Coronavirus : बीसीजी लस घेतलेल्यांना धोका कमी पुणे - कोरोनामुळे हाहाकार उडालेला असतानाच भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. क्षयरोगाचा (ट्यूबरोक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध करणारी ‘बीसीजी’ लस लहानपणी घेणाऱ्यांना तुलनेने या रोगाचा धोका कमी असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. त्यामुळे या संशोधनात भारताला आशेचा किरण दिसू लागला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अमेरिकेतील न्यूयॉर्क इन्स्टिट्यूटच्या ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ बायोमेडीकल सायन्सेसच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. ज्या देशांत बीसीजी लसीकरणाचे राष्ट्रीय धोरण लवकर सुरू करण्यात आले त्या देशांत कोरोनाचा मृत्यूदर हा तुलनेने खुप कमी आहे. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच १९४८ मध्ये बीसीजी लसीकरणाचा राष्ट्रीय धोरण म्हणून अंगीकार केला होता.विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रगत देशांमधून क्षयरोग नष्ट होऊ लागला आणि त्यानंतर तेथील सरकारांनी बीसीजीकडे दुर्लक्ष केले. न्यूयॉर्क कॉलेजचे संशोधन तर्कसंगत वाटते. आपल्या देशात मलेरिया, क्षयरोगाबाबत प्रतिकारशक्ती चांगली विकसित असल्यामुळे आपली कमीत कमी हानी होऊ शकते.कोरोना प्रसाराचा वेग मंदावल्यास हे  संशोधन आपल्यालाही लागू झाले असे म्हणता येईल. - डॉ. विनोद शहा, ज्येष्ठ फिजिशियन News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 31, 2020

Coronavirus : बीसीजी लस घेतलेल्यांना धोका कमी पुणे - कोरोनामुळे हाहाकार उडालेला असतानाच भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. क्षयरोगाचा (ट्यूबरोक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध करणारी ‘बीसीजी’ लस लहानपणी घेणाऱ्यांना तुलनेने या रोगाचा धोका कमी असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. त्यामुळे या संशोधनात भारताला आशेचा किरण दिसू लागला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अमेरिकेतील न्यूयॉर्क इन्स्टिट्यूटच्या ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ बायोमेडीकल सायन्सेसच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. ज्या देशांत बीसीजी लसीकरणाचे राष्ट्रीय धोरण लवकर सुरू करण्यात आले त्या देशांत कोरोनाचा मृत्यूदर हा तुलनेने खुप कमी आहे. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच १९४८ मध्ये बीसीजी लसीकरणाचा राष्ट्रीय धोरण म्हणून अंगीकार केला होता.विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रगत देशांमधून क्षयरोग नष्ट होऊ लागला आणि त्यानंतर तेथील सरकारांनी बीसीजीकडे दुर्लक्ष केले. न्यूयॉर्क कॉलेजचे संशोधन तर्कसंगत वाटते. आपल्या देशात मलेरिया, क्षयरोगाबाबत प्रतिकारशक्ती चांगली विकसित असल्यामुळे आपली कमीत कमी हानी होऊ शकते.कोरोना प्रसाराचा वेग मंदावल्यास हे  संशोधन आपल्यालाही लागू झाले असे म्हणता येईल. - डॉ. विनोद शहा, ज्येष्ठ फिजिशियन News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2JxUrG4

No comments:

Post a Comment