही स्थितीवर आरोग्य यंत्रणेने नियंत्रण मिळविले. आरोग्य यंत्रणेने खारेपाटण परिसरात कंटाईनमेंट व बफर झोन तयार करून प्रत्येकाची आरोग्य तपासणी सुरू केली. त्यासाठी 19 कर्मचारी आणि दोन वैद्यकीय पथकांची नियुक्ती केली. महसूल, जिल्हा प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी यांची समिती स्थापन करून त्यांच्या मदतीने घराघरापर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. 

सद्यःस्थितीत नडगिवे, खारेपाटण परिसरात आरोग्य विभागाने सर्व आरोग्यसेवा दिली असून, ज्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला. त्या नडगिवे उपकेंद्रात दोन डॉक्‍टरांचे स्वतंत्र आरोग्य पथक नियुक्त केलेले आहे. डॉ. प्रणिती इंगवले यांच्या नेतृत्वाखाली ही दोन्ही आरोग्यकेंद्र काम करत आहेत. या परिसरातील कोणत्याही व्यक्तीला ताप, खोकला, सर्दी अशा आजारांची लक्षणे दिसल्यावर खारेपाटण प्राथमिक आरोग्यकेंद्र, तसेच नडगिवे गावातील लोकांनी तेथील उपकेंद्रात जाऊन आरोग्य पथकाकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी केले आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍तीशी 10 व्यक्‍ती थेट संपर्कात आल्या होत्या. यातील एक जण आरोग्य तपासणी करून घेण्यास नकार देत असल्याने त्याची तक्रार स्थानिक समितीकडे करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आणखी 14 जण होम क्‍वारंटाईन  कणकवली (सिंधुदुर्ग) -  सिंधुदुर्गात पहिला कोरोना पॉझिटिव्ह मिळालेल्या नडगिवे गावातील त्या रुग्णाच्या सान्निध्यात आलेल्या आणखी 14 लोकांना होम क्‍वारंटाईन करण्यात आलेले आहे. थेट संपर्कात असलेल्या दहा लोकांपैकी नऊ जणांची आरोग्य तपासणी जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेली आहे. ही माहिती कणकवली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी दिली.  तालुक्‍यातील नडगिवे गावच्या सात किलोमीटरच्या परिसरातील गावांमध्ये आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झालेली आहे. चार दिवसांपूर्वी या परिसरातील एक व्यक्ती कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या दिवसापासून या परिसरात कंटाईनमेंट व बफर झोन तयार करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी चार डॉक्‍टरांची दोन वैद्यकीय पथके तैनात करण्यात आलेली आहेत.  संबंधित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याही स्थितीवर आरोग्य यंत्रणेने नियंत्रण मिळविले. आरोग्य यंत्रणेने खारेपाटण परिसरात कंटाईनमेंट व बफर झोन तयार करून प्रत्येकाची आरोग्य तपासणी सुरू केली. त्यासाठी 19 कर्मचारी आणि दोन वैद्यकीय पथकांची नियुक्ती केली. महसूल, जिल्हा प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी यांची समिती स्थापन करून त्यांच्या मदतीने घराघरापर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.  सद्यःस्थितीत नडगिवे, खारेपाटण परिसरात आरोग्य विभागाने सर्व आरोग्यसेवा दिली असून, ज्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला. त्या नडगिवे उपकेंद्रात दोन डॉक्‍टरांचे स्वतंत्र आरोग्य पथक नियुक्त केलेले आहे. डॉ. प्रणिती इंगवले यांच्या नेतृत्वाखाली ही दोन्ही आरोग्यकेंद्र काम करत आहेत. या परिसरातील कोणत्याही व्यक्तीला ताप, खोकला, सर्दी अशा आजारांची लक्षणे दिसल्यावर खारेपाटण प्राथमिक आरोग्यकेंद्र, तसेच नडगिवे गावातील लोकांनी तेथील उपकेंद्रात जाऊन आरोग्य पथकाकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी केले आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍तीशी 10 व्यक्‍ती थेट संपर्कात आल्या होत्या. यातील एक जण आरोग्य तपासणी करून घेण्यास नकार देत असल्याने त्याची तक्रार स्थानिक समितीकडे करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JsP6jC
Read More
आनंदाची बाब! उर्वरीत नमुने निगेटिव्ह..कुठे ते वाचा

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातून 34 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 33 नमुने निगेटिव्ह आले असून केवळ एकच नमूना पॉझिटिव्ह आला आहे. 34 पैकी शिल्लक राहिलेले सहा नमुने प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरिता जिल्हाधिकारी यांनी विविध 12 व्यवस्थापन समितींची स्थापना केली असून त्यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदारी सोपविण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये ताप व खोकल्याच्या रुग्णांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत या सर्वेक्षणामध्ये एकाही व्यक्तीस कोरोना सदृश लक्षणे आढळलेली नाहीत. 

आज कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 3 हजार 493 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली आहे. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये 10 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य विभागामार्फत रविवारपर्यंत एकूण 34 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 27 नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 6 नमुन्यांचे आहवाल येणे बाकी होते. ते सर्व नमुने अहवाल प्राप्त झाले असून सर्व निगेटिव्ह आहेत. विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

143 क्‍वारंटाइन मधून बाहेर 
आतापर्यंत जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थेत 57 व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले होते. 237 व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यातील 14 दिवस उलटल्यामुळे 143 व्यक्तींना होम क्वारंटाइन मुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या 153 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तसेच 10 रुग्ण आयसोलेशनमध्ये सध्या उपचार घेत आहेत. 

जमावबंदी मोडल्याने 84 जणांवर गुन्हे 
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यात जमावबंदी लागू केलेली असताना हा आदेश मोडणाऱ्या 84 व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच होम क्वारंटाइनचा शिक्का हातावर मारलेला असताना बाहेर फिरून दुसऱ्या व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका पोचविण्याचे काम केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 6 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आनंदाची बाब! उर्वरीत नमुने निगेटिव्ह..कुठे ते वाचा ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातून 34 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 33 नमुने निगेटिव्ह आले असून केवळ एकच नमूना पॉझिटिव्ह आला आहे. 34 पैकी शिल्लक राहिलेले सहा नमुने प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.  जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरिता जिल्हाधिकारी यांनी विविध 12 व्यवस्थापन समितींची स्थापना केली असून त्यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदारी सोपविण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये ताप व खोकल्याच्या रुग्णांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत या सर्वेक्षणामध्ये एकाही व्यक्तीस कोरोना सदृश लक्षणे आढळलेली नाहीत.  आज कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 3 हजार 493 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली आहे. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये 10 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य विभागामार्फत रविवारपर्यंत एकूण 34 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 27 नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 6 नमुन्यांचे आहवाल येणे बाकी होते. ते सर्व नमुने अहवाल प्राप्त झाले असून सर्व निगेटिव्ह आहेत. विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  143 क्‍वारंटाइन मधून बाहेर  आतापर्यंत जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थेत 57 व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले होते. 237 व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यातील 14 दिवस उलटल्यामुळे 143 व्यक्तींना होम क्वारंटाइन मुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या 153 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तसेच 10 रुग्ण आयसोलेशनमध्ये सध्या उपचार घेत आहेत.  जमावबंदी मोडल्याने 84 जणांवर गुन्हे  जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यात जमावबंदी लागू केलेली असताना हा आदेश मोडणाऱ्या 84 व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच होम क्वारंटाइनचा शिक्का हातावर मारलेला असताना बाहेर फिरून दुसऱ्या व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका पोचविण्याचे काम केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 6 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QYkBWH
Read More
महत्वाची बातमी : युपीआयची खात्री करुनच मदत पाठवा - चंद्रशेखर शिसोदे

पुणे - खरेदी केल्यावर किंवा कुणाला पैसे पाठवायचे असेल, तर आपण अनेकदा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करतो. त्यासाठी अतिशय सुलभ असलेला 'युपीआय' क्रमांक नोंदवून पैसे 'सेंड' करतो. पण, यात एखादी चूक झाली तर, पैसे दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जाऊ शकतात. आणि जर अशी चूक 'पंतप्रधान सहायता निधी' साठी असलेल्या खात्याबाबत झाली  तर, कल्पनाच नको. अशी होणारी संभाव्य चूक एका पुणेकराने उघडकीस आणली  आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. लोकांना ऑनलाईन पद्धतीने ' पंतप्रधानq सहायता निधी'त योगदान देता यावे, म्हणून एक 'युपीआय'क्रमांक ही जाहीर केला. परंतु, पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या क्रमांकाशी बरेचसे साम्य दाखवणारा खोटा क्रमांकही अस्तित्वात होता. यामुळे क्रमांकात थोडी चूक करणाऱ्या नागरिकांचे लाखो रुपये चूकीच्या व्यक्तीला जाण्याची शक्यता होती.

पाषाण  पंचवटी येथील रहिवासी चंद्रशेखर शिसोदे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. पंतप्रधानांनी  pmcares@sbi वर मदत पाठवा असे आवाहन केले आहे.मात्र याच्याशीच साम्य दाखवणारा, पण ज्यामध्ये शेवटचे  'एस' अक्षर नाही असा pmcare@sbi युपीआय आय डी  अस्तित्वात आहे. त्यामुळे नागरिकांचे पैसे वेगळ्याच खात्यावर जाण्याची शक्यता आहे. हा धोका ओळखून शिसोदे यांनी भारतीय स्टेट बँक आणि पंतप्रधान कार्यालयाला ट्विटर द्वारे कळवले. स्टेट बँकेने याची दखल घेत तातडीने, खोटा असलेला युपीआय क्रमांक हटवला आहे.  नागरिकांनीही सहायता निधी पाठवताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिक  पंतप्रधान सहाय्यता निधीला आर्थिक मदत करणार आहेत . मात्र ती  करताना कृपया खाते क्रमांक आणि युपीआय आय डी नीट तपासूनच पैसे पाठवावेत. 
- चंद्रशेखर शिसोदे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महत्वाची बातमी : युपीआयची खात्री करुनच मदत पाठवा - चंद्रशेखर शिसोदे पुणे - खरेदी केल्यावर किंवा कुणाला पैसे पाठवायचे असेल, तर आपण अनेकदा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करतो. त्यासाठी अतिशय सुलभ असलेला 'युपीआय' क्रमांक नोंदवून पैसे 'सेंड' करतो. पण, यात एखादी चूक झाली तर, पैसे दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जाऊ शकतात. आणि जर अशी चूक 'पंतप्रधान सहायता निधी' साठी असलेल्या खात्याबाबत झाली  तर, कल्पनाच नको. अशी होणारी संभाव्य चूक एका पुणेकराने उघडकीस आणली  आहे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. लोकांना ऑनलाईन पद्धतीने ' पंतप्रधानq सहायता निधी'त योगदान देता यावे, म्हणून एक 'युपीआय'क्रमांक ही जाहीर केला. परंतु, पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या क्रमांकाशी बरेचसे साम्य दाखवणारा खोटा क्रमांकही अस्तित्वात होता. यामुळे क्रमांकात थोडी चूक करणाऱ्या नागरिकांचे लाखो रुपये चूकीच्या व्यक्तीला जाण्याची शक्यता होती. पाषाण  पंचवटी येथील रहिवासी चंद्रशेखर शिसोदे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. पंतप्रधानांनी  pmcares@sbi वर मदत पाठवा असे आवाहन केले आहे.मात्र याच्याशीच साम्य दाखवणारा, पण ज्यामध्ये शेवटचे  'एस' अक्षर नाही असा pmcare@sbi युपीआय आय डी  अस्तित्वात आहे. त्यामुळे नागरिकांचे पैसे वेगळ्याच खात्यावर जाण्याची शक्यता आहे. हा धोका ओळखून शिसोदे यांनी भारतीय स्टेट बँक आणि पंतप्रधान कार्यालयाला ट्विटर द्वारे कळवले. स्टेट बँकेने याची दखल घेत तातडीने, खोटा असलेला युपीआय क्रमांक हटवला आहे.  नागरिकांनीही सहायता निधी पाठवताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिक  पंतप्रधान सहाय्यता निधीला आर्थिक मदत करणार आहेत . मात्र ती  करताना कृपया खाते क्रमांक आणि युपीआय आय डी नीट तपासूनच पैसे पाठवावेत.  - चंद्रशेखर शिसोदे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QZpAqb
Read More
लॉकडाऊनमध्ये शालेय शुल्कासाठी सक्ती नको - वर्षा गायकवाड

पुणे - संपूर्ण देश लॉकडाऊन असताना शिक्षण संस्थांकडून पालकांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने लॉकडाऊन काळात शुल्क वसुलीसाठी पालकांवर सक्ती करू नये असा आदेश सोमवारी काढला  आहे.  यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कोरोना'मुळे १४ एप्रिल पर्यंत देशात संचारबंदी रहाणार आहे. यामुळे अनेकांचा रोजगार बुडाल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. असे असतानाही महाराष्ट्रातील अनेक शाळा २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षाचे शुल्क जमा करण्यासाठी तगादा लावत आहेत. शाळांकडून पालकांना वारंवार मेसेज पाठविले जात असल्याने शुल्क भरायचे कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

यासंदर्भात अनेक पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन उपसचिव राजेंद्र पवार यांनी शुल्क जमा करण्यासाठी सवलत  दिली असून तसे परिपत्रक काढले आहे. 

लॉकडाऊनमुळे राज्यात हालचालीवर बंधने घालण्यात आल्याने नागरिकांकडे पैशाची चणचण निर्माण झाली आहे. एसएससी, सीबीएससी यासह सर्व बोर्डाच्या संस्थांनी चालू व आगामी वर्षाचे शुल्क जमा करताना सहानूभूती दाखविणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात शुल्क भरण्यासाठी शाळांनी सक्ती करू नये. संचारबंदी शिथिल झाल्यावर पालकांना शुल्क भरण्यासाठी सूचना करावी, असे परिपत्रकात नमूद केले आहे. 

दरम्यान, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या काळात शुल्क भरण्यासाठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाऊनमध्ये शालेय शुल्कासाठी सक्ती नको - वर्षा गायकवाड पुणे - संपूर्ण देश लॉकडाऊन असताना शिक्षण संस्थांकडून पालकांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने लॉकडाऊन काळात शुल्क वसुलीसाठी पालकांवर सक्ती करू नये असा आदेश सोमवारी काढला  आहे.  यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 'कोरोना'मुळे १४ एप्रिल पर्यंत देशात संचारबंदी रहाणार आहे. यामुळे अनेकांचा रोजगार बुडाल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. असे असतानाही महाराष्ट्रातील अनेक शाळा २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षाचे शुल्क जमा करण्यासाठी तगादा लावत आहेत. शाळांकडून पालकांना वारंवार मेसेज पाठविले जात असल्याने शुल्क भरायचे कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.  यासंदर्भात अनेक पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन उपसचिव राजेंद्र पवार यांनी शुल्क जमा करण्यासाठी सवलत  दिली असून तसे परिपत्रक काढले आहे.  लॉकडाऊनमुळे राज्यात हालचालीवर बंधने घालण्यात आल्याने नागरिकांकडे पैशाची चणचण निर्माण झाली आहे. एसएससी, सीबीएससी यासह सर्व बोर्डाच्या संस्थांनी चालू व आगामी वर्षाचे शुल्क जमा करताना सहानूभूती दाखविणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात शुल्क भरण्यासाठी शाळांनी सक्ती करू नये. संचारबंदी शिथिल झाल्यावर पालकांना शुल्क भरण्यासाठी सूचना करावी, असे परिपत्रकात नमूद केले आहे.  दरम्यान, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या काळात शुल्क भरण्यासाठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WXwjES
Read More
BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

March 30, 2020 0 Comments
साल का पहला क्वाटर, यानि की पहले 3 महीने पूरे हो चुके हैं और बॉक्स ऑफिस पर अभी भी अजय देवगन की तान्हाजी टॉप पर बनी हुई है। कोरोना वायरस की व...
Read More
BOX OFFICE: साल 1991 की टॉप 10 फिल्में- सलमान खान, बिग बी से लेकर अजय देवगन की फिल्में शामिल

BOX OFFICE: साल 1991 की टॉप 10 फिल्में- सलमान खान, बिग बी से लेकर अजय देवगन की फिल्में शामिल

March 30, 2020 0 Comments
लॉकडाउन की वजह से पूरी जनता घरों में बंद हैं। ऐसे समय में हम आपको बॉक्स ऑफिस पर कुछ पीछे ले जाते हैं। साल 1990 के बाद, अब आज हम आपके साल 199...
Read More
Coronavirus : बेवजह घर से निकलने की जरुरत क्या है?

लॉकडाऊनमध्ये करणार काय?
पिंपरी - 'बेवजह घर से निकलने की ज़रुरत क्या है?
मौत से आंख मिलाने की ज़रुरत क्या है?"
असा संदेश उर्दू, हिंदी, मराठी, सिंधी साहित्यिकांनी रविवारी (ता. २९) दिला. निमित्त होते पुण्यातील ''प्रयास हिंदी, उर्दू, मराठी साहित्य अकादमीतर्फे सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत आयोजित ऑनलाईन मैफिलीचे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अकादमीने आवाहन केले होते की, ''आपको अपने फन को तराशा ने का मौका अता कर रहा हैं। आइए आज का दिन अदबी माहौल में, आपकी, पोस्ट की गई व्हिडिओ रचनाओं के साथ बिताते हैं और " सोशल डिस्टंसिंग " को मद्दे नजर रखते हुए नशिश्त का लुत्फ़ उठाते हैं। ''प्रयास''च्या मंचावर सादर झालेल्या रचना वाचकांसाठी जशाच्या तशा...

प्रसव पीडा
कशमकश में रात गुज़री
ज़मीन पर बिखरे 
कागज़ के टुकडे,
रातभर लगी पानी की झडी
ज़हन को सिंचती पानी की झडी
पौ फटे थक कर, छत से
बुंद बुंद टपकता पानी
एहसांसात से लथपथ
सिसकती सांसे
हर्फोंकी ऑंखमिचौली
धडकता दिल, रुंधता गला दूर दराज़ कोई दर्द
बाहर निकलने को 
तडपता हुआ
कर रहा है
पहले मिसरे का इंतज़ार

- विजया टेकसिंगानी

राधा की बातें 
राधा की बातें इस युग में
तुम पढ़कर बोलो क्या करोगे
न कान्हा जैसा मिलने वाला
न राधा जैसी सीरत कोई
जिस्मों तक है सीमित चाह सभी की
रूह की किसको चाह नही
सुबह शाम सा बदलता प्यार
व्योपार है बस
बोलो कहाँ हैं प्यार
कहते हो तुम कान्हा ढूंढ़ोगे
राधा की तलाश करोगे
रूह से रूह का प्यार
बस है अब तो
किस्से कहानियों की बात
लिखनेवाले लिखते हैं
लैला मजनू
रांझा हीर
कौन समझा है इस युग मे तुम बोलो
राधा कृष्णा का वो निश्छल प्यार
- निधि

आत्मप्रश्न
गुनगुनी सोंधी, इस मिट्टी
इस देह की खुशबू
आनंद उछालते
इस मन के तीखे-मीठे अहसास
बहुतेरी कल्पनाएं
इंद्रधनुषी, सतरंगी, खौफनाक भी
मनचीते भाव
गुजरते संकरे-चौड़े
मन रेगिस्तान में
गहन गूढ़ विचार, अनुभव सागर
सुरंगे करता पार
आत्मलीन मानव
सृष्टि पिरामिड पर खड़ा हुआ
काल-गर्भ में समय
नेकी-बदी, मरण
मधुमास भरा हुआ,
आज चैतन्य मय है
स्पष्ट अक्सर चिलचिलाती धूप में
भविष्य धुंधला
हम क्या करें
उत्तर खोजें या फिर बस
सुचिंतन, सत्कर्म
सत्पथ के यात्री बन जाएं।
- डॉ. कान्तिदेवी लोधी

आदत
ग़म छुपाने की है आदत को हटाऊँ कैसे 
आँख में नम जो शराफ़त है  छुपाऊँ  कैसे
ग़म छुपाने की है ...

तुने तौफा जो दिया फूल वो खंजर निकला 
दिल-ए-नादान मेरा तेरी अदाने कुचला
दर्द जो दिल में उठा है वो बताऊँ कैसे 
ग़म छुपाने की है ...

मसला नाजूक सा है कैसे बताएं सबको
जिल्लते मुझको मुबारक, और उजाले तुमको
रिश्ता बदनाम ना हो शोर मचाऊँ कैसे 
ग़म छुपाने की है ...

तुने ही नाम दिया प्यारासा इस रिश्तेको
जिंदा रख पाया नहीं मैं ही मेरी हस्तीको
रिस्ता कडवा जो हुआ उसको निभाऊँ कैसे
ग़म छुपाने की है ...
- अशोक भांबुरे 

कोरोना
ये छुवा छूत की बीमारी है इस की चैन को तोड़ो तुम 
इस से उस से मिलना जुलना कुछ दिन यारों छोड़ो तुम 

डाक्टरोंने जो बतलाया उन बातों का ध्यान करो 
जो भी हैँ क़ानून नियम उन सब का तुम सम्मान करो

घरसे बाहर निकलोगे तो बीमारी ये फैलेगी 
एक जरासी लापरवाही जान तुम्हारी लेलेगी

घर मेँ रह कर करो इबादत घर मेँ पूजा पाठ करो 
रब की मर्ज़ी यही है अब तो घर मेँ रह कर ठाठ करो 

कोरोनाकी इस आफतसे या रब छुटकारा देदे 
हमसे जो तूने छीना वह इक इक पल प्यारा दे दे
- जिया बागपति

यार घर में रह
चारों दिशा करोना मेरे यार घर में रह
जायेगी जान तेरीही बेकार घर में रह

बाहर निकल के बन न तू आसान सा शिकार
कहते हैं सब तबीब भी सो बार घर में रह  

हथ्थे न चढ करोनाके तू याद इतना रख 
होगा परेशाँ तेरा ही घरबार घरमें रह

होगा करोना तुझसे जो औरों को जान ले 
तू आख़िरत में होगा ख़तावार घर में रह

है हुक्म सब इमामों का घर में नमाज़ पढ़ 
बाहर ज़िरार तू न बना यार घरमें रह

तदफीने रस्म होगी न तेरी जो यूँ मरा 
होगा न तेरा आख़री दीदार घरमें रह
- हिशामुद्दीन "शोला"

जरूरतें
जरूरतें कितनी कम हैं
जीने के लिए
दो वक्त की रोटी
एक छोटी सी छत
कुछ अहसास 
और थोड़ी सी खुशी
अब पता चला
यूँही भाग रहे थे सभी
न जाने किस तलाश में।।
- निधि

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : बेवजह घर से निकलने की जरुरत क्या है? लॉकडाऊनमध्ये करणार काय? पिंपरी - 'बेवजह घर से निकलने की ज़रुरत क्या है? मौत से आंख मिलाने की ज़रुरत क्या है?" असा संदेश उर्दू, हिंदी, मराठी, सिंधी साहित्यिकांनी रविवारी (ता. २९) दिला. निमित्त होते पुण्यातील ''प्रयास हिंदी, उर्दू, मराठी साहित्य अकादमीतर्फे सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत आयोजित ऑनलाईन मैफिलीचे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अकादमीने आवाहन केले होते की, ''आपको अपने फन को तराशा ने का मौका अता कर रहा हैं। आइए आज का दिन अदबी माहौल में, आपकी, पोस्ट की गई व्हिडिओ रचनाओं के साथ बिताते हैं और " सोशल डिस्टंसिंग " को मद्दे नजर रखते हुए नशिश्त का लुत्फ़ उठाते हैं। ''प्रयास''च्या मंचावर सादर झालेल्या रचना वाचकांसाठी जशाच्या तशा... प्रसव पीडा कशमकश में रात गुज़री ज़मीन पर बिखरे  कागज़ के टुकडे, रातभर लगी पानी की झडी ज़हन को सिंचती पानी की झडी पौ फटे थक कर, छत से बुंद बुंद टपकता पानी एहसांसात से लथपथ सिसकती सांसे हर्फोंकी ऑंखमिचौली धडकता दिल, रुंधता गला दूर दराज़ कोई दर्द बाहर निकलने को  तडपता हुआ कर रहा है पहले मिसरे का इंतज़ार - विजया टेकसिंगानी राधा की बातें  राधा की बातें इस युग में तुम पढ़कर बोलो क्या करोगे न कान्हा जैसा मिलने वाला न राधा जैसी सीरत कोई जिस्मों तक है सीमित चाह सभी की रूह की किसको चाह नही सुबह शाम सा बदलता प्यार व्योपार है बस बोलो कहाँ हैं प्यार कहते हो तुम कान्हा ढूंढ़ोगे राधा की तलाश करोगे रूह से रूह का प्यार बस है अब तो किस्से कहानियों की बात लिखनेवाले लिखते हैं लैला मजनू रांझा हीर कौन समझा है इस युग मे तुम बोलो राधा कृष्णा का वो निश्छल प्यार - निधि आत्मप्रश्न गुनगुनी सोंधी, इस मिट्टी इस देह की खुशबू आनंद उछालते इस मन के तीखे-मीठे अहसास बहुतेरी कल्पनाएं इंद्रधनुषी, सतरंगी, खौफनाक भी मनचीते भाव गुजरते संकरे-चौड़े मन रेगिस्तान में गहन गूढ़ विचार, अनुभव सागर सुरंगे करता पार आत्मलीन मानव सृष्टि पिरामिड पर खड़ा हुआ काल-गर्भ में समय नेकी-बदी, मरण मधुमास भरा हुआ, आज चैतन्य मय है स्पष्ट अक्सर चिलचिलाती धूप में भविष्य धुंधला हम क्या करें उत्तर खोजें या फिर बस सुचिंतन, सत्कर्म सत्पथ के यात्री बन जाएं। - डॉ. कान्तिदेवी लोधी आदत ग़म छुपाने की है आदत को हटाऊँ कैसे  आँख में नम जो शराफ़त है  छुपाऊँ  कैसे ग़म छुपाने की है ... तुने तौफा जो दिया फूल वो खंजर निकला  दिल-ए-नादान मेरा तेरी अदाने कुचला दर्द जो दिल में उठा है वो बताऊँ कैसे  ग़म छुपाने की है ... मसला नाजूक सा है कैसे बताएं सबको जिल्लते मुझको मुबारक, और उजाले तुमको रिश्ता बदनाम ना हो शोर मचाऊँ कैसे  ग़म छुपाने की है ... तुने ही नाम दिया प्यारासा इस रिश्तेको जिंदा रख पाया नहीं मैं ही मेरी हस्तीको रिस्ता कडवा जो हुआ उसको निभाऊँ कैसे ग़म छुपाने की है ... - अशोक भांबुरे  कोरोना ये छुवा छूत की बीमारी है इस की चैन को तोड़ो तुम  इस से उस से मिलना जुलना कुछ दिन यारों छोड़ो तुम  डाक्टरोंने जो बतलाया उन बातों का ध्यान करो  जो भी हैँ क़ानून नियम उन सब का तुम सम्मान करो घरसे बाहर निकलोगे तो बीमारी ये फैलेगी  एक जरासी लापरवाही जान तुम्हारी लेलेगी घर मेँ रह कर करो इबादत घर मेँ पूजा पाठ करो  रब की मर्ज़ी यही है अब तो घर मेँ रह कर ठाठ करो  कोरोनाकी इस आफतसे या रब छुटकारा देदे  हमसे जो तूने छीना वह इक इक पल प्यारा दे दे - जिया बागपति यार घर में रह चारों दिशा करोना मेरे यार घर में रह जायेगी जान तेरीही बेकार घर में रह बाहर निकल के बन न तू आसान सा शिकार कहते हैं सब तबीब भी सो बार घर में रह   हथ्थे न चढ करोनाके तू याद इतना रख  होगा परेशाँ तेरा ही घरबार घरमें रह होगा करोना तुझसे जो औरों को जान ले  तू आख़िरत में होगा ख़तावार घर में रह है हुक्म सब इमामों का घर में नमाज़ पढ़  बाहर ज़िरार तू न बना यार घरमें रह तदफीने रस्म होगी न तेरी जो यूँ मरा  होगा न तेरा आख़री दीदार घरमें रह - हिशामुद्दीन "शोला" जरूरतें जरूरतें कितनी कम हैं जीने के लिए दो वक्त की रोटी एक छोटी सी छत कुछ अहसास  और थोड़ी सी खुशी अब पता चला यूँही भाग रहे थे सभी न जाने किस तलाश में।। - निधि News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QUKuXG
Read More

Sunday, March 29, 2020

कनिका कपूर को सता रही परिवार की याद, बताया अब कैसी है तबीयत? https://ift.tt/2xynmY9
लॉकडाउन: पलायन कर रहे मजदूरों पर आज सुप्रीम कोर्ट में सुनवाई https://ift.tt/2WZJKUG
PM के नाम पर चल रहे फर्जी फंड में ना कर देना दान! सरकार ने चेताया https://ift.tt/2UMxC6N
हर बूथ कार्यकर्ता 10 गरीबों को खिलाए खाना, CM योगी ने मांगी BJP से मदद https://ift.tt/3auUCOj
दिल्ली-NCR में पैर पसार रहा कोरोना, नोएडा-मेरठ में अब तक दर्जनों केस https://ift.tt/2URBCDo
कोरोना वायरस की बढ़ी रफ्तार, रोज एक लाख नए लोग हो रहे हैं शिकार https://ift.tt/3ar5YDe
मजबूरी का उठा रहे फायदा, लॉकडाउन के कारण वसूली में जुटे ऑटो चालक https://ift.tt/2wKuEI0
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 मार्च

दिनांक : 30 मार्च 2020 : वार : सोमवार 
आजचे दिनमान 
मेष : व्यवसायातील आर्थिक कामे पूर्ण होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल. प्रियजनासाठी वेळ देवू शकाल. अपेक्षित पत्र व्यवहार होईल. काहींना गुप्त वार्ता समजतील. 

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. 

मिथुन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. अतिरिक्त कामाचा ताण राहील. तुमचे मन नाराज राहील. महत्त्वाची कामे नकोत. वाहने सावकाश चालवावीत. 

कर्क : प्रियजनांसाठी वेळ देवू शकाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रवास सुखकर होतील. नवीन परिचय होतील. 

सिंह : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मानसन्मानाचे योग येतील. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. प्रवासास दिवस अनुकूल आहे. कामे मार्गी लागतील. 

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. चिकाटी वाढेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. 

तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत. प्रवासात अडचणी संभवतात. मनोबल कमी राहणार आहे. महत्त्वाची कामे आज नकोत. आर्थिक सुयश लाभेल. 

वृश्‍चिक : जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारी फायदा होईल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. प्रवास सुखकर होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. 

धनु : अस्वस्थता राहील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. चिडचिड होईल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रवासाचे नियोजन नको. 

मकर : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी घेण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. विविध लाभ होतील. 

कुंभ : प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे होतील. तुमचा प्रभाव राहील. मानसन्मानाचे योग येतील. सार्वजनिक कार्यात उत्साहाने कार्यरत रहाल. महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल. 

मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. नवी दिशा सापडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असलेली सुसंधी लाभेल. प्रसिद्धीचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

आजचे पंचांग
सोमवार : चैत्र शुद्ध 6, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.32, सूर्यास्त 6.48, चंद्रोदय सकाळी 10.21, चंद्रास्त रात्री 11.56, भारतीय सौर चैत्र 10, शके 1942

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 मार्च दिनांक : 30 मार्च 2020 : वार : सोमवार  आजचे दिनमान  मेष : व्यवसायातील आर्थिक कामे पूर्ण होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल. प्रियजनासाठी वेळ देवू शकाल. अपेक्षित पत्र व्यवहार होईल. काहींना गुप्त वार्ता समजतील.  वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.  मिथुन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. अतिरिक्त कामाचा ताण राहील. तुमचे मन नाराज राहील. महत्त्वाची कामे नकोत. वाहने सावकाश चालवावीत.  कर्क : प्रियजनांसाठी वेळ देवू शकाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रवास सुखकर होतील. नवीन परिचय होतील.  सिंह : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मानसन्मानाचे योग येतील. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. प्रवासास दिवस अनुकूल आहे. कामे मार्गी लागतील.  कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. चिकाटी वाढेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो.  तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत. प्रवासात अडचणी संभवतात. मनोबल कमी राहणार आहे. महत्त्वाची कामे आज नकोत. आर्थिक सुयश लाभेल.  वृश्‍चिक : जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारी फायदा होईल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. प्रवास सुखकर होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.  धनु : अस्वस्थता राहील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. चिडचिड होईल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रवासाचे नियोजन नको.  मकर : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी घेण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. विविध लाभ होतील.  कुंभ : प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे होतील. तुमचा प्रभाव राहील. मानसन्मानाचे योग येतील. सार्वजनिक कार्यात उत्साहाने कार्यरत रहाल. महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल.  मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. नवी दिशा सापडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असलेली सुसंधी लाभेल. प्रसिद्धीचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आजचे पंचांग सोमवार : चैत्र शुद्ध 6, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.32, सूर्यास्त 6.48, चंद्रोदय सकाळी 10.21, चंद्रास्त रात्री 11.56, भारतीय सौर चैत्र 10, शके 1942 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2w3ggdO
Read More
CoronaVirus : खबरदार विनाकारण फिराल तर... आता दंडुक्यासह गुन्हेही 

औरंगाबाद, : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. असे असतानाही विविध कारणे सांगत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या जवळपास पन्नास नागरिकांच्या विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराच्या बाहेर पडू नये, आवश्यक असल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत गरज असेल तरच बाहेर पडावे. जीवनाश्यक सर्व वस्तूंची दुकाने सुरू आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

फिरणाऱ्यांची संख्या वाढली 

त्यामुळे गर्दी न करता खरेच गरज असेल तरच बाहर पडावे असे सांगण्यात येत असल्याने संधीचा फायदा घेत काहीजण विविध कारणे दाखवत विनाकारण बाहेर फिरत आहेत. रस्त्यांवर फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दिवसभर घरांमध्ये बसून कंटाळा आलेले नागरिक विनाकारण रस्त्यावर येत आहेत. त्यासाठी खोटे बहाणे सांगत आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पन्नास जणांच्या विरोधात गुन्‍हे

अशा विनाकारण फिरणाऱ्यांना विचारपूस केल्यानंतर कारण खोटे आहे, असे लक्षात येताच पोलिस चांगलाच प्रसाद देत आहेत. आता मात्र नागरिकांना फटके देण्याबरोबरच त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. शहरातील क्रांती चौक, मुकुंदवाडी, सिडको, उस्मानपुरा, एमआयडीसी वाळूज, वाळूज अशा जवळपास सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शनिवारी (ता.२८) शहरातील विविध पोलिस ठाण्यांत जवळपास ५० विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

 महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

तेरा दुकानदार, दोन रिक्षाचालकांवर गुन्हे 

संचारबंदीच्या या काळात जिवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मात्र सूट दिलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दुकाननेही उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र काही असताना किराणा दुकान किंवा दूध डेरी अशा दुकानांमधून जीवनावश्यक वस्तूंसह विविध वस्तूंची विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. छावणी येथे उमंग एम्पोरियम दुकान संचारबंदीच्या काळात उघडे ठेवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच प्रमाणे छावणीत राणी नॉव्हेल्टी, माणसी स्टेशनरी स्टोअर्स आणि गिफ्ट शॉप अशा तीन दुकानदारांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय मिटमिटा येथील नवनाथ मुळे यांच्या दूध डेअरी वरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाधववाडी येथील दत्तकृपा ट्रेडर्स या दुकानाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.एकुण तेरा दुकानदारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

CoronaVirus : खबरदार विनाकारण फिराल तर... आता दंडुक्यासह गुन्हेही  औरंगाबाद, : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. असे असतानाही विविध कारणे सांगत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या जवळपास पन्नास नागरिकांच्या विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराच्या बाहेर पडू नये, आवश्यक असल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत गरज असेल तरच बाहेर पडावे. जीवनाश्यक सर्व वस्तूंची दुकाने सुरू आहेत.  औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा फिरणाऱ्यांची संख्या वाढली  त्यामुळे गर्दी न करता खरेच गरज असेल तरच बाहर पडावे असे सांगण्यात येत असल्याने संधीचा फायदा घेत काहीजण विविध कारणे दाखवत विनाकारण बाहेर फिरत आहेत. रस्त्यांवर फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दिवसभर घरांमध्ये बसून कंटाळा आलेले नागरिक विनाकारण रस्त्यावर येत आहेत. त्यासाठी खोटे बहाणे सांगत आहेत.  मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा पन्नास जणांच्या विरोधात गुन्‍हे अशा विनाकारण फिरणाऱ्यांना विचारपूस केल्यानंतर कारण खोटे आहे, असे लक्षात येताच पोलिस चांगलाच प्रसाद देत आहेत. आता मात्र नागरिकांना फटके देण्याबरोबरच त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. शहरातील क्रांती चौक, मुकुंदवाडी, सिडको, उस्मानपुरा, एमआयडीसी वाळूज, वाळूज अशा जवळपास सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शनिवारी (ता.२८) शहरातील विविध पोलिस ठाण्यांत जवळपास ५० विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.   महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा तेरा दुकानदार, दोन रिक्षाचालकांवर गुन्हे  संचारबंदीच्या या काळात जिवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मात्र सूट दिलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दुकाननेही उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र काही असताना किराणा दुकान किंवा दूध डेरी अशा दुकानांमधून जीवनावश्यक वस्तूंसह विविध वस्तूंची विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. छावणी येथे उमंग एम्पोरियम दुकान संचारबंदीच्या काळात उघडे ठेवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच प्रमाणे छावणीत राणी नॉव्हेल्टी, माणसी स्टेशनरी स्टोअर्स आणि गिफ्ट शॉप अशा तीन दुकानदारांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय मिटमिटा येथील नवनाथ मुळे यांच्या दूध डेअरी वरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाधववाडी येथील दत्तकृपा ट्रेडर्स या दुकानाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.एकुण तेरा दुकानदारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QUAGwG
Read More
...म्हणून सिंधुदुर्गातील खवय्यांवर आली चिकन चिकन म्हणण्याची वेळ

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अफवांमुळे उद्ध्‌वस्त झालेला ब्रॉयलर कोंबडी विक्रीचा पोल्ट्री व्यवसाय सावरण्याच्या स्थितीत आहे. ब्रॉयलरला सध्या मागणी वाढली आहे; मात्र असलेला मालाची वाहतुक करणे कठीण बनल्याने चिकनचा तुटवडा सध्या सर्वत्र जाणवत आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पोल्ट्री व्यावसाईकांना प्रशासनाने संचारबंदीत वाहतुक परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. 

कोरोना या विषाणुबाबत सोशल मिडीयावरुन अनेक अफवा उठवल्या गेल्या. यात नुकसान अनेकांना झाले. चीनमध्ये या विषाणुने थैमान घालण्यास सुरवात केली होती त्यावेळी सोशल मिडीयावर अफवाचा महापुर होता. याचा फटका मासे आणि ब्रॉयलर विक्रीला झाला. लोकांनी ब्रॉयलर पाठ फिरवली आणि हे व्यावसाईक रस्त्यावर आले. कोणी चिकनला विचारत नसल्याने अक्षरक्षः पोल्ट्रीमध्ये असलेल्या कोंबड्यांना खाद्य देणेच सोडून दिले. काहिंनी कवडीमोल किंमतीने विक्री केली.

एकुणच या परिस्थितीत जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाईक आर्थिक ओझ्याखाली दाबला गेला. अनेकांनी कर्ज घेऊन व्यवसाय उभे केले होते. ते आज कर्जाच्या खाईत ढकलले गेले; मात्र आज स्थिती वेगळी आहे. कोरोना हा आजार ब्रॉयलरमुळे होत नसल्याचा दाखला आरोग्य विभाग तसेच डॉक्‍टरकडून देण्यात आला होता. शिवाय कोरोना या आजाराशी मुकाबला करण्यासाठी अंगात प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी मांस आवश्‍यक असल्याचे डॉक्‍टराकडून सांगण्यात आल्यामुळे हळूहळू ब्रॉयलर चिकनला मागणी वाढत आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता मागच्या पंधरा दिवसापर्यंत ब्रॉयलर चिकनकडे लोकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे बकरा मटन विक्रीला मोठी मागणी आली होती; मात्र आज स्थिती वेगळी आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ब्रॉयलरला मोठी मागणी वाढली आहे; मात्र अनेकांच्या पोल्ट्री रिकामी असल्याने ब्रॉयलर चिकनच तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात ब्रॉयलर चिकन मार्केट संचारबंदीच्या काळात बंद असल्याने ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसाईकाकडे शहरातील नागरिकांनी धाव घेत खरेदी सुरू केली. त्यामुळे काही व्यावसाईकांकडे शिल्लक असलेली कोंबडी संपल्याने आता "चिकन, चिकन' म्हणण्याची वेळ खवय्यांवर आली आहे. संचार बंदी असल्याने सर्वच दळणवळण बंद आहे, काहींनी आर्थिक संकटातही आपल्या पोल्ट्री सुरु ठेवल्या आहेत आज त्याच्याकडे ब्रॉयलर कोंबडी उपलब्ध आहेत; मात्र ती विक्रेत्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांना वाहतुक परवानगी नाही. संचारबदीत वाहतुकीवरही निर्बंध असल्याने त्यांना असलेली कोंबडी बाहेर काढण्यास प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यास ही कोंबडी विक्री करण्यास त्यांना मदत मिळणार आहे. आज अनेकजण घरातच अडकून आहेत. मासेसुद्धा मिळत नसल्याने ब्रॉयलरला मागणी वाढली तरी उत्पादनच नसल्याने सर्वत्र तुटवडा भासत आहे.

पंचवीस, पन्नास, ऐंशी रुपयावर आलेले चिकन एकदम दोन दिवसात एकशे वीस रुपयावर आले आहे; मात्र वाहतुक ठप्प असल्याने घाटमाथ्यावरुनही कोंबडी येणे अशक्‍य झाले आहे. 
ग्रामीण भागाचा विचार करता अनेकांनी गावठी, सुरती कोंबड्याच्या पोल्ट्री उघडल्या होत्या. या पोल्ट्री व्यावसायिकांना चांगला भाव आला असुन अनेकांनी पर्याय म्हणुन या कोंबड्याचे चिकन खाणे पसंत केले आहे. कोंबड्याना मागणी आहे; मात्र वाहतुक ठप्प असल्याने खाद्य मिळणे कठीण बनले आहे. 

कोंबड्या आहेत; मात्र त्या विक्रेत्यांपर्यत पोहचविणे किंवा आमच्यापर्यंत येऊन त्या घेऊन जाणे संचारबंदीमुळे कठीण बनले आहे. असलेल्या कोंबडीना खाद्यही मिळत नाही. शिल्लक खाद्य पुरवून वापरले जात आहे. त्यामुळे कोंबडीचे वजन घटत आहे. आज पोल्ट्री व्यवसाय वाहतुकीला परवानगी दिल्यास संकटात सापडलेल्या व्यवसाय सावरेल. 
- सुरेश शिर्के, शिरशिंगे, पोल्ट्री व्यावसाईक 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

...म्हणून सिंधुदुर्गातील खवय्यांवर आली चिकन चिकन म्हणण्याची वेळ सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अफवांमुळे उद्ध्‌वस्त झालेला ब्रॉयलर कोंबडी विक्रीचा पोल्ट्री व्यवसाय सावरण्याच्या स्थितीत आहे. ब्रॉयलरला सध्या मागणी वाढली आहे; मात्र असलेला मालाची वाहतुक करणे कठीण बनल्याने चिकनचा तुटवडा सध्या सर्वत्र जाणवत आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पोल्ट्री व्यावसाईकांना प्रशासनाने संचारबंदीत वाहतुक परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.  कोरोना या विषाणुबाबत सोशल मिडीयावरुन अनेक अफवा उठवल्या गेल्या. यात नुकसान अनेकांना झाले. चीनमध्ये या विषाणुने थैमान घालण्यास सुरवात केली होती त्यावेळी सोशल मिडीयावर अफवाचा महापुर होता. याचा फटका मासे आणि ब्रॉयलर विक्रीला झाला. लोकांनी ब्रॉयलर पाठ फिरवली आणि हे व्यावसाईक रस्त्यावर आले. कोणी चिकनला विचारत नसल्याने अक्षरक्षः पोल्ट्रीमध्ये असलेल्या कोंबड्यांना खाद्य देणेच सोडून दिले. काहिंनी कवडीमोल किंमतीने विक्री केली. एकुणच या परिस्थितीत जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाईक आर्थिक ओझ्याखाली दाबला गेला. अनेकांनी कर्ज घेऊन व्यवसाय उभे केले होते. ते आज कर्जाच्या खाईत ढकलले गेले; मात्र आज स्थिती वेगळी आहे. कोरोना हा आजार ब्रॉयलरमुळे होत नसल्याचा दाखला आरोग्य विभाग तसेच डॉक्‍टरकडून देण्यात आला होता. शिवाय कोरोना या आजाराशी मुकाबला करण्यासाठी अंगात प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी मांस आवश्‍यक असल्याचे डॉक्‍टराकडून सांगण्यात आल्यामुळे हळूहळू ब्रॉयलर चिकनला मागणी वाढत आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता मागच्या पंधरा दिवसापर्यंत ब्रॉयलर चिकनकडे लोकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे बकरा मटन विक्रीला मोठी मागणी आली होती; मात्र आज स्थिती वेगळी आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ब्रॉयलरला मोठी मागणी वाढली आहे; मात्र अनेकांच्या पोल्ट्री रिकामी असल्याने ब्रॉयलर चिकनच तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात ब्रॉयलर चिकन मार्केट संचारबंदीच्या काळात बंद असल्याने ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसाईकाकडे शहरातील नागरिकांनी धाव घेत खरेदी सुरू केली. त्यामुळे काही व्यावसाईकांकडे शिल्लक असलेली कोंबडी संपल्याने आता "चिकन, चिकन' म्हणण्याची वेळ खवय्यांवर आली आहे. संचार बंदी असल्याने सर्वच दळणवळण बंद आहे, काहींनी आर्थिक संकटातही आपल्या पोल्ट्री सुरु ठेवल्या आहेत आज त्याच्याकडे ब्रॉयलर कोंबडी उपलब्ध आहेत; मात्र ती विक्रेत्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांना वाहतुक परवानगी नाही. संचारबदीत वाहतुकीवरही निर्बंध असल्याने त्यांना असलेली कोंबडी बाहेर काढण्यास प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यास ही कोंबडी विक्री करण्यास त्यांना मदत मिळणार आहे. आज अनेकजण घरातच अडकून आहेत. मासेसुद्धा मिळत नसल्याने ब्रॉयलरला मागणी वाढली तरी उत्पादनच नसल्याने सर्वत्र तुटवडा भासत आहे. पंचवीस, पन्नास, ऐंशी रुपयावर आलेले चिकन एकदम दोन दिवसात एकशे वीस रुपयावर आले आहे; मात्र वाहतुक ठप्प असल्याने घाटमाथ्यावरुनही कोंबडी येणे अशक्‍य झाले आहे.  ग्रामीण भागाचा विचार करता अनेकांनी गावठी, सुरती कोंबड्याच्या पोल्ट्री उघडल्या होत्या. या पोल्ट्री व्यावसायिकांना चांगला भाव आला असुन अनेकांनी पर्याय म्हणुन या कोंबड्याचे चिकन खाणे पसंत केले आहे. कोंबड्याना मागणी आहे; मात्र वाहतुक ठप्प असल्याने खाद्य मिळणे कठीण बनले आहे.  कोंबड्या आहेत; मात्र त्या विक्रेत्यांपर्यत पोहचविणे किंवा आमच्यापर्यंत येऊन त्या घेऊन जाणे संचारबंदीमुळे कठीण बनले आहे. असलेल्या कोंबडीना खाद्यही मिळत नाही. शिल्लक खाद्य पुरवून वापरले जात आहे. त्यामुळे कोंबडीचे वजन घटत आहे. आज पोल्ट्री व्यवसाय वाहतुकीला परवानगी दिल्यास संकटात सापडलेल्या व्यवसाय सावरेल.  - सुरेश शिर्के, शिरशिंगे, पोल्ट्री व्यावसाईक  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WQItzh
Read More