November 2020 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 30, 2020

वाळवा तालुक्‍यात निवडणूक यंत्रणा सज्ज

इस्लामपूर:  पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी वाळवा तालुक्‍यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली. तालुक्‍यात पदवीधर मतदारसंघासाठी १६ हजार ४९८ मतदारांसाठी २६ तर शिक्षक मतदारसंघातील १३७७ मतदारांसाठी ८ अशी एकूण ३४ मतदान केंद्रे करण्यात आली आहेत.

मंगळवारी १ डिसेंबरला मतदान होईल. या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. २३ मतदान केंद्रांवर पाचशेहून अधिक मतदार संख्या असल्याने या केंद्रांवर प्रत्येकी ५ मतदान अधिकारी, उर्वरित ११ मतदान केंद्रांवर चार अधिकारी असे एकूण १५९ मतदान अधिकारी व कर्मचारी तसेच ६८ शिपाई निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतील.

वाळवा तालुक्‍यातील पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदान केंद्र व त्याअंतर्गत  येणारी गावे अशी ः 
  ताकारी- जिल्हा परिषद शाळा ताकारी स्टेशन, अंगणवाडी क्रमांक २७१, गणपती मंदिराजवळ ताकारी- ताकारी, रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, नरसिंहपूर, शिरटे, दुधारी, किल्लेमच्छिंद्रगड, बिचूद, कोळे, लवंडमाची, बेरडमाची.
  वाळवा- जिल्हा परिषद शाळा क्र. १ व २- वाळवा, शिरगाव, गोटखिंडी, बावची, पडवळवाडी, नवेखेड, जुनेखेड, पोखर्णी, गाताडवाडी, ढवळी, अहिरवाडी, नागाव. 

इस्लामपूर- इस्लामपूर हायस्कूल, आदर्श बालक मंदिर- इस्लामपूर, बोरगाव, बनेवाडी, तुजारपूर, बहे, साखराळे, मसूचीवाडी, साटपेवाडी, फार्णेवाडी (बो.), हुबालवाडी, खरातवाडी. 

पेठ- जिल्हा परिषद शाळा क्र. एक- पेठ, नायकलवाडी, घबकवाडी, धुमाळवाडी, कामेरी, ओझर्डे, माणिकवाडी, रेठरेधरण, सुरुल, महादेववाडी, वाघवाडी, शिवपुरी, विठ्ठलवाडी, कापूरवाडी.

कासेगाव- आझाद विद्यालय- कासेगाव, भाटवाडी, नेर्ले, काळमवाडी, तांबवे, वाटेगाव, कापूसखेड, धोत्रेवाडी, शेणे, केदारवाडी. 

चिकुर्डे- भारतमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय- चिकुर्डे, ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द, कुरळप, वशी, लाडेगाव, करंजवडे, कार्वे, देवर्डे, ढगेवाडी, डोंगरवाडी, शेखरवाडी, ठाणापुडे.

येलूर- जिल्हा परिषद मराठी शाळा-  येलूर, कणेगाव, येडेनिपाणी, बहादूरवाडी, तांदूळवाडी, मालेवाडी, इटकरे, कुंडलवाडी. 

आष्टा- न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स - आष्टा, शिगाव, बागणी, कोरेगाव, मिरजवाडी, कृष्णानगर,  कारंदवाडी, मर्दवाडी, भडकंबे, फाळकेवाडी, फार्णेवाडी (शि), काकाचीवाडी.

शिक्षक मतदारसंघ - 

ताकारी - जिल्हा परिषद शाळा ताकारी स्टेशन- ताकारी, रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, नरसिंहपूर, शिरटे, दुधारी, किल्लेमच्छिंद्रगड, बिचूद, कोळे, लवंडमाची, बेरडमाची 

वाळवा - जिल्हा परिषद शाळा क्रं. २ - वाळवा, शिरगाव, गोटखिंडी, बावची, पडवळवाडी, नवेखेड, जुनेखेड, पोखर्णी, गाताडवाडी, ढवळी, अहिरवाडी, नागाव. 

इस्लामपूर - आदर्श बालक मंदिर - इस्लामपूर, बोरगाव, बनेवाडी, तुजारपूर, बहे, साखराळे, मसूचीवाडी, साटपेवाडी, फार्णेवाडी (बो), हुबालवाडी, खरातवाडी. 

पेठ - जिल्हा परिषद शाळा क्र. १ - पेठ, नायकलवाडी, घबकवाडी, धुमाळवाडी, कामेरी, ओझर्डे, माणिकवाडी, रेठरेधरण, सुरुल, महादेववाडी, वाघवाडी, शिवपुरी, विठ्ठलवाडी, कापूरवाडी. 

कासेगाव - आझाद विद्यालय - कासेगाव, भाटवाडी, नेर्ले, काळमवाडी, तांबवे, वाटेगाव, कापूसखेड, धोत्रेवाडी, शेणे, केदारवाडी. 

चिकुर्डे- भारतमाता विद्यालय- चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, ऐतवडे बुद्रुक, कुरळप, वशी, लाडेगाव, करंजवडे, कार्वे, देवर्डे, ढगेवाडी, डोंगरवाडी, शेखरवाडी, ठाणापुडे. 

येलूर- जिल्हा परिषद शाळा- येलूर, कणेगाव, येडेनिपाणी, बहादूरवाडी, तांदूळवाडी, मालेवाडी, इटकरे, कुंडलवाडी. 

आष्टा- न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स- आष्टा, शिगाव, बागणी, कोरेगाव, मिरजवाडी, कृष्णानगर, कारंदवाडी, मर्दवाडी, भडकंबे, फाळकेवाडी, फार्णेवाडी (शि), काकाचीवाडी.

संपादन - अर्चना बनगे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वाळवा तालुक्‍यात निवडणूक यंत्रणा सज्ज इस्लामपूर:  पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी वाळवा तालुक्‍यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली. तालुक्‍यात पदवीधर मतदारसंघासाठी १६ हजार ४९८ मतदारांसाठी २६ तर शिक्षक मतदारसंघातील १३७७ मतदारांसाठी ८ अशी एकूण ३४ मतदान केंद्रे करण्यात आली आहेत. मंगळवारी १ डिसेंबरला मतदान होईल. या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. २३ मतदान केंद्रांवर पाचशेहून अधिक मतदार संख्या असल्याने या केंद्रांवर प्रत्येकी ५ मतदान अधिकारी, उर्वरित ११ मतदान केंद्रांवर चार अधिकारी असे एकूण १५९ मतदान अधिकारी व कर्मचारी तसेच ६८ शिपाई निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतील. वाळवा तालुक्‍यातील पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदान केंद्र व त्याअंतर्गत  येणारी गावे अशी ः    ताकारी- जिल्हा परिषद शाळा ताकारी स्टेशन, अंगणवाडी क्रमांक २७१, गणपती मंदिराजवळ ताकारी- ताकारी, रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, नरसिंहपूर, शिरटे, दुधारी, किल्लेमच्छिंद्रगड, बिचूद, कोळे, लवंडमाची, बेरडमाची.   वाळवा- जिल्हा परिषद शाळा क्र. १ व २- वाळवा, शिरगाव, गोटखिंडी, बावची, पडवळवाडी, नवेखेड, जुनेखेड, पोखर्णी, गाताडवाडी, ढवळी, अहिरवाडी, नागाव.  इस्लामपूर- इस्लामपूर हायस्कूल, आदर्श बालक मंदिर- इस्लामपूर, बोरगाव, बनेवाडी, तुजारपूर, बहे, साखराळे, मसूचीवाडी, साटपेवाडी, फार्णेवाडी (बो.), हुबालवाडी, खरातवाडी.  पेठ- जिल्हा परिषद शाळा क्र. एक- पेठ, नायकलवाडी, घबकवाडी, धुमाळवाडी, कामेरी, ओझर्डे, माणिकवाडी, रेठरेधरण, सुरुल, महादेववाडी, वाघवाडी, शिवपुरी, विठ्ठलवाडी, कापूरवाडी. कासेगाव- आझाद विद्यालय- कासेगाव, भाटवाडी, नेर्ले, काळमवाडी, तांबवे, वाटेगाव, कापूसखेड, धोत्रेवाडी, शेणे, केदारवाडी.  चिकुर्डे- भारतमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय- चिकुर्डे, ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द, कुरळप, वशी, लाडेगाव, करंजवडे, कार्वे, देवर्डे, ढगेवाडी, डोंगरवाडी, शेखरवाडी, ठाणापुडे. येलूर- जिल्हा परिषद मराठी शाळा-  येलूर, कणेगाव, येडेनिपाणी, बहादूरवाडी, तांदूळवाडी, मालेवाडी, इटकरे, कुंडलवाडी.  आष्टा- न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स - आष्टा, शिगाव, बागणी, कोरेगाव, मिरजवाडी, कृष्णानगर,  कारंदवाडी, मर्दवाडी, भडकंबे, फाळकेवाडी, फार्णेवाडी (शि), काकाचीवाडी. शिक्षक मतदारसंघ -  ताकारी - जिल्हा परिषद शाळा ताकारी स्टेशन- ताकारी, रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, नरसिंहपूर, शिरटे, दुधारी, किल्लेमच्छिंद्रगड, बिचूद, कोळे, लवंडमाची, बेरडमाची  वाळवा - जिल्हा परिषद शाळा क्रं. २ - वाळवा, शिरगाव, गोटखिंडी, बावची, पडवळवाडी, नवेखेड, जुनेखेड, पोखर्णी, गाताडवाडी, ढवळी, अहिरवाडी, नागाव.  इस्लामपूर - आदर्श बालक मंदिर - इस्लामपूर, बोरगाव, बनेवाडी, तुजारपूर, बहे, साखराळे, मसूचीवाडी, साटपेवाडी, फार्णेवाडी (बो), हुबालवाडी, खरातवाडी.  पेठ - जिल्हा परिषद शाळा क्र. १ - पेठ, नायकलवाडी, घबकवाडी, धुमाळवाडी, कामेरी, ओझर्डे, माणिकवाडी, रेठरेधरण, सुरुल, महादेववाडी, वाघवाडी, शिवपुरी, विठ्ठलवाडी, कापूरवाडी.  कासेगाव - आझाद विद्यालय - कासेगाव, भाटवाडी, नेर्ले, काळमवाडी, तांबवे, वाटेगाव, कापूसखेड, धोत्रेवाडी, शेणे, केदारवाडी.  चिकुर्डे- भारतमाता विद्यालय- चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, ऐतवडे बुद्रुक, कुरळप, वशी, लाडेगाव, करंजवडे, कार्वे, देवर्डे, ढगेवाडी, डोंगरवाडी, शेखरवाडी, ठाणापुडे.  येलूर- जिल्हा परिषद शाळा- येलूर, कणेगाव, येडेनिपाणी, बहादूरवाडी, तांदूळवाडी, मालेवाडी, इटकरे, कुंडलवाडी.  आष्टा- न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स- आष्टा, शिगाव, बागणी, कोरेगाव, मिरजवाडी, कृष्णानगर, कारंदवाडी, मर्दवाडी, भडकंबे, फाळकेवाडी, फार्णेवाडी (शि), काकाचीवाडी. संपादन - अर्चना बनगे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3qqr9Oa
Read More
रद्द विमानप्रवास, सहलींचा परतावा साह्यासाठी, ग्राहक पंचायत सज्ज! प्रवाशांना मार्गदर्शक पत्रके जारी

मुंबई ः कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे रद्द झालेले विमान प्रवास तसेच सहली आदींचे पैसे पर्यटकांना परत मिळण्यासंदर्भात त्यांना साह्य करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत सज्ज असून, त्यांनी याबाबत प्रवाशांना मार्गदर्शन करणारी पत्रकेही जारी केली आहेत. 

हेही वाचा - कलेला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही; नवाब मलिकांची टीका

रद्द विमान प्रवासाबद्दल विमान कंपन्यांनी ग्राहकांना क्रेडिट शेल दिले असले तरीही त्या रकमेचा पूर्ण परतावा ग्राहकांना व्याजासह मिळायला हवा. त्याबाबत काही शंका असल्यास प्रवाशांनी मुंबई ग्राहक पंचायतीला ई-मेल पाठवावा, असे आवाहन कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी केले आहे. 
प्रवाशांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा एजंटामार्फत तिकीट काढले असले तरीही त्यांना परतावा मिळेल. परदेशी विमान कंपन्या क्रेडिट शेल देऊ शकत नाहीत. त्यांनी तत्काळ पैसे परत दिले पाहिजेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही अनेक विमान कंपन्या प्रवाशांना पैसे परत देत नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी यासंदर्भात संबंधित विमान कंपनी, एजंट, प्रवासी कंपनी आदींकडे तिकीट रकमेच्या परताव्याची मागणी करावी. त्यासोबत ग्राहक पंचायत व डीजीसीए यांनाही पुढील ई-मेलवर सीसी ठेवावे, असेही देशपांडे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात mgptakrar@gmail.com व dgoffice.dgca@nic.in येथेही तक्रार करावी, असेही आवाहन ग्राहक पंचायतीने केले आहे. 

हेही वाचा - जोगेश्वरीतल्या तरुणीला फेसबुकवरील मैत्री पडली महागात

दरम्यान, पर्यटन कंपन्यांमार्फत सहलींचे आरक्षण केलेल्या ग्राहकांनाही परतावा मिळत नसल्याबाबत मुंबई ग्राहक पंचायत व केंद्रीय पर्यटन महासंचालक यांच्या पुढाकाराने पर्यटन कंपन्यांसोबत बैठक झाली. पर्यटन कंपन्यांकडून परताव्याबाबत ग्राहकांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती देशपांडे आणि अर्चना सबनीस यांनी दिली. अनेक युरोपीय देशांनी पर्यटन कंपन्यांना ग्राहकांचे पैसे परत देण्याचे आदेश दिले आहेत. विमानप्रवास रकमेच्या परताव्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा पर्यटन किंवा सहलीतील विमान प्रवासालाही लागू होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. त्यामुळे याबाबत संबंधितांनी पुढील आठवड्यात आपले प्रस्ताव मांडावेत व यावर चर्चेतून तोडगा काढला जाईल, असे पर्यटन मंत्रालयाच्या अतिरिक्त महासंचालक श्रीमती रुपिंदर ब्रार यांनी सांगितले. 

Consumer Panchayat ready for canceled flights, return of trips Issuance of guide sheets to passengers

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रद्द विमानप्रवास, सहलींचा परतावा साह्यासाठी, ग्राहक पंचायत सज्ज! प्रवाशांना मार्गदर्शक पत्रके जारी मुंबई ः कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे रद्द झालेले विमान प्रवास तसेच सहली आदींचे पैसे पर्यटकांना परत मिळण्यासंदर्भात त्यांना साह्य करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत सज्ज असून, त्यांनी याबाबत प्रवाशांना मार्गदर्शन करणारी पत्रकेही जारी केली आहेत.  हेही वाचा - कलेला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही; नवाब मलिकांची टीका रद्द विमान प्रवासाबद्दल विमान कंपन्यांनी ग्राहकांना क्रेडिट शेल दिले असले तरीही त्या रकमेचा पूर्ण परतावा ग्राहकांना व्याजासह मिळायला हवा. त्याबाबत काही शंका असल्यास प्रवाशांनी मुंबई ग्राहक पंचायतीला ई-मेल पाठवावा, असे आवाहन कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी केले आहे.  प्रवाशांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा एजंटामार्फत तिकीट काढले असले तरीही त्यांना परतावा मिळेल. परदेशी विमान कंपन्या क्रेडिट शेल देऊ शकत नाहीत. त्यांनी तत्काळ पैसे परत दिले पाहिजेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही अनेक विमान कंपन्या प्रवाशांना पैसे परत देत नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी यासंदर्भात संबंधित विमान कंपनी, एजंट, प्रवासी कंपनी आदींकडे तिकीट रकमेच्या परताव्याची मागणी करावी. त्यासोबत ग्राहक पंचायत व डीजीसीए यांनाही पुढील ई-मेलवर सीसी ठेवावे, असेही देशपांडे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात mgptakrar@gmail.com व dgoffice.dgca@nic.in येथेही तक्रार करावी, असेही आवाहन ग्राहक पंचायतीने केले आहे.  हेही वाचा - जोगेश्वरीतल्या तरुणीला फेसबुकवरील मैत्री पडली महागात दरम्यान, पर्यटन कंपन्यांमार्फत सहलींचे आरक्षण केलेल्या ग्राहकांनाही परतावा मिळत नसल्याबाबत मुंबई ग्राहक पंचायत व केंद्रीय पर्यटन महासंचालक यांच्या पुढाकाराने पर्यटन कंपन्यांसोबत बैठक झाली. पर्यटन कंपन्यांकडून परताव्याबाबत ग्राहकांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती देशपांडे आणि अर्चना सबनीस यांनी दिली. अनेक युरोपीय देशांनी पर्यटन कंपन्यांना ग्राहकांचे पैसे परत देण्याचे आदेश दिले आहेत. विमानप्रवास रकमेच्या परताव्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा पर्यटन किंवा सहलीतील विमान प्रवासालाही लागू होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. त्यामुळे याबाबत संबंधितांनी पुढील आठवड्यात आपले प्रस्ताव मांडावेत व यावर चर्चेतून तोडगा काढला जाईल, असे पर्यटन मंत्रालयाच्या अतिरिक्त महासंचालक श्रीमती रुपिंदर ब्रार यांनी सांगितले.  Consumer Panchayat ready for canceled flights, return of trips Issuance of guide sheets to passengers -------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lp73jx
Read More
राज्यातील घराणेशाही बदलण्यासाठी संभाजी बिग्रेडचा राजकीय जन्म - प्रा. गंगाधर बनबरे

पुणे - राज्यातील प्रस्थापित घराणेशाही बदलण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा राजकीय जन्म झाला असल्याचे मत या संघटनेचे मुख्य प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे यांनी सोमवारी (ता.30) पुण्यात बोलताना व्यक्त केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज पुण्यात संभाजी ब्रिगेडचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रदेश कोशाध्यक्ष संतोष गाजरे, प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गाडगे, मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, ठाणे विभागीय अध्यक्ष डॉ. योगेश पाटील, सूर्यकांत भोसले, नीलेश काळे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, महिला जिल्हाध्यक्ष मोहिनी रणदिवे, गणेश चऱ्हाटे, संदीप लहाने पाटील, नीलेश काळे, विवेक कावरे आदी उपस्थित होते.

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी

 

प्रा. बनबरे म्हणाले, 'संभाजी ब्रिगेडने 25 वर्ष समाजकारण केले. या कालावधीत राज्यातील गावागावात जाऊन प्रत्येक घराघरांत प्रबोधनाचा महासागर निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराज, फुले- शाहू- आंबेडकरांची विचारधारा लोकांच्या मनामध्ये रुजवली. मात्र आता राज्याला सामाजिक व राजकीयदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी व प्रस्थापित घराणेशाही व्यवस्था बदलण्यासाठी संभाजी ब्रिगेडने राजकारणात प्रवेश केला आहे. सध्या अगदी गाव पातळीपासून विधिमंडळापर्यंत राजकीय स्पेस निर्माण करण्यासाठी संभाजी ब्रिगेडची घोडदौड सुरू आहे.''

कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात

रस्त्यावरचा विरोधी पक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणार आहे. यासाठी तरुणांचे संघटन आहे. राज्याचे नेतृत्व तरुणांनी करावे, यासाठी संभाजी ब्रिगेडचा संघर्ष सुरू असल्याचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले. चंद्रशेखर घाडगे यांनी प्रास्ताविक केले. अविनाश मोहिते व उत्तम कामठे यांनी आभार मानले.

पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यातील घराणेशाही बदलण्यासाठी संभाजी बिग्रेडचा राजकीय जन्म - प्रा. गंगाधर बनबरे पुणे - राज्यातील प्रस्थापित घराणेशाही बदलण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा राजकीय जन्म झाला असल्याचे मत या संघटनेचे मुख्य प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे यांनी सोमवारी (ता.30) पुण्यात बोलताना व्यक्त केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आज पुण्यात संभाजी ब्रिगेडचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रदेश कोशाध्यक्ष संतोष गाजरे, प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गाडगे, मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, ठाणे विभागीय अध्यक्ष डॉ. योगेश पाटील, सूर्यकांत भोसले, नीलेश काळे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, महिला जिल्हाध्यक्ष मोहिनी रणदिवे, गणेश चऱ्हाटे, संदीप लहाने पाटील, नीलेश काळे, विवेक कावरे आदी उपस्थित होते. पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी   प्रा. बनबरे म्हणाले, 'संभाजी ब्रिगेडने 25 वर्ष समाजकारण केले. या कालावधीत राज्यातील गावागावात जाऊन प्रत्येक घराघरांत प्रबोधनाचा महासागर निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराज, फुले- शाहू- आंबेडकरांची विचारधारा लोकांच्या मनामध्ये रुजवली. मात्र आता राज्याला सामाजिक व राजकीयदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी व प्रस्थापित घराणेशाही व्यवस्था बदलण्यासाठी संभाजी ब्रिगेडने राजकारणात प्रवेश केला आहे. सध्या अगदी गाव पातळीपासून विधिमंडळापर्यंत राजकीय स्पेस निर्माण करण्यासाठी संभाजी ब्रिगेडची घोडदौड सुरू आहे.'' कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात रस्त्यावरचा विरोधी पक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणार आहे. यासाठी तरुणांचे संघटन आहे. राज्याचे नेतृत्व तरुणांनी करावे, यासाठी संभाजी ब्रिगेडचा संघर्ष सुरू असल्याचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले. चंद्रशेखर घाडगे यांनी प्रास्ताविक केले. अविनाश मोहिते व उत्तम कामठे यांनी आभार मानले. पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mD3Tdz
Read More
लातूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह शिक्षकांमुळे ५७ शाळा बंदच! 

लातूर : राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. हे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करून घेतली. रविवारी (ता. २९) तपासणीचे काम पूर्ण झाले. तपासणीत जिल्ह्यातील दहा हजार ६३० पैकी ११४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह शिक्षकांमुळे जिल्ह्यातील ५७ शाळा बंद आहेत. दरम्यान, ९२ टक्के शाळांचे कामकाज सुरू झाले तरी या शाळांत २० टक्के विद्यार्थ्यांनीच हजेरी लावली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सरकारने २३ नोव्हेंबरपासून माध्यमिक शाळांतील इयत्ता नववी व दहावी तर उच्च माध्यमिकचे अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली. यात शाळांची निर्जंतुकीकरण करण्यासोबत शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले. मागील आठवड्यापासून आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू आहे. रविवारी तपासणीचे काम पूर्ण झाले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यात सहा हजार ६४५ जणांची आरटीपीसीआर तर तीन हजार ९८५ जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली. यात आरटीपीसीआर तपासणीतून ८९ तर अँटीजेनमधून २५ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांत ग्रामीण भागातील ७७ तर लातूर शहरातील ३७ जणांचा समावेश आहे. निलंगा तालुक्यात सात, लातूर (ग्रामीण) - १४, औसा, जळकोट व रेणापूर प्रत्येकी दोन, अहमदपूर - सहा, चाकूर - दहा, शिरूर अनंतपाळ - २२ तर उदगीर तालुक्यात २३ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. देवणी तालुक्यातील ३४२ शिक्षकांपैकी एकालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे तपासणीत दिसून आल्याचे डॉ. परगे यांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पॉझिटिव्ह शिक्षकामुळे ५७ शाळा बंद 
जिल्ह्यातील एकूण ६३२ माध्यमिक शाळांपैकी ६०२ तर २७६ उच्च माध्यमिक शाळांपैकी २५० शाळा सुरू झाल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी सांगितले. माध्यमिक शाळांतील नववी व दहावीच्या ९२ हजार ८३७ पैकी २२ हजार ४४५ विद्यार्थी अकरावी व बारावीच्या ७० हजार १२३ पैकी सहा हजार ५८२ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. सुरू झालेल्या ९२ टक्के शाळांत १९.५ टक्के विद्यार्थी उपस्थित आहेत. या वर्गांसाठीच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी पूर्ण झाली असून, यात ८८ शिक्षक तर २६ शिक्षकेत्तर कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकूण ११४ शिक्षक व कर्मचाऱ्यांमुळे ३० माध्यमिक व २७ उच्च माध्यमिक अशा एकूण ५७ शाळा बंद ठेवण्यात आल्याचे उकिरडे यांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लातूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह शिक्षकांमुळे ५७ शाळा बंदच!  लातूर : राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. हे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करून घेतली. रविवारी (ता. २९) तपासणीचे काम पूर्ण झाले. तपासणीत जिल्ह्यातील दहा हजार ६३० पैकी ११४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह शिक्षकांमुळे जिल्ह्यातील ५७ शाळा बंद आहेत. दरम्यान, ९२ टक्के शाळांचे कामकाज सुरू झाले तरी या शाळांत २० टक्के विद्यार्थ्यांनीच हजेरी लावली आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! सरकारने २३ नोव्हेंबरपासून माध्यमिक शाळांतील इयत्ता नववी व दहावी तर उच्च माध्यमिकचे अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली. यात शाळांची निर्जंतुकीकरण करण्यासोबत शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले. मागील आठवड्यापासून आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू आहे. रविवारी तपासणीचे काम पूर्ण झाले. देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. यात सहा हजार ६४५ जणांची आरटीपीसीआर तर तीन हजार ९८५ जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली. यात आरटीपीसीआर तपासणीतून ८९ तर अँटीजेनमधून २५ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांत ग्रामीण भागातील ७७ तर लातूर शहरातील ३७ जणांचा समावेश आहे. निलंगा तालुक्यात सात, लातूर (ग्रामीण) - १४, औसा, जळकोट व रेणापूर प्रत्येकी दोन, अहमदपूर - सहा, चाकूर - दहा, शिरूर अनंतपाळ - २२ तर उदगीर तालुक्यात २३ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. देवणी तालुक्यातील ३४२ शिक्षकांपैकी एकालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे तपासणीत दिसून आल्याचे डॉ. परगे यांनी सांगितले.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. पॉझिटिव्ह शिक्षकामुळे ५७ शाळा बंद  जिल्ह्यातील एकूण ६३२ माध्यमिक शाळांपैकी ६०२ तर २७६ उच्च माध्यमिक शाळांपैकी २५० शाळा सुरू झाल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी सांगितले. माध्यमिक शाळांतील नववी व दहावीच्या ९२ हजार ८३७ पैकी २२ हजार ४४५ विद्यार्थी अकरावी व बारावीच्या ७० हजार १२३ पैकी सहा हजार ५८२ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. सुरू झालेल्या ९२ टक्के शाळांत १९.५ टक्के विद्यार्थी उपस्थित आहेत. या वर्गांसाठीच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी पूर्ण झाली असून, यात ८८ शिक्षक तर २६ शिक्षकेत्तर कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकूण ११४ शिक्षक व कर्मचाऱ्यांमुळे ३० माध्यमिक व २७ उच्च माध्यमिक अशा एकूण ५७ शाळा बंद ठेवण्यात आल्याचे उकिरडे यांनी सांगितले.  (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fPsbyg
Read More
राज्यभरात आजपासून क्षय, कुष्ठरुग्ण शोध अभियान; आठ कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी होणार

मुंबई : कोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात "संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध व कुष्ठरुग्ण शोध अभियान' मंगळवार, 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत राबविले जाणार आहे. याअंतर्गत राज्यातील सुमारे 8 कोटी 66 लाख 25 हजार 230 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 

'आरेच्या जंगलात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी

ग्रामीण भागातील 6 कोटी 82 लाख 23 हजार 398 आणि शहरी भागातील 1 कोटी 84 लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पालकमंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. रोग शास्त्रीय अभ्यासानुसार क्षय आणि कुष्ठरोगाचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास त्यांना आरोग्यविषयक अनेक गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. त्याचसोबत त्यांच्या सहवासातील इतर निरोगी लोकांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा रुग्णांचा शोध आणि त्यांच्यावर उपचार करण्याकरिता 1 डिसेंबरपासून घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. 
दरम्यान, नुकताच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मोहिमेसाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती; तर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती नेमण्यात आली आहे. पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. घरी येणाऱ्या पथकास तपासणीसाठी सहकार्य करून नागरिकांनी मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी केले. 

हेही वाचा - APMC बाहेर अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान, कोरोनाच्या नियमांचे तीनतेरा

औषधोपचार मोफत! 
सर्वेक्षण पथकात आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांचा समावेश असणार आहे. ग्रामीण भागातील सर्व घरांचे; तर शहरी भागात निवडक भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. रोगनिदान झाल्यास संपूर्ण औषधोपचार मोफत करणार असल्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले

Tuberculosis, leprosy research campaign across the state from today More than eight crore citizens will be investigated

-----------------------------------------------------------

( संपादन  - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यभरात आजपासून क्षय, कुष्ठरुग्ण शोध अभियान; आठ कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी होणार मुंबई : कोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात "संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध व कुष्ठरुग्ण शोध अभियान' मंगळवार, 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत राबविले जाणार आहे. याअंतर्गत राज्यातील सुमारे 8 कोटी 66 लाख 25 हजार 230 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.  'आरेच्या जंगलात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी ग्रामीण भागातील 6 कोटी 82 लाख 23 हजार 398 आणि शहरी भागातील 1 कोटी 84 लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पालकमंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. रोग शास्त्रीय अभ्यासानुसार क्षय आणि कुष्ठरोगाचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास त्यांना आरोग्यविषयक अनेक गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. त्याचसोबत त्यांच्या सहवासातील इतर निरोगी लोकांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा रुग्णांचा शोध आणि त्यांच्यावर उपचार करण्याकरिता 1 डिसेंबरपासून घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे.  दरम्यान, नुकताच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मोहिमेसाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती; तर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती नेमण्यात आली आहे. पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. घरी येणाऱ्या पथकास तपासणीसाठी सहकार्य करून नागरिकांनी मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी केले.  हेही वाचा - APMC बाहेर अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान, कोरोनाच्या नियमांचे तीनतेरा औषधोपचार मोफत!  सर्वेक्षण पथकात आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांचा समावेश असणार आहे. ग्रामीण भागातील सर्व घरांचे; तर शहरी भागात निवडक भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. रोगनिदान झाल्यास संपूर्ण औषधोपचार मोफत करणार असल्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले Tuberculosis, leprosy research campaign across the state from today More than eight crore citizens will be investigated ----------------------------------------------------------- ( संपादन  - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mqL25g
Read More
सिंधुदुर्गात 881 मुले कुपोषणाच्या उंबरठ्यावर

सिंधुदुर्गनगरी -  जिल्ह्यातील एकूण सर्वेक्षण 0 ते 6 वयोगटातील 40 हजार 183 बालकांमध्ये 748 एवढी बालके कमी वजनाची तर 73 बालके तीव्र कमी वजनाची आहेत. यामुळे 881 मुले कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत. प्रशासन त्यांना सर्वसामान्य श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागामार्फत कुपोषण मुक्तीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती महिला व बालविकास सभापती माधुरी बांदेकर यांनी दिली. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत ऑक्‍टोबर अखेर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकूण 40 हजार 183 बालकांपैकी 40 हजार 042 बालकांचे वय आणि उंचीनुसार वजन करण्यात आले. यामध्ये एकूण 40 हजार 221 एवढी बालके सर्व साधारण श्रेणीत असून कमी वजनाची 748 व तीव्र कमी वजनाची 73 एवढी बालके आहेत. 

जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्ह्यातील कमी वजनाची व तीव्र कमी वजनाच्या बालकांमध्ये सुधारणा व्हावी. त्यांचे वजन वाढून ती सर्व साधारण श्रेणीत यावीत. यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करून कमी वजनाच्या मुलांची विशेष काळजी घेतली जात आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्‌यानुसार मुलांचे वजन वाढविण्यासाठी एनर्जी डेन्स न्यूट्रिशियस फूड हे पोस्टीक खाद्य दिले जात आहे.

या पौष्टिक खाद्यामुळे मुलांच्या वजनात सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत कमी वजनाच्या 748 बालकांपैकी 106 मुलांमध्ये व तीव्र कमी वजनाच्या 73 बालकांपैकी 17 मुलांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. कमी वजनाची बालके जन्माला येण्याची विविध कारणे आहेत. वय आणि उंचीवरून केलेल्या सर्वेक्षणात काही मुले कमी वजनाची वाटत असली तरी ती निरोगी व चपळ असल्याचे दिसून येते. तरी पालकांनी आपल्या मुलांच्या आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

अंगणवाडी केंद्रामार्फत सर्व मुलांना नियमित पोषण आहार दिला जातो. पालकांनीही मुलांची काळजी घ्यावी. त्यासाठी ग्राम बालविकास केंद्रांमध्ये पालकांना मार्गदर्शन केले जाते. त्याचा लाभ घेऊन सल्ल्यानुसार पालकांनी मुलांची विशेष काळजी घ्यावी. 
- माधुरी बांदेकर, सभापती, महिला व बालविकास, जिल्हा परिषद. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गात 881 मुले कुपोषणाच्या उंबरठ्यावर सिंधुदुर्गनगरी -  जिल्ह्यातील एकूण सर्वेक्षण 0 ते 6 वयोगटातील 40 हजार 183 बालकांमध्ये 748 एवढी बालके कमी वजनाची तर 73 बालके तीव्र कमी वजनाची आहेत. यामुळे 881 मुले कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत. प्रशासन त्यांना सर्वसामान्य श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.  जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागामार्फत कुपोषण मुक्तीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती महिला व बालविकास सभापती माधुरी बांदेकर यांनी दिली. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत ऑक्‍टोबर अखेर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकूण 40 हजार 183 बालकांपैकी 40 हजार 042 बालकांचे वय आणि उंचीनुसार वजन करण्यात आले. यामध्ये एकूण 40 हजार 221 एवढी बालके सर्व साधारण श्रेणीत असून कमी वजनाची 748 व तीव्र कमी वजनाची 73 एवढी बालके आहेत.  जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्ह्यातील कमी वजनाची व तीव्र कमी वजनाच्या बालकांमध्ये सुधारणा व्हावी. त्यांचे वजन वाढून ती सर्व साधारण श्रेणीत यावीत. यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करून कमी वजनाच्या मुलांची विशेष काळजी घेतली जात आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्‌यानुसार मुलांचे वजन वाढविण्यासाठी एनर्जी डेन्स न्यूट्रिशियस फूड हे पोस्टीक खाद्य दिले जात आहे. या पौष्टिक खाद्यामुळे मुलांच्या वजनात सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत कमी वजनाच्या 748 बालकांपैकी 106 मुलांमध्ये व तीव्र कमी वजनाच्या 73 बालकांपैकी 17 मुलांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. कमी वजनाची बालके जन्माला येण्याची विविध कारणे आहेत. वय आणि उंचीवरून केलेल्या सर्वेक्षणात काही मुले कमी वजनाची वाटत असली तरी ती निरोगी व चपळ असल्याचे दिसून येते. तरी पालकांनी आपल्या मुलांच्या आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे.  अंगणवाडी केंद्रामार्फत सर्व मुलांना नियमित पोषण आहार दिला जातो. पालकांनीही मुलांची काळजी घ्यावी. त्यासाठी ग्राम बालविकास केंद्रांमध्ये पालकांना मार्गदर्शन केले जाते. त्याचा लाभ घेऊन सल्ल्यानुसार पालकांनी मुलांची विशेष काळजी घ्यावी.  - माधुरी बांदेकर, सभापती, महिला व बालविकास, जिल्हा परिषद.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VoFyfa
Read More
परळीच्या डॉक्टरची जिद्द : दुचाकीवर बारा दिवसात कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत भारतभ्रमण! 

परळी (बीड) : येथील हौशी बाईक रायडर डॉ. तुषार पिंपळे यांनी मोटर सायकलवरून केवळ १२ दिवसांत सात हजार किलोमीटर प्रवास पूर्ण करून कन्याकुमारी ते रोहतांग पास अटल टनेल असे भारत भ्रमण करण्याचा विक्रम केला आहे. ते सोमवारी (ता.३०) येथे परतले आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

डॉ. पिंपळे १८ नोव्हेंबरला परळीतून प्रवासासाठी निघाले होते. के टू के (कन्याकुमारी ते काश्मीर) असा सात हजार किमीचा प्रवास करून ते परळीत परतले. कोरोनाच्या भीतीने एकीकडे लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत, अशा काळात हौशी बाईक रायडर असलेल्या डॉ. पिंपळे यांनी भारत भ्रमण करण्याचे आव्हान स्वीकारत बाईकवरून भारत भ्रमण पूर्ण केले. डॉ. पिंपळे यांनी रोज ८०० किलोमीटर इतका प्रवास केला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ते बीड, सोलापूर, बेंगलोर, कन्याकुमारी परत बेंगलोर, हैदराबाद, नागपूर, आग्रा, ग्वाल्हेर, चंदिगढ, मनाली, रोहतांग, अटल टनेल, परत चंदिगढ, जयपूर, इंदूर, धुळे, औरंगाबाद आणि शेवटी परत परळी असा सलग १२ दिवस त्यांनी प्रवास केला. त्यांच्या सोबत बीडचे डॉ. इलीयाज खान आणि दोघेजण होते. कुटुंबीयांसह मित्रपरिवाराने त्यांचे स्वागत केले. यावेळी जयप्रकाश काबरा, प्रशांत जोशी, डॉ. गोपाल झंवर, डॉ. अशोक लोढा, डॉ. विश्वास भायेकर, मुकेश काबरा, दत्तात्रेय गुट्टे, संजय आघाव, बालासाहेब गित्ते, रवींद्र देशमुख, प्रा. विलास देशपांडे, विकास देशपांडे, वसंत फड, संतोष चौधरी, श्री. मिसाळ आदी उपस्थित होते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

परळीच्या डॉक्टरची जिद्द : दुचाकीवर बारा दिवसात कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत भारतभ्रमण!  परळी (बीड) : येथील हौशी बाईक रायडर डॉ. तुषार पिंपळे यांनी मोटर सायकलवरून केवळ १२ दिवसांत सात हजार किलोमीटर प्रवास पूर्ण करून कन्याकुमारी ते रोहतांग पास अटल टनेल असे भारत भ्रमण करण्याचा विक्रम केला आहे. ते सोमवारी (ता.३०) येथे परतले आहेत.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! डॉ. पिंपळे १८ नोव्हेंबरला परळीतून प्रवासासाठी निघाले होते. के टू के (कन्याकुमारी ते काश्मीर) असा सात हजार किमीचा प्रवास करून ते परळीत परतले. कोरोनाच्या भीतीने एकीकडे लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत, अशा काळात हौशी बाईक रायडर असलेल्या डॉ. पिंपळे यांनी भारत भ्रमण करण्याचे आव्हान स्वीकारत बाईकवरून भारत भ्रमण पूर्ण केले. डॉ. पिंपळे यांनी रोज ८०० किलोमीटर इतका प्रवास केला. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ते बीड, सोलापूर, बेंगलोर, कन्याकुमारी परत बेंगलोर, हैदराबाद, नागपूर, आग्रा, ग्वाल्हेर, चंदिगढ, मनाली, रोहतांग, अटल टनेल, परत चंदिगढ, जयपूर, इंदूर, धुळे, औरंगाबाद आणि शेवटी परत परळी असा सलग १२ दिवस त्यांनी प्रवास केला. त्यांच्या सोबत बीडचे डॉ. इलीयाज खान आणि दोघेजण होते. कुटुंबीयांसह मित्रपरिवाराने त्यांचे स्वागत केले. यावेळी जयप्रकाश काबरा, प्रशांत जोशी, डॉ. गोपाल झंवर, डॉ. अशोक लोढा, डॉ. विश्वास भायेकर, मुकेश काबरा, दत्तात्रेय गुट्टे, संजय आघाव, बालासाहेब गित्ते, रवींद्र देशमुख, प्रा. विलास देशपांडे, विकास देशपांडे, वसंत फड, संतोष चौधरी, श्री. मिसाळ आदी उपस्थित होते.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37g2Ide
Read More
कुत्र्यांची वंशवेल वाढता वाढेच; नसबंदीवरील खर्च व्यर्थ गेला का?

नागपूर : अनेक वर्षांपासून शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. नागरिकांना चावा घेण्याच्या घटना नित्याच्याच आहेत. कुत्र्यांवर नियंत्रणासाठी केवळ नसबंदीचे कारण पुढे केले जाते. मात्र, गेल्या चार वर्षांत नसबंदीवर ९४ लाख रुपये खर्च केल्यानंतरही कुत्र्यांची वंशवेल वाढत आहे. गेल्या चार वर्षांतील आकडेवारीनुसार दररोज ५१ लोकांना कुत्रे चावा घेत आहेत. सद्यःस्थितीतही मोकाट कुत्र्यांवरील महापालिकेचे कुठलेही नियंत्रण नसून, कुत्र्यांच्या नसबंदीवरील खर्च व्यर्थ गेला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा कळप दिसून येत असून, वाहनधारकांसाठी नवे स्पीडब्रेकर तयार झाल्याचे चित्र आहे. नुकतेच हुडकेश्वर पोलिस स्टेशनअंतर्गत दुचाकीने भरधाव जात असताना अचानक रस्त्यावरील कुत्रा जोरात भुंकल्याने चावण्याच्या भीतीपोटी गाडीवरून थेट खाली उडी घेतल्याने तरुणाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. त्यामुळे मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे.

जाणून घ्या - Big breaking : बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

कायद्यानुसार कुत्र्यांना पकडून बाहेर सोडता येत नसल्याने किंवा त्यांच्याविरुद्ध कुठलीही कडक कारवाई करणे शक्य नसल्याने महापालिकेने त्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी नसबंदीचा उपाय शोधून काढला. २०१७-१८ ते २०२०-२१ या चार वर्षांत १८ हजार ६८ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. यासाठी महापालिकेने विविध संस्थांना ९४ लाख ८ हजार ९४ रुपये दिल्याचे माहिती अधिकारात महापालिकेने दिलेल्या माहितीतून पुढे आले.

परंतु, नसबंदीनंतरही शहरातील श्वानांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नसबंदी यशस्वी होते की नागरिकांच्या समाधानासाठी ही रक्कम खर्च करण्यात येते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच चार वर्षांत मोकाट कुत्र्यांनी ७५ हजार ५८७ जणांना चावा घेतला. अर्थात दररोज ५१ जणांना कुत्रा चावा घेत आहेत. नसबंदीवर खर्च कशासाठी? केवळ काही संस्थांच्या घशात महापालिकेचा पैसा ओतण्यासाठीच नसबंदीचा फार्स केला जातो काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बाबा आमटेंची नात ते महारोगी सेवा समितीच्या सीईओ, डॉ. शीतल आमटेंचा जीवनप्रवास

प्रत्येक प्रभागात दोन हजारांवर मोकाट कुत्रे

महापालिकेने २०१७ मध्ये मोकाट कुत्र्यांचे सर्वेक्षण केले होते. यात प्रत्येक प्रभागात २१३६ श्वान असल्याचे दिसून आले होते. या सर्वेक्षणानंतरही श्वानांच्या संख्येवर नियंत्रणासाठी उपाययोजनेत महापालिका अपयशी ठरल्याचे चित्र आहे. आजही शहरातील प्रत्येकच रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू असून, दुचाकीधारकांचे किरकोळ अपघात होत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कुत्र्यांची वंशवेल वाढता वाढेच; नसबंदीवरील खर्च व्यर्थ गेला का? नागपूर : अनेक वर्षांपासून शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. नागरिकांना चावा घेण्याच्या घटना नित्याच्याच आहेत. कुत्र्यांवर नियंत्रणासाठी केवळ नसबंदीचे कारण पुढे केले जाते. मात्र, गेल्या चार वर्षांत नसबंदीवर ९४ लाख रुपये खर्च केल्यानंतरही कुत्र्यांची वंशवेल वाढत आहे. गेल्या चार वर्षांतील आकडेवारीनुसार दररोज ५१ लोकांना कुत्रे चावा घेत आहेत. सद्यःस्थितीतही मोकाट कुत्र्यांवरील महापालिकेचे कुठलेही नियंत्रण नसून, कुत्र्यांच्या नसबंदीवरील खर्च व्यर्थ गेला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा कळप दिसून येत असून, वाहनधारकांसाठी नवे स्पीडब्रेकर तयार झाल्याचे चित्र आहे. नुकतेच हुडकेश्वर पोलिस स्टेशनअंतर्गत दुचाकीने भरधाव जात असताना अचानक रस्त्यावरील कुत्रा जोरात भुंकल्याने चावण्याच्या भीतीपोटी गाडीवरून थेट खाली उडी घेतल्याने तरुणाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. त्यामुळे मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे. जाणून घ्या - Big breaking : बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या कायद्यानुसार कुत्र्यांना पकडून बाहेर सोडता येत नसल्याने किंवा त्यांच्याविरुद्ध कुठलीही कडक कारवाई करणे शक्य नसल्याने महापालिकेने त्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी नसबंदीचा उपाय शोधून काढला. २०१७-१८ ते २०२०-२१ या चार वर्षांत १८ हजार ६८ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. यासाठी महापालिकेने विविध संस्थांना ९४ लाख ८ हजार ९४ रुपये दिल्याचे माहिती अधिकारात महापालिकेने दिलेल्या माहितीतून पुढे आले. परंतु, नसबंदीनंतरही शहरातील श्वानांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नसबंदी यशस्वी होते की नागरिकांच्या समाधानासाठी ही रक्कम खर्च करण्यात येते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच चार वर्षांत मोकाट कुत्र्यांनी ७५ हजार ५८७ जणांना चावा घेतला. अर्थात दररोज ५१ जणांना कुत्रा चावा घेत आहेत. नसबंदीवर खर्च कशासाठी? केवळ काही संस्थांच्या घशात महापालिकेचा पैसा ओतण्यासाठीच नसबंदीचा फार्स केला जातो काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. बाबा आमटेंची नात ते महारोगी सेवा समितीच्या सीईओ, डॉ. शीतल आमटेंचा जीवनप्रवास प्रत्येक प्रभागात दोन हजारांवर मोकाट कुत्रे महापालिकेने २०१७ मध्ये मोकाट कुत्र्यांचे सर्वेक्षण केले होते. यात प्रत्येक प्रभागात २१३६ श्वान असल्याचे दिसून आले होते. या सर्वेक्षणानंतरही श्वानांच्या संख्येवर नियंत्रणासाठी उपाययोजनेत महापालिका अपयशी ठरल्याचे चित्र आहे. आजही शहरातील प्रत्येकच रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू असून, दुचाकीधारकांचे किरकोळ अपघात होत आहे. संपादन - नीलेश डाखोरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36pTXOG
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 01 डिसेंबर

पंचांग -
मंगळवार - कार्तिक कृष्ण १, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६.४५, चंद्रास्त सकाळी ७.२६, भारतीय सौर मार्गशीर्ष १० शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
जागतिक एड्‌स प्रतिबंध दिन (युनेस्को)
१८८५ - ज्येष्ठ गांधीवादी, गुजराती साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा काकासाहेब कालेलकर यांचा जन्म.
१९०९ - आधुनिक मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी, लेखक व समीक्षक बाळ सीताराम मर्ढेकर यांचा जन्म. त्यांचे ‘शिशिरागमन’, ‘काही कविता’, ‘आणखी काही कविता’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘रात्रीचा दिवस’, ‘तांबडी माती’, ‘पाणी’ या कादंबऱ्या असून त्यांनी ‘नटश्रेष्ठ’ हे नाटकही लिहिले आहे.
१९७७ - एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून दीर्घकाळ काम पाहणाऱ्या प्रेमलीलाबाई ठाकरसी यांचे निधन.
१९९९ - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांना ‘वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून मानांकित करण्यात आले.
२००० - सरत्या शतकातील अखेरच्या स्पर्धेत ‘जगत सुंदरी’ होण्याचा बहुमान भारताच्या प्रियांका चोप्राने पटकाविला. 
२००२ - प्रसिद्ध व्यंगचित्रकार व पत्रकार अबू इब्राहिम यांचे निधन. भारत व ब्रिटनमधील वृत्तपत्रांसाठी अब्राहम यांनी जवळजवळ पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत हजारो व्यंगचित्रे काढली होती. 

दिनमान -
मेष : आपली मते इतरांना पटवून द्याल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. 
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. मन आशावादी राहील.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. नवीन स्नेहसंबंध जुळतील.
कर्क : मित्रांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.
सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शासकीय कामात यश लाभेल.
कन्या : काहींना गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
तुळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाहने चालवताना काळजी घ्यावी.
वृश्‍चिक : प्रवास सुखकर होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
धनु : हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील.
मकर : मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
मीन : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 01 डिसेंबर पंचांग - मंगळवार - कार्तिक कृष्ण १, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६.४५, चंद्रास्त सकाळी ७.२६, भारतीय सौर मार्गशीर्ष १० शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - जागतिक एड्‌स प्रतिबंध दिन (युनेस्को) १८८५ - ज्येष्ठ गांधीवादी, गुजराती साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा काकासाहेब कालेलकर यांचा जन्म. १९०९ - आधुनिक मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी, लेखक व समीक्षक बाळ सीताराम मर्ढेकर यांचा जन्म. त्यांचे ‘शिशिरागमन’, ‘काही कविता’, ‘आणखी काही कविता’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘रात्रीचा दिवस’, ‘तांबडी माती’, ‘पाणी’ या कादंबऱ्या असून त्यांनी ‘नटश्रेष्ठ’ हे नाटकही लिहिले आहे. १९७७ - एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून दीर्घकाळ काम पाहणाऱ्या प्रेमलीलाबाई ठाकरसी यांचे निधन. १९९९ - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांना ‘वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून मानांकित करण्यात आले. २००० - सरत्या शतकातील अखेरच्या स्पर्धेत ‘जगत सुंदरी’ होण्याचा बहुमान भारताच्या प्रियांका चोप्राने पटकाविला.  २००२ - प्रसिद्ध व्यंगचित्रकार व पत्रकार अबू इब्राहिम यांचे निधन. भारत व ब्रिटनमधील वृत्तपत्रांसाठी अब्राहम यांनी जवळजवळ पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत हजारो व्यंगचित्रे काढली होती.  दिनमान - मेष : आपली मते इतरांना पटवून द्याल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.  वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. मन आशावादी राहील. मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. नवीन स्नेहसंबंध जुळतील. कर्क : मित्रांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शासकीय कामात यश लाभेल. कन्या : काहींना गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाहने चालवताना काळजी घ्यावी. वृश्‍चिक : प्रवास सुखकर होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. धनु : हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील. मकर : मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मीन : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lw3Lv2
Read More
आता आंजिवडे घाटासाठी लढा 

माणगाव (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग-कोल्हापूर सर्वांत कमी अंतराने जोडणाऱ्या माणगाव (ता. कुडाळ) खोऱ्यातील आंजिवडे-पाटगाव घाट मार्गाला चालना मिळण्यासाठी आता रस्त्यावरील लढाई लढण्याचा निर्धार घाट परिषदेच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. 

माणगाव खोऱ्यातील महादेवाचे केरवडे येथील बाळ केसरकर यांच्या फार्म हाऊसवर हा मेळावा झाला. यावेळी या नव्या मार्गासाठीचा लढा उभारण्याचे नियोजन झाले. यावेळी राजकीय वजन वापरण्या बरोबरच शासनाचे जलद लक्ष वेधुन घेण्यासाठी मोर्चा, रास्तारोको, उपोषण आदी आंदोलनाचे मार्ग अवलंबण्याचे ठरले. 
सिंधुदुर्गातून कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारे सर्व घाट मार्ग आता जीर्ण झालेले आहेत. या घाटातून सऱ्हास ठिकाणी दरडी कोसळत असल्याने ते मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. त्या घाटांची रूंदी वाढवणे सुद्धा कठीण आहे. 
गेली वीस वर्ष आंजिवडे-पाडगांव दरम्यानच्या भैरीची पाणंद घाट मार्गाची मागणी लोक सातत्याने करत आहेत. गत सरकारच्या काळात त्याचे सर्वेक्षणही झाले आहे.

वनखात्याने या मार्गात येणारी झाडेझुडपे साफ करून ही शिवकालीन पाणंद रिकामी केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या सर्वेक्षणात केवळ एकच मोठे वळण दिसत असून केवळ तीन-चार ठिकाणी लहान मोऱ्या बांधायला लागतात. आंजिवडे गवळीवाडी ते पायथा असे 1 किलोमीटर अंतर ग्रामपंचायतीला 23 नंबरला नोंद आहे तेथे कच्चा रस्ता तयार झाला असून खड्डीकरणासाठी शासनाने 10 लाख रुपये मंजूर केले आहेत. म्हणजे केवळ तीन किलोमीटरचाच घाट मार्ग करणे शिल्लक आहे. 
दरम्यान, यावेळी ऍड. किशोर शिरोडकर, बाळ सावंत, आबा केसरकर, बाळ केसरकर, सगुन धुरी, दत्ता शिरसाट, प्रमोद धुरी, सचिन धुरी, आर. के. सावंत, जोसेफ डॉन्ट्‌स, श्रेया परब, प्रभाकर परब, प्रकाश मोरे, श्‍याम पावसकर, विजय पालकर, अजित परब, प्रमोद म्हाडगुत, शंकर कोराणे आदी उपस्थित होते. 

संघटीत लढा देण्याबाबत चर्चा 
या घाटाने कोल्हापूर सावंतवाडी अंतर 50 किलोमीटरने कमी पडत असल्याने येता जाता 100 किलोमीटर अंतराची बचत होणार आहे. या घाट मार्गाने वेळ व इंधन वाचणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने या मागणीला थोडी मरगळ आली होती; मात्र आता लोकांनी या कामी शासनाचे लक्ष वेधण्याचे ठरवले आहे. तसे पक्षभेद विसरून सर्वांनी संघटीत होऊन लढा देण्याबाबत चर्चा झाली. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आता आंजिवडे घाटासाठी लढा  माणगाव (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग-कोल्हापूर सर्वांत कमी अंतराने जोडणाऱ्या माणगाव (ता. कुडाळ) खोऱ्यातील आंजिवडे-पाटगाव घाट मार्गाला चालना मिळण्यासाठी आता रस्त्यावरील लढाई लढण्याचा निर्धार घाट परिषदेच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.  माणगाव खोऱ्यातील महादेवाचे केरवडे येथील बाळ केसरकर यांच्या फार्म हाऊसवर हा मेळावा झाला. यावेळी या नव्या मार्गासाठीचा लढा उभारण्याचे नियोजन झाले. यावेळी राजकीय वजन वापरण्या बरोबरच शासनाचे जलद लक्ष वेधुन घेण्यासाठी मोर्चा, रास्तारोको, उपोषण आदी आंदोलनाचे मार्ग अवलंबण्याचे ठरले.  सिंधुदुर्गातून कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारे सर्व घाट मार्ग आता जीर्ण झालेले आहेत. या घाटातून सऱ्हास ठिकाणी दरडी कोसळत असल्याने ते मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. त्या घाटांची रूंदी वाढवणे सुद्धा कठीण आहे.  गेली वीस वर्ष आंजिवडे-पाडगांव दरम्यानच्या भैरीची पाणंद घाट मार्गाची मागणी लोक सातत्याने करत आहेत. गत सरकारच्या काळात त्याचे सर्वेक्षणही झाले आहे. वनखात्याने या मार्गात येणारी झाडेझुडपे साफ करून ही शिवकालीन पाणंद रिकामी केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या सर्वेक्षणात केवळ एकच मोठे वळण दिसत असून केवळ तीन-चार ठिकाणी लहान मोऱ्या बांधायला लागतात. आंजिवडे गवळीवाडी ते पायथा असे 1 किलोमीटर अंतर ग्रामपंचायतीला 23 नंबरला नोंद आहे तेथे कच्चा रस्ता तयार झाला असून खड्डीकरणासाठी शासनाने 10 लाख रुपये मंजूर केले आहेत. म्हणजे केवळ तीन किलोमीटरचाच घाट मार्ग करणे शिल्लक आहे.  दरम्यान, यावेळी ऍड. किशोर शिरोडकर, बाळ सावंत, आबा केसरकर, बाळ केसरकर, सगुन धुरी, दत्ता शिरसाट, प्रमोद धुरी, सचिन धुरी, आर. के. सावंत, जोसेफ डॉन्ट्‌स, श्रेया परब, प्रभाकर परब, प्रकाश मोरे, श्‍याम पावसकर, विजय पालकर, अजित परब, प्रमोद म्हाडगुत, शंकर कोराणे आदी उपस्थित होते.  संघटीत लढा देण्याबाबत चर्चा  या घाटाने कोल्हापूर सावंतवाडी अंतर 50 किलोमीटरने कमी पडत असल्याने येता जाता 100 किलोमीटर अंतराची बचत होणार आहे. या घाट मार्गाने वेळ व इंधन वाचणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने या मागणीला थोडी मरगळ आली होती; मात्र आता लोकांनी या कामी शासनाचे लक्ष वेधण्याचे ठरवले आहे. तसे पक्षभेद विसरून सर्वांनी संघटीत होऊन लढा देण्याबाबत चर्चा झाली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36oRx2X
Read More
मच्छीमारांच्या दहा कोटींचे काय? ः उपरकर

मालवण (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील मच्छीमारांना शासनाने जाहीर केलेल्या मत्स्य पॅकेजमधून सुमारे 12 कोटीचा निधी मालवणच्या मच्छीमारांना मिळवून देणार असल्याचे स्थानिक आमदारांनी सांगितले. प्रत्यक्षात जिल्ह्यासाठीच अडीच कोटी मंजूर झाल्याने उर्वरित दहा कोटी गेले कोठे असा प्रश्‍न मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे. शासनाने एकच पॅकेज जाहीर केले असताना मच्छीमारांना दोन पॅकेजमधून लाभ मिळणार असल्याचे आमदार व त्याच्या पदाधिकाऱ्यांनी सांगून मच्छीमारांची घोर फसवणूक केली असल्याची टीकाही श्री. उपरकर यांनी यावेळी केली. 

रेवतळे येथे विल्सन गिरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, शैलेश अंधारी, तालुका सचिव विल्सन गिरकर, भारती वाघ, उदय गावडे, अमित राजापूरकर, विशाल ओटवणेकर, प्रणव उपरकर, नागेश चव्हाण, विजय पेडणेकर आदी उपस्थित होते. 

श्री. उपरकर म्हणाले, ""शिवसेना व आमदार वैभव नाईक यांनी मतांच्या गणितासाठी आश्वासने दाखवून मच्छीमारांची वेळोवेळी केवळ फसवणूक करण्याचे काम केले आहे. कोकण किनारपट्टीवरील वादळात नुकसानग्रस्त झालेल्या मच्छीमारांसाठी सरकारने 65 कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. यातील 12 कोटी निधी मालवण मधील मच्छीमारांना मिळणार असे आमदार नाईक यांनी सांगितले होते. मात्र संपूर्ण जिल्ह्यासाठीच अडीज कोटींचा निधी प्राप्त झाला.

मग यातील किती निधी मालवणच्या मच्छीमारांना मिळणार ? 12 कोटीतील 10 कोटी गेले कुठे ? असा प्रश्न उपरकर यांनी उपस्थित केला. प्रत्यक्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीच अडीज कोटींचा निधी प्राप्त झाला असल्याने आमदार नाईक यांची फसवेफिरी उघड झाली आहे. मच्छीमारांना कोणत्याही दोन पॅकेजमधून नव्हे तर एकाच पॅकेजचा लाभ मिळणार आहे. जर शासनाने दुसरा शासन निर्णय जाहीर केला असेल तर त्यांनी तो दाखवावा. मच्छीमारांना नेहमीच फसविणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा मतांसाठी मच्छीमारांची दिशाभूल केली असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.'' 

बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करत रॅम्प उदध्वस्त करणाऱ्या कर्तव्यदक्ष तहसीलदारांना दमदाटी करणाऱ्या विरोधात तक्रार करूनही जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार हे कोणतीही दखल घेत नाहीत. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी न राहता वाळू व्यावसायिक, भ्रष्टाचार करणारे ठेकेदार, सरकारी कामात व्यत्यय आणणाऱ्या व्यक्ती तसेच बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या दोन नंबर वाल्यांना पाठीशी घालण्याचे काम पालकमंत्री व आमदार करीत असल्याची टीका उपरकर यांनी केली. या संदर्भात आपण जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांची भेट घेत संबंधितांवर कारवाईची मागणी करणार आहे. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहणार असून वेळ पडल्यास अशा अधिकाऱ्यांना मनसे संरक्षण देईल असेही श्री. उपरकर यांनी स्पष्ट केले. 

एलईडी लाईट मासेमारीवरील कारवाई कडक करू असे आश्वासनही आमदार नाईक यांनी दिले होते. मात्र त्याबाबतही कोणती कार्यवाही झालेली नाही. आज समुद्रात राजरोसपणे एलईडी लाईट मासेमारी सुरू आहे. केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेणे व नंतर फसविणे हेच काम आमदारांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे काम सुरू आहे. ज्या कुडाळ प्रांतांधिकाऱ्यांवर आमदार वैभव नाईक यांनी आरोप प्रत्यारोप केले त्या प्रांताधिकाऱ्यांना चौकशी समितीने क्‍लिन चिट दिली. एका आमदाराने तक्रार करूनही क्‍लिन चिट मिळाली. याप्रकरणी पालकमंत्र्यांनी पुन्हा चौकशीचे आदेश देत आपण किती तत्पर आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. 

गृहमंत्री असताना का नाही सुचले? 
पर्यटनाच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र पोलिस ठाणी निर्माण करण्याची गरज असल्याचे माजी पालकमंत्री केसरकर यांनी म्हटले होते. यावर उपरकर म्हणाले, ""पर्यटन जिल्हा होऊन बऱ्याच वर्षाचा कालावधी उलटला आहे; मात्र सत्तेत असताना आणि राज्याचे गृहराज्यमंत्री असताना केसरकर यांना जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने पोलिस ठाणी हवी हे सुचले नाही. त्यावेळी त्यांना जिल्ह्यात सुरू असलेला मटका, जुगार दिसला नाही आता तो दिसतो. यावरून ते सर्वसामान्यांना काहीतरी करत आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत.'' 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मच्छीमारांच्या दहा कोटींचे काय? ः उपरकर मालवण (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील मच्छीमारांना शासनाने जाहीर केलेल्या मत्स्य पॅकेजमधून सुमारे 12 कोटीचा निधी मालवणच्या मच्छीमारांना मिळवून देणार असल्याचे स्थानिक आमदारांनी सांगितले. प्रत्यक्षात जिल्ह्यासाठीच अडीच कोटी मंजूर झाल्याने उर्वरित दहा कोटी गेले कोठे असा प्रश्‍न मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे. शासनाने एकच पॅकेज जाहीर केले असताना मच्छीमारांना दोन पॅकेजमधून लाभ मिळणार असल्याचे आमदार व त्याच्या पदाधिकाऱ्यांनी सांगून मच्छीमारांची घोर फसवणूक केली असल्याची टीकाही श्री. उपरकर यांनी यावेळी केली.  रेवतळे येथे विल्सन गिरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, शैलेश अंधारी, तालुका सचिव विल्सन गिरकर, भारती वाघ, उदय गावडे, अमित राजापूरकर, विशाल ओटवणेकर, प्रणव उपरकर, नागेश चव्हाण, विजय पेडणेकर आदी उपस्थित होते.  श्री. उपरकर म्हणाले, ""शिवसेना व आमदार वैभव नाईक यांनी मतांच्या गणितासाठी आश्वासने दाखवून मच्छीमारांची वेळोवेळी केवळ फसवणूक करण्याचे काम केले आहे. कोकण किनारपट्टीवरील वादळात नुकसानग्रस्त झालेल्या मच्छीमारांसाठी सरकारने 65 कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. यातील 12 कोटी निधी मालवण मधील मच्छीमारांना मिळणार असे आमदार नाईक यांनी सांगितले होते. मात्र संपूर्ण जिल्ह्यासाठीच अडीज कोटींचा निधी प्राप्त झाला. मग यातील किती निधी मालवणच्या मच्छीमारांना मिळणार ? 12 कोटीतील 10 कोटी गेले कुठे ? असा प्रश्न उपरकर यांनी उपस्थित केला. प्रत्यक्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीच अडीज कोटींचा निधी प्राप्त झाला असल्याने आमदार नाईक यांची फसवेफिरी उघड झाली आहे. मच्छीमारांना कोणत्याही दोन पॅकेजमधून नव्हे तर एकाच पॅकेजचा लाभ मिळणार आहे. जर शासनाने दुसरा शासन निर्णय जाहीर केला असेल तर त्यांनी तो दाखवावा. मच्छीमारांना नेहमीच फसविणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा मतांसाठी मच्छीमारांची दिशाभूल केली असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.''  बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करत रॅम्प उदध्वस्त करणाऱ्या कर्तव्यदक्ष तहसीलदारांना दमदाटी करणाऱ्या विरोधात तक्रार करूनही जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार हे कोणतीही दखल घेत नाहीत. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी न राहता वाळू व्यावसायिक, भ्रष्टाचार करणारे ठेकेदार, सरकारी कामात व्यत्यय आणणाऱ्या व्यक्ती तसेच बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या दोन नंबर वाल्यांना पाठीशी घालण्याचे काम पालकमंत्री व आमदार करीत असल्याची टीका उपरकर यांनी केली. या संदर्भात आपण जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांची भेट घेत संबंधितांवर कारवाईची मागणी करणार आहे. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहणार असून वेळ पडल्यास अशा अधिकाऱ्यांना मनसे संरक्षण देईल असेही श्री. उपरकर यांनी स्पष्ट केले.  एलईडी लाईट मासेमारीवरील कारवाई कडक करू असे आश्वासनही आमदार नाईक यांनी दिले होते. मात्र त्याबाबतही कोणती कार्यवाही झालेली नाही. आज समुद्रात राजरोसपणे एलईडी लाईट मासेमारी सुरू आहे. केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेणे व नंतर फसविणे हेच काम आमदारांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे काम सुरू आहे. ज्या कुडाळ प्रांतांधिकाऱ्यांवर आमदार वैभव नाईक यांनी आरोप प्रत्यारोप केले त्या प्रांताधिकाऱ्यांना चौकशी समितीने क्‍लिन चिट दिली. एका आमदाराने तक्रार करूनही क्‍लिन चिट मिळाली. याप्रकरणी पालकमंत्र्यांनी पुन्हा चौकशीचे आदेश देत आपण किती तत्पर आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.  गृहमंत्री असताना का नाही सुचले?  पर्यटनाच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र पोलिस ठाणी निर्माण करण्याची गरज असल्याचे माजी पालकमंत्री केसरकर यांनी म्हटले होते. यावर उपरकर म्हणाले, ""पर्यटन जिल्हा होऊन बऱ्याच वर्षाचा कालावधी उलटला आहे; मात्र सत्तेत असताना आणि राज्याचे गृहराज्यमंत्री असताना केसरकर यांना जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने पोलिस ठाणी हवी हे सुचले नाही. त्यावेळी त्यांना जिल्ह्यात सुरू असलेला मटका, जुगार दिसला नाही आता तो दिसतो. यावरून ते सर्वसामान्यांना काहीतरी करत आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत.''  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3qguXBy
Read More
सलग सुट्यांमुळे देवगडात पर्यटन बहरले

देवगड (सिंधुदुर्ग) - सलग आलेल्या शासकीय तसेच बॅंकाच्या सुट्यांमुळे तालुक्‍यातील पर्यटनस्थळे गजबजली होती. समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले होते. श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथेही मोठी वर्दळ जाणवत होती. आज सायंकाळपासून पर्यटक परतीच्या मार्गावर असल्याचे चित्र होते. 

शनिवार, रविवार तसेच आज सोमवार असे सलग तीन दिवस शासकीय कार्यालये तसेच बॅंकाना सुटी होती. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रसह मुंबई परिसरातील अनेकांनी कोकणच्या पर्यटनाचा बेत आखल्याचे दिसत होते. तालुक्‍यातील तांबळडेगपासून विजयदुर्गपर्यंत समुद्रकिनारपट्टी भागात सध्या पर्यटकांची मोठी वर्दळ जाणवत होती. कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने यंदाचे उन्हाळी तसेच पावसाळी पर्यटन होऊ शकले नाही. मात्र राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रीया सुरू असल्याने अनेकांनी कोकण भ्रंमतीचे बेत आखल्याचे दिसत होते.

गेले तीन दिवस सलग सुट्टी आल्याने त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची समुद्रकिनारी धांदल दिसत होती. तालुक्‍यातील विविध ठिकाणचे समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले होते. श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथेही पर्यटकांची मोठी वर्दळ पहावसास मिळत होती. विजयदुर्ग येथेही पर्यटकांची जे-जा सुरू होती. विविध हॉटेलमध्ये पर्यटकांची वर्दळ दिसत होती. निवास न्याहारी तसेच हॉटेल व्यवसायिकांना लॉकडाउननंतर काहीसे सुखावणारे चित्र निर्माण झाले होते. खासगी वाहने घेऊन पर्यटक येत असल्याने सागरी महामार्गावरील वर्दळीत मोठी वाढ झाली होती. 

व्यावसायिकांना उभारी 
कोरोनामुळे थांबलेले पर्यटन आता पुन्हा बहरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. येत्या वर्षअखेरीसही तालुक्‍यातील पर्यटन वाढण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या पर्यटकांच्या वर्दळीमुळे व्यावसायिकांच्या दृष्टीने काहीसे आशावादी चित्र निर्माण झाले आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सलग सुट्यांमुळे देवगडात पर्यटन बहरले देवगड (सिंधुदुर्ग) - सलग आलेल्या शासकीय तसेच बॅंकाच्या सुट्यांमुळे तालुक्‍यातील पर्यटनस्थळे गजबजली होती. समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले होते. श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथेही मोठी वर्दळ जाणवत होती. आज सायंकाळपासून पर्यटक परतीच्या मार्गावर असल्याचे चित्र होते.  शनिवार, रविवार तसेच आज सोमवार असे सलग तीन दिवस शासकीय कार्यालये तसेच बॅंकाना सुटी होती. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रसह मुंबई परिसरातील अनेकांनी कोकणच्या पर्यटनाचा बेत आखल्याचे दिसत होते. तालुक्‍यातील तांबळडेगपासून विजयदुर्गपर्यंत समुद्रकिनारपट्टी भागात सध्या पर्यटकांची मोठी वर्दळ जाणवत होती. कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने यंदाचे उन्हाळी तसेच पावसाळी पर्यटन होऊ शकले नाही. मात्र राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रीया सुरू असल्याने अनेकांनी कोकण भ्रंमतीचे बेत आखल्याचे दिसत होते. गेले तीन दिवस सलग सुट्टी आल्याने त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची समुद्रकिनारी धांदल दिसत होती. तालुक्‍यातील विविध ठिकाणचे समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले होते. श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथेही पर्यटकांची मोठी वर्दळ पहावसास मिळत होती. विजयदुर्ग येथेही पर्यटकांची जे-जा सुरू होती. विविध हॉटेलमध्ये पर्यटकांची वर्दळ दिसत होती. निवास न्याहारी तसेच हॉटेल व्यवसायिकांना लॉकडाउननंतर काहीसे सुखावणारे चित्र निर्माण झाले होते. खासगी वाहने घेऊन पर्यटक येत असल्याने सागरी महामार्गावरील वर्दळीत मोठी वाढ झाली होती.  व्यावसायिकांना उभारी  कोरोनामुळे थांबलेले पर्यटन आता पुन्हा बहरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. येत्या वर्षअखेरीसही तालुक्‍यातील पर्यटन वाढण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या पर्यटकांच्या वर्दळीमुळे व्यावसायिकांच्या दृष्टीने काहीसे आशावादी चित्र निर्माण झाले आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39xPmvM
Read More
सिंधुदुर्ग ग्रामिण भागात दूषित पाण्याचा त्रास

सिंधुदुर्गनगरी -  जिल्ह्यातील 843 सार्वजनिक पाणी स्त्रोतातील तपासण्यात आलेल्या पाणी नमुन्यांपैकी ग्रामीण भागातील 54 पाणी नमुने दूषित आढळले आहेत. कणकवली, वैभववाडी व दोडामार्ग तालुक्‍यात दुषित पाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी ही माहिती दिली. 

जिल्ह्यात यावर्षी अधिक पाऊस झाल्याने सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतामध्ये पुराचे पाणी जाऊन पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढले होते. ऑक्‍टोबरमध्ये केलेल्या पाणी नमुने तपासणीमध्ये ग्रामीण भागातील 743 व शहरी भागातील 100 पाणी नमुने तपासण्यात आले. यामध्ये ग्रामीण भागातील 743 पाणी नमुन्यांपैकी 54 पाणी नमूने दूषित आढळले आहेत. शहरी भागातील तपासण्यात आलेल्या 100 पाणी नमुन्यांपैकी एकही पाणी नमुना दूषित आढळलेला नाही. 

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील असे मिळून दोडामार्ग तालुक्‍यात तपासण्यात आलेल्या 60 नमुन्यांपैकी 11 पाणी नमुने दूषित आढळले आहेत. सावंतवाडी 126 पैकी 3 पाणी नमूने दूषित, कुडाळ 151 पैकी 5 दूषित, मालवण 132 पैकी 1 दूषित, कणकवली 123 पैकी 16 दूषित, देवगड 112 पैकी 5 दूषित, वैभववाडी 56 पैकी 13 पाणी नमुने दूषित आढळले आहेत. जिल्ह्यातील एकमेव वेंगुर्ले तालुक्‍यात शहरी व ग्रामीण भागात दूषित पाणी असलेला एकही पाण्याचा स्त्रोत नसल्याचे तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. 

आजारांची टांगती तलवार 
जलजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात याची तीव्रता अधिक आहे. याच भागात दुषित पाणी वाढत असल्याने आरोग्यविषयी प्रश्‍न निर्माण होण्याची भीती आहे. 

दूषित पाणी समस्येचे तालुके 

तालुका*एकूण नमुने*दूषित नमुने 
सावंतवाडी*126*3 
कुडाळ*151*5 
मालवण*132*1 
कणकवली*123*16 
देवगड*112*5 
वैभववाडी*56*13 
(वेंगुर्ले तालुक्‍यात दूषित पाण्याचा स्त्रोत नाही) 

 

तपासणीत आढळलेले दूषित पाण्याचे स्त्रोत शुद्धीकरणासाठी ग्रामपंचायतीमार्फत नेमलेल्या ग्राम सुरक्षारक्षकांमार्फत पाण्यात टीसीएल पावडर टाकून पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. या व्यतिरिक्त अन्य कोणतीही पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा नाही; मात्र टीसीएल टाकून शुद्धीकरण केलेल्या स्त्रोतातील पाण्याचे पुन्हा नमुने घेऊन ते तपासले जातात व पाणी पिण्यास योग्य आहे की नाही याची खात्री केली जाते. 
- डॉ. महेश खलीपे, जिल्हा आरोग्य अधिकारी. 

संपादन - राहुल पाटील

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्ग ग्रामिण भागात दूषित पाण्याचा त्रास सिंधुदुर्गनगरी -  जिल्ह्यातील 843 सार्वजनिक पाणी स्त्रोतातील तपासण्यात आलेल्या पाणी नमुन्यांपैकी ग्रामीण भागातील 54 पाणी नमुने दूषित आढळले आहेत. कणकवली, वैभववाडी व दोडामार्ग तालुक्‍यात दुषित पाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी ही माहिती दिली.  जिल्ह्यात यावर्षी अधिक पाऊस झाल्याने सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतामध्ये पुराचे पाणी जाऊन पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढले होते. ऑक्‍टोबरमध्ये केलेल्या पाणी नमुने तपासणीमध्ये ग्रामीण भागातील 743 व शहरी भागातील 100 पाणी नमुने तपासण्यात आले. यामध्ये ग्रामीण भागातील 743 पाणी नमुन्यांपैकी 54 पाणी नमूने दूषित आढळले आहेत. शहरी भागातील तपासण्यात आलेल्या 100 पाणी नमुन्यांपैकी एकही पाणी नमुना दूषित आढळलेला नाही.  जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील असे मिळून दोडामार्ग तालुक्‍यात तपासण्यात आलेल्या 60 नमुन्यांपैकी 11 पाणी नमुने दूषित आढळले आहेत. सावंतवाडी 126 पैकी 3 पाणी नमूने दूषित, कुडाळ 151 पैकी 5 दूषित, मालवण 132 पैकी 1 दूषित, कणकवली 123 पैकी 16 दूषित, देवगड 112 पैकी 5 दूषित, वैभववाडी 56 पैकी 13 पाणी नमुने दूषित आढळले आहेत. जिल्ह्यातील एकमेव वेंगुर्ले तालुक्‍यात शहरी व ग्रामीण भागात दूषित पाणी असलेला एकही पाण्याचा स्त्रोत नसल्याचे तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.  आजारांची टांगती तलवार  जलजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात याची तीव्रता अधिक आहे. याच भागात दुषित पाणी वाढत असल्याने आरोग्यविषयी प्रश्‍न निर्माण होण्याची भीती आहे.  दूषित पाणी समस्येचे तालुके  तालुका*एकूण नमुने*दूषित नमुने  सावंतवाडी*126*3  कुडाळ*151*5  मालवण*132*1  कणकवली*123*16  देवगड*112*5  वैभववाडी*56*13  (वेंगुर्ले तालुक्‍यात दूषित पाण्याचा स्त्रोत नाही)    तपासणीत आढळलेले दूषित पाण्याचे स्त्रोत शुद्धीकरणासाठी ग्रामपंचायतीमार्फत नेमलेल्या ग्राम सुरक्षारक्षकांमार्फत पाण्यात टीसीएल पावडर टाकून पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. या व्यतिरिक्त अन्य कोणतीही पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा नाही; मात्र टीसीएल टाकून शुद्धीकरण केलेल्या स्त्रोतातील पाण्याचे पुन्हा नमुने घेऊन ते तपासले जातात व पाणी पिण्यास योग्य आहे की नाही याची खात्री केली जाते.  - डॉ. महेश खलीपे, जिल्हा आरोग्य अधिकारी.  संपादन - राहुल पाटील   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37lY8dD
Read More
अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान, ३५ हजार मतदार ठरविणार २७ उमेदवारांचे भवितव्य

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान मंगळवारी (ता.1) होत आहे. या निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या 27 उमेदवारांचे भवितव्य 35 हजार मतदार ठरविणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी जवळपास 900 अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले असून विभागातील पाचही जिल्ह्यात 77 मतदानकेंद्र राहणार आहेत.

हेही वाचा - Big breaking : बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

अमरावती शिक्षक मतदारसंघाची व्याप्ती पाच जिल्हे असून मागील एका महिन्यापासून विभागातील 56 तालुक्‍यांमध्ये निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. मतदानासाठी 77 मतदान पथके व 15 राखीव पथक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये 27 झोनल अधिकारी, 77 मतदान केंद्राध्यक्ष, 154 पोलिस कर्मचारी, 92 सुक्ष्म निरीक्षक, 231 आरोग्य अधिकारी, 92 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 

हेही वाचा - बाबा आमटेंची नात ते महारोगी सेवा समितीच्या सीईओ, डॉ....

धोकादायक मतदारांसाठी एक तास सुविधा -
प्रत्येक मतदानकेंद्रावर कोविड 19 च्या सुरक्षात्मक तथा प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंमलबजावणीसाठी मतदारांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. शारीरिक तापमान विहित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्यास संबंधित मतदाराला दुपारी 4 ते 5 या वेळेत मतदान करण्याची मुभा राहील. 

हेही वाचा - 'War and Peace' : आत्महत्येच्या काही...

पथके रवाना - 
संपूर्ण 77 मतदानकेंद्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून साहित्याचे संच तयार करून ते उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सोपविण्यात आले. सोमवारी (ता.30) पोलिस बंदोबस्तात कर्मचाऱ्यांच्या पथकाला रवाना करण्यात आले. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान, ३५ हजार मतदार ठरविणार २७ उमेदवारांचे भवितव्य अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान मंगळवारी (ता.1) होत आहे. या निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या 27 उमेदवारांचे भवितव्य 35 हजार मतदार ठरविणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी जवळपास 900 अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले असून विभागातील पाचही जिल्ह्यात 77 मतदानकेंद्र राहणार आहेत. हेही वाचा - Big breaking : बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या अमरावती शिक्षक मतदारसंघाची व्याप्ती पाच जिल्हे असून मागील एका महिन्यापासून विभागातील 56 तालुक्‍यांमध्ये निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. मतदानासाठी 77 मतदान पथके व 15 राखीव पथक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये 27 झोनल अधिकारी, 77 मतदान केंद्राध्यक्ष, 154 पोलिस कर्मचारी, 92 सुक्ष्म निरीक्षक, 231 आरोग्य अधिकारी, 92 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.  हेही वाचा - बाबा आमटेंची नात ते महारोगी सेवा समितीच्या सीईओ, डॉ.... धोकादायक मतदारांसाठी एक तास सुविधा - प्रत्येक मतदानकेंद्रावर कोविड 19 च्या सुरक्षात्मक तथा प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंमलबजावणीसाठी मतदारांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. शारीरिक तापमान विहित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्यास संबंधित मतदाराला दुपारी 4 ते 5 या वेळेत मतदान करण्याची मुभा राहील.  हेही वाचा - 'War and Peace' : आत्महत्येच्या काही... पथके रवाना -  संपूर्ण 77 मतदानकेंद्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून साहित्याचे संच तयार करून ते उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सोपविण्यात आले. सोमवारी (ता.30) पोलिस बंदोबस्तात कर्मचाऱ्यांच्या पथकाला रवाना करण्यात आले.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39sHETA
Read More
बॅकलॉग परीक्षेत अडथळा आला तरी सोडविलेले प्रश्न सेव्ह होणार

पुणे - अंतिम पूर्व वर्षातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन बॅकलॉक किंवा श्रेणीसुधार परीक्षा घेताना त्यामध्ये तांत्रिक अडचणी आस विद्यार्थ्यांनी सोडवलेले प्रश्न आपोआप सेव्ह होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना संगणकीय प्रणालीतून  वेळ वाढवून दिली जाईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विद्यापीठातर्फे ८ ते २३ डिसेंबर या कालावधीत बॅकलॉग आणि श्रेणीसुधारसाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल च्वाइस क्वेश्चन-एमसीक्यू) पद्धतीने फक्त ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. यासाठी एका तासाचा कालावधी असून, ६० प्रश्नांपैकी ५० प्रश्न सोडविण्यासाठी अनिवार्य आहे. या ६० पैकी ४० टक्के सोपे, ४०टक्के मध्यम तर २० टक्के अवघड प्रश्न विचारले जातील. 

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी

अंतिम वर्षाची परीक्षा घेताना मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना लॉगइन करता आले नाही, परीक्षा मध्येच बंद पडली, पेपर सेव्ह झाला नाही यासह इतर तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे विद्यापीठाने संबंधित एजन्सीला यातील त्रुटी शोधून काढून सुधारणा करण्यास सांगितले होते. 

कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात

अंतिम पूर्व वर्षाच्या बॅकलॉग व श्रेणीसुधार परीक्षेसाठी सुमारे अडीच लाख विद्यार्थी आहेत, ही संख्या अंतिम वर्षाएवढीच आहे,  त्यामुळे परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे आव्हान आहे. ऑनलाइन परीक्षा सुरू असताना तांत्रिक कारणांमुळे परीक्षा बंद पडल्यास तेवढाच कालावधी संगणकीय प्रणालीतून वाढवून दिला जाईल. तसेत यापूर्वी सोडविलेले प्रश्न सेव्ह होऊन खंड पडल्यापासून परीक्षा पुन्हा सुरू होईल, असे परीक्षा विभागाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. 

पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार 

येथे नोंदवा अडचणी
परीक्षा आयोजनापूर्वी किंवा परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी sps.unipune.ac.in मध्ये लॉगइन करून तक्रारी नोंदवाव्यात. तसेच विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयस संपर्क साधावा, असे परिपत्रकात नमूद केले आहे. 

महत्वाच्या तारखा 
सराव परीक्षा -  ३ ते ५ डिसेंबर 
बॅकलॉग व श्रेणीसुधार परीक्षा - ८ ते २३ डिसेंबर

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बॅकलॉग परीक्षेत अडथळा आला तरी सोडविलेले प्रश्न सेव्ह होणार पुणे - अंतिम पूर्व वर्षातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन बॅकलॉक किंवा श्रेणीसुधार परीक्षा घेताना त्यामध्ये तांत्रिक अडचणी आस विद्यार्थ्यांनी सोडवलेले प्रश्न आपोआप सेव्ह होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना संगणकीय प्रणालीतून  वेळ वाढवून दिली जाईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे विद्यापीठातर्फे ८ ते २३ डिसेंबर या कालावधीत बॅकलॉग आणि श्रेणीसुधारसाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल च्वाइस क्वेश्चन-एमसीक्यू) पद्धतीने फक्त ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. यासाठी एका तासाचा कालावधी असून, ६० प्रश्नांपैकी ५० प्रश्न सोडविण्यासाठी अनिवार्य आहे. या ६० पैकी ४० टक्के सोपे, ४०टक्के मध्यम तर २० टक्के अवघड प्रश्न विचारले जातील.  पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी अंतिम वर्षाची परीक्षा घेताना मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना लॉगइन करता आले नाही, परीक्षा मध्येच बंद पडली, पेपर सेव्ह झाला नाही यासह इतर तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे विद्यापीठाने संबंधित एजन्सीला यातील त्रुटी शोधून काढून सुधारणा करण्यास सांगितले होते.  कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात अंतिम पूर्व वर्षाच्या बॅकलॉग व श्रेणीसुधार परीक्षेसाठी सुमारे अडीच लाख विद्यार्थी आहेत, ही संख्या अंतिम वर्षाएवढीच आहे,  त्यामुळे परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे आव्हान आहे. ऑनलाइन परीक्षा सुरू असताना तांत्रिक कारणांमुळे परीक्षा बंद पडल्यास तेवढाच कालावधी संगणकीय प्रणालीतून वाढवून दिला जाईल. तसेत यापूर्वी सोडविलेले प्रश्न सेव्ह होऊन खंड पडल्यापासून परीक्षा पुन्हा सुरू होईल, असे परीक्षा विभागाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.  पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार  येथे नोंदवा अडचणी परीक्षा आयोजनापूर्वी किंवा परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी sps.unipune.ac.in मध्ये लॉगइन करून तक्रारी नोंदवाव्यात. तसेच विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयस संपर्क साधावा, असे परिपत्रकात नमूद केले आहे.  महत्वाच्या तारखा  सराव परीक्षा -  ३ ते ५ डिसेंबर  बॅकलॉग व श्रेणीसुधार परीक्षा - ८ ते २३ डिसेंबर Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36oKjvJ
Read More
पुणे जिल्ह्यातील ४१ टक्के शाळा झाल्या सुरू

पुणे - 'इयत्ता आठवीचा अभ्यासक्रम शिकविणे जवळ-जवळ संपत असताना अचानक शाळा बंद झाल्या. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाला, ही माहिती विविध माध्यमातून समोर येत होती. कोरोनाबाबत फारशी जाण नव्हती. पण, त्यानिमित्ताने शाळेला सुटी असल्याने काहीसा आनंद झाला होता. मात्र अवघ्या काही दिवसात लॉकडाऊन जाहीर झाला, त्यानंतर मात्र कंटाळा येऊ लागला. अनलॉकमध्येही आरोग्याची काळजी म्हणून घराबाहेर पडता येत नव्हते. दरम्यान नववीचे ऑनलाइन शिक्षण सुरूच होते. सुरवातीला त्याची गमंत वाटली. अवघ्या काही दिवसांत ऑनलाइन वर्गात आम्ही कंटाळून जाऊ लागलो. आता दिवसाआड शाळा सुरू झाल्याने शिक्षक, मित्र भेटत असून जीवात-जीव आल्यासारखे वाटत आहे," असा अनुभव प्रतीक सांगत होता.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा संसर्ग काहीसा आटोक्यात आल्याने राज्य सरकारने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याला मान्यता दिली. त्यानुसार गेल्या सोमवारपासून राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड वगळता पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील ग्रामीण केवळ १७ टक्के शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र आता जिल्ह्यातील ४१.८१ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र शाळेमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी दिसते. शाळा सुरू होऊन आठवडयाभरात केवळ ५.६ टक्के विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत.

पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार

पुणे जिल्ह्यात एक हजार १४३ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग आहेत. त्यात जवळपास दोन लाख ९५ हजार २९ विद्यार्थी या वर्गात शिक्षण घेत आहेत. एकूण शाळा आणि कनिष्ठ महाविलयांपैकी सध्या ४७८ शाळा/महाविद्यालये सुरू झाली आहेत. तर जवळपास १६ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे.

फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट...अश्लील व्हिडिओ कॉल अन् पैशांची मागणी...

नववी ते बारावीच्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमधील सद्यस्थिती -
तालुका : ९वी ते १२ वीचे वर्ग असणाऱ्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या - विद्यार्थी संख्या : सुरू झालेल्या शाळा/महाविद्यालयांची संख्या : उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या
आंबेगाव : ५८ : १२,७२५ : २८ : १,९०१
बारामती : ८३ : २७,७९८ : ५४ : १,७०७
भोर : ५४ : ८,४३९ : २५ : ८८१
दौंड : ८४ : १९,३३९ : ६१ : २,५३२
हवेली : २०८ : ७१,१२७ : ३८ : १,७२३
इंदापुर : १०४ : १८,६१० : ५२ : ८९३
जुन्नर : १०४ : २२,४९८ : ६० : १,९१२
खेड : १०४ : २४, ८९३ : ३१ : ८६२
मावळ : ९५ : ३९,३६१ : ३८ : ९३३
मुळशी : ८१ : १३,५५३ : १६ : १४८
पुरंदर : ७० : ११,८५० : ४९ : २,१५९
शिरूर : ८६ : २२,६६२ : १५ : ६११
वेल्हा : १२ : २,१७४ : ११ : ५५२
एकूण : १,१४३ : २,९५,०२९ : ४७८ : १६,८१४

हृदयद्रावक : जन्मदात्या आई-वडिलांना चालले होते आळंदीत सोडून पण...

'जिल्ह्यात सुरू झालेल्या शाळांना प्रत्यक्ष भेटी देण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच मी देखील स्वतः काही शाळांना भेटी दिल्या आहेत. या भेटी दरम्यान शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे पहायला मिळाले. प्रत्यक्ष शाळेमध्ये येऊन शिकण्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. शाळेतील संबंधित सर्व अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना विद्यार्थ्यांची आरोग्याविषयक अधिकाधिक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत."
- डॉ. गणपत मोरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे जिल्ह्यातील ४१ टक्के शाळा झाल्या सुरू पुणे - 'इयत्ता आठवीचा अभ्यासक्रम शिकविणे जवळ-जवळ संपत असताना अचानक शाळा बंद झाल्या. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाला, ही माहिती विविध माध्यमातून समोर येत होती. कोरोनाबाबत फारशी जाण नव्हती. पण, त्यानिमित्ताने शाळेला सुटी असल्याने काहीसा आनंद झाला होता. मात्र अवघ्या काही दिवसात लॉकडाऊन जाहीर झाला, त्यानंतर मात्र कंटाळा येऊ लागला. अनलॉकमध्येही आरोग्याची काळजी म्हणून घराबाहेर पडता येत नव्हते. दरम्यान नववीचे ऑनलाइन शिक्षण सुरूच होते. सुरवातीला त्याची गमंत वाटली. अवघ्या काही दिवसांत ऑनलाइन वर्गात आम्ही कंटाळून जाऊ लागलो. आता दिवसाआड शाळा सुरू झाल्याने शिक्षक, मित्र भेटत असून जीवात-जीव आल्यासारखे वाटत आहे," असा अनुभव प्रतीक सांगत होता. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाचा संसर्ग काहीसा आटोक्यात आल्याने राज्य सरकारने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याला मान्यता दिली. त्यानुसार गेल्या सोमवारपासून राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड वगळता पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील ग्रामीण केवळ १७ टक्के शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र आता जिल्ह्यातील ४१.८१ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र शाळेमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी दिसते. शाळा सुरू होऊन आठवडयाभरात केवळ ५.६ टक्के विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत. पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार पुणे जिल्ह्यात एक हजार १४३ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग आहेत. त्यात जवळपास दोन लाख ९५ हजार २९ विद्यार्थी या वर्गात शिक्षण घेत आहेत. एकूण शाळा आणि कनिष्ठ महाविलयांपैकी सध्या ४७८ शाळा/महाविद्यालये सुरू झाली आहेत. तर जवळपास १६ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट...अश्लील व्हिडिओ कॉल अन् पैशांची मागणी... नववी ते बारावीच्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमधील सद्यस्थिती - तालुका : ९वी ते १२ वीचे वर्ग असणाऱ्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या - विद्यार्थी संख्या : सुरू झालेल्या शाळा/महाविद्यालयांची संख्या : उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या आंबेगाव : ५८ : १२,७२५ : २८ : १,९०१ बारामती : ८३ : २७,७९८ : ५४ : १,७०७ भोर : ५४ : ८,४३९ : २५ : ८८१ दौंड : ८४ : १९,३३९ : ६१ : २,५३२ हवेली : २०८ : ७१,१२७ : ३८ : १,७२३ इंदापुर : १०४ : १८,६१० : ५२ : ८९३ जुन्नर : १०४ : २२,४९८ : ६० : १,९१२ खेड : १०४ : २४, ८९३ : ३१ : ८६२ मावळ : ९५ : ३९,३६१ : ३८ : ९३३ मुळशी : ८१ : १३,५५३ : १६ : १४८ पुरंदर : ७० : ११,८५० : ४९ : २,१५९ शिरूर : ८६ : २२,६६२ : १५ : ६११ वेल्हा : १२ : २,१७४ : ११ : ५५२ एकूण : १,१४३ : २,९५,०२९ : ४७८ : १६,८१४ हृदयद्रावक : जन्मदात्या आई-वडिलांना चालले होते आळंदीत सोडून पण... 'जिल्ह्यात सुरू झालेल्या शाळांना प्रत्यक्ष भेटी देण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच मी देखील स्वतः काही शाळांना भेटी दिल्या आहेत. या भेटी दरम्यान शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे पहायला मिळाले. प्रत्यक्ष शाळेमध्ये येऊन शिकण्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. शाळेतील संबंधित सर्व अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना विद्यार्थ्यांची आरोग्याविषयक अधिकाधिक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत." - डॉ. गणपत मोरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Vm9uZC
Read More
कांदा गडगडला

सोमेश्वरनगर - कृषी विधेयकांमधील तरतुदींविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी ठाण मांडलेले असतानाच कांद्याच्या दरात पुन्हा तीव्र घसरणीने कृषी विधेयकांमधील फोलपणा उघड झाला आहे. परराज्यातून कांद्याची आवक, कांद्याची आयात आणि निर्यातबंदीच्या रूपाने झालेल्या सरकारी हस्तक्षेपामुळे कांद्याचे भाव पुन्हा गडगडले आहेत. आज लोणंद (जि. सातारा) कृषी उत्पन्न बाजार समितीत गरवा कांद्याच्या लिलावात आठवड्यात सतराशे रुपये प्रतिक्विंटलची घट झाल्याचे दिसून आले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या कांद्याला सात ते आठ हजार रुपये क्विंटलपर्यंतचा भाव मिळू लागला होता. त्याचवेळी केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यातून एकीकडे कांदा वगळला, पण दुसरीकडे सन १९९२चा विदेशी व्यापार कायद्यान्वये १४ सप्टेंबरला कांद्यावर निर्यातबंदी लादली. तरीही दर घटेनात म्हणून २४ ऑक्टोबरला साठवणुकीवर निर्बंध घालत आयातीची बंधने शिथिल केली. 

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी

जीवनावश्यक वस्तू कायद्यातून कांदा वगळताना ‘असाधारण परिस्थितीत सरकार पुन्हा नियंत्रण आणू शकते’ या घातलेल्या छुप्या तरतुदीचा या निर्बंधांसाठी वापर केला गेला. या निर्यातबंदी व निर्बंधांचे परिणाम आता तीव्रतेने जाणवत आहेत. आज लोणंद (ता. खंडाळा) बाजार समितीत झालेल्या लिलावात गरवा कांद्याला १००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल, तर हळवी कांद्याला १००० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. 

कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात

या तुलनेत २३ नोव्हेंबरला हेच दर १००० ते ५७०० आणि १००० ते ४२००, असे होते. तर, २६ नोव्हेंबरला १००० ते ४८०० आणि १००० ते ४७००, असे होते. यामध्ये उच्च प्रतिच्या कांद्यामध्ये चार दिवसात आठशे, तर आठ दिवसात सतराशे रुपये प्रतिक्विंटलने घट झाल्याचे दिसून आले.

पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार 

गरवाचे प्रतिक्विंटल दर

१००० ते ४००० - ५ नोव्हेंबर       

१००० ते ५३५० - ९ नोव्हेंबर

१००० ते ५४०० - १९ नोव्हेंबर  

१००० ते ५७०० - २३ नोव्हेंबर

१००० ते ४८०० - २६ नोव्हेंबर      

१००० ते ४००० - ३० नोव्हेंबर      

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कांदा गडगडला सोमेश्वरनगर - कृषी विधेयकांमधील तरतुदींविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी ठाण मांडलेले असतानाच कांद्याच्या दरात पुन्हा तीव्र घसरणीने कृषी विधेयकांमधील फोलपणा उघड झाला आहे. परराज्यातून कांद्याची आवक, कांद्याची आयात आणि निर्यातबंदीच्या रूपाने झालेल्या सरकारी हस्तक्षेपामुळे कांद्याचे भाव पुन्हा गडगडले आहेत. आज लोणंद (जि. सातारा) कृषी उत्पन्न बाजार समितीत गरवा कांद्याच्या लिलावात आठवड्यात सतराशे रुपये प्रतिक्विंटलची घट झाल्याचे दिसून आले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या कांद्याला सात ते आठ हजार रुपये क्विंटलपर्यंतचा भाव मिळू लागला होता. त्याचवेळी केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यातून एकीकडे कांदा वगळला, पण दुसरीकडे सन १९९२चा विदेशी व्यापार कायद्यान्वये १४ सप्टेंबरला कांद्यावर निर्यातबंदी लादली. तरीही दर घटेनात म्हणून २४ ऑक्टोबरला साठवणुकीवर निर्बंध घालत आयातीची बंधने शिथिल केली.  पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी जीवनावश्यक वस्तू कायद्यातून कांदा वगळताना ‘असाधारण परिस्थितीत सरकार पुन्हा नियंत्रण आणू शकते’ या घातलेल्या छुप्या तरतुदीचा या निर्बंधांसाठी वापर केला गेला. या निर्यातबंदी व निर्बंधांचे परिणाम आता तीव्रतेने जाणवत आहेत. आज लोणंद (ता. खंडाळा) बाजार समितीत झालेल्या लिलावात गरवा कांद्याला १००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल, तर हळवी कांद्याला १००० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.  कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात या तुलनेत २३ नोव्हेंबरला हेच दर १००० ते ५७०० आणि १००० ते ४२००, असे होते. तर, २६ नोव्हेंबरला १००० ते ४८०० आणि १००० ते ४७००, असे होते. यामध्ये उच्च प्रतिच्या कांद्यामध्ये चार दिवसात आठशे, तर आठ दिवसात सतराशे रुपये प्रतिक्विंटलने घट झाल्याचे दिसून आले. पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार  गरवाचे प्रतिक्विंटल दर १००० ते ४००० - ५ नोव्हेंबर        १००० ते ५३५० - ९ नोव्हेंबर १००० ते ५४०० - १९ नोव्हेंबर   १००० ते ५७०० - २३ नोव्हेंबर १००० ते ४८०० - २६ नोव्हेंबर       १००० ते ४००० - ३० नोव्हेंबर       Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33vOns2
Read More
पदवीधर निवडणूक : आज मराठवाड्यातील ८१३ केंद्रांवर होणार मतदान

औरंगाबाद : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक ) सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात विभागातील मराठवाड्यातील ८१३ केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. साहित्यासह कर्मचारी सोमवारी (ता.३०) मतदान केंद्रांवर दाखल झाले. मतदानाचा पदवीधर कर्मचाऱ्यांना हक्क बजावता यावा यासाठी त्यांना नैमित्तीक विशेष रजा घेता येणार आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

औरंगाबाद विभागाच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी केली आहे. सोमवारी (ता. ३०) चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्राम येथे मतदान प्रक्रियेसाठीचे साहित्य वाटप करण्यात आले. मतदानासाठी लागणारे साहित्य घेऊन मतदान कर्मचारी मतदान केंद्रावर दाखल झाले. शहर आणि परिसरातील मतदान केंद्रावर पोलिंग पार्टींना शहर बसेसमधून केंद्रांवर नेऊन सोडण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्ह्यात एक लाख सहा हजार ३७९ मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी २०६ मतदान केंद्रांसाठी ३०६ वाहने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. जिल्ह्यात १८१ प्राप्त टपाली मतपत्रिका आहेत. जिल्ह्यातील एकूण २०६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेसाठी १०४ अधिकारी, २०६ कर्मचारी, जिल्हा कोविड आरोग्य केंद्र, जिल्हा कोविड रूग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ९९ अधिकारी आणि एकूण ८० रूग्णवाहिका उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून नोकरदार मतदारांना नैमित्तीक रजा मंजूर करावी. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी म्हटले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मास्क, सॅनिटायझर, थर्मल गन 
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विभागातील ८१३ मतदान केंद्रांवर १ लाख ५२ हजार सर्जिकल मास्क देण्यात आले आहेत. ८ हजार २०० हातमोजे जोडी, ९ हजार २०० फेसशिल्ड, सनिटायझर, थर्मल गन, ऑक्सीमीटर, डिस्पोजल कैप, बायोमेडिकल कलेक्शन बॅग, साबन लिक्विड सोप आदी साहित्य देण्यात आले आहे. 

खासगी आस्थापनांना सूट देण्याच्या सूचना  
पदवीधर मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील खासगी आस्थापना, कारखाने, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपुरती कामातुन सवलत द्यावी. वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी योग्य त्या सुविधांची व्यवस्था करण्यात आलेली असल्याचे श्री. चव्हाण यांनी निर्देश दिले आहेत. 

पोलिसांचा तगडा बंदोबस्त 
पदवीधर निवडणूकीच्या अनुषंगाने ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील ११४ केंद्रांवर मतदान प्रकिया पार पडणार असून यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह एक हजार ३२५ कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती, विशेष शाखेचे निरीक्षक प्रमोद खटाणे यांनी सोमवारी (ता.३०) दिली. 

११४ बुथवर असा असेल बंदोबस्त 
शहरातील ११४ केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक पोलिस कर्मचारी तैनात असणार आहे. तसेच केंद्राच्या शंभर मीटर परिसरात एक कर्मचारी आणि एकाच इमारतीत चार केंद्र आहेत. अशा ठिकाणी एक उपनिरीक्षक, एक कर्मचारी व एक महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. 

हे अधिकारी असतील तैनात 
पोलीस उपायुक्त- ३ 
सहायक पोलीस आयुक्त - ६ 
निरीक्षक- २८ 
एपीआय, पीएसआय- ८२ 
शिपाई- १,१८९ 
महिला शिपाई - ७८ 
राज्य राखीव दलाचे जावान- १०७ 

(संपादन-प्रताप अवचार)
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पदवीधर निवडणूक : आज मराठवाड्यातील ८१३ केंद्रांवर होणार मतदान औरंगाबाद : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक ) सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात विभागातील मराठवाड्यातील ८१३ केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. साहित्यासह कर्मचारी सोमवारी (ता.३०) मतदान केंद्रांवर दाखल झाले. मतदानाचा पदवीधर कर्मचाऱ्यांना हक्क बजावता यावा यासाठी त्यांना नैमित्तीक विशेष रजा घेता येणार आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! औरंगाबाद विभागाच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी केली आहे. सोमवारी (ता. ३०) चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्राम येथे मतदान प्रक्रियेसाठीचे साहित्य वाटप करण्यात आले. मतदानासाठी लागणारे साहित्य घेऊन मतदान कर्मचारी मतदान केंद्रावर दाखल झाले. शहर आणि परिसरातील मतदान केंद्रावर पोलिंग पार्टींना शहर बसेसमधून केंद्रांवर नेऊन सोडण्यात आले.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. जिल्ह्यात एक लाख सहा हजार ३७९ मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी २०६ मतदान केंद्रांसाठी ३०६ वाहने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. जिल्ह्यात १८१ प्राप्त टपाली मतपत्रिका आहेत. जिल्ह्यातील एकूण २०६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेसाठी १०४ अधिकारी, २०६ कर्मचारी, जिल्हा कोविड आरोग्य केंद्र, जिल्हा कोविड रूग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ९९ अधिकारी आणि एकूण ८० रूग्णवाहिका उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून नोकरदार मतदारांना नैमित्तीक रजा मंजूर करावी. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी म्हटले आहे.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. मास्क, सॅनिटायझर, थर्मल गन  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विभागातील ८१३ मतदान केंद्रांवर १ लाख ५२ हजार सर्जिकल मास्क देण्यात आले आहेत. ८ हजार २०० हातमोजे जोडी, ९ हजार २०० फेसशिल्ड, सनिटायझर, थर्मल गन, ऑक्सीमीटर, डिस्पोजल कैप, बायोमेडिकल कलेक्शन बॅग, साबन लिक्विड सोप आदी साहित्य देण्यात आले आहे.  खासगी आस्थापनांना सूट देण्याच्या सूचना   पदवीधर मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील खासगी आस्थापना, कारखाने, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपुरती कामातुन सवलत द्यावी. वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी योग्य त्या सुविधांची व्यवस्था करण्यात आलेली असल्याचे श्री. चव्हाण यांनी निर्देश दिले आहेत.  पोलिसांचा तगडा बंदोबस्त  पदवीधर निवडणूकीच्या अनुषंगाने ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील ११४ केंद्रांवर मतदान प्रकिया पार पडणार असून यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह एक हजार ३२५ कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती, विशेष शाखेचे निरीक्षक प्रमोद खटाणे यांनी सोमवारी (ता.३०) दिली.  ११४ बुथवर असा असेल बंदोबस्त  शहरातील ११४ केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक पोलिस कर्मचारी तैनात असणार आहे. तसेच केंद्राच्या शंभर मीटर परिसरात एक कर्मचारी आणि एकाच इमारतीत चार केंद्र आहेत. अशा ठिकाणी एक उपनिरीक्षक, एक कर्मचारी व एक महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.  हे अधिकारी असतील तैनात  पोलीस उपायुक्त- ३  सहायक पोलीस आयुक्त - ६  निरीक्षक- २८  एपीआय, पीएसआय- ८२  शिपाई- १,१८९  महिला शिपाई - ७८  राज्य राखीव दलाचे जावान- १०७  (संपादन-प्रताप अवचार)   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fTv9BL
Read More
योगी आदित्यनाथ आज मुंबई भेटीवर! उद्योगसमूहांशी चर्चा करणार

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या मुंबई भेटीवर येणार आहेत. उत्तर प्रदेशात औद्योगिक आणि व्यावसायिक गुंतवणूक वाढविण्यासाठी ते काही महत्त्वाच्या उद्योगसमूहांशी चर्चा करण्याची शक्‍यता आहे. याभेटीवरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. कॉंग्रेसने या भेटीवर आक्षेप घेत उद्योजक आणि बॉलीवूडमध्ये भीती निर्माण करण्यासाठी ही भेट असल्याचा आरोप केला आहे. 

हेही वाचा - कलेला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही; नवाब मलिकांची टीका

मुंबईतील बॉलीवूडला शह देण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. यासाठी जागाही निश्‍चित करण्यात आली आहे. यावरून दोन्ही राजकीय सरकारमध्ये शाब्दिक चकमकीही झाल्या आहेत. आता योगी आदित्यनाथ मुंबईत येणार आहेत. यावेळी उत्तर प्रदेशातील औद्योगिक गुंतवणुकीबाबत उद्योगसमूहांशी चर्चा करण्याची शक्‍यता आहे. नरिमन पॉईट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये ही भेट होणार आहे. या भेटीवर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आक्षेप नोंदवला आहे.

हेही वाचा - उल्हासनगरातील किन्नर मुख्य प्रवाहात! शिक्षणासाठी शैक्षणिक व सामाजिक संस्थांचा पुढाकार 

उद्योजक आणि बॉलीवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न या भेटीतून केला जाण्याची शक्‍यता आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यांचा हा कुटील डाव ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारने उद्योजक आणि बॉलीवूडच्या संरक्षणाची वेळीच दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. केंद्रीय तपास यंत्रणाच्या मदतीने महाराष्ट्रातील उद्योजक आणि बॉलीवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत, असा आरोपही सावंत यांनी केला आहे. 
Yogi Adityanath to visit Mumbai today Discuss with industry groups

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

योगी आदित्यनाथ आज मुंबई भेटीवर! उद्योगसमूहांशी चर्चा करणार मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या मुंबई भेटीवर येणार आहेत. उत्तर प्रदेशात औद्योगिक आणि व्यावसायिक गुंतवणूक वाढविण्यासाठी ते काही महत्त्वाच्या उद्योगसमूहांशी चर्चा करण्याची शक्‍यता आहे. याभेटीवरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. कॉंग्रेसने या भेटीवर आक्षेप घेत उद्योजक आणि बॉलीवूडमध्ये भीती निर्माण करण्यासाठी ही भेट असल्याचा आरोप केला आहे.  हेही वाचा - कलेला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही; नवाब मलिकांची टीका मुंबईतील बॉलीवूडला शह देण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. यासाठी जागाही निश्‍चित करण्यात आली आहे. यावरून दोन्ही राजकीय सरकारमध्ये शाब्दिक चकमकीही झाल्या आहेत. आता योगी आदित्यनाथ मुंबईत येणार आहेत. यावेळी उत्तर प्रदेशातील औद्योगिक गुंतवणुकीबाबत उद्योगसमूहांशी चर्चा करण्याची शक्‍यता आहे. नरिमन पॉईट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये ही भेट होणार आहे. या भेटीवर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आक्षेप नोंदवला आहे. हेही वाचा - उल्हासनगरातील किन्नर मुख्य प्रवाहात! शिक्षणासाठी शैक्षणिक व सामाजिक संस्थांचा पुढाकार  उद्योजक आणि बॉलीवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न या भेटीतून केला जाण्याची शक्‍यता आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यांचा हा कुटील डाव ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारने उद्योजक आणि बॉलीवूडच्या संरक्षणाची वेळीच दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. केंद्रीय तपास यंत्रणाच्या मदतीने महाराष्ट्रातील उद्योजक आणि बॉलीवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत, असा आरोपही सावंत यांनी केला आहे.  Yogi Adityanath to visit Mumbai today Discuss with industry groups ----------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JsAzaX
Read More
फक्त प्रेम नव्हे, पार्टनरमध्ये 5 खास क्वालिटी शोधतात तरुणी

फक्त प्रेमाच्या जोरावर नाते बहरदार आणि यादगार पद्धतीने फुलेल, अशी कल्पना करणे योग्य ठरणार नाही. रिलेशनशिपसंदर्भातील एका अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे. तरुणी आपल्या पार्टनरमध्ये प्रेमाशिवाय काही खास गोष्टी शोधत असतात. जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी आहेत. ज्यामुळे तरुणी एखाद्या तरुणाकडे आकर्षित होतात. किंवा एखाद्या तरुणामध्ये विशेष गोष्टी आहेत.   

1. विनम्रपणा
तरुणींना आपल्या पार्टरमध्ये विनम्रपणा हवा असतो. अशोक सराफ यांच्या एका चित्रपटातील डायलॉगप्रमाणे तरुणींना आपला जोडीदार शुद्ध, सज्जन आणि शंभर नंबरी हवा असतो. एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील सव्हेत बहुतांश महिलांनी विनम्र आणि दयाळू जोडीदार असावा असे मत नोंदवले. 

2. बुद्धिमान:

बहुतांश महिला या  जोडीदार बुद्धिमान असावा यावर भर देतात. बुद्धिमान याचा अर्थ डिग्री आणि उच्च शिक्षा घेणारा एवढाच अभिप्रेत नसतो. शिक्षण कमी असूनही बुद्धिमताच्या जोरावर खूप काही मिळवणाऱ्या व्यक्तीकडे महिला अधिक आकर्षित होतात.  

ब्रा निवडणे जोडीदार शोधण्यापेक्षा अवघड; त्यामुळे खबरदारी गरजेची​

3. उदार मनाचा माणूस 
सध्याच्या घडीला उदारता ही शोधून सापडणे कठिण अशीच परिस्थिती आहे. ज्या व्यक्तींमध्ये उदारतेची भावना असते अशा व्यक्तीमत्वाच्या पुरुषांकडे महिला अधिक आणि सहज आकर्षित होतात, असे अभ्यासातून समोर आले आहे.  

4. आत्मविश्वास- 
आत्मविश्वासू व्यक्तिमत्वाला महिला अधिक पंसत करतात. एखादी गोष्ट करण्याचा आत्मविश्वास आणि त्यासाठीची जिद्द बाळगणाऱ्या पुरुषांकडे महिला अधिक आकर्षित होतात. 
 

5. भोळा स्वभाव :

साधेपणासोबतच कोणतीही गोष्ट मनात न ठेवता आपली मते मांडणारा तसेच दिखावेपणा न करता जसे आहे तसं स्वत:ला प्रेझेंट करणाऱ्या व्यक्तीलाही अधिक महिला सहज पंसती देतात. आपल्या पार्टनरमध्ये त्या या गोष्टीचाही शोध घेत असतात.  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

फक्त प्रेम नव्हे, पार्टनरमध्ये 5 खास क्वालिटी शोधतात तरुणी फक्त प्रेमाच्या जोरावर नाते बहरदार आणि यादगार पद्धतीने फुलेल, अशी कल्पना करणे योग्य ठरणार नाही. रिलेशनशिपसंदर्भातील एका अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे. तरुणी आपल्या पार्टनरमध्ये प्रेमाशिवाय काही खास गोष्टी शोधत असतात. जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी आहेत. ज्यामुळे तरुणी एखाद्या तरुणाकडे आकर्षित होतात. किंवा एखाद्या तरुणामध्ये विशेष गोष्टी आहेत.    1. विनम्रपणा तरुणींना आपल्या पार्टरमध्ये विनम्रपणा हवा असतो. अशोक सराफ यांच्या एका चित्रपटातील डायलॉगप्रमाणे तरुणींना आपला जोडीदार शुद्ध, सज्जन आणि शंभर नंबरी हवा असतो. एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील सव्हेत बहुतांश महिलांनी विनम्र आणि दयाळू जोडीदार असावा असे मत नोंदवले.  2. बुद्धिमान: बहुतांश महिला या  जोडीदार बुद्धिमान असावा यावर भर देतात. बुद्धिमान याचा अर्थ डिग्री आणि उच्च शिक्षा घेणारा एवढाच अभिप्रेत नसतो. शिक्षण कमी असूनही बुद्धिमताच्या जोरावर खूप काही मिळवणाऱ्या व्यक्तीकडे महिला अधिक आकर्षित होतात.   ब्रा निवडणे जोडीदार शोधण्यापेक्षा अवघड; त्यामुळे खबरदारी गरजेची​ 3. उदार मनाचा माणूस  सध्याच्या घडीला उदारता ही शोधून सापडणे कठिण अशीच परिस्थिती आहे. ज्या व्यक्तींमध्ये उदारतेची भावना असते अशा व्यक्तीमत्वाच्या पुरुषांकडे महिला अधिक आणि सहज आकर्षित होतात, असे अभ्यासातून समोर आले आहे.   4. आत्मविश्वास-  आत्मविश्वासू व्यक्तिमत्वाला महिला अधिक पंसत करतात. एखादी गोष्ट करण्याचा आत्मविश्वास आणि त्यासाठीची जिद्द बाळगणाऱ्या पुरुषांकडे महिला अधिक आकर्षित होतात.    5. भोळा स्वभाव : साधेपणासोबतच कोणतीही गोष्ट मनात न ठेवता आपली मते मांडणारा तसेच दिखावेपणा न करता जसे आहे तसं स्वत:ला प्रेझेंट करणाऱ्या व्यक्तीलाही अधिक महिला सहज पंसती देतात. आपल्या पार्टनरमध्ये त्या या गोष्टीचाही शोध घेत असतात.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37qUuiy
Read More
शक्कल लढवूनही अक्कल गुंग!

हल्ली आम्ही बॅंकेत जाताना फारच काळजी घेतो. आपण मोकळे असलो तर तीन-चार जण तरी ‘एवढी स्लिप भरून द्या’, असे अधिकारवाणीने सांगतात. नाहीतर काही जण ‘पेन बघू जरा’ असे म्हणून पेन जवळजवळ हिसकावून घेतात. या दोन्ही प्रकारांत सुशिक्षित लोकच जास्त असतात. ‘पेन बघू जरा,’ असे म्हणणारी व्यक्ती कधीही पेन परत करत नाही, असा आमचा अनुभव आहे. अशा पंधरा पेनांना आतापर्यंत आम्ही मुकलो आहोत. एकदा तर एक व्यक्ती बॅंकेच्या बाहेर जुने पेन निम्म्या किमतीत विकत असल्याचे दिसले होते. त्यात दोन-तीन पेन आमचेच आढळले. कोण कशाचा व्यवसाय करील, हे सांगता येत नाही! त्यामुळे हल्ली आम्ही बॅंकेत जाताना पेनाबरोबरच वहीही घेऊन जातो.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपला नंबर येईपर्यंत त्यावर काहीबाही लिहीत बसायचे. एकदा तर मोठ्या अक्षरात मुळाक्षरे गिरवत बसलो, तर एकदा सूर्यास्त, कावळा, पक्ष्यांचा थवा असली चित्रे काढत बसलो. लोक आमच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते; पण आम्ही दुर्लक्ष केले. त्यामुळे वही-पेनाबरोबर मास्कसह एक व विदाऊट मास्क अशी दोन छायाचित्रे बरोबर घेतली. बॅंकेने अशी दोन छायाचित्रे कंपल्सरी केल्याचे ऐकिवात आहे. बॅंकेत गेल्यानंतर आम्ही प्रथम पैसे काढण्याची स्लिप भरली व रांगेत उभे राहून सूर्यास्ताचे चित्रे काढत बसलो. थोड्या वेळाने माझ्याआधी रांगेत असणाऱ्या तरुणावर सुंदर महिला कॅशिअर खेकसल्या.

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी

‘येथे सही करा.’ त्यांना असं खेकसताना पाहून आमचा सौंदर्यावरचा विश्‍वासच उडाला. किंबहुना ग्राहकांवर खेकसता येत असेल तरच त्यांना बॅंकेत नोकरी देत असतील काय, अशीही शंका मनात आली. त्या महिलेकडेच त्याने पेन मागितला. त्यावर त्या आणखी चिडल्या. ‘चांगले सुशिक्षित दिसताय. पेन जवळ ठेवता येत नाही का?’ असे म्हणून रागावल्या. आपण त्या गावचेच नाही, असा चेहरा करून, आम्ही चित्र काढण्यात दंग झालो. त्या तरुणाने तीन-चार जणांकडे पेन मागितला. त्यातील फक्त एकाकडे पेन होता. त्याने तो दिल्यावर त्याने स्लिपवर सही करून, ती कॅशियरकडे दिली. त्यानंतर आमचा नंबर आला. तेवढ्यात त्या महिलेने पेन झटकला. पण पेनमधील शाई संपली असावी. त्यांनी आमच्याकडे पेन मागितला. आम्हाला काय करावे, तेच सुचेनासे झाले. ‘ऐकू येत नाही का? पेन बघू’ असे म्हणून त्या महिला ओरडल्या. मग आम्ही नाइलाजाने त्यांना पेन दिला.

कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात

आमचे काम झाल्यानंतर पेन परत मिळेल, याची आम्ही वाट पाहू लागलो. मात्र, आमच्यानंतर दुसऱ्या ग्राहकाचे त्या काम करू लागल्या. आम्ही अजूनही रांगेतच होतो. ‘‘ओ, तुमचे काम झाले असेल तर बाजूला व्हा,’’ रांगेतून मागून आवाज आला. मग आम्ही रांगेच्या शेजारी उभे राहून पेन मिळण्याची वाट पाहू लागलो. पण कसले काय? त्या मॅडम आमच्याकडे बघायलाही तयार नव्हत्या.

पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार 

बरं आपणहून पेन मागावा तर पुन्हा त्या खेकसतील, याची भीती होती. त्यामुळे तसाच वाट पाहू लागलो. तासाभरानंतर त्या खिडकीवर ‘लंच ब्रेक’ची पाटी लावून मॅडम गायब झाल्याचे आढळले. त्यावर आम्ही मात्र डोक्‍याला हात लावून बसलो!

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शक्कल लढवूनही अक्कल गुंग! हल्ली आम्ही बॅंकेत जाताना फारच काळजी घेतो. आपण मोकळे असलो तर तीन-चार जण तरी ‘एवढी स्लिप भरून द्या’, असे अधिकारवाणीने सांगतात. नाहीतर काही जण ‘पेन बघू जरा’ असे म्हणून पेन जवळजवळ हिसकावून घेतात. या दोन्ही प्रकारांत सुशिक्षित लोकच जास्त असतात. ‘पेन बघू जरा,’ असे म्हणणारी व्यक्ती कधीही पेन परत करत नाही, असा आमचा अनुभव आहे. अशा पंधरा पेनांना आतापर्यंत आम्ही मुकलो आहोत. एकदा तर एक व्यक्ती बॅंकेच्या बाहेर जुने पेन निम्म्या किमतीत विकत असल्याचे दिसले होते. त्यात दोन-तीन पेन आमचेच आढळले. कोण कशाचा व्यवसाय करील, हे सांगता येत नाही! त्यामुळे हल्ली आम्ही बॅंकेत जाताना पेनाबरोबरच वहीही घेऊन जातो. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आपला नंबर येईपर्यंत त्यावर काहीबाही लिहीत बसायचे. एकदा तर मोठ्या अक्षरात मुळाक्षरे गिरवत बसलो, तर एकदा सूर्यास्त, कावळा, पक्ष्यांचा थवा असली चित्रे काढत बसलो. लोक आमच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते; पण आम्ही दुर्लक्ष केले. त्यामुळे वही-पेनाबरोबर मास्कसह एक व विदाऊट मास्क अशी दोन छायाचित्रे बरोबर घेतली. बॅंकेने अशी दोन छायाचित्रे कंपल्सरी केल्याचे ऐकिवात आहे. बॅंकेत गेल्यानंतर आम्ही प्रथम पैसे काढण्याची स्लिप भरली व रांगेत उभे राहून सूर्यास्ताचे चित्रे काढत बसलो. थोड्या वेळाने माझ्याआधी रांगेत असणाऱ्या तरुणावर सुंदर महिला कॅशिअर खेकसल्या. पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी ‘येथे सही करा.’ त्यांना असं खेकसताना पाहून आमचा सौंदर्यावरचा विश्‍वासच उडाला. किंबहुना ग्राहकांवर खेकसता येत असेल तरच त्यांना बॅंकेत नोकरी देत असतील काय, अशीही शंका मनात आली. त्या महिलेकडेच त्याने पेन मागितला. त्यावर त्या आणखी चिडल्या. ‘चांगले सुशिक्षित दिसताय. पेन जवळ ठेवता येत नाही का?’ असे म्हणून रागावल्या. आपण त्या गावचेच नाही, असा चेहरा करून, आम्ही चित्र काढण्यात दंग झालो. त्या तरुणाने तीन-चार जणांकडे पेन मागितला. त्यातील फक्त एकाकडे पेन होता. त्याने तो दिल्यावर त्याने स्लिपवर सही करून, ती कॅशियरकडे दिली. त्यानंतर आमचा नंबर आला. तेवढ्यात त्या महिलेने पेन झटकला. पण पेनमधील शाई संपली असावी. त्यांनी आमच्याकडे पेन मागितला. आम्हाला काय करावे, तेच सुचेनासे झाले. ‘ऐकू येत नाही का? पेन बघू’ असे म्हणून त्या महिला ओरडल्या. मग आम्ही नाइलाजाने त्यांना पेन दिला. कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात आमचे काम झाल्यानंतर पेन परत मिळेल, याची आम्ही वाट पाहू लागलो. मात्र, आमच्यानंतर दुसऱ्या ग्राहकाचे त्या काम करू लागल्या. आम्ही अजूनही रांगेतच होतो. ‘‘ओ, तुमचे काम झाले असेल तर बाजूला व्हा,’’ रांगेतून मागून आवाज आला. मग आम्ही रांगेच्या शेजारी उभे राहून पेन मिळण्याची वाट पाहू लागलो. पण कसले काय? त्या मॅडम आमच्याकडे बघायलाही तयार नव्हत्या. पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार  बरं आपणहून पेन मागावा तर पुन्हा त्या खेकसतील, याची भीती होती. त्यामुळे तसाच वाट पाहू लागलो. तासाभरानंतर त्या खिडकीवर ‘लंच ब्रेक’ची पाटी लावून मॅडम गायब झाल्याचे आढळले. त्यावर आम्ही मात्र डोक्‍याला हात लावून बसलो! Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fQIpae
Read More
मुलांचे दिव्यांगत्व ओळखून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष ॲप विकसित

सहा वर्षांपर्यंतच्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘एमव्हीबीआर-ईआय’ विशेष ॲप विकसित
चेन्नई - भारतात पाच वर्षांच्या दिव्यांग मुलांपैकी ७२ टक्के मुले बालवाडीत जात नाहीत. या मुलांच्या पालकांना योग्य तज्ज्ञ, उपचारासाठी मुलांना नेणे, सामाजिक कलंक आदींमुळे प्रचंड शारीरिक, मानसिक व आर्थिक ताणांचा सामना करावा लागतो. मात्र, आता अशा मुलांचे दिव्यांगत्व वेळेवर ओळखून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष ॲप विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे, विशेषत: ग्रामीण भारतातील अशी लाखो चिमुकल्यांना व पालकांमध्ये आशेची ज्योत प्रजल्वित होऊ शकते. त्यामुळे, त्यांची शाळेतील नोंदणी वाढण्याबरोबरच पालकांचाही ताण कमी होण्याची शक्यता आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दक्षिण भारतातील अमर सेवा संग्राम या स्वयंसेवी संस्थेने ‘मोबाईल व्हिलेज बेस्ड रिहॅबिलिटेशन - अर्ली इंटरवेशन (एमव्हीबीआर-ईआय) हा कुटुंबकेंद्रित उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत संस्थेने अर्ली इंटरवेंशन मोबाईल ॲप विकसित केले आहे. त्यामुळे, खेड्यातील दिव्यांग मुलामुलींना आता घरातच किंवा नजीकच्या केंद्रात वेळेवर उपचाराचा लाभ घेता येईल. 

हिंदू पत्नीला उर्दू शिकण्याची जबरदस्ती करणाऱ्या पतीला अटक

या ॲपला जागतिक स्तरावरही मान्यता मिळाली आहे. न्यूयॉर्कमधील सॉल्ह्वस अर्ली चाइल्डहूड हेव्हलपमेंट प्राईझ, नेदरलॅंडसमधील स्पिंडल्स मोस्ट इन्सपायरिंग डिजिटिल इनोव्हेशन, ऑस्ट्रेलियाचा जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त दिला जाणाऱ्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. भारतातही या ॲपला मायक्रोसॉफ्ट इक्वल ऑपॅर्च्युनिटी ॲवार्ड प्रदान करण्यात आला.

चीनच्या महाप्रकल्पाला पर्याय

ॲप का बनविले?
सहा वर्षांखालील दिव्यांग व शारीरिक विकास उशिरा होणाऱ्या मुलांना लवकर उपचाराची सेवा पुरविण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे समुदाय पुनर्वसन कार्यकर्त्यांना पुनर्वसन तज्ज्ञांशी जोडले जाता येईल. पुनर्वसन तज्ज्ञांना फोन, मेसेज, लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्स आदींमार्फत दिव्यांग मुलांना मार्गदर्शन करता येईल. त्यामुळे, खेडेगावातही दिव्यांग मुलेमुली व त्यांच्या पालकांना फायदा घेता येईल. त्याचप्रमाणे, उपचाराची उद्दिष्टे, पालक किंवा काळजी घेणाऱ्यांसाठी उपाय, मुलांची प्रगती, शालेय नोंदणी व दिव्यांगांसाठीच्या सरकारी सुविधांपर्यंतही या ॲपद्वारे पोचता येईल.

भाजपला झटका! कृषी कायद्यावरुन NDAतील मित्रपक्षाने दिली साथ सोडण्याची धमकी 

सहा वर्षांपर्यंतच्या दिव्यांग मुलामुलीं-साठीच्या या ॲपमुळे माझ्या मुलीचा विकास झाला आहे. त्यामुळे, माझी मुलगी शाळेत जाऊ शकते. समाजातही मिसळू शकते.
- एक पालक  

कोणतेही मूल शालेय अनुभवापासून वंचित राहू नये, असे आमचे उद्दिष्ट आहे. या ॲपमुळे मुलांना शैक्षणिक पाठिंबा मिळेल. त्यांची शालेय नोंदणी करण्यासाठी आराखडा तयार करता येईल. त्याचप्रमाणे, स्थानिक शाळांच्या सहकार्याने वर्गामध्ये दिव्यांग मुलांसाठी विशेष सुविधा निर्माण करण्यासाठीही उपयुक्त आहे. 
- शंकर रमण श्रीनिवासन, सचिव, अमर सेवा संग्राम

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुलांचे दिव्यांगत्व ओळखून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष ॲप विकसित सहा वर्षांपर्यंतच्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘एमव्हीबीआर-ईआय’ विशेष ॲप विकसित चेन्नई - भारतात पाच वर्षांच्या दिव्यांग मुलांपैकी ७२ टक्के मुले बालवाडीत जात नाहीत. या मुलांच्या पालकांना योग्य तज्ज्ञ, उपचारासाठी मुलांना नेणे, सामाजिक कलंक आदींमुळे प्रचंड शारीरिक, मानसिक व आर्थिक ताणांचा सामना करावा लागतो. मात्र, आता अशा मुलांचे दिव्यांगत्व वेळेवर ओळखून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष ॲप विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे, विशेषत: ग्रामीण भारतातील अशी लाखो चिमुकल्यांना व पालकांमध्ये आशेची ज्योत प्रजल्वित होऊ शकते. त्यामुळे, त्यांची शाळेतील नोंदणी वाढण्याबरोबरच पालकांचाही ताण कमी होण्याची शक्यता आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दक्षिण भारतातील अमर सेवा संग्राम या स्वयंसेवी संस्थेने ‘मोबाईल व्हिलेज बेस्ड रिहॅबिलिटेशन - अर्ली इंटरवेशन (एमव्हीबीआर-ईआय) हा कुटुंबकेंद्रित उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत संस्थेने अर्ली इंटरवेंशन मोबाईल ॲप विकसित केले आहे. त्यामुळे, खेड्यातील दिव्यांग मुलामुलींना आता घरातच किंवा नजीकच्या केंद्रात वेळेवर उपचाराचा लाभ घेता येईल.  हिंदू पत्नीला उर्दू शिकण्याची जबरदस्ती करणाऱ्या पतीला अटक या ॲपला जागतिक स्तरावरही मान्यता मिळाली आहे. न्यूयॉर्कमधील सॉल्ह्वस अर्ली चाइल्डहूड हेव्हलपमेंट प्राईझ, नेदरलॅंडसमधील स्पिंडल्स मोस्ट इन्सपायरिंग डिजिटिल इनोव्हेशन, ऑस्ट्रेलियाचा जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त दिला जाणाऱ्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. भारतातही या ॲपला मायक्रोसॉफ्ट इक्वल ऑपॅर्च्युनिटी ॲवार्ड प्रदान करण्यात आला. चीनच्या महाप्रकल्पाला पर्याय ॲप का बनविले? सहा वर्षांखालील दिव्यांग व शारीरिक विकास उशिरा होणाऱ्या मुलांना लवकर उपचाराची सेवा पुरविण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे समुदाय पुनर्वसन कार्यकर्त्यांना पुनर्वसन तज्ज्ञांशी जोडले जाता येईल. पुनर्वसन तज्ज्ञांना फोन, मेसेज, लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्स आदींमार्फत दिव्यांग मुलांना मार्गदर्शन करता येईल. त्यामुळे, खेडेगावातही दिव्यांग मुलेमुली व त्यांच्या पालकांना फायदा घेता येईल. त्याचप्रमाणे, उपचाराची उद्दिष्टे, पालक किंवा काळजी घेणाऱ्यांसाठी उपाय, मुलांची प्रगती, शालेय नोंदणी व दिव्यांगांसाठीच्या सरकारी सुविधांपर्यंतही या ॲपद्वारे पोचता येईल. भाजपला झटका! कृषी कायद्यावरुन NDAतील मित्रपक्षाने दिली साथ सोडण्याची धमकी  सहा वर्षांपर्यंतच्या दिव्यांग मुलामुलीं-साठीच्या या ॲपमुळे माझ्या मुलीचा विकास झाला आहे. त्यामुळे, माझी मुलगी शाळेत जाऊ शकते. समाजातही मिसळू शकते. - एक पालक   कोणतेही मूल शालेय अनुभवापासून वंचित राहू नये, असे आमचे उद्दिष्ट आहे. या ॲपमुळे मुलांना शैक्षणिक पाठिंबा मिळेल. त्यांची शालेय नोंदणी करण्यासाठी आराखडा तयार करता येईल. त्याचप्रमाणे, स्थानिक शाळांच्या सहकार्याने वर्गामध्ये दिव्यांग मुलांसाठी विशेष सुविधा निर्माण करण्यासाठीही उपयुक्त आहे.  - शंकर रमण श्रीनिवासन, सचिव, अमर सेवा संग्राम Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Vj09S6
Read More
पीडित मुलांसाठी ‘बालस्नेही’ कक्ष; पुणे पोलिसांच्या पुढाकाराने उपक्रम

पुणे - भिंतींवर रेखाटलेली चित्रे, पुस्तके, खेळण्याची साधने त्याचबरोबर मुलांशी संवाद साधण्यासाठी  प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी... हे चित्र एखाद्या पंचतारांकित शाळेतील नसून, पुणे पोलिसांनी विधिसंघर्षित, पीडित, भिक्षेकरी मुलांसाठी सुरू केलेल्या बालस्नेही कक्षातील आहे. राज्यातील हा पहिलाच कक्ष असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनवधानाने हातून गुन्हा घडलेली मुले भविष्यात गुन्हेगारीकडे वळू नयेत, त्यांच्यातून जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी पुणे पोलिसांच्या ‘भरोसा सेल’अंतर्गतच्या पथकाकडून बालस्नेही कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. मात्र लॉकडाउनमुळे हे काम रखडले होते. 

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पुणे पोलिस दलाचा कारभार हाती घेतल्यानंतर बालस्नेही कक्षाची माहिती घेऊन ते अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे पोलिस व होप फॉर द चिल्ड्रन संस्थेच्या सहकार्याने लष्कर पोलिस ठाण्यात ‘बालस्नेही कक्ष’ सुरू करण्यात आला.

कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात

आयआयटी कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांच्या हस्ते या कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी पोलिस आयुक्त गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंह, प्रियांका नारनवरे, महिला व बाल विकास अधिकारी अश्‍विनी कांबळे, होप फॉर चिल्ड्रन संस्थेच्या कॅरोलिन वॉल्टर आदी उपस्थित होते. 

पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार 

बाल हक्क संरक्षण कायदा २०१५, नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्‍शन ऑफ चाइल्ड राइट यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बालस्नेही कक्षाची रचना करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण व कॅरोलिन वॉल्टर यांनी या कक्षाची संकल्पनेची माहिती दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

कक्षाची वैशिष्ट्ये 

मोकळ्या व घराप्रमाणे वातावरणात होणार बालकांच्या तक्रारींचे निवारण

विधिसंघर्षित मुलांचे पुनर्वसन व बालकांसाठी सुरक्षित वातावरण  

समुपदेशनासाठी प्रशिक्षित पोलिस अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक

पोलिस ठाण्याशी संबंध येणार नाही, असे स्वतंत्र प्रवेशद्वार

चित्रांनी सजवलेली खोली, खेळणी, पुस्तके व मनोरंजनाची साधने  

भविष्यात पोलिस वेगवेगळे उपक्रम राबविणार असून, त्यापैकी बालस्नेही कक्ष हे एक पाऊल आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास अन्य पोलिस ठाण्यांतही कक्ष सुरू करू.
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त  

पोलिस ठाण्यातील वातावरण नागरिकांसाठी अनुकूल असले पाहिजे. विधिसंघर्षित बालकांसाठी असा कक्ष सुरू करणे हे पोलिसांचे सकारात्मक पाऊल आहे.
- अभय करंदीकर, संचालक, आयआयटी कानपूर

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पीडित मुलांसाठी ‘बालस्नेही’ कक्ष; पुणे पोलिसांच्या पुढाकाराने उपक्रम पुणे - भिंतींवर रेखाटलेली चित्रे, पुस्तके, खेळण्याची साधने त्याचबरोबर मुलांशी संवाद साधण्यासाठी  प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी... हे चित्र एखाद्या पंचतारांकित शाळेतील नसून, पुणे पोलिसांनी विधिसंघर्षित, पीडित, भिक्षेकरी मुलांसाठी सुरू केलेल्या बालस्नेही कक्षातील आहे. राज्यातील हा पहिलाच कक्ष असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अनवधानाने हातून गुन्हा घडलेली मुले भविष्यात गुन्हेगारीकडे वळू नयेत, त्यांच्यातून जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी पुणे पोलिसांच्या ‘भरोसा सेल’अंतर्गतच्या पथकाकडून बालस्नेही कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. मात्र लॉकडाउनमुळे हे काम रखडले होते.  पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पुणे पोलिस दलाचा कारभार हाती घेतल्यानंतर बालस्नेही कक्षाची माहिती घेऊन ते अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे पोलिस व होप फॉर द चिल्ड्रन संस्थेच्या सहकार्याने लष्कर पोलिस ठाण्यात ‘बालस्नेही कक्ष’ सुरू करण्यात आला. कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात आयआयटी कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांच्या हस्ते या कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी पोलिस आयुक्त गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंह, प्रियांका नारनवरे, महिला व बाल विकास अधिकारी अश्‍विनी कांबळे, होप फॉर चिल्ड्रन संस्थेच्या कॅरोलिन वॉल्टर आदी उपस्थित होते.  पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार  बाल हक्क संरक्षण कायदा २०१५, नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्‍शन ऑफ चाइल्ड राइट यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बालस्नेही कक्षाची रचना करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण व कॅरोलिन वॉल्टर यांनी या कक्षाची संकल्पनेची माहिती दिली. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   कक्षाची वैशिष्ट्ये  मोकळ्या व घराप्रमाणे वातावरणात होणार बालकांच्या तक्रारींचे निवारण विधिसंघर्षित मुलांचे पुनर्वसन व बालकांसाठी सुरक्षित वातावरण   समुपदेशनासाठी प्रशिक्षित पोलिस अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक पोलिस ठाण्याशी संबंध येणार नाही, असे स्वतंत्र प्रवेशद्वार चित्रांनी सजवलेली खोली, खेळणी, पुस्तके व मनोरंजनाची साधने   भविष्यात पोलिस वेगवेगळे उपक्रम राबविणार असून, त्यापैकी बालस्नेही कक्ष हे एक पाऊल आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास अन्य पोलिस ठाण्यांतही कक्ष सुरू करू. - अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त   पोलिस ठाण्यातील वातावरण नागरिकांसाठी अनुकूल असले पाहिजे. विधिसंघर्षित बालकांसाठी असा कक्ष सुरू करणे हे पोलिसांचे सकारात्मक पाऊल आहे. - अभय करंदीकर, संचालक, आयआयटी कानपूर Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3qiwhDJ
Read More

Sunday, November 29, 2020

प्रचार थांबला, पदवीधरसाठी उद्या मतदान 

औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य निवडीसाठी मंगळवारी (ता. एक) मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदारांना मतदार ओळखपत्राशिवाय नऊपैकी एक पुरावा सोबत ठेवावा लागणार आहे. 
औरंगाबाद विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात मतदान होणार आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उमेदवारांनी प्रचार करण्याचा रविवारी शेवटचा दिवस होता. मंगळवारी (ता. एक) आठ जिल्ह्यात ११५ मतदान केंद्रांवर मतदान होईल. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्‍यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मतदानाला जाताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट, केंद्र/राज्य शासन/ सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खासगी औद्योगिक क्षेत्र यांच्याकडून देण्यात आलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना वितरित केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र आदी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात. तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रातील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे शक्य नसल्यास मतदारास वरील नऊ पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणूक आयोगाचे १० नोव्हेंबर २०२० चे मुळ आदेश अंतिम राहतील, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळवण्यात आले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रचार थांबला, पदवीधरसाठी उद्या मतदान  औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य निवडीसाठी मंगळवारी (ता. एक) मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदारांना मतदार ओळखपत्राशिवाय नऊपैकी एक पुरावा सोबत ठेवावा लागणार आहे.  औरंगाबाद विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात मतदान होणार आहे. देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. उमेदवारांनी प्रचार करण्याचा रविवारी शेवटचा दिवस होता. मंगळवारी (ता. एक) आठ जिल्ह्यात ११५ मतदान केंद्रांवर मतदान होईल. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्‍यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! मतदानाला जाताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट, केंद्र/राज्य शासन/ सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खासगी औद्योगिक क्षेत्र यांच्याकडून देण्यात आलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना वितरित केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र आदी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात. तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रातील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे शक्य नसल्यास मतदारास वरील नऊ पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणूक आयोगाचे १० नोव्हेंबर २०२० चे मुळ आदेश अंतिम राहतील, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळवण्यात आले आहे.  (संपादन-प्रताप अवचार)   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33oIEo0
Read More
‘उर्वरित’ विकासाचा श्रीगणेशा!

पुणे महापालिकेच्या हद्दीत तीन वर्षांपूर्वी ११ गावांचा समावेश करण्यात आला होता. आता मूळच्या योजनेतील उर्वरित २३ गावांचाही अंतर्भाव करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पूर्वतयारी सुरू केली आहे. शहराची हद्दवाढ होण्याची गरज, नजीकच्या गावांचा योजनाबद्ध विकास हे त्यांतील मुख्य विषय असले, तरी त्याला काही राजकीय संदर्भही आहेत. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

पुण्याचा विस्तार आता चोहोबाजूंनी होत आहे. नवीन बांधकामांसाठी शहरात मोकळ्या जागा मिळणे कठीण झाले आहे. मध्यवर्ती ठिकाणी भूखंड मिळाला, तरी त्यांवर उभारल्या जाणाऱ्या सदनिकांची किंमत सर्वसामान्यांना परवडू शकत नाही. परिणामी, शहरालगतच्या गावांत मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत, होत आहेत. या गावांचा ग्रामीण बाज केव्हाच बाजूला पडला असून, त्यांना निमशहरी स्वरूप आले आहे. तेथील लोकांचे सर्व प्रकारचे व्यवहार तालुक्‍याशी नव्हे, तर प्रामुख्याने शहराशी निगडित झाले आहेत. नवीन रहिवाशांच्या गर्दीत मूळ ग्रामस्थ अल्पसंख्य झाले आहेत. तेथील गृहनिर्माण सोसायट्यांत राहणाऱ्यांची नाळ गावाशी कधीच जोडली गेली नाही. त्यांना शहरात मिळणाऱ्या सुविधांची आस आहे. महापालिकेच्या तोडीच्या पायाभूत सोई उभारणे आर्थिक मर्यादेमुळे ग्रामपंचायतीला शक्‍य नसते. त्यामुळे गतिमान विकास साधायचा असल्यास गाव पालिकेत समाविष्ट होण्याशिवाय पर्याय राहत नाही.

पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघे ठार तर चौघे गंभीर जखमी

पालिकेकडून गावांना सुविधा
शहरालगतच्या गावांची जबाबदारी महापालिकेवर नसली, तरी पुणेकरांसाठी असलेल्या अनेक सुविधांचा लाभ ग्रामस्थ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घेत असतात. ‘पीएमपी’ची बससेवा हे त्याचेच एक उदाहरण. यांखेरीज काही गावांना पाणीपुरवठाही केला जातो. ‘या गावांना सेवा द्याव्या लागत असतील, तर मग त्यांना महापालिकेचाच भाग का करू नये? तसे झाल्यास पालिकेचे नियम तेथेही लागू होतील व परिसराचा योजनाबद्ध विकास करणे सुलभ होईल,’ असाही विचार शहरविस्ताराच्या प्रस्तावित धोरणात आहे.

बहाद्दराने शतक ठोकले, पण ते धावांचे नाही; घरफोडीच्या गुन्ह्यांचे

नियम झुगारून बांधकाम
याच भूमिकेतून प्रथम १९९७ मध्ये ३८ गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला. काही ठिकाणी त्याचे स्वागत झाले, तर कोठे विरोधही झाला. शहरात समाविष्ट झाल्यावर विकासाचे अनेक प्रश्‍न मार्गी लागत असले, तरी त्याबरोबर पालिकेचे नियम, निर्बंधही लागू होतात. ग्रामपंचायत असताना नवीन बांधकाम करताना ‘एफएसआय’ वगैरे बाबी अनेकदा गौण ठरतात. उपलब्ध जागेवर आपल्या आर्थिक क्षमतेला झेपेल असा जास्तीत जास्त मोठा इमला उभारायचा, असे ढोबळ धोरण असते. घराच्या आजूबाजूला किती मोकळी जागा सोडली, किती मजले बांधकाम केले, समोरचा रस्ता किती रुंदीचा आहे असे प्रश्‍न कोणी उपस्थित करीत नाही आणि विचारणा झाल्यास त्याला सहसा दाद दिली जात नाही!.. अलीकडे परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली असली, तरी वर्षानुवर्षे हेच घडले आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

‘स्वातंत्र्या’वर मर्यादा
शहरात हे मुक्त ‘स्वातंत्र्य’ मिळत नाही. त्यामुळे गाव पालिकेत समाविष्ट झाल्यावर बांधकामांना हवी तशी परवानगी मिळणार नाही, घरपट्टी काही पटींनी वाढेल, आपल्या मोकळ्या जागांवर आरक्षण पडेल, अशी चिंता गावांत व्यक्त केली जाते. त्यातच, ज्यांच्या हाती ग्रामपंचायतीची सूत्रे आहेत, त्यांची खुर्ची एका झटक्‍यात दूर होते. त्यामुळे आपले महत्त्व उरणार नाही, या विचाराने १९९७मध्ये अनेक गावांत नाराजीचे सूर उमटले. लोकांचा असंतोष जास्त तीव्र व्हायला नको, म्हणून अल्पावधीतच ३८ पैकी १५ गावे अंशतः वा पूर्णपणे महापालिकेतून वगळण्यात आली; पण शहर नियोजनाच्या दृष्टीने हा विषय पुन्हा पुढे आला आहे.

CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स

दहा हजार कोटींची गरज
शहराचा विकास करताना केवळ आजचा विचार करून चालत नाही. पुढील किमान पंचवीस-तीस वर्षांची गरज लक्षात घेऊन आराखडा तयार करावा लागतो. त्यासाठी शहरालगतची गावेही विचारात घ्यावी लागतात. म्हणून ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय नव्याने घेण्यात आला आणि पहिल्या टप्प्यात २०१७ मध्ये ११ गावे पालिकेत दाखल झाली. त्यानंतर आता उर्वरित २३ गावांबाबत कार्यवाही सुरू होत आहे. सर्व गावांचा विकास नियोजनानुसार करण्यासाठी किमान दहा हजार कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. तो खर्च महापालिकेला झेपणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

नात्याचा अंत! लेकाचा पित्यावर चाकू हल्ला; सुनेनं लाकडी दांडक्‍याने सासूला मारलं 

सरकारची मदत आवश्‍यक
दिलीप वेडे पाटील आणि किरण दगडे पाटील हे दोघे नगरसेवक अनुक्रमे बावधन खुर्द आणि बावधन बुद्रूक भागातील रहिवासी. ‘खुर्द’चा समावेश यापूर्वीच महापालिकेत झाला आहे; तर बुद्रूक पुन्हा एकदा समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ‘लोक महापालिकेत यायला अनुकूल आहेत; पण आधीच्या अकरा गावांतील विकासाचाच प्रश्‍न अजून सुटलेला नाही. नागरी सुविधांबाबत तेथील नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. असे असताना आणखी गावे पालिकेत घेतल्यावर तिथल्या कामांसाठी हजारो कोटींचा निधी आणणार कोठून? एकट्या महापालिकेच्या आवाक्‍यातील ही बाब नाही. त्यासाठी सरकारनेच मदत केली पाहिजे. अन्यथा, महापालिकेने निराशा केल्यामुळे ‘आम्हाला पुन्हा ग्रामपंचायतीत जाऊ द्या’ असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर यायची...’’ अशी या दोघांची प्रतिक्रिया आहे!

ग्रामपंचायतीच्या मर्यादा
‘गाव ते शहर’ या वाटचालीत अनेक प्रश्‍नांवर; विशेषतः निधीकमतरतेच्या समस्येवर मार्ग काढावा लागणार आहे. मात्र काहीही झाले, तरी हे स्थित्यंतर आवश्‍यक आणि अटळ आहे. शहरालगतच्या सर्वच गावांत अनियंत्रित बांधकामे झाली आहेत. या गावठाणांचा परीघ वाढला आणि तेथील इमारतींची उंचीही वाढली. त्यामुळे अल्प काळात वाढलेल्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. पाणी, रस्ते, भूमिगत गटारे, आरोग्य यांच्याशी संबंधित अनेक विषय आहेत. ते ग्रामपंचायतींना पेलवणारे नाहीत. ही गावे महापालिकेत येतील, तेव्हाच नियोजनबद्ध विकासाचा ‘श्रीगणेशा’ होऊ शकेल. तथापि, ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पडायला हवी. एव्हाना, या गावांना महापालिकेचे वेध लागल्याने तेथील वैध आणि अवैध बांधकामांनाही वेग येईल. कारण एकदा ग्रामपंचायतीचे अस्तित्व संपुष्टात आल्यावर ‘चलता है’ धोरण चालणार नाही. त्यामुळे त्याआधीच कामे उरकण्याकडे लोकांचा कल असतो, असा आधीचा अनुभव आहे. यावेळी त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घेतली पाहिजे.

चुकांची पुनरावृत्ती नको
महापालिकेत यापूर्वी आलेल्या काही गावांत आधीच बेलगाम, वेडीवाकडी बांधकामे झाल्यामुळे विकासकामे करण्यावर आताही मर्यादा आहेत. अरुंद रस्ते, त्यांवरील तुडुंब गर्दी, एकमेकांत फारसे अंतर नसलेल्या उंचच उंच इमारती, कमी क्षमतेची ड्रेनेज लाइन या परिस्थितीत विकास आराखडा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय रचनाकार बोलावला तरी तो हतबल होईल! यापूर्वी झाले ते झाले. निदान आता नवीन गावांबाबत तसे घडणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. त्यासाठी महापालिकेला शुभेच्छा!

राष्ट्रवादी काँग्रेसला लाभ?
पुणे महापालिकेची आगामी निवडणूक  २०२२ मध्ये होणार आहे. त्याआधी शहरालगतची गावे शहराच्या हद्दीत समाविष्ट झाल्यास त्याचा राजकीय लाभ प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो. कारण ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, त्यामुळे या गावांसह महापालिकेच्या वॉर्डची फेररचना केली जाईल, असे सांगितले जाते.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘उर्वरित’ विकासाचा श्रीगणेशा! पुणे महापालिकेच्या हद्दीत तीन वर्षांपूर्वी ११ गावांचा समावेश करण्यात आला होता. आता मूळच्या योजनेतील उर्वरित २३ गावांचाही अंतर्भाव करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पूर्वतयारी सुरू केली आहे. शहराची हद्दवाढ होण्याची गरज, नजीकच्या गावांचा योजनाबद्ध विकास हे त्यांतील मुख्य विषय असले, तरी त्याला काही राजकीय संदर्भही आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   पुण्याचा विस्तार आता चोहोबाजूंनी होत आहे. नवीन बांधकामांसाठी शहरात मोकळ्या जागा मिळणे कठीण झाले आहे. मध्यवर्ती ठिकाणी भूखंड मिळाला, तरी त्यांवर उभारल्या जाणाऱ्या सदनिकांची किंमत सर्वसामान्यांना परवडू शकत नाही. परिणामी, शहरालगतच्या गावांत मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत, होत आहेत. या गावांचा ग्रामीण बाज केव्हाच बाजूला पडला असून, त्यांना निमशहरी स्वरूप आले आहे. तेथील लोकांचे सर्व प्रकारचे व्यवहार तालुक्‍याशी नव्हे, तर प्रामुख्याने शहराशी निगडित झाले आहेत. नवीन रहिवाशांच्या गर्दीत मूळ ग्रामस्थ अल्पसंख्य झाले आहेत. तेथील गृहनिर्माण सोसायट्यांत राहणाऱ्यांची नाळ गावाशी कधीच जोडली गेली नाही. त्यांना शहरात मिळणाऱ्या सुविधांची आस आहे. महापालिकेच्या तोडीच्या पायाभूत सोई उभारणे आर्थिक मर्यादेमुळे ग्रामपंचायतीला शक्‍य नसते. त्यामुळे गतिमान विकास साधायचा असल्यास गाव पालिकेत समाविष्ट होण्याशिवाय पर्याय राहत नाही. पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघे ठार तर चौघे गंभीर जखमी पालिकेकडून गावांना सुविधा शहरालगतच्या गावांची जबाबदारी महापालिकेवर नसली, तरी पुणेकरांसाठी असलेल्या अनेक सुविधांचा लाभ ग्रामस्थ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घेत असतात. ‘पीएमपी’ची बससेवा हे त्याचेच एक उदाहरण. यांखेरीज काही गावांना पाणीपुरवठाही केला जातो. ‘या गावांना सेवा द्याव्या लागत असतील, तर मग त्यांना महापालिकेचाच भाग का करू नये? तसे झाल्यास पालिकेचे नियम तेथेही लागू होतील व परिसराचा योजनाबद्ध विकास करणे सुलभ होईल,’ असाही विचार शहरविस्ताराच्या प्रस्तावित धोरणात आहे. बहाद्दराने शतक ठोकले, पण ते धावांचे नाही; घरफोडीच्या गुन्ह्यांचे नियम झुगारून बांधकाम याच भूमिकेतून प्रथम १९९७ मध्ये ३८ गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला. काही ठिकाणी त्याचे स्वागत झाले, तर कोठे विरोधही झाला. शहरात समाविष्ट झाल्यावर विकासाचे अनेक प्रश्‍न मार्गी लागत असले, तरी त्याबरोबर पालिकेचे नियम, निर्बंधही लागू होतात. ग्रामपंचायत असताना नवीन बांधकाम करताना ‘एफएसआय’ वगैरे बाबी अनेकदा गौण ठरतात. उपलब्ध जागेवर आपल्या आर्थिक क्षमतेला झेपेल असा जास्तीत जास्त मोठा इमला उभारायचा, असे ढोबळ धोरण असते. घराच्या आजूबाजूला किती मोकळी जागा सोडली, किती मजले बांधकाम केले, समोरचा रस्ता किती रुंदीचा आहे असे प्रश्‍न कोणी उपस्थित करीत नाही आणि विचारणा झाल्यास त्याला सहसा दाद दिली जात नाही!.. अलीकडे परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली असली, तरी वर्षानुवर्षे हेच घडले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात ‘स्वातंत्र्या’वर मर्यादा शहरात हे मुक्त ‘स्वातंत्र्य’ मिळत नाही. त्यामुळे गाव पालिकेत समाविष्ट झाल्यावर बांधकामांना हवी तशी परवानगी मिळणार नाही, घरपट्टी काही पटींनी वाढेल, आपल्या मोकळ्या जागांवर आरक्षण पडेल, अशी चिंता गावांत व्यक्त केली जाते. त्यातच, ज्यांच्या हाती ग्रामपंचायतीची सूत्रे आहेत, त्यांची खुर्ची एका झटक्‍यात दूर होते. त्यामुळे आपले महत्त्व उरणार नाही, या विचाराने १९९७मध्ये अनेक गावांत नाराजीचे सूर उमटले. लोकांचा असंतोष जास्त तीव्र व्हायला नको, म्हणून अल्पावधीतच ३८ पैकी १५ गावे अंशतः वा पूर्णपणे महापालिकेतून वगळण्यात आली; पण शहर नियोजनाच्या दृष्टीने हा विषय पुन्हा पुढे आला आहे. CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स दहा हजार कोटींची गरज शहराचा विकास करताना केवळ आजचा विचार करून चालत नाही. पुढील किमान पंचवीस-तीस वर्षांची गरज लक्षात घेऊन आराखडा तयार करावा लागतो. त्यासाठी शहरालगतची गावेही विचारात घ्यावी लागतात. म्हणून ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय नव्याने घेण्यात आला आणि पहिल्या टप्प्यात २०१७ मध्ये ११ गावे पालिकेत दाखल झाली. त्यानंतर आता उर्वरित २३ गावांबाबत कार्यवाही सुरू होत आहे. सर्व गावांचा विकास नियोजनानुसार करण्यासाठी किमान दहा हजार कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. तो खर्च महापालिकेला झेपणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. नात्याचा अंत! लेकाचा पित्यावर चाकू हल्ला; सुनेनं लाकडी दांडक्‍याने सासूला मारलं  सरकारची मदत आवश्‍यक दिलीप वेडे पाटील आणि किरण दगडे पाटील हे दोघे नगरसेवक अनुक्रमे बावधन खुर्द आणि बावधन बुद्रूक भागातील रहिवासी. ‘खुर्द’चा समावेश यापूर्वीच महापालिकेत झाला आहे; तर बुद्रूक पुन्हा एकदा समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ‘लोक महापालिकेत यायला अनुकूल आहेत; पण आधीच्या अकरा गावांतील विकासाचाच प्रश्‍न अजून सुटलेला नाही. नागरी सुविधांबाबत तेथील नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. असे असताना आणखी गावे पालिकेत घेतल्यावर तिथल्या कामांसाठी हजारो कोटींचा निधी आणणार कोठून? एकट्या महापालिकेच्या आवाक्‍यातील ही बाब नाही. त्यासाठी सरकारनेच मदत केली पाहिजे. अन्यथा, महापालिकेने निराशा केल्यामुळे ‘आम्हाला पुन्हा ग्रामपंचायतीत जाऊ द्या’ असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर यायची...’’ अशी या दोघांची प्रतिक्रिया आहे! ग्रामपंचायतीच्या मर्यादा ‘गाव ते शहर’ या वाटचालीत अनेक प्रश्‍नांवर; विशेषतः निधीकमतरतेच्या समस्येवर मार्ग काढावा लागणार आहे. मात्र काहीही झाले, तरी हे स्थित्यंतर आवश्‍यक आणि अटळ आहे. शहरालगतच्या सर्वच गावांत अनियंत्रित बांधकामे झाली आहेत. या गावठाणांचा परीघ वाढला आणि तेथील इमारतींची उंचीही वाढली. त्यामुळे अल्प काळात वाढलेल्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. पाणी, रस्ते, भूमिगत गटारे, आरोग्य यांच्याशी संबंधित अनेक विषय आहेत. ते ग्रामपंचायतींना पेलवणारे नाहीत. ही गावे महापालिकेत येतील, तेव्हाच नियोजनबद्ध विकासाचा ‘श्रीगणेशा’ होऊ शकेल. तथापि, ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पडायला हवी. एव्हाना, या गावांना महापालिकेचे वेध लागल्याने तेथील वैध आणि अवैध बांधकामांनाही वेग येईल. कारण एकदा ग्रामपंचायतीचे अस्तित्व संपुष्टात आल्यावर ‘चलता है’ धोरण चालणार नाही. त्यामुळे त्याआधीच कामे उरकण्याकडे लोकांचा कल असतो, असा आधीचा अनुभव आहे. यावेळी त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घेतली पाहिजे. चुकांची पुनरावृत्ती नको महापालिकेत यापूर्वी आलेल्या काही गावांत आधीच बेलगाम, वेडीवाकडी बांधकामे झाल्यामुळे विकासकामे करण्यावर आताही मर्यादा आहेत. अरुंद रस्ते, त्यांवरील तुडुंब गर्दी, एकमेकांत फारसे अंतर नसलेल्या उंचच उंच इमारती, कमी क्षमतेची ड्रेनेज लाइन या परिस्थितीत विकास आराखडा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय रचनाकार बोलावला तरी तो हतबल होईल! यापूर्वी झाले ते झाले. निदान आता नवीन गावांबाबत तसे घडणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. त्यासाठी महापालिकेला शुभेच्छा! राष्ट्रवादी काँग्रेसला लाभ? पुणे महापालिकेची आगामी निवडणूक  २०२२ मध्ये होणार आहे. त्याआधी शहरालगतची गावे शहराच्या हद्दीत समाविष्ट झाल्यास त्याचा राजकीय लाभ प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो. कारण ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, त्यामुळे या गावांसह महापालिकेच्या वॉर्डची फेररचना केली जाईल, असे सांगितले जाते. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3qg0B26
Read More
रखडलेल्या घाटनांद्रे टेंभू योजनेच्या कामाला गती 

घाटनांद्रे : घाटमाथ्याला वरदान ठरणाऱ्या बहुचर्चित व कित्येक वर्षापासून रखडलेल्या टेंभू योजने अंतर्गत घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजनेच्या कामाने काही दिवसांपासून गती घेतली आहे. नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. 

याबाबतची माहिती अशी, की टेंभू योजने अंतर्गत घाटमाथ्याला वरदान ठरणारी घाटनांद्रे उपसा सिंचन योजना ही टप्पा क्र. पाच अंतर्गत भूड येथून पाणी उचलून तामखडी, खानापूर, पळशी, घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, कुंडलापुर, गर्जेवाडी, शेळकेवाडी, केरेवाडी, जाखापूर, डोंगरसोनीला पाणी देण्यासाठी ही योजना आहे. घाटनांद्रे(ता.कवठेमहंकाळ) व डोंगरसोनी (ता.तासगांव) येथे योजनेचे जल्लोषात भूमिपूजन झाले. 

तत्कालीन अधिक्षक अभियंता गुणाले व कार्यकारी अभियंता कडुसकर यांनी मे 2019 पर्यंत ही योजना कार्यान्वित होईल, असे आश्वासन दिले. तद्नंतर योजनेचे काम मंद गतीने सुरु होते. तिच्या पूर्णत्वासाठी रास्ता आंदोलनही झाले. त्यानंतर काही ठिकाणी पाईप आणून टाकल्या. काही ठिकाणी चरी काढून ठेवल्या. काही ठिकाणच्या पाईप उचलून नेल्यामुळे योजनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. 

दुष्काळाने बेजार घाटमाथ्यावरील जनतेचे डोळे योजनेच्या पुर्ततेकडे लागले होते. योजनेसाठी खोदलेल्या चरींमुळे शेतकऱ्यांना पेराही करता आला नव्हता. तरीही बळीराजा पाण्याच्या प्रतीक्षेत व परीसरात नंदनवन फुलणार या अपेक्षेने योजनेच्या पूर्णत्वाकडे टक लावून आहे. 

योजनेच्या कामाने सध्या गती घेतली आहे. चरी काढुन पाईप बसवण्याचे काम सुरू आहे. उर्वरित भागासाठी नविन पाईपही येऊ लागल्यात. घाटमाथ्यावरील जनतेत फिलगुडचे वातावरण आहे. 

काम जरी रखडले असले तरी खासदार संजय पाटील यांच्यामार्फत मोठे प्रयत्न सुरू होते. आता सर्वच काम मार्गी लागून जानेवारी अखेरीस पाण्याची चाचणी होईल. 

-अनिल शिंदे, माजी उपसभापती, कवठेमहंकाळ

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रखडलेल्या घाटनांद्रे टेंभू योजनेच्या कामाला गती  घाटनांद्रे : घाटमाथ्याला वरदान ठरणाऱ्या बहुचर्चित व कित्येक वर्षापासून रखडलेल्या टेंभू योजने अंतर्गत घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजनेच्या कामाने काही दिवसांपासून गती घेतली आहे. नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.  याबाबतची माहिती अशी, की टेंभू योजने अंतर्गत घाटमाथ्याला वरदान ठरणारी घाटनांद्रे उपसा सिंचन योजना ही टप्पा क्र. पाच अंतर्गत भूड येथून पाणी उचलून तामखडी, खानापूर, पळशी, घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, कुंडलापुर, गर्जेवाडी, शेळकेवाडी, केरेवाडी, जाखापूर, डोंगरसोनीला पाणी देण्यासाठी ही योजना आहे. घाटनांद्रे(ता.कवठेमहंकाळ) व डोंगरसोनी (ता.तासगांव) येथे योजनेचे जल्लोषात भूमिपूजन झाले.  तत्कालीन अधिक्षक अभियंता गुणाले व कार्यकारी अभियंता कडुसकर यांनी मे 2019 पर्यंत ही योजना कार्यान्वित होईल, असे आश्वासन दिले. तद्नंतर योजनेचे काम मंद गतीने सुरु होते. तिच्या पूर्णत्वासाठी रास्ता आंदोलनही झाले. त्यानंतर काही ठिकाणी पाईप आणून टाकल्या. काही ठिकाणी चरी काढून ठेवल्या. काही ठिकाणच्या पाईप उचलून नेल्यामुळे योजनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.  दुष्काळाने बेजार घाटमाथ्यावरील जनतेचे डोळे योजनेच्या पुर्ततेकडे लागले होते. योजनेसाठी खोदलेल्या चरींमुळे शेतकऱ्यांना पेराही करता आला नव्हता. तरीही बळीराजा पाण्याच्या प्रतीक्षेत व परीसरात नंदनवन फुलणार या अपेक्षेने योजनेच्या पूर्णत्वाकडे टक लावून आहे.  योजनेच्या कामाने सध्या गती घेतली आहे. चरी काढुन पाईप बसवण्याचे काम सुरू आहे. उर्वरित भागासाठी नविन पाईपही येऊ लागल्यात. घाटमाथ्यावरील जनतेत फिलगुडचे वातावरण आहे.  काम जरी रखडले असले तरी खासदार संजय पाटील यांच्यामार्फत मोठे प्रयत्न सुरू होते. आता सर्वच काम मार्गी लागून जानेवारी अखेरीस पाण्याची चाचणी होईल.  -अनिल शिंदे, माजी उपसभापती, कवठेमहंकाळ     संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33q4tUo
Read More
राष्ट्रीयीकृत बँकांची ताठर भूमिका; रब्बी हंगामातही शेतकरी सावकाराच्या दारात

अमरावती :  पश्‍चिम विदर्भात यंदाही रब्बी हंगामात बँकांच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे पीककर्जासाठी संघर्ष करण्याची वेळ  शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित असल्याने त्यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. रब्बीची निम्म्याहून अधिक पेरणी आटोपली आहे. मात्र, उर्वरीत पेरणीसाठी पैशांची गरज असल्याने शेतकऱ्याला बँकांच्या दारात उभे राहावे लागत आहे. सत्ताधारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही बँका पीक कर्जवाटपात ताठर भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. 

हेही वाचा - अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : प्रचार तोफा थंडावल्या, काउंटडाऊन सुरू

राज्यात दरवर्षी खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्हानिहाय पीककर्जवाटपाचे उद्दिष्ट व नियोजन करण्यात येते. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात उद्दिष्ट कधीच पूर्ण केले जात नाही. बँकांकडून विविध कारणे पुढे करून शेतकऱ्यांना कर्जासाठी अपात्र ठरवण्यात येते. यंदा कोरोना व टाळेबंदीचा मोठा फटका कृषी क्षेत्राला बसला. यावर्षी खरिपातील कर्जवाटपास तब्बल २६ दिवस विलंब झाला. २६ एप्रिलपासून कर्जवाटपास सुरुवात झाली. ती ३० सप्टेंबरपर्यंत सुरू होती. पीककर्जासाठी बँकांकडून कागदपत्रांसह विविध कारणांवरून शेतकऱ्यांची अडवणूक होते. परिणामी, बँकांचेही पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. 
एक ऑक्‍टोबरपासून रब्बी हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून दिले जात असून ३१ डिसेंबरपर्यंत त्याचे वाटप चालणार आहे. 

हेही वाचा - नक्षलवाद्यांशी लढणारे हात सरसावले बेरोजगारांसाठी, १४०...

यंदा चांगला पाऊस झाल्याने बळीराजाला रब्बी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. खरीप हंगामातील पिकांवर किडींचे संकट असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच रब्बी हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव करण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. रब्बी हंगामातील पीक कर्जासाठीही बँका शेतकऱ्यांना दाद देत नसल्याचे चित्र आहे. खरिपात उद्दिष्टपूर्ती झाली नसली; तरी कर्जवाटपाचे प्रमाण वाढले होते, ती स्थिती रब्बी हंगामात येईल का? असा प्रश्‍न आहे.

हेही वाचा - प्रत्येकाच्या मागे ईडी लागलीय, संपूर्ण ताकदीनिशी सामना...

कर्जवाटपाची स्थिती -
पश्‍चिम विदर्भातील अमरावती, अकोला व बुलडाणा या तीन जिल्ह्यांत रब्बी हंगामात ४० टक्के आतापर्यंत कर्जवाटप झाल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये अमरावती जिल्हा चांगलाच माघारलेला दिसत असून २० टक्के वाटप झाले आहे. अकोला जिल्ह्यात ४७ व बुलडाणा जिल्ह्यात ६३ टक्के कर्जवाटप झाले. वाशिम जिल्ह्याची स्थिती खरीप हंगामाप्रमाणेच आहे. 

हेही वाचा - यवतमाळमध्ये १४८० क्षयरोग, तर १५८ कुष्ठरोगाचे रुग्ण; क्षयरोग्यांना उपचारासाठी दरमहा ५०० रुपये

प्रमाणीकरणाअभावी अडचण - 
महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. त्यांची कर्ज खाते निरंक करून त्यांना पीककर्ज देण्याचा योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजनेच्या प्रक्रियेदरम्यान कोरोनाचे संकट उद्भवल्याने अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्याचे प्रमाणीकरण झाले नव्हते. त्यामुळे योजनेत पात्र असूनही कर्ज खात्यावर रक्कम दिसत असल्याने अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित राहिले. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राष्ट्रीयीकृत बँकांची ताठर भूमिका; रब्बी हंगामातही शेतकरी सावकाराच्या दारात अमरावती :  पश्‍चिम विदर्भात यंदाही रब्बी हंगामात बँकांच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे पीककर्जासाठी संघर्ष करण्याची वेळ  शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित असल्याने त्यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. रब्बीची निम्म्याहून अधिक पेरणी आटोपली आहे. मात्र, उर्वरीत पेरणीसाठी पैशांची गरज असल्याने शेतकऱ्याला बँकांच्या दारात उभे राहावे लागत आहे. सत्ताधारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही बँका पीक कर्जवाटपात ताठर भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.  हेही वाचा - अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : प्रचार तोफा थंडावल्या, काउंटडाऊन सुरू राज्यात दरवर्षी खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्हानिहाय पीककर्जवाटपाचे उद्दिष्ट व नियोजन करण्यात येते. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात उद्दिष्ट कधीच पूर्ण केले जात नाही. बँकांकडून विविध कारणे पुढे करून शेतकऱ्यांना कर्जासाठी अपात्र ठरवण्यात येते. यंदा कोरोना व टाळेबंदीचा मोठा फटका कृषी क्षेत्राला बसला. यावर्षी खरिपातील कर्जवाटपास तब्बल २६ दिवस विलंब झाला. २६ एप्रिलपासून कर्जवाटपास सुरुवात झाली. ती ३० सप्टेंबरपर्यंत सुरू होती. पीककर्जासाठी बँकांकडून कागदपत्रांसह विविध कारणांवरून शेतकऱ्यांची अडवणूक होते. परिणामी, बँकांचेही पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही.  एक ऑक्‍टोबरपासून रब्बी हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून दिले जात असून ३१ डिसेंबरपर्यंत त्याचे वाटप चालणार आहे.  हेही वाचा - नक्षलवाद्यांशी लढणारे हात सरसावले बेरोजगारांसाठी, १४०... यंदा चांगला पाऊस झाल्याने बळीराजाला रब्बी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. खरीप हंगामातील पिकांवर किडींचे संकट असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच रब्बी हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव करण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. रब्बी हंगामातील पीक कर्जासाठीही बँका शेतकऱ्यांना दाद देत नसल्याचे चित्र आहे. खरिपात उद्दिष्टपूर्ती झाली नसली; तरी कर्जवाटपाचे प्रमाण वाढले होते, ती स्थिती रब्बी हंगामात येईल का? असा प्रश्‍न आहे. हेही वाचा - प्रत्येकाच्या मागे ईडी लागलीय, संपूर्ण ताकदीनिशी सामना... कर्जवाटपाची स्थिती - पश्‍चिम विदर्भातील अमरावती, अकोला व बुलडाणा या तीन जिल्ह्यांत रब्बी हंगामात ४० टक्के आतापर्यंत कर्जवाटप झाल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये अमरावती जिल्हा चांगलाच माघारलेला दिसत असून २० टक्के वाटप झाले आहे. अकोला जिल्ह्यात ४७ व बुलडाणा जिल्ह्यात ६३ टक्के कर्जवाटप झाले. वाशिम जिल्ह्याची स्थिती खरीप हंगामाप्रमाणेच आहे.  हेही वाचा - यवतमाळमध्ये १४८० क्षयरोग, तर १५८ कुष्ठरोगाचे रुग्ण; क्षयरोग्यांना उपचारासाठी दरमहा ५०० रुपये प्रमाणीकरणाअभावी अडचण -  महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. त्यांची कर्ज खाते निरंक करून त्यांना पीककर्ज देण्याचा योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजनेच्या प्रक्रियेदरम्यान कोरोनाचे संकट उद्भवल्याने अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्याचे प्रमाणीकरण झाले नव्हते. त्यामुळे योजनेत पात्र असूनही कर्ज खात्यावर रक्कम दिसत असल्याने अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित राहिले.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3o8sabs
Read More
विद्यार्थ्यांच्या विविध परीक्षांबाबत मते जाणून घेण्यासाठी; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पुढाकार

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षामधील परीक्षांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे आता येऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षा, विविध शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) परीक्षा घेण्याबाबत विविध पातळीवर चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असताना प्रत्यक्ष विद्यार्थी आणि त्यांच्यासह शिक्षक, पालक यांची मते, चिंता, सूचना जाणून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षीच्या नियोजित वेळापत्रकानुसार जेईई, नीट या स्पर्धा परीक्षांसह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा यंदा होणार की नाहीत, परीक्षा झाल्या तर त्याचे स्वरूप काय असेल, असे नानाविध प्रश्न विद्यार्थी-पालकांना पडले आहेत. मात्र परीक्षेचे नियोजन करताना  विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचेही म्हणणे विचारात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यांना सूचना, मते मांडण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ट्विटरद्वारे हे आवाहन केले असून त्याला भरघोस प्रतिसाद देत पालक, शिक्षक आणि विशेषत: विद्यार्थी यांनी आपली मते, सूचना मांडत आहेत.

नात्याचा अंत! लेकाचा पित्यावर चाकू हल्ला; सुनेनं लाकडी दांडक्‍याने सासूला मारलं

यामध्ये सीबीएसईच्या दहावी-बारावीचा आतापर्यंत ६०-६५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. उर्वरित अभ्यासक्रम अजुन शिकणे बाकी आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन शिक्षण अजूनही पोचू शकलेला नाही. तसेच ऑफलाइन शिक्षणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा मे-जून मध्ये घेण्यात याव्यात, अशी मागणी देखील होत आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मते जाणून घेऊन त्यावर प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी केंदीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक लवकरच सोशल मिडियावर लाइव येणार आहेत. याबाबत त्यांनी सोशल मिडियाद्वारे माहिती दिली आहे.

चंद्रकांत पाटलांचे जिगर मोठे - रोहीत पवार

परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी
'बोर्डाच्या परीक्षा मार्च की मे महिन्यात होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण वाढत आहे. तसेच कोरोनाच्या संकट काळात अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. परंतु ऑनलाइन वर्गात शिकताना नेटवर्क, कनेक्टिविटी अशा समस्या डोके वर काढत आहेत. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी ऑफलाइन आहेत. परिणामी नियमित वर्ग होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे परिक्षेबाबत निर्णय घेताना केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टीं  विचार करावा."
- यश कुमार, विद्यार्थी

CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स

परीक्षेबाबत निर्णय लवकर जाहीर करावे
"सध्या बोर्डाच्या परीक्षेबाबत विद्यार्थी गोंधळलेले आहेत. परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार, परीक्षेचे साधारण वेळापत्रक काय असेल, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना लवकरात लवकर कळणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबतचे दडपण कमी होईल आणि विद्यार्थी तणाव मुक्त होऊन अभ्यासाला लागतील." 
- अमोल पवार, पालक

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विद्यार्थ्यांच्या विविध परीक्षांबाबत मते जाणून घेण्यासाठी; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पुढाकार पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षामधील परीक्षांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे आता येऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षा, विविध शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) परीक्षा घेण्याबाबत विविध पातळीवर चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असताना प्रत्यक्ष विद्यार्थी आणि त्यांच्यासह शिक्षक, पालक यांची मते, चिंता, सूचना जाणून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरवर्षीच्या नियोजित वेळापत्रकानुसार जेईई, नीट या स्पर्धा परीक्षांसह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा यंदा होणार की नाहीत, परीक्षा झाल्या तर त्याचे स्वरूप काय असेल, असे नानाविध प्रश्न विद्यार्थी-पालकांना पडले आहेत. मात्र परीक्षेचे नियोजन करताना  विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचेही म्हणणे विचारात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यांना सूचना, मते मांडण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ट्विटरद्वारे हे आवाहन केले असून त्याला भरघोस प्रतिसाद देत पालक, शिक्षक आणि विशेषत: विद्यार्थी यांनी आपली मते, सूचना मांडत आहेत. नात्याचा अंत! लेकाचा पित्यावर चाकू हल्ला; सुनेनं लाकडी दांडक्‍याने सासूला मारलं यामध्ये सीबीएसईच्या दहावी-बारावीचा आतापर्यंत ६०-६५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. उर्वरित अभ्यासक्रम अजुन शिकणे बाकी आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन शिक्षण अजूनही पोचू शकलेला नाही. तसेच ऑफलाइन शिक्षणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा मे-जून मध्ये घेण्यात याव्यात, अशी मागणी देखील होत आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मते जाणून घेऊन त्यावर प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी केंदीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक लवकरच सोशल मिडियावर लाइव येणार आहेत. याबाबत त्यांनी सोशल मिडियाद्वारे माहिती दिली आहे. चंद्रकांत पाटलांचे जिगर मोठे - रोहीत पवार परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी 'बोर्डाच्या परीक्षा मार्च की मे महिन्यात होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण वाढत आहे. तसेच कोरोनाच्या संकट काळात अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. परंतु ऑनलाइन वर्गात शिकताना नेटवर्क, कनेक्टिविटी अशा समस्या डोके वर काढत आहेत. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी ऑफलाइन आहेत. परिणामी नियमित वर्ग होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे परिक्षेबाबत निर्णय घेताना केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टीं  विचार करावा." - यश कुमार, विद्यार्थी CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स परीक्षेबाबत निर्णय लवकर जाहीर करावे "सध्या बोर्डाच्या परीक्षेबाबत विद्यार्थी गोंधळलेले आहेत. परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार, परीक्षेचे साधारण वेळापत्रक काय असेल, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना लवकरात लवकर कळणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबतचे दडपण कमी होईल आणि विद्यार्थी तणाव मुक्त होऊन अभ्यासाला लागतील."  - अमोल पवार, पालक Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HQhoY5
Read More
सिंधुदुर्गाची वाटचाल बिहारकडे - गावडे

कुडाळ (सिंधुदुर्ग) - कायदा व सुव्यस्थेच्या बाबतीत जिल्ह्याची बिहारकडे वाटचाल होत असल्याची घणाघाती टीका मनसेने सत्ताधाऱ्यांवर केली. जिल्ह्यात कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवरील हल्ले वाढणे जिल्ह्याच्या प्रतिमेस काळीमा फासणारे आहे, असे मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तहसीलदारांवरील हल्ल्याचा मनसेकडून निषेधही व्यक्त केला आहे. 

गावडे यांनी म्हटले आहे, की माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांच्या समर्थकांवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत पसरवत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकाळात मात्र जिल्ह्याची कायदा व सुव्यस्था धोक्‍यात आली आहे. जिल्ह्यात मागील काही कालावधीपासून कर्तव्य बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष शासकीय अधिकाऱ्यांना कामात अटकाव करून हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे.

बेकायदा वाळू व्यवसायावरील कारवाई करण्यासाठी गेलेल्या कुडाळ तहसीलदार व त्यांच्या सहकारी तलाठ्यांवर काही मद्यधुंद वाळू तस्करांनी जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांच्या गाडीवर दारूच्या बाटल्या फोडून त्यांचा पाठलाग करत जीव घेण्याची धमकीही देण्यात आली. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून जिल्ह्याच्या आजवरच्या प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या आहेत. अशा गंभीर घटना घडून देखील राजकीय वरदहस्तामुळे संबंधीतांवर कोणतीही कारवाई होत नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री डोळ्यांवर पट्टी बांधून आहेत का असा प्रश्‍न जनतेला पडलेला आहे.

अशा घटनांमुळे जिल्ह्यातील प्रामाणिक सेवा देणारे अधिकारी राजरोस चाललेल्या दडपशाहीने नैराश्‍याच्या गर्तेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कायदा हा धनाढ्य व सत्ताधाऱ्यांसाठी नसून तो फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का ? जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेचे हात राजकीय दबावाखाली बांधले गेले आहेत. अधिकाऱ्यांची गळचेपी होतेय अशाने जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिहारच्या धर्तीवर गेल्यासारखीच आहे. पोलीस प्रशासनाने विषाची परीक्षा न घेता भविष्यातील संकट ओळखून सीसीटीव्ही फुटेज तपासून तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात बिकट परिस्थिती आहे. 

...तर मनसे रस्त्यावर 
राजरोस चाललेल्या या दहशती विरोधात प्रसंगी मनसे रस्त्यावर उतरेलच; मात्र आता शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील स्वतःच्या संरक्षणासाठी व संविधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी पुढे येऊन रस्त्यावर उतरावे, असे आवाहन मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गाची वाटचाल बिहारकडे - गावडे कुडाळ (सिंधुदुर्ग) - कायदा व सुव्यस्थेच्या बाबतीत जिल्ह्याची बिहारकडे वाटचाल होत असल्याची घणाघाती टीका मनसेने सत्ताधाऱ्यांवर केली. जिल्ह्यात कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवरील हल्ले वाढणे जिल्ह्याच्या प्रतिमेस काळीमा फासणारे आहे, असे मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तहसीलदारांवरील हल्ल्याचा मनसेकडून निषेधही व्यक्त केला आहे.  गावडे यांनी म्हटले आहे, की माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांच्या समर्थकांवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत पसरवत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकाळात मात्र जिल्ह्याची कायदा व सुव्यस्था धोक्‍यात आली आहे. जिल्ह्यात मागील काही कालावधीपासून कर्तव्य बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष शासकीय अधिकाऱ्यांना कामात अटकाव करून हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. बेकायदा वाळू व्यवसायावरील कारवाई करण्यासाठी गेलेल्या कुडाळ तहसीलदार व त्यांच्या सहकारी तलाठ्यांवर काही मद्यधुंद वाळू तस्करांनी जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांच्या गाडीवर दारूच्या बाटल्या फोडून त्यांचा पाठलाग करत जीव घेण्याची धमकीही देण्यात आली. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून जिल्ह्याच्या आजवरच्या प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या आहेत. अशा गंभीर घटना घडून देखील राजकीय वरदहस्तामुळे संबंधीतांवर कोणतीही कारवाई होत नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री डोळ्यांवर पट्टी बांधून आहेत का असा प्रश्‍न जनतेला पडलेला आहे. अशा घटनांमुळे जिल्ह्यातील प्रामाणिक सेवा देणारे अधिकारी राजरोस चाललेल्या दडपशाहीने नैराश्‍याच्या गर्तेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कायदा हा धनाढ्य व सत्ताधाऱ्यांसाठी नसून तो फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का ? जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेचे हात राजकीय दबावाखाली बांधले गेले आहेत. अधिकाऱ्यांची गळचेपी होतेय अशाने जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिहारच्या धर्तीवर गेल्यासारखीच आहे. पोलीस प्रशासनाने विषाची परीक्षा न घेता भविष्यातील संकट ओळखून सीसीटीव्ही फुटेज तपासून तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात बिकट परिस्थिती आहे.  ...तर मनसे रस्त्यावर  राजरोस चाललेल्या या दहशती विरोधात प्रसंगी मनसे रस्त्यावर उतरेलच; मात्र आता शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील स्वतःच्या संरक्षणासाठी व संविधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी पुढे येऊन रस्त्यावर उतरावे, असे आवाहन मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HQeT89
Read More
औरंगाबादेत आता जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची होणार तपासणी 

औरंगाबाद : दिवाळीनंतर जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात रोज सरासरी रूग्ण शंभरी गाठत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. संभाव्य लाटेला थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परजिल्ह्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
राजधानी दिल्लीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. तसेच राज्याची राजधानी मुंबईतही कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. शनिवारी (ता. २८) राज्यभरात पाच हजारांपेक्षा अधिक कोरोना रूग्ण आढळल्याने राज्य सरकारने देखील खबरदारी घेण्याच्या सूचना यंत्रणेला केल्या आहेत. दरम्यान, दिवाळीच्या काळात बाजारपेठांत खरेदीसाठी झालेल्या गर्दीचे परिणाम आता दिसू लागले आहे. गेल्या आठवडाभरापासून कोरोना रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात रोजचे शंभर ते सव्वाशे रूग्ण आढळत आहेत. यात सर्वाधिक संख्या ही शहरातील रूग्णांची आहे. त्यामुळे जिल्हा व शहरात कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना राबविण्यावर भर दिला जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महापालिका प्रशासनाने शहरात विमानतळ, रेल्वेस्टेशनवर दिल्लीसह इतर शहरांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी सुरू केली आहे. त्यातून रोज दोन ते चार प्रवाशी पॉझिटिव्ह आढळत आहेत. यामुळे बाहेरून येणारे कोरोना रूग्ण वेळीच शोधले जात असून त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये हलविले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यास बरीच मदत होणार आहे. तथापि, जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या मार्गांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना चाचणीसाठी पथके तैनात करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार नियोजन केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नऊशे रुग्णांवर उपचार 
महापालिकेकडून प्राप्‍त अहवालानुसार शहरात सध्या ९३६ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ७४६ रूग्ण हे शहरातील आहेत. तसेच १६९ रूग्ण हे ग्रामीण भागातील आहे. २१ रूग्ण औरंगाबाद बाहेरचे असून ते उपचारासाठी दाखल झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

औरंगाबादेत आता जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची होणार तपासणी  औरंगाबाद : दिवाळीनंतर जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात रोज सरासरी रूग्ण शंभरी गाठत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. संभाव्य लाटेला थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परजिल्ह्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! राजधानी दिल्लीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. तसेच राज्याची राजधानी मुंबईतही कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. शनिवारी (ता. २८) राज्यभरात पाच हजारांपेक्षा अधिक कोरोना रूग्ण आढळल्याने राज्य सरकारने देखील खबरदारी घेण्याच्या सूचना यंत्रणेला केल्या आहेत. दरम्यान, दिवाळीच्या काळात बाजारपेठांत खरेदीसाठी झालेल्या गर्दीचे परिणाम आता दिसू लागले आहे. गेल्या आठवडाभरापासून कोरोना रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात रोजचे शंभर ते सव्वाशे रूग्ण आढळत आहेत. यात सर्वाधिक संख्या ही शहरातील रूग्णांची आहे. त्यामुळे जिल्हा व शहरात कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना राबविण्यावर भर दिला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. महापालिका प्रशासनाने शहरात विमानतळ, रेल्वेस्टेशनवर दिल्लीसह इतर शहरांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी सुरू केली आहे. त्यातून रोज दोन ते चार प्रवाशी पॉझिटिव्ह आढळत आहेत. यामुळे बाहेरून येणारे कोरोना रूग्ण वेळीच शोधले जात असून त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये हलविले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यास बरीच मदत होणार आहे. तथापि, जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या मार्गांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना चाचणीसाठी पथके तैनात करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार नियोजन केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. नऊशे रुग्णांवर उपचार  महापालिकेकडून प्राप्‍त अहवालानुसार शहरात सध्या ९३६ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ७४६ रूग्ण हे शहरातील आहेत. तसेच १६९ रूग्ण हे ग्रामीण भागातील आहे. २१ रूग्ण औरंगाबाद बाहेरचे असून ते उपचारासाठी दाखल झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे.  (संपादन-प्रताप अवचार)   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3o8yUpT
Read More
सावंतवाडी-वेंगुर्ले जलवाहिनी अडचणीत 

बांदा (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणाचे पाणी हे सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना जलवाहिनीद्वारे वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने 2011 मध्ये बनविलेल्या 218 कोटी रुपयांच्या योजनेचे काम निधीअभावी रखडले आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपयेच (38 टक्के) निधी या योजनेसाठी शासन पातळीवरून मिळाला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असून निधी मिळण्याबाबत अद्यापही अनिश्‍चितता कायम असल्याने योजनेचे भवितव्य अधांतरी आहे. 

दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणामुळे तालुक्‍यातील गावांमध्ये हरितक्रांती झाली. तिलारीचा पाणीसाठा प्रचंड असल्याने व बारमाही असल्याने या धरणातील पाणी पिण्यासाठी सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना पुरविण्याची योजना जीवन प्राधिकरण विभागाने 2010 मध्ये आखली होती. दोडामार्ग तालुक्‍यातील सासोली येथून तीलारीच्या उजव्या कालव्यातून या पाईपलाईनला सुरुवात होते. त्यानंतर डेगवे, बांदामार्गे ही पाईपलाईन थेट वेंगुर्ले शहरापर्यंत नेण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी योजनेतील समाविष्ट गावांना बारमाही मिळणार आहे. या योजनेचा फायदा दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील 17 गावांना मिळणार आहे. 

योजनेचे स्वरूप 
तिलारीचे पाणी थेट वेंगुर्ले पर्यंत नेण्यासाठी या पाईपलाईनचा प्रकल्प आखण्यात आला; मात्र शासन पातळीवर निधी उपलब्ध न झाल्याने सुरुवातीला हा प्रकल्प शासनाच्या अनुमतीने खासगी तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाला 1 जून 2011 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात 23 ऑगस्ट 2013 ला प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ सासोली येथून करण्यात आला. 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने या प्रकल्पाचा 216 कोटी 90 लाख रुपये किमतीचा आराखडा तयार केला. त्याला प्रशासकीय पातळीवर मंजुरी देखील देण्यात आली. या प्रकल्पातील 35 टक्के रक्कम ही शासकीय निधीतून व उर्वरित 65 टक्के निधीची (140 कोटी 98 लाख 50 हजार) रक्कम ही खासगी उद्योजकांकडून उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनीला शासनाकडून प्रस्ताव देण्यात आला होता. हा संपूर्ण प्रकल्प पीपीई (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर उभारण्यात येत असल्याने खासगी कंपनीने यामध्ये 65 टक्के गुंतवणूक केल्यास त्या कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाला या योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येईल तसेच गुंतवणूक केलेली रक्कम ही योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या गावातील जनतेकडून वसूल करून देण्यात येईल असे करारात नमुद करण्यात आले होते. 

उत्तम स्टील कंपनीकडून पहिल्या टप्प्यात 61 कोटी रुपये निधी प्राप्त होणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात 20 कोटी रुपयेच निधी मिळाला. उत्तम स्टील कंपनीने उर्वरित पैसे न गुंतवीता करार रद्द केल्याने हा प्रकल्प अडचणीत आला. निधीअभावी हा प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर होता. जीवन प्राधिकरण विभागाने नव्याने 218 कोटी रुपयांचा सुधारित आराखडा बनवून शासनाकडे मंजूरीसाठी पाठविला. या प्रकल्पात संपूर्ण गुंतवणूक राज्य शासनाने करण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकल्पाला उर्जितावस्था मिळाली. 

निधीअभावी काम बंद पडण्याची शक्‍यता 
ही योजना एकूण 218 कोटी रुपये खर्चाची आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपये मिळाले आहेत. सासोली (ता. दोडामार्ग) पासून मडुरा (ता. सावंतवाडी) पर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. अजून 40 किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम शिल्लक आहे. बांदा शहरातील पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पाईपलाईनचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे गेले वर्षभराचे पैसे थकीत आहेत. त्यामुळे निधीअभावी काम बंद आहे. ठेकेदाराला नोव्हेंबर 2019 मध्ये शेवटचे पैसे अदा करण्यात आले होते. डेगवे येथे जलशुद्धीकरण विभागाचे काम सुरू आहे. पाईपलाईन टाकण्यात आलेल्या मार्गात काही ठिकाणी टेस्टिंगचे काम देखील सुरू आहे. कळणे, फोंडये, मोरगाव, डेगवे, बांदा येथे ग्रामपंचायतींना पाणी देण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन देखील टाकण्यात आली आहे. यामध्ये 4 गावात पाणी साठवण टाक्‍या उभारण्यात आल्या आहेत. 

शेर्ले दशक्रोशी बांद्याशी कनेक्‍ट होणार 
सासोली ते वेंगुर्ले ही पाईपलाईन सुरुवातीच्या आराखड्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावरून प्रस्तावित होती. मात्र बांदा शहरातून ही पाईपलाईन गेल्यास बांदा-आळवाडी येथे तेरेखोल नदीपात्रावर पूल मिळणार होते. यासाठी तत्कालीन बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने व आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधत या योजनेचा मार्ग बदलण्यात आला. या पाईपलाईनचा मार्ग बांदा कट्टा कॉर्नर येथून आळवाडी बाजारपेठ मार्गे तेरेखोल नदिपात्रातून जाणार आहे. यामध्ये नदीपात्रात पूल प्रस्तावित असून त्याची रुंदी ही 8 फूट आहे. त्यामुळे पाईपलाईनच्या माध्यमातून येथील कित्येक वर्षांचे पुलाचे स्वप्न साकार होणार आहे. 

या गावांना फायदा 
या योजनेचा लाभ दोडामार्ग तालुक्‍यातील सासोली, कळणे, फोंडये, आडाळी, मोरगाव, सावंतवाडी तालुक्‍यातील पडवे-माजगाव, डेगवे, बांदा, शेर्ले, कास, मडुरा, पाडलोस, आरोस, कोंडुरा, सातोसे, आरोंदा, वेंगुर्ले तालुक्‍यातील रेडी, शिरोडा, तळवडे, आरवली, मोचेमाड, उभादांडा, साटेली, वेंगुर्ले शहर यांना होणार आहे. तीलारीचे पिण्याचे पाणी थेट या गावांना बारमाही मिळणार आहे. 

बांदा शहराला फायदा 
बांदा शहराला उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ ही नेहमीच बसते. ही पाईपलाईन बांदा शहरातून जाणार असल्याने त्याचा फायदा बांदा शहराला होणार आहे. बांद्यात नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने येथील पिण्याच्या पाण्याची समस्या देखील गंभीर आहे. यासाठी ही योजना बांदा शहरासाठी जीवनदायिनी ठरणार आहे. 

 

या योजनेचे काम निधीअभावी रखडल्याने याबाबत आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. बांदा शहर व दशक्रोशीसाठी हा प्रकल्प फायदेशीर असल्याने शासकीय पातळीवर निधीची तरतूद करून हा प्रकल्प तत्काळ पूर्ण करावा यासाठी आग्रही असून याबाबत सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. 
- अक्रम खान, सरपंच बांदा 

 

निधीअभावी प्रकल्पाचे काम रखडले आहे. 2 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. बांदा येथे तेरेखोल नदीपात्रात पूल प्रस्तावित असून निधी मिळाल्यास यावर्षी पुलाचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत काम धीम्या गतीने सुरू आहे. यावर्षी कोरोनामुळे निधी मिळण्यास विलंब होत आहे. तत्काळ काम सुरू होण्याआधी वरिष्ठ पातळीवर निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 
- नितीन उपरेलू, सहाय्यक कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग.  

 

 संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सावंतवाडी-वेंगुर्ले जलवाहिनी अडचणीत  बांदा (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणाचे पाणी हे सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना जलवाहिनीद्वारे वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने 2011 मध्ये बनविलेल्या 218 कोटी रुपयांच्या योजनेचे काम निधीअभावी रखडले आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपयेच (38 टक्के) निधी या योजनेसाठी शासन पातळीवरून मिळाला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असून निधी मिळण्याबाबत अद्यापही अनिश्‍चितता कायम असल्याने योजनेचे भवितव्य अधांतरी आहे.  दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणामुळे तालुक्‍यातील गावांमध्ये हरितक्रांती झाली. तिलारीचा पाणीसाठा प्रचंड असल्याने व बारमाही असल्याने या धरणातील पाणी पिण्यासाठी सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना पुरविण्याची योजना जीवन प्राधिकरण विभागाने 2010 मध्ये आखली होती. दोडामार्ग तालुक्‍यातील सासोली येथून तीलारीच्या उजव्या कालव्यातून या पाईपलाईनला सुरुवात होते. त्यानंतर डेगवे, बांदामार्गे ही पाईपलाईन थेट वेंगुर्ले शहरापर्यंत नेण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी योजनेतील समाविष्ट गावांना बारमाही मिळणार आहे. या योजनेचा फायदा दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील 17 गावांना मिळणार आहे.  योजनेचे स्वरूप  तिलारीचे पाणी थेट वेंगुर्ले पर्यंत नेण्यासाठी या पाईपलाईनचा प्रकल्प आखण्यात आला; मात्र शासन पातळीवर निधी उपलब्ध न झाल्याने सुरुवातीला हा प्रकल्प शासनाच्या अनुमतीने खासगी तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाला 1 जून 2011 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात 23 ऑगस्ट 2013 ला प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ सासोली येथून करण्यात आला.  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने या प्रकल्पाचा 216 कोटी 90 लाख रुपये किमतीचा आराखडा तयार केला. त्याला प्रशासकीय पातळीवर मंजुरी देखील देण्यात आली. या प्रकल्पातील 35 टक्के रक्कम ही शासकीय निधीतून व उर्वरित 65 टक्के निधीची (140 कोटी 98 लाख 50 हजार) रक्कम ही खासगी उद्योजकांकडून उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनीला शासनाकडून प्रस्ताव देण्यात आला होता. हा संपूर्ण प्रकल्प पीपीई (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर उभारण्यात येत असल्याने खासगी कंपनीने यामध्ये 65 टक्के गुंतवणूक केल्यास त्या कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाला या योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येईल तसेच गुंतवणूक केलेली रक्कम ही योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या गावातील जनतेकडून वसूल करून देण्यात येईल असे करारात नमुद करण्यात आले होते.  उत्तम स्टील कंपनीकडून पहिल्या टप्प्यात 61 कोटी रुपये निधी प्राप्त होणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात 20 कोटी रुपयेच निधी मिळाला. उत्तम स्टील कंपनीने उर्वरित पैसे न गुंतवीता करार रद्द केल्याने हा प्रकल्प अडचणीत आला. निधीअभावी हा प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर होता. जीवन प्राधिकरण विभागाने नव्याने 218 कोटी रुपयांचा सुधारित आराखडा बनवून शासनाकडे मंजूरीसाठी पाठविला. या प्रकल्पात संपूर्ण गुंतवणूक राज्य शासनाने करण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकल्पाला उर्जितावस्था मिळाली.  निधीअभावी काम बंद पडण्याची शक्‍यता  ही योजना एकूण 218 कोटी रुपये खर्चाची आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपये मिळाले आहेत. सासोली (ता. दोडामार्ग) पासून मडुरा (ता. सावंतवाडी) पर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. अजून 40 किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम शिल्लक आहे. बांदा शहरातील पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पाईपलाईनचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे गेले वर्षभराचे पैसे थकीत आहेत. त्यामुळे निधीअभावी काम बंद आहे. ठेकेदाराला नोव्हेंबर 2019 मध्ये शेवटचे पैसे अदा करण्यात आले होते. डेगवे येथे जलशुद्धीकरण विभागाचे काम सुरू आहे. पाईपलाईन टाकण्यात आलेल्या मार्गात काही ठिकाणी टेस्टिंगचे काम देखील सुरू आहे. कळणे, फोंडये, मोरगाव, डेगवे, बांदा येथे ग्रामपंचायतींना पाणी देण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन देखील टाकण्यात आली आहे. यामध्ये 4 गावात पाणी साठवण टाक्‍या उभारण्यात आल्या आहेत.  शेर्ले दशक्रोशी बांद्याशी कनेक्‍ट होणार  सासोली ते वेंगुर्ले ही पाईपलाईन सुरुवातीच्या आराखड्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावरून प्रस्तावित होती. मात्र बांदा शहरातून ही पाईपलाईन गेल्यास बांदा-आळवाडी येथे तेरेखोल नदीपात्रावर पूल मिळणार होते. यासाठी तत्कालीन बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने व आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधत या योजनेचा मार्ग बदलण्यात आला. या पाईपलाईनचा मार्ग बांदा कट्टा कॉर्नर येथून आळवाडी बाजारपेठ मार्गे तेरेखोल नदिपात्रातून जाणार आहे. यामध्ये नदीपात्रात पूल प्रस्तावित असून त्याची रुंदी ही 8 फूट आहे. त्यामुळे पाईपलाईनच्या माध्यमातून येथील कित्येक वर्षांचे पुलाचे स्वप्न साकार होणार आहे.  या गावांना फायदा  या योजनेचा लाभ दोडामार्ग तालुक्‍यातील सासोली, कळणे, फोंडये, आडाळी, मोरगाव, सावंतवाडी तालुक्‍यातील पडवे-माजगाव, डेगवे, बांदा, शेर्ले, कास, मडुरा, पाडलोस, आरोस, कोंडुरा, सातोसे, आरोंदा, वेंगुर्ले तालुक्‍यातील रेडी, शिरोडा, तळवडे, आरवली, मोचेमाड, उभादांडा, साटेली, वेंगुर्ले शहर यांना होणार आहे. तीलारीचे पिण्याचे पाणी थेट या गावांना बारमाही मिळणार आहे.  बांदा शहराला फायदा  बांदा शहराला उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ ही नेहमीच बसते. ही पाईपलाईन बांदा शहरातून जाणार असल्याने त्याचा फायदा बांदा शहराला होणार आहे. बांद्यात नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने येथील पिण्याच्या पाण्याची समस्या देखील गंभीर आहे. यासाठी ही योजना बांदा शहरासाठी जीवनदायिनी ठरणार आहे.    या योजनेचे काम निधीअभावी रखडल्याने याबाबत आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. बांदा शहर व दशक्रोशीसाठी हा प्रकल्प फायदेशीर असल्याने शासकीय पातळीवर निधीची तरतूद करून हा प्रकल्प तत्काळ पूर्ण करावा यासाठी आग्रही असून याबाबत सातत्याने पाठपुरावा करणार आहोत.  - अक्रम खान, सरपंच बांदा    निधीअभावी प्रकल्पाचे काम रखडले आहे. 2 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. बांदा येथे तेरेखोल नदीपात्रात पूल प्रस्तावित असून निधी मिळाल्यास यावर्षी पुलाचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत काम धीम्या गतीने सुरू आहे. यावर्षी कोरोनामुळे निधी मिळण्यास विलंब होत आहे. तत्काळ काम सुरू होण्याआधी वरिष्ठ पातळीवर निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील आहोत.  - नितीन उपरेलू, सहाय्यक कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग.      संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fNNwYG
Read More
कागदी आल्या, पळसाच्या पत्रावळ्या झाल्या कालबाह्य 

मांगले : जेवणाच्या पंगतीत पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवण्याची चव वेगळीच होती. आता फास्ट फूड संस्कृतीमुळे कागदी पत्रावळ्या आल्या आणि पत्रावळीवर मिळणारा येळून काढलेला स्वादाचा भात आणि शेक कालबाह्य झाले आहे. गुरव समाजातील लोक पळसाच्या पानांना ज्वारीच्या ताटाच्या चुया काढून गोल आकाराची पत्रावळी बनवत असत, घटस्थापनेवेळी गुरव लोक घरोघरी याच पत्रावळ्या पुरवत होते. आजही ग्रामीण भागात घटस्थापनेवेळी या पत्रावळ्या पहावयास मिळत आहेत. मात्र त्या पंगीतून हद्दपार झाल्या आहेत. 

आता कागदी - प्लॅस्टीक पत्रावळीवर पंगती झडू लागल्या. पण पळसाच्या पानाची द्रोण-पत्रावळी नसल्यामुळे कागदी पत्रावळीवर पाच पक्वान असूनही त्याची चव आणि स्वाद घेता येत नाही. पळसाच्या पानावरील पत्रावळीवर वाढलेला येळलेला भात आणि भाताच्या उंड्याची टाळू फोडून त्यावर द्रोणा शिवाय वाढलेली शेक तृप्त जेवण झाल्याची खून असायची. 

बहुतेक समारंभात तांब्याचे मोठे हंडे त्याला उचलण्यासाठी बांधलेली काठ्यांची शिकाळी आणि हंड्यात मिठा शिवाय शिजवून कामठी पाटीत मसाल्या शिवाय येळलेला भात फाईव्ह स्टार हॉटेल मधल्या चांदीच्या थाळीलाही लाजवणाऱ्या चवीचा असायचा. आज मात्र पत्रावळी आणि हा येळलेला भात फक्त डोळ्यासमोर आला तर तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहत नाही.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कागदी आल्या, पळसाच्या पत्रावळ्या झाल्या कालबाह्य  मांगले : जेवणाच्या पंगतीत पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवण्याची चव वेगळीच होती. आता फास्ट फूड संस्कृतीमुळे कागदी पत्रावळ्या आल्या आणि पत्रावळीवर मिळणारा येळून काढलेला स्वादाचा भात आणि शेक कालबाह्य झाले आहे. गुरव समाजातील लोक पळसाच्या पानांना ज्वारीच्या ताटाच्या चुया काढून गोल आकाराची पत्रावळी बनवत असत, घटस्थापनेवेळी गुरव लोक घरोघरी याच पत्रावळ्या पुरवत होते. आजही ग्रामीण भागात घटस्थापनेवेळी या पत्रावळ्या पहावयास मिळत आहेत. मात्र त्या पंगीतून हद्दपार झाल्या आहेत.  आता कागदी - प्लॅस्टीक पत्रावळीवर पंगती झडू लागल्या. पण पळसाच्या पानाची द्रोण-पत्रावळी नसल्यामुळे कागदी पत्रावळीवर पाच पक्वान असूनही त्याची चव आणि स्वाद घेता येत नाही. पळसाच्या पानावरील पत्रावळीवर वाढलेला येळलेला भात आणि भाताच्या उंड्याची टाळू फोडून त्यावर द्रोणा शिवाय वाढलेली शेक तृप्त जेवण झाल्याची खून असायची.  बहुतेक समारंभात तांब्याचे मोठे हंडे त्याला उचलण्यासाठी बांधलेली काठ्यांची शिकाळी आणि हंड्यात मिठा शिवाय शिजवून कामठी पाटीत मसाल्या शिवाय येळलेला भात फाईव्ह स्टार हॉटेल मधल्या चांदीच्या थाळीलाही लाजवणाऱ्या चवीचा असायचा. आज मात्र पत्रावळी आणि हा येळलेला भात फक्त डोळ्यासमोर आला तर तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहत नाही.     संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fVy3WQ
Read More
राज्यात प्रथमच धामापूर तलावाला जागतिक सन्मान

मालवण (सिंधुदुर्ग) - निसर्गरम्य धामापूर गावात असलेल्या धामापूर तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईटने पुरस्कृत केले आहे. आतापर्यंत भारतात तेलंगणा राज्यातील दोन साईट्‌सना ही जागतिक ओळख मिळाली होती. यावर्षी आंध्रप्रदेशमधील तीन साईट्‌स आणि महाराष्ट्रात प्रथमच धामापूर तलावाला हा जागतिक सन्मान मिळाला. 26 नोव्हेंबरला सकाळी दिल्लीवरून सेंट्रल वॉटर कमिशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्यमंतक संस्थेचे संस्थापक सचिन देसाई यांना फोन करून आणि इमेलद्वारे तलावाबद्दलच्या या सन्मानाची माहिती दिली. 

प्राचीन धामापुर तलावाचे वैभव आणि संस्कृती संवर्धन अणि संरक्षण करण्यासाठी गेले अनेक वर्ष धामापुर येथील स्यमंतक संस्था जीवन शिक्षण विद्यापीठ या उपक्रमातून प्रयत्न करत आहे. त्यासाठी धामापूर गावाची जैविक संपदाचे डॉक्‍युमेंटेशन आणि त्या संबंधी प्रशासकीय व्यवस्था आणि तज्ज्ञ मंडळींशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय सिंचन आणि ड्रेनेज कमिशन (आयसीआयडी) द्वारे धामापूर तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरीगेशन साईट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल हे नक्की. ही एक सुरवात आहे, अशा अनेक गोष्टी या जिल्ह्यामध्ये शाश्वत राहणीमान आणि वाईस ट्युरीझम यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सिंधुदुर्ग हे एक युनिक ट्युरीझम गंतव्य स्थान आहे; परंतु आज याची अवस्था ट्रेनच्या जनरल कंपार्टमेंट सारखी झाली आहे. जो तो फक्त पैसे कमावण्यासाठी काहीही, कसाही व्यवसाय करत आहे. 

आपल्या जैविक संपदा, हेरिटेज साईट्‌स राखून, त्याचा अभ्यासकरून, साधे पण एक उच्च दर्जेचे जीवन आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जगू शकतो आणि हेच आपले पर्यटनाचे यूएसपी असू शकते. या गोष्टींची आठवण राहावी आणि आपले हे समृद्ध जीवन अभ्यासायला, अनुभवायला जगभरातून अभ्यासूंनी सिंधुदुर्गमध्ये यावे यासाठी एक छोटेसे पाऊल स्यमंतक तर्फे घेण्यात येत आहे. आणि त्या अनुषंगाने लवकरच मी धामापूर तलाव बोलत आहे ही डॉक्‍युमेंटरी रिलिज केली जाणार आहे. अशी माहिती श्री. देसाई यांनी दिली. 

- आजपर्यंतच्या जगातील 74 हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्‍चरमध्ये धामापूर तलावाने हा जागतिक सन्मान मिळवला आहे. 
- सर्वांत जास्त हेरिटेज साईट्‌स जपानमध्ये 35, पाकिस्तानमध्ये 1, श्रीलंकेत 2 असून त्यांना याआधी गौरविले आहे. 
- स्यमंतक संस्थेतर्फे धामापूर तलावाचे तपशीलवार डॉक्‍युमेंटेशन सेंट्रल वॉटर कमिशनला सादर केले होते. 
- सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे आयसीआयडी 71व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये तलावाला सन्मान दिला जाईल. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यात प्रथमच धामापूर तलावाला जागतिक सन्मान मालवण (सिंधुदुर्ग) - निसर्गरम्य धामापूर गावात असलेल्या धामापूर तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईटने पुरस्कृत केले आहे. आतापर्यंत भारतात तेलंगणा राज्यातील दोन साईट्‌सना ही जागतिक ओळख मिळाली होती. यावर्षी आंध्रप्रदेशमधील तीन साईट्‌स आणि महाराष्ट्रात प्रथमच धामापूर तलावाला हा जागतिक सन्मान मिळाला. 26 नोव्हेंबरला सकाळी दिल्लीवरून सेंट्रल वॉटर कमिशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्यमंतक संस्थेचे संस्थापक सचिन देसाई यांना फोन करून आणि इमेलद्वारे तलावाबद्दलच्या या सन्मानाची माहिती दिली.  प्राचीन धामापुर तलावाचे वैभव आणि संस्कृती संवर्धन अणि संरक्षण करण्यासाठी गेले अनेक वर्ष धामापुर येथील स्यमंतक संस्था जीवन शिक्षण विद्यापीठ या उपक्रमातून प्रयत्न करत आहे. त्यासाठी धामापूर गावाची जैविक संपदाचे डॉक्‍युमेंटेशन आणि त्या संबंधी प्रशासकीय व्यवस्था आणि तज्ज्ञ मंडळींशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय सिंचन आणि ड्रेनेज कमिशन (आयसीआयडी) द्वारे धामापूर तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरीगेशन साईट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.  महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल हे नक्की. ही एक सुरवात आहे, अशा अनेक गोष्टी या जिल्ह्यामध्ये शाश्वत राहणीमान आणि वाईस ट्युरीझम यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सिंधुदुर्ग हे एक युनिक ट्युरीझम गंतव्य स्थान आहे; परंतु आज याची अवस्था ट्रेनच्या जनरल कंपार्टमेंट सारखी झाली आहे. जो तो फक्त पैसे कमावण्यासाठी काहीही, कसाही व्यवसाय करत आहे.  आपल्या जैविक संपदा, हेरिटेज साईट्‌स राखून, त्याचा अभ्यासकरून, साधे पण एक उच्च दर्जेचे जीवन आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जगू शकतो आणि हेच आपले पर्यटनाचे यूएसपी असू शकते. या गोष्टींची आठवण राहावी आणि आपले हे समृद्ध जीवन अभ्यासायला, अनुभवायला जगभरातून अभ्यासूंनी सिंधुदुर्गमध्ये यावे यासाठी एक छोटेसे पाऊल स्यमंतक तर्फे घेण्यात येत आहे. आणि त्या अनुषंगाने लवकरच मी धामापूर तलाव बोलत आहे ही डॉक्‍युमेंटरी रिलिज केली जाणार आहे. अशी माहिती श्री. देसाई यांनी दिली.  - आजपर्यंतच्या जगातील 74 हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्‍चरमध्ये धामापूर तलावाने हा जागतिक सन्मान मिळवला आहे.  - सर्वांत जास्त हेरिटेज साईट्‌स जपानमध्ये 35, पाकिस्तानमध्ये 1, श्रीलंकेत 2 असून त्यांना याआधी गौरविले आहे.  - स्यमंतक संस्थेतर्फे धामापूर तलावाचे तपशीलवार डॉक्‍युमेंटेशन सेंट्रल वॉटर कमिशनला सादर केले होते.  - सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे आयसीआयडी 71व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये तलावाला सन्मान दिला जाईल.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Vi4AwM
Read More
सावंतवाडीचा एम्स अकॅडमी संघ उपांत्य फेरीत 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बेळगाव येथील आनंद अकॅडमीतर्फे कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून आयोजित केलेल्या 13 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील एम्स अकॅडमी सावंतवाडी हा प्रशिक्षक राहुल रेगे यांचा संघ सलग दोन विजयांची नोंद करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला. 

एम्स अकॅडमी सावंतवाडी संघाची स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत फर्स्ट क्रिकेट अकॅडमी या संघाशी गाठ पडली. नाणेफेक जिंकून सावंतवाडी संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व आर्यन 25, सुजल 30 आणि मिहिर 12 यांच्या फलंदाजीच्या जोरावर 25 षटकात सर्वबाद 140 धावा जमवल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना फर्स्ट क्रिकेट एम्स अकॅडमी संघाचा डाव 19.5 षटकात अवघ्या 82 धावात आटोपला व सावंतवाडी संघ 58 धावांनी विजयी झाला. गोलंदाजीत उस्मा व आरव यांनी प्रत्येकी 2 तर पराग, आर्यन, भगवान आणि मानस या गोलंदाजांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

स्पर्धेतील दुसऱ्या आणि उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात सावंतवाडी संघाची गाठ अर्जुन स्पोर्टस युनियन जिमखाना या संघाशी पडली. सावंतवाडी संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी स्वीकारली व मिहिर कुडाळकर नाबाद 30, ईशान कुबडे 34 , आरोह मल्होत्रा 15 आणि मानस कोरगावकर नाबाद 14 यांच्या फलंदाजीच्या जोरावर मर्यादित 25 षटकात 5 गडी बाद 139 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली , या आव्हानाचा पाठलाग करताना अर्जुन स्पोर्टसने निकराची झुंज दिली; परंतु त्यांना विजयासाठी 4 धावा कमी पडल्या. सावंतवाडी संघाने त्यांना 25 षटकात 5 गडी बाद 135 या धावसंख्येवर रोखलं आणि या रंगतदार सामन्यात विजयाची नोंद केली. 

प्रशिक्षक, पालकांमुळे यश 
सावंतवाडी संघातर्फे मिहिरने आणि आर्यन कुडाळकर व गौरांग बिडये यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. अष्टपैलु कामगिरी करणाऱ्या कुडाळकरला सामनावीर पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. सांवतवाडी संघाच्या या यशाचे श्रेय खेळाडुंवर मेहनत घेणाऱ्या प्रशिक्षक रेगेंबरोबरच खेळाडुंच्या पालकांना जाते. कारण कोरोना संसर्गाच्या काळात सुद्धा त्यांनी मुलांना स्पर्धेसाठी प्रोत्साहन आणि आर्थिक योगदान दिले, असे यावेळी नगरसेवक उदय नाईक यांनी स्पष्ट केले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सावंतवाडीचा एम्स अकॅडमी संघ उपांत्य फेरीत  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बेळगाव येथील आनंद अकॅडमीतर्फे कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून आयोजित केलेल्या 13 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील एम्स अकॅडमी सावंतवाडी हा प्रशिक्षक राहुल रेगे यांचा संघ सलग दोन विजयांची नोंद करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला.  एम्स अकॅडमी सावंतवाडी संघाची स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत फर्स्ट क्रिकेट अकॅडमी या संघाशी गाठ पडली. नाणेफेक जिंकून सावंतवाडी संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व आर्यन 25, सुजल 30 आणि मिहिर 12 यांच्या फलंदाजीच्या जोरावर 25 षटकात सर्वबाद 140 धावा जमवल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना फर्स्ट क्रिकेट एम्स अकॅडमी संघाचा डाव 19.5 षटकात अवघ्या 82 धावात आटोपला व सावंतवाडी संघ 58 धावांनी विजयी झाला. गोलंदाजीत उस्मा व आरव यांनी प्रत्येकी 2 तर पराग, आर्यन, भगवान आणि मानस या गोलंदाजांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. स्पर्धेतील दुसऱ्या आणि उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात सावंतवाडी संघाची गाठ अर्जुन स्पोर्टस युनियन जिमखाना या संघाशी पडली. सावंतवाडी संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी स्वीकारली व मिहिर कुडाळकर नाबाद 30, ईशान कुबडे 34 , आरोह मल्होत्रा 15 आणि मानस कोरगावकर नाबाद 14 यांच्या फलंदाजीच्या जोरावर मर्यादित 25 षटकात 5 गडी बाद 139 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली , या आव्हानाचा पाठलाग करताना अर्जुन स्पोर्टसने निकराची झुंज दिली; परंतु त्यांना विजयासाठी 4 धावा कमी पडल्या. सावंतवाडी संघाने त्यांना 25 षटकात 5 गडी बाद 135 या धावसंख्येवर रोखलं आणि या रंगतदार सामन्यात विजयाची नोंद केली.  प्रशिक्षक, पालकांमुळे यश  सावंतवाडी संघातर्फे मिहिरने आणि आर्यन कुडाळकर व गौरांग बिडये यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. अष्टपैलु कामगिरी करणाऱ्या कुडाळकरला सामनावीर पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. सांवतवाडी संघाच्या या यशाचे श्रेय खेळाडुंवर मेहनत घेणाऱ्या प्रशिक्षक रेगेंबरोबरच खेळाडुंच्या पालकांना जाते. कारण कोरोना संसर्गाच्या काळात सुद्धा त्यांनी मुलांना स्पर्धेसाठी प्रोत्साहन आणि आर्थिक योगदान दिले, असे यावेळी नगरसेवक उदय नाईक यांनी स्पष्ट केले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lkPwJg
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 नोव्हेंबर

पंचांग -
सोमवार - कार्तिक शुद्ध १५, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६, चंद्रास्त सकाळी ७.२५, कार्तिकस्नान समाप्ती, तुलसीविवाह समाप्ती, (पौर्णमा समाप्ती दुपारी २.५९), भारतीय सौर मार्गशीर्ष ९ शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९९५ - ख्यातनाम साहित्यिक, विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक वामनराव कृष्णाजी चोरघडे यांचे निधन.
१९९९ - वाराणसीच्या हिंदू विश्‍व विद्यालयातील वेद विभागाचे निवृत्त अध्यक्ष घनपाठी डॉ. विश्‍वनाथभट्ट देव यांचे निधन.
२००० - रेल्वेच्या रुळांमध्ये प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट स्लीपरचा प्रथम वापर करण्यास प्रारंभ करणारे स्थापत्य अभियंते आणि रावळगाव साखर कारखान्याचे माजी संचालक विष्णू पुरुषोत्तम लिमये यांचे निधन.
२००० - पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ‘इन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेराल येथून आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. या यानाबरोबर जगातील सर्वांत शक्तिशाली अंतराळयानाचे सौरपंख पाठविण्यात आले.
२००३ - रत्नाकर मतकरी (नाट्यलेखन) व भालचंद्र पेंढारकर (नाट्यसंगीत) यांना संगीत अकादमी पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष : आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क : कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.
सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील.
तूळ : व्यवसायामध्ये अडचणी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.
वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनू : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंवर मात कराल.
मकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील.
कुंभ : व्यवसायातील प्रश्‍न मार्गी लावू शकाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. प्रवासाचे योग येतील.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 नोव्हेंबर पंचांग - सोमवार - कार्तिक शुद्ध १५, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६, चंद्रास्त सकाळी ७.२५, कार्तिकस्नान समाप्ती, तुलसीविवाह समाप्ती, (पौर्णमा समाप्ती दुपारी २.५९), भारतीय सौर मार्गशीर्ष ९ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९९५ - ख्यातनाम साहित्यिक, विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक वामनराव कृष्णाजी चोरघडे यांचे निधन. १९९९ - वाराणसीच्या हिंदू विश्‍व विद्यालयातील वेद विभागाचे निवृत्त अध्यक्ष घनपाठी डॉ. विश्‍वनाथभट्ट देव यांचे निधन. २००० - रेल्वेच्या रुळांमध्ये प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट स्लीपरचा प्रथम वापर करण्यास प्रारंभ करणारे स्थापत्य अभियंते आणि रावळगाव साखर कारखान्याचे माजी संचालक विष्णू पुरुषोत्तम लिमये यांचे निधन. २००० - पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ‘इन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेराल येथून आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. या यानाबरोबर जगातील सर्वांत शक्तिशाली अंतराळयानाचे सौरपंख पाठविण्यात आले. २००३ - रत्नाकर मतकरी (नाट्यलेखन) व भालचंद्र पेंढारकर (नाट्यसंगीत) यांना संगीत अकादमी पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष : आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही. वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील. मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. कर्क : कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. तूळ : व्यवसायामध्ये अडचणी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. धनू : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंवर मात कराल. मकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. कुंभ : व्यवसायातील प्रश्‍न मार्गी लावू शकाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. प्रवासाचे योग येतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fOV7X3
Read More
प्रेरणादायी! आदिवासी गावातील चिमुकल्यांमध्ये होतेय कलेची पेरणी; बोधी फाउंडेशनचा उपक्रम 

नागपूर : आदिवासीं समाज कलाप्रेमी आहे. या संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, परंतु काळ बदलतोय, तशा कलांचा ऱ्हास होताना दिसतो. काही संस्थांप्रेमी आदिवासीपासून तर जुन्या कला, लोककला जिवंत ठेवण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. नुकतेच बोधी फाउंडेशनतर्फे शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या एका आदिवासी गावात कलेचा गंध नसलेल्या चिमुकल्यांपासून तर युवकांमध्ये रंगमंचीय कलेची पेरणी करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. 

२१ नोव्हेंबरपासून जंगलाने वेढलेल्या काथलाबोडी या गावात निवासी नाट्य, नृत्य प्रशिक्षण शिबराली सुरूवात झाली आहे.गावतील आदिवासी बांधव सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहेत. त्यांच्या बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. परंतु संस्कृतीचा गाभा एक आहे. आदिवासी कलांमध्ये वारलींचा तारपा, बोहाडा, कोकणांचा पावरा, दंडारीनृत्य,गोंडीनृत्य आदींसह आदिवासींनी नवनवीन कलांना जन्म दिला आहे. 

हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण

या संस्कृतीची कला जोपासण्यासोबतच नाट्य कलेचे आधुनिक तंत्र या मुलांना शिकवण्याचा ध्यास बोधीने घेतला आहे. दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात नाटककार वीरेंद्र गणविर, बौद्ध कलेचे अभ्यासक सुरेंद्र वानखेडे, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या स्नेहलता तागडे, पुणे फिल्म इन्स्टिट्यूटचे तथागत गायकवाड यांच्यासह अतुल सोमकुंवर, धम्मदिप वासनिक, गीतेश अंनभोरे यांनी यांनी काथलाबोटी येथील चिमुकल्यांसह युवकांना कलेचे धडे दिले. 

शिबीर संचालक बोधी फाऊंडेशनच्या अर्चना खोब्रागडे आहेत. नाट्य शिबिरात ‘नगं र बाब शाळा’ , थेंब थेंब श्वास ही दोन बालनाट्य बसविण्यात आली आहेत. आदिवासी संस्कृतीचे लोकसंगीत, गोंडी लोक नृत्याचे सादरीकरण समारोपीय सोहळ्यात सादर करण्यात येणार आहे. बोधी फाऊंडेशनचे संयोजक ललित खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात शिबिरासाठी रिशील ढोबळे, आशिष दुर्गे, अस्मिता पाटिल यांच्यासह व इतर परिश्रम घेत आहेत.

क्लिक करा - सावधान! .फेसबूकच्या `मार्केट प्लेस’वरून खरेदी करताय? होऊ शकते लाखोंची फसवणूक

काथलाबोडी हे गाव नागपूर जिल्ह्यात आहे. परंतु या गावाचा कलात्मक विकास झाला नाही. या गावातील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्यासोबतच क्रिडा तसेच कलेचे धडे देऊन गावातील कलेला वाट मोकळी करून देण्याचा हा प्रयत्न आहे. लहान मुलांमध्ये सुप्त गुण असतात. मुलांमध्ये कलेची आवड निर्माण झाली तर ज्ञान संपादनाच्या वृत्ती वाढीस लागेल. कलेतून ज्ञानलालसा निर्माण करण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात येत आहे.
-अर्चना खोब्रागडे,
 शिबीर संचालक (बोधी फाऊंडेशन, नागपूर)

संपादन - अथर्व महांकाळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रेरणादायी! आदिवासी गावातील चिमुकल्यांमध्ये होतेय कलेची पेरणी; बोधी फाउंडेशनचा उपक्रम  नागपूर : आदिवासीं समाज कलाप्रेमी आहे. या संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, परंतु काळ बदलतोय, तशा कलांचा ऱ्हास होताना दिसतो. काही संस्थांप्रेमी आदिवासीपासून तर जुन्या कला, लोककला जिवंत ठेवण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. नुकतेच बोधी फाउंडेशनतर्फे शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या एका आदिवासी गावात कलेचा गंध नसलेल्या चिमुकल्यांपासून तर युवकांमध्ये रंगमंचीय कलेची पेरणी करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.  २१ नोव्हेंबरपासून जंगलाने वेढलेल्या काथलाबोडी या गावात निवासी नाट्य, नृत्य प्रशिक्षण शिबराली सुरूवात झाली आहे.गावतील आदिवासी बांधव सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहेत. त्यांच्या बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. परंतु संस्कृतीचा गाभा एक आहे. आदिवासी कलांमध्ये वारलींचा तारपा, बोहाडा, कोकणांचा पावरा, दंडारीनृत्य,गोंडीनृत्य आदींसह आदिवासींनी नवनवीन कलांना जन्म दिला आहे.  हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण या संस्कृतीची कला जोपासण्यासोबतच नाट्य कलेचे आधुनिक तंत्र या मुलांना शिकवण्याचा ध्यास बोधीने घेतला आहे. दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात नाटककार वीरेंद्र गणविर, बौद्ध कलेचे अभ्यासक सुरेंद्र वानखेडे, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या स्नेहलता तागडे, पुणे फिल्म इन्स्टिट्यूटचे तथागत गायकवाड यांच्यासह अतुल सोमकुंवर, धम्मदिप वासनिक, गीतेश अंनभोरे यांनी यांनी काथलाबोटी येथील चिमुकल्यांसह युवकांना कलेचे धडे दिले.  शिबीर संचालक बोधी फाऊंडेशनच्या अर्चना खोब्रागडे आहेत. नाट्य शिबिरात ‘नगं र बाब शाळा’ , थेंब थेंब श्वास ही दोन बालनाट्य बसविण्यात आली आहेत. आदिवासी संस्कृतीचे लोकसंगीत, गोंडी लोक नृत्याचे सादरीकरण समारोपीय सोहळ्यात सादर करण्यात येणार आहे. बोधी फाऊंडेशनचे संयोजक ललित खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात शिबिरासाठी रिशील ढोबळे, आशिष दुर्गे, अस्मिता पाटिल यांच्यासह व इतर परिश्रम घेत आहेत. क्लिक करा - सावधान! .फेसबूकच्या `मार्केट प्लेस’वरून खरेदी करताय? होऊ शकते लाखोंची फसवणूक काथलाबोडी हे गाव नागपूर जिल्ह्यात आहे. परंतु या गावाचा कलात्मक विकास झाला नाही. या गावातील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्यासोबतच क्रिडा तसेच कलेचे धडे देऊन गावातील कलेला वाट मोकळी करून देण्याचा हा प्रयत्न आहे. लहान मुलांमध्ये सुप्त गुण असतात. मुलांमध्ये कलेची आवड निर्माण झाली तर ज्ञान संपादनाच्या वृत्ती वाढीस लागेल. कलेतून ज्ञानलालसा निर्माण करण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात येत आहे. -अर्चना खोब्रागडे,  शिबीर संचालक (बोधी फाऊंडेशन, नागपूर) संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fLRhy3
Read More
मालवणाचा विकास आता कोटीत ः खासदार राऊत

मालवण (सिंधुदुर्ग) - शहरात सुमारे पाच कोटी निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शहराचा विकास आता लाखात नव्हे तर कोटीत होईल, असे सांगत शहराच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. आमदार नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर शहराच्या विकासाच्या दृष्टीने जी कामे सुचवतील ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. 

यावेळी संदेश पारकर, संजय पडते, अतुल रावराणे, शिंदे, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक मंदार केणी, सुदेश आचरेकर, नितीन वाळके, दीपक पाटकर, पंकज सादये, गणेश कुशे, जगदीश गावकर, आप्पा लुडबे, आरोग्य सभापती पूजा सरकारे, तृप्ती मयेकर, पूजा करलकर, आकांक्षा शिरपुटे, दर्शना कासवकर, सुनीता जाधव, जोगी, कॉंग्रेसचे बाळू अंधारी, पल्लवी तारी, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत व अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन ऍड. पलाश चव्हाण यांनी केले. 

श्री. केसरकर म्हणाले, ""जिल्ह्यात ठेकेदारांची लॉबी कार्यरत असल्याने एक ठेकेदार अनेक कामे घेत असल्याने ती अपूर्ण राहत आहेत. हे जिल्ह्याला लागलेले ग्रहण आहे. ठेकेदारांना पालकमंत्री वठणीवर आणतील.'' श्री. नाईक म्हणाले, ""येथील रस्त्यांबाबत जनतेची नाराजी आपण जाणून आहोत. या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. मालवण विकसित व्हावे अशी नागरिकांची इच्छा असून फिश अक्वेरियम, नळपाणी योजना, सुसज्ज जेटी, बसस्थानक व सिनेमागृह विविध कामे येत्या काळात पूर्ण होतील.'' यावेळी नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी सर्व कामांची माहिती देत आपण पाहिलेले म्युझिकल फाउंटनचे स्वप्न आज पूर्ण झाले असे सांगत सर्वांचे आभार मानले. 

या कामांना सुरुवात 
अग्निशमन सेवा आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योजनेतून येथील पालिकेत अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम या प्रकल्पासाठी 2 कोटी एक लाख 4 हजार निधी मंजूर. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान जिल्हास्तर योजनेतून 1 कोटी 81 लाख 37 हजार निधीतून सोमवारपेठ येथे भाजी मार्केट इमारत बांधकाम करणे. वैशिष्टपूर्ण योजनेतून 1 कोटी 25 लाख निधीतून धुरीवाडा साईमंदिर जवळ पालिकेचे जलतरण प्रशिक्षण व क्रीडा संकुल ठिकाणी प्रमाणित बॅडमिंटन हॉल उभारणी. या तीन प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. 

सुदेश आचरेकरांना खुली ऑफर 
पालकमंत्री सामंत व खासदार राऊत यांनी आपल्या भाषणात सुदेश आचरेकर यांचे नाव घेत शाब्दिक टोलेबाजी केली. पालकमंत्री सामंत म्हणाले, ""आमदार नाईक यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मालवणात आणण्यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. मालवणचे वैभव आणखी वाढणार आहे. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी आता विचार करावा.'' यावर आचरेकर यांनी हात जोडले. पालकमंत्री यांनी, नुसते हात जोडू नका, तर यावर विचार करा. आपल्या भाषणाचा समारोप करतानाही पालकमंत्र्यांनी पुन्हा आचरेकर यांना सूचित करत विचार करा आणि निर्णय घ्या, असे सांगितले. पालकमंत्र्यांनी आचरेकरांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर सर्वांसमक्ष दिली. 
 

- संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मालवणाचा विकास आता कोटीत ः खासदार राऊत मालवण (सिंधुदुर्ग) - शहरात सुमारे पाच कोटी निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शहराचा विकास आता लाखात नव्हे तर कोटीत होईल, असे सांगत शहराच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. आमदार नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर शहराच्या विकासाच्या दृष्टीने जी कामे सुचवतील ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.  यावेळी संदेश पारकर, संजय पडते, अतुल रावराणे, शिंदे, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक मंदार केणी, सुदेश आचरेकर, नितीन वाळके, दीपक पाटकर, पंकज सादये, गणेश कुशे, जगदीश गावकर, आप्पा लुडबे, आरोग्य सभापती पूजा सरकारे, तृप्ती मयेकर, पूजा करलकर, आकांक्षा शिरपुटे, दर्शना कासवकर, सुनीता जाधव, जोगी, कॉंग्रेसचे बाळू अंधारी, पल्लवी तारी, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत व अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन ऍड. पलाश चव्हाण यांनी केले.  श्री. केसरकर म्हणाले, ""जिल्ह्यात ठेकेदारांची लॉबी कार्यरत असल्याने एक ठेकेदार अनेक कामे घेत असल्याने ती अपूर्ण राहत आहेत. हे जिल्ह्याला लागलेले ग्रहण आहे. ठेकेदारांना पालकमंत्री वठणीवर आणतील.'' श्री. नाईक म्हणाले, ""येथील रस्त्यांबाबत जनतेची नाराजी आपण जाणून आहोत. या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. मालवण विकसित व्हावे अशी नागरिकांची इच्छा असून फिश अक्वेरियम, नळपाणी योजना, सुसज्ज जेटी, बसस्थानक व सिनेमागृह विविध कामे येत्या काळात पूर्ण होतील.'' यावेळी नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी सर्व कामांची माहिती देत आपण पाहिलेले म्युझिकल फाउंटनचे स्वप्न आज पूर्ण झाले असे सांगत सर्वांचे आभार मानले.  या कामांना सुरुवात  अग्निशमन सेवा आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योजनेतून येथील पालिकेत अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम या प्रकल्पासाठी 2 कोटी एक लाख 4 हजार निधी मंजूर. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान जिल्हास्तर योजनेतून 1 कोटी 81 लाख 37 हजार निधीतून सोमवारपेठ येथे भाजी मार्केट इमारत बांधकाम करणे. वैशिष्टपूर्ण योजनेतून 1 कोटी 25 लाख निधीतून धुरीवाडा साईमंदिर जवळ पालिकेचे जलतरण प्रशिक्षण व क्रीडा संकुल ठिकाणी प्रमाणित बॅडमिंटन हॉल उभारणी. या तीन प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.  सुदेश आचरेकरांना खुली ऑफर  पालकमंत्री सामंत व खासदार राऊत यांनी आपल्या भाषणात सुदेश आचरेकर यांचे नाव घेत शाब्दिक टोलेबाजी केली. पालकमंत्री सामंत म्हणाले, ""आमदार नाईक यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मालवणात आणण्यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. मालवणचे वैभव आणखी वाढणार आहे. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी आता विचार करावा.'' यावर आचरेकर यांनी हात जोडले. पालकमंत्री यांनी, नुसते हात जोडू नका, तर यावर विचार करा. आपल्या भाषणाचा समारोप करतानाही पालकमंत्र्यांनी पुन्हा आचरेकर यांना सूचित करत विचार करा आणि निर्णय घ्या, असे सांगितले. पालकमंत्र्यांनी आचरेकरांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर सर्वांसमक्ष दिली.    - संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37isDBb
Read More
दुसरी लाट, लॉकडाउन आणि तारतम्य!

राज्यासह पुणे शहरात दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी चर्चा आहे. ही लाट रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. पुन्हा लॉकडाउनचा पर्याय कोणालाच परवडणारा नाही, त्याऐवजी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री पाळत कोरोनाचा तारतम्याने सामना करणेच सर्वांच्या हिताचे आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात दररोज कोरोनाचे आठशेपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. दिवाळीनंतर रुग्णसंख्येत वाढ होणे स्वाभाविक होते. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये पुन्हा काळजीचे वातावरण निर्माण झाले. याच काळात राज्यातील जबाबदार मंत्र्यांनी राज्यात पुन्हा लॉकडाउनचे सुतोवाच केल्याने अनेकांच्या काळजात धस्स झाले. जिल्ह्यातील बांधकाम, उद्योगविश्व लॉकडाउनच्या नुसत्या कल्पनेनेच हादरून गेले आहे. खरे पाहता लॉकडाउन हा कोरोना रोखण्याचा पर्यायच असू शकत नाही. त्यामुळे लॉकडाउन न करता कोरोनाला कसा अटकाव घालता येईल याच दिशेने आता प्रशासनाने विचार केला पाहिजे. 

पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघे ठार तर चौघे गंभीर जखमी

जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ९० लाख ते एक कोटीच्या आसपास आहे. सध्या जिल्ह्यात गरजेप्रमाणे चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे रोज आठशेच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. गणेशोत्सवानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती, मात्र नंतर ती कमी झाली. आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासन व आरोग्य यंत्रणेला दक्ष राहावे लागणार आहे. त्यातच युरोपात कोरोनाची दुसरी लाट आल्याने वेळेआधी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जिल्ह्यात पुणे व पिंपरी-चिंचवड अशा दोन महापालिका, १४ नगरपालिका, तीन कॅटोन्मेंट, चौदा नगरपालिका आणि १४०८ ग्रामपंचायती आहेत. प्रशासनाने या सर्व यंत्रणेला सजग करून त्या व्यवस्थेच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली पाहिजे. 

बहाद्दराने शतक ठोकले, पण ते धावांचे नाही; घरफोडीच्या गुन्ह्यांचे

पुन्हा लॉकडाउन नकोच 
सुरुवातीच्या काळात लॉकडाउन झाल्यावर कोरोनाचा मुकाबला कसा करायचा याबाबत प्रशासन व आरोग्य यंत्रणेला अनुभव नव्हता. आरोग्ययंत्रणा, सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी लॉकडाउन आवश्‍यक असल्याचा प्रतिवाद तेव्हा करण्यात आला. समाजातील सर्व घटकांनी त्याला प्रतिसाद दिला. मात्र, लॉकडाउन म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ हे अर्थव्यवस्थेवर झालेल्या विपरीत परिणामांतून आता सिद्ध झाले आहे. लॉकडाउनमुळे हजारो जणांचे रोजगार गेले, अनेकांना वेतनकपातीला सामोरे जावे लागले. हातावरचे पोट असणाऱ्यांचे जिणे हराम झाले. हा झाला सर्वसामान्यांवरील परिणाम. उद्योगधंद्याची अवस्था याहून बिकट झाली. अनेक छोटे उद्योग, व्यवसाय बंद पडले, तोट्यात गेले. त्यामुळे संपूर्ण अर्थचक्राला पुरती खीळ बसली. 

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

लॉकडाउनमुळे कोरोनाला किती अटकाव झाला याबाबत निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नाही, मात्र अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे थेट पडसाद पहिल्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) उमटले. या काळात जीडीपीत ऐतिहासिक घसरण झाली. पहिल्या तिमाहीत ‘जीडीपी’ उणे २३.९ टक्के इतका राहिला. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर हळूहळू सर्व क्षेत्रे ‘अनलॉक’ झाली. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. शिथिल झालेल्या लॉकडाउनमुळे दुसऱ्या तिमाहीत ‘जीडीपी’ उणे ७.५ टक्के नोंदविला गेला. याचाच अर्थ आता कुठे अर्थव्यवस्था रुळावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनचा विचार करणे म्हणजे अर्थचक्र उलट्या दिशेला नेण्यासारखेच आहे. पुण्याच्या उद्योगविश्‍वाचा विचार केल्यास आजच्या घडीला जिल्ह्यात उत्पादन व सेवा क्षेत्रात तब्बल दोन लाख ३४ हजार छोटे-मोठे उद्योग आहेत. त्यातून सोळा लाख लोकांना थेट रोजगार मिळतो. याच्या जोडीला बांधकाम व कृषी क्षेत्रही आहे. या सर्वांच्या भरवशावरच जिल्ह्याचे अर्थचक्र अवलंबून आहे. पहिल्या लॉकडाउनमधून अजून कोणतेही उद्योगक्षेत्र पुरते सावरलेले नाही. अशा स्थितीत पुन्हा लॉकडाउन करणे कोणालाही परवडणारे नाही. 

CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स

अनुभवाचा उपयोग व्हावा!
आरोग्याच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचा अनुभव आता वैद्यकीय यंत्रणांना आला आहे. शहर व जिल्ह्यातही पुरेसे बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सि‍जनची व्यवस्था आहे. सहाशे बेडचे कोविड सेंटर उभारलेले आहे, तसेच सरकारी व खासगी डॉक्‍टरांनाही कोणत्या रुग्णांवर कशाप्रकारे उपचार करायचे हे लक्षात आले आहे. एकुणात कोरोनाची परिस्थिती हातळण्याचा अनुभव संबंधित सर्व यंत्रणांना आला आहे. त्या अनुभवाच्या जोरावर आता कोरोनाची संभाव्य लाट रोखावी लागणार आहे. आता तातडीने रुग्ण वाढणार नाहीत, या दिशेने पावले टाकली पाहिजेत. त्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करावी लागेल. त्यासाठी कडक उपाययोजना केल्यास त्याला कोणाचीच हरकत नाही. वेळप्रसंगी मास्क न वापरणाऱ्यांकडून जादा दंडवसुली करावी.

सार्वजनिक ठिकाणी लहान मुले व वृद्धांना फिरण्यास मनाई करणे व पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रात काही कडक नियमावली केली, तरी त्याचा मोठा उपयोग होईल. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांच्या चाचण्या करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कंपन्या, हॉटेल्समध्येदेखील दोन व्यक्तींमध्ये ठरावीक अंतर राहील याची दक्षता घ्यावी लागणार आहे. या साऱ्या गोष्टी सर्वसामान्यांनाही गांभीर्याने घेतल्या व त्यांची कसोशीने अंमलबजावणी केल्यास दुसरी लाट थोपविणे कठीण जाणार नाही. पण कोरोनाला रोखायचे म्हणजे थेट लॉकडाउन हा पर्याय नाही, याचे भान ठेवले पाहिजे. तारतम्याने वागत निर्णय घेणे सर्वांच्या हिताचे राहणार आहे.

हे नक्की करा

व्यक्तिगत पातळीवर मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा वापर करा.

लहान मुले व वृद्धांना फिरण्यास प्रतिबंध करा. 

कंपन्या, हॉटेल्स व इतर सार्वजनिक ठिकाणी वरील त्रिसूत्री कटाक्षाने पाळा. 

या सर्व गोष्टी पुरेशा गांभीर्याने करत प्रशासनाला सहकार्य करा. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दुसरी लाट, लॉकडाउन आणि तारतम्य! राज्यासह पुणे शहरात दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी चर्चा आहे. ही लाट रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. पुन्हा लॉकडाउनचा पर्याय कोणालाच परवडणारा नाही, त्याऐवजी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री पाळत कोरोनाचा तारतम्याने सामना करणेच सर्वांच्या हिताचे आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात दररोज कोरोनाचे आठशेपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. दिवाळीनंतर रुग्णसंख्येत वाढ होणे स्वाभाविक होते. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये पुन्हा काळजीचे वातावरण निर्माण झाले. याच काळात राज्यातील जबाबदार मंत्र्यांनी राज्यात पुन्हा लॉकडाउनचे सुतोवाच केल्याने अनेकांच्या काळजात धस्स झाले. जिल्ह्यातील बांधकाम, उद्योगविश्व लॉकडाउनच्या नुसत्या कल्पनेनेच हादरून गेले आहे. खरे पाहता लॉकडाउन हा कोरोना रोखण्याचा पर्यायच असू शकत नाही. त्यामुळे लॉकडाउन न करता कोरोनाला कसा अटकाव घालता येईल याच दिशेने आता प्रशासनाने विचार केला पाहिजे.  पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघे ठार तर चौघे गंभीर जखमी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ९० लाख ते एक कोटीच्या आसपास आहे. सध्या जिल्ह्यात गरजेप्रमाणे चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे रोज आठशेच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. गणेशोत्सवानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती, मात्र नंतर ती कमी झाली. आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासन व आरोग्य यंत्रणेला दक्ष राहावे लागणार आहे. त्यातच युरोपात कोरोनाची दुसरी लाट आल्याने वेळेआधी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जिल्ह्यात पुणे व पिंपरी-चिंचवड अशा दोन महापालिका, १४ नगरपालिका, तीन कॅटोन्मेंट, चौदा नगरपालिका आणि १४०८ ग्रामपंचायती आहेत. प्रशासनाने या सर्व यंत्रणेला सजग करून त्या व्यवस्थेच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली पाहिजे.  बहाद्दराने शतक ठोकले, पण ते धावांचे नाही; घरफोडीच्या गुन्ह्यांचे पुन्हा लॉकडाउन नकोच  सुरुवातीच्या काळात लॉकडाउन झाल्यावर कोरोनाचा मुकाबला कसा करायचा याबाबत प्रशासन व आरोग्य यंत्रणेला अनुभव नव्हता. आरोग्ययंत्रणा, सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी लॉकडाउन आवश्‍यक असल्याचा प्रतिवाद तेव्हा करण्यात आला. समाजातील सर्व घटकांनी त्याला प्रतिसाद दिला. मात्र, लॉकडाउन म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ हे अर्थव्यवस्थेवर झालेल्या विपरीत परिणामांतून आता सिद्ध झाले आहे. लॉकडाउनमुळे हजारो जणांचे रोजगार गेले, अनेकांना वेतनकपातीला सामोरे जावे लागले. हातावरचे पोट असणाऱ्यांचे जिणे हराम झाले. हा झाला सर्वसामान्यांवरील परिणाम. उद्योगधंद्याची अवस्था याहून बिकट झाली. अनेक छोटे उद्योग, व्यवसाय बंद पडले, तोट्यात गेले. त्यामुळे संपूर्ण अर्थचक्राला पुरती खीळ बसली.  डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात लॉकडाउनमुळे कोरोनाला किती अटकाव झाला याबाबत निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नाही, मात्र अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे थेट पडसाद पहिल्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) उमटले. या काळात जीडीपीत ऐतिहासिक घसरण झाली. पहिल्या तिमाहीत ‘जीडीपी’ उणे २३.९ टक्के इतका राहिला. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर हळूहळू सर्व क्षेत्रे ‘अनलॉक’ झाली. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. शिथिल झालेल्या लॉकडाउनमुळे दुसऱ्या तिमाहीत ‘जीडीपी’ उणे ७.५ टक्के नोंदविला गेला. याचाच अर्थ आता कुठे अर्थव्यवस्था रुळावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनचा विचार करणे म्हणजे अर्थचक्र उलट्या दिशेला नेण्यासारखेच आहे. पुण्याच्या उद्योगविश्‍वाचा विचार केल्यास आजच्या घडीला जिल्ह्यात उत्पादन व सेवा क्षेत्रात तब्बल दोन लाख ३४ हजार छोटे-मोठे उद्योग आहेत. त्यातून सोळा लाख लोकांना थेट रोजगार मिळतो. याच्या जोडीला बांधकाम व कृषी क्षेत्रही आहे. या सर्वांच्या भरवशावरच जिल्ह्याचे अर्थचक्र अवलंबून आहे. पहिल्या लॉकडाउनमधून अजून कोणतेही उद्योगक्षेत्र पुरते सावरलेले नाही. अशा स्थितीत पुन्हा लॉकडाउन करणे कोणालाही परवडणारे नाही.  CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स अनुभवाचा उपयोग व्हावा! आरोग्याच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचा अनुभव आता वैद्यकीय यंत्रणांना आला आहे. शहर व जिल्ह्यातही पुरेसे बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सि‍जनची व्यवस्था आहे. सहाशे बेडचे कोविड सेंटर उभारलेले आहे, तसेच सरकारी व खासगी डॉक्‍टरांनाही कोणत्या रुग्णांवर कशाप्रकारे उपचार करायचे हे लक्षात आले आहे. एकुणात कोरोनाची परिस्थिती हातळण्याचा अनुभव संबंधित सर्व यंत्रणांना आला आहे. त्या अनुभवाच्या जोरावर आता कोरोनाची संभाव्य लाट रोखावी लागणार आहे. आता तातडीने रुग्ण वाढणार नाहीत, या दिशेने पावले टाकली पाहिजेत. त्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करावी लागेल. त्यासाठी कडक उपाययोजना केल्यास त्याला कोणाचीच हरकत नाही. वेळप्रसंगी मास्क न वापरणाऱ्यांकडून जादा दंडवसुली करावी. सार्वजनिक ठिकाणी लहान मुले व वृद्धांना फिरण्यास मनाई करणे व पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रात काही कडक नियमावली केली, तरी त्याचा मोठा उपयोग होईल. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांच्या चाचण्या करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कंपन्या, हॉटेल्समध्येदेखील दोन व्यक्तींमध्ये ठरावीक अंतर राहील याची दक्षता घ्यावी लागणार आहे. या साऱ्या गोष्टी सर्वसामान्यांनाही गांभीर्याने घेतल्या व त्यांची कसोशीने अंमलबजावणी केल्यास दुसरी लाट थोपविणे कठीण जाणार नाही. पण कोरोनाला रोखायचे म्हणजे थेट लॉकडाउन हा पर्याय नाही, याचे भान ठेवले पाहिजे. तारतम्याने वागत निर्णय घेणे सर्वांच्या हिताचे राहणार आहे. हे नक्की करा व्यक्तिगत पातळीवर मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा वापर करा. लहान मुले व वृद्धांना फिरण्यास प्रतिबंध करा.  कंपन्या, हॉटेल्स व इतर सार्वजनिक ठिकाणी वरील त्रिसूत्री कटाक्षाने पाळा.  या सर्व गोष्टी पुरेशा गांभीर्याने करत प्रशासनाला सहकार्य करा.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3qbAvNo
Read More
परीक्षा विभाग ‘संवेदनशील’; विद्यापीठात सीसीटीव्ही बसविण्याकडे दुर्लक्ष

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात असलेला एक लाख विद्यार्थ्यांचा डेटा, महत्त्वाच्या फाइल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जातात. रोज शेकडो विद्यार्थी, कॉलेजचे प्रतिनिधी भेट देतात, परीक्षा विभागात गोंधळ देखील होतो. मात्र, त्याची देखरेख करण्यासाठी व रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक देखील सीसीटीव्ही परीक्षा विभागात बसवलेला नसल्याने सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विद्यापीठाचा परीक्षा विभाग हा संवेदनशील आहे. दरवर्षी सुमारे १ हजार महाविद्यालयांतील जवळपास ७ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन येथून केले जाते. त्यात पेपर सेट करणे, वेळापत्रक जाहीर करणे, परीक्षेसंबंधी महाविद्यालयांना सूचना देणे, निकालातील त्रुटी दूर करणे, पुनर्मूल्यांकन करणे, पदवी प्रमाणपत्राची वाटप यासह अनेक महत्त्वाची कामे या विभागातून केले जातात. नुकतीच परीक्षा विभागाने अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली. त्याची वॉर रुम परीक्षा विभागाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आली; पण तेथेदेखील सीसीटीव्ही नव्हते. 

आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी

परीक्षा मंडळात १०० पेक्षा जास्त कर्मचारी, अधिकारी काम करत आहेत. तेथे येणारे विद्यार्थी संबंधित विभागात जाऊन त्यांचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतात. काहीवेळा त्यांना अधिकाऱ्यांच्या केबिनच्या बाहेर किंवा पोर्चमध्ये तासनतास वाट पाहावी लागते. तसेच अधिकारी, कर्मचारी कार्यरत असले तरी कार्यालयात काय सुरू आहे? यावर नियंत्रण ठेवणारी मनुष्यविरहीत यंत्रणा परीक्षा विभागात नाही. यामध्ये सुधारणा करणे आवश्‍यक आहे. 

बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार

परीक्षा विभागातील गोपनीय कामकाज, त्याची सुरक्षितता याचा विचार करून विभागाच्या प्रवेशद्वारापासून ते संपूर्ण इमारत सीसीटीव्हीच्या नजरेत असणे आवश्‍यक आहे. यासाठी परीक्षा विभागाने विद्यापीठ प्रशासनास पत्र पाठवून सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी केली आहे; पण अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही.

...तर घटना टळली असती
परीक्षा विभागात दोन दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्यास सुरक्षारक्षकांनी दुसऱ्या मजल्यावरून तळ मजल्यापर्यंत मारहाण करत खाली आणले. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनीही ही घटना पाहिली. त्या वेळीही सीसीटीव्ही असते तर हा सर्व प्रसंग त्यात कैद झाला असता. तसेच, सीसीटीव्ही असल्याने त्याच्या धाकाने कदाचित मारहाणदेखील झाली नसती, असे परीक्षा विभागातील काही अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता लक्षात आले. 

पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघे ठार तर चौघे गंभीर जखमी

परीक्षा विभागातील कामकाज संवेदनशील व गोपनीय आहे. सुरक्षेसाठी या इमारतीमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, असे पत्र प्रशासनाला देण्यात आलेले आहे. अद्याप सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत.
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

परीक्षा विभाग ‘संवेदनशील’; विद्यापीठात सीसीटीव्ही बसविण्याकडे दुर्लक्ष पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात असलेला एक लाख विद्यार्थ्यांचा डेटा, महत्त्वाच्या फाइल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जातात. रोज शेकडो विद्यार्थी, कॉलेजचे प्रतिनिधी भेट देतात, परीक्षा विभागात गोंधळ देखील होतो. मात्र, त्याची देखरेख करण्यासाठी व रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक देखील सीसीटीव्ही परीक्षा विभागात बसवलेला नसल्याने सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे विद्यापीठाचा परीक्षा विभाग हा संवेदनशील आहे. दरवर्षी सुमारे १ हजार महाविद्यालयांतील जवळपास ७ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन येथून केले जाते. त्यात पेपर सेट करणे, वेळापत्रक जाहीर करणे, परीक्षेसंबंधी महाविद्यालयांना सूचना देणे, निकालातील त्रुटी दूर करणे, पुनर्मूल्यांकन करणे, पदवी प्रमाणपत्राची वाटप यासह अनेक महत्त्वाची कामे या विभागातून केले जातात. नुकतीच परीक्षा विभागाने अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली. त्याची वॉर रुम परीक्षा विभागाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आली; पण तेथेदेखील सीसीटीव्ही नव्हते.  आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी परीक्षा मंडळात १०० पेक्षा जास्त कर्मचारी, अधिकारी काम करत आहेत. तेथे येणारे विद्यार्थी संबंधित विभागात जाऊन त्यांचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतात. काहीवेळा त्यांना अधिकाऱ्यांच्या केबिनच्या बाहेर किंवा पोर्चमध्ये तासनतास वाट पाहावी लागते. तसेच अधिकारी, कर्मचारी कार्यरत असले तरी कार्यालयात काय सुरू आहे? यावर नियंत्रण ठेवणारी मनुष्यविरहीत यंत्रणा परीक्षा विभागात नाही. यामध्ये सुधारणा करणे आवश्‍यक आहे.  बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार परीक्षा विभागातील गोपनीय कामकाज, त्याची सुरक्षितता याचा विचार करून विभागाच्या प्रवेशद्वारापासून ते संपूर्ण इमारत सीसीटीव्हीच्या नजरेत असणे आवश्‍यक आहे. यासाठी परीक्षा विभागाने विद्यापीठ प्रशासनास पत्र पाठवून सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी केली आहे; पण अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. ...तर घटना टळली असती परीक्षा विभागात दोन दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्यास सुरक्षारक्षकांनी दुसऱ्या मजल्यावरून तळ मजल्यापर्यंत मारहाण करत खाली आणले. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनीही ही घटना पाहिली. त्या वेळीही सीसीटीव्ही असते तर हा सर्व प्रसंग त्यात कैद झाला असता. तसेच, सीसीटीव्ही असल्याने त्याच्या धाकाने कदाचित मारहाणदेखील झाली नसती, असे परीक्षा विभागातील काही अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता लक्षात आले.  पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघे ठार तर चौघे गंभीर जखमी परीक्षा विभागातील कामकाज संवेदनशील व गोपनीय आहे. सुरक्षेसाठी या इमारतीमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, असे पत्र प्रशासनाला देण्यात आलेले आहे. अद्याप सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. - डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39rZAOs
Read More
विद्यार्थी बोलणार अन्‌ मंत्री ऐकणार

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षामधील परीक्षांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे आता येऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षा, तसेच विविध शिक्षण मंडळांच्या (बोर्ड) परीक्षा घेण्याबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची मते व सूचना जाणून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षीच्या नियोजित वेळापत्रकानुसार जेईई, नीट या स्पर्धा परीक्षांसह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा यंदा होणार, की नाहीत; परीक्षा झाल्या तर त्याचे स्वरूप काय असेल, असे नानाविध प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडले आहेत. मात्र परीक्षेचे नियोजन करताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचेही म्हणणे विचारात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यांना सूचना, मते मांडण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ट्‌विटरद्वारे हे आवाहन केले असून, त्याला प्रतिसाद देत पालक, शिक्षक आणि विशेषत: विद्यार्थी आपली मते, सूचना मांडत आहेत.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 

यामध्ये सीबीएसईच्या दहावी-बारावीचा आतापर्यंत ६०-६५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. उर्वरित अभ्यासक्रम अजून शिकणे बाकी आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन शिक्षण अजूनही पोचू शकलेले नाही. तसेच ऑफलाइन शिक्षणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा मे-जूनमध्ये घेण्यात याव्यात, अशी मागणी देखील होत आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मते जाणून घेऊन त्यावर प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक लवकरच सोशल मीडियावर लाइव्ह येणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या धमक्‍यांना भीत नाही; काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील

बोर्डाच्या परीक्षा मार्च की मे महिन्यात होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. तसेच ऑनलाइन वर्गात शिकताना नेटवर्क, कनेक्‍टिव्हिटी अशा समस्या डोके वर काढत आहेत. परीक्षेबाबत निर्णय घेताना सरकारने याचा विचार करावा.
- यश कुमार, विद्यार्थी

परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार, परीक्षेचे साधारण वेळापत्रक काय असेल, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना लवकरात लवकर कळणे आवश्‍यक आहे. 
- अमोल पवार, पालक

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विद्यार्थी बोलणार अन्‌ मंत्री ऐकणार पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षामधील परीक्षांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे आता येऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षा, तसेच विविध शिक्षण मंडळांच्या (बोर्ड) परीक्षा घेण्याबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची मते व सूचना जाणून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरवर्षीच्या नियोजित वेळापत्रकानुसार जेईई, नीट या स्पर्धा परीक्षांसह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा यंदा होणार, की नाहीत; परीक्षा झाल्या तर त्याचे स्वरूप काय असेल, असे नानाविध प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडले आहेत. मात्र परीक्षेचे नियोजन करताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचेही म्हणणे विचारात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यांना सूचना, मते मांडण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ट्‌विटरद्वारे हे आवाहन केले असून, त्याला प्रतिसाद देत पालक, शिक्षक आणि विशेषत: विद्यार्थी आपली मते, सूचना मांडत आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात  यामध्ये सीबीएसईच्या दहावी-बारावीचा आतापर्यंत ६०-६५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. उर्वरित अभ्यासक्रम अजून शिकणे बाकी आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन शिक्षण अजूनही पोचू शकलेले नाही. तसेच ऑफलाइन शिक्षणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा मे-जूनमध्ये घेण्यात याव्यात, अशी मागणी देखील होत आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मते जाणून घेऊन त्यावर प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक लवकरच सोशल मीडियावर लाइव्ह येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या धमक्‍यांना भीत नाही; काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील बोर्डाच्या परीक्षा मार्च की मे महिन्यात होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. तसेच ऑनलाइन वर्गात शिकताना नेटवर्क, कनेक्‍टिव्हिटी अशा समस्या डोके वर काढत आहेत. परीक्षेबाबत निर्णय घेताना सरकारने याचा विचार करावा. - यश कुमार, विद्यार्थी परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार, परीक्षेचे साधारण वेळापत्रक काय असेल, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना लवकरात लवकर कळणे आवश्‍यक आहे.  - अमोल पवार, पालक Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fPVqRG
Read More
पुणे विभागात पावणेचार कोटींचा अन्नसाठा जप्त

भेसळीच्या संशयावरून पुणे विभागामध्ये ‘एफडीए’ची कारवाई
पुणे - सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात तीन कोटी ८७ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त केला. कोरोना उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि निर्भेळ अन्न मिळावे, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान विविध खाद्य पदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासनाने विश्‍लेषणासाठी घेतले. त्यात पुणे जिल्ह्यातून भेसळीच्या संशयावरून अन्न पदार्थ जप्तही करण्यात आले. यात खाद्य तेल, तूप, मावा, मिठाई अशा पदार्थांचा समावेश आहे. त्याची बाजारातील किंमत ८१ लाख ८३ हजार २८८ रुपये असल्याची माहिती ‘एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली.

बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार 

पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून खाद्य तेलाचा ४७ हजार ३६० लिटरचा साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ९२ लाख ४० हजार ३४९ रुपये होती. तर, एक हजार ३८३ किलो जप्त केलेल्या तुपाची किंमत सहा लाख ९० हजार ९२० रुपये होती. सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईची मोठी मागणी असते. त्यामुळे त्याचेही नमुने घेण्यात आले. त्यात ८८९ किलो किमतीचा एक लाख ३४ हजार ८५० रुपयांचा मिठाईचा साठा जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली. 

आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी

देसाई म्हणाले, ‘सणासुदीच्या दिवसात नागरिकांना मिळणाऱ्या पदार्थांचा दर्जा व सुरक्षितता लक्षात घेऊन, ही मोहीम हाती घेण्यात आली होती. अन्न पदार्थ उत्पादकापासून ते विक्रेत्यांपर्यंतच्या सर्व स्तरावर नजीकच्या भविष्यात अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहतील.’

येथे संपर्क साधा
आपण खरेदी केलेल्या अन्नपदार्थाबद्दल काही संशय असल्यास ‘एफडीए’च्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे विभागात पावणेचार कोटींचा अन्नसाठा जप्त भेसळीच्या संशयावरून पुणे विभागामध्ये ‘एफडीए’ची कारवाई पुणे - सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात तीन कोटी ८७ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त केला. कोरोना उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि निर्भेळ अन्न मिळावे, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान विविध खाद्य पदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासनाने विश्‍लेषणासाठी घेतले. त्यात पुणे जिल्ह्यातून भेसळीच्या संशयावरून अन्न पदार्थ जप्तही करण्यात आले. यात खाद्य तेल, तूप, मावा, मिठाई अशा पदार्थांचा समावेश आहे. त्याची बाजारातील किंमत ८१ लाख ८३ हजार २८८ रुपये असल्याची माहिती ‘एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली. बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार  पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून खाद्य तेलाचा ४७ हजार ३६० लिटरचा साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ९२ लाख ४० हजार ३४९ रुपये होती. तर, एक हजार ३८३ किलो जप्त केलेल्या तुपाची किंमत सहा लाख ९० हजार ९२० रुपये होती. सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईची मोठी मागणी असते. त्यामुळे त्याचेही नमुने घेण्यात आले. त्यात ८८९ किलो किमतीचा एक लाख ३४ हजार ८५० रुपयांचा मिठाईचा साठा जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली.  आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी देसाई म्हणाले, ‘सणासुदीच्या दिवसात नागरिकांना मिळणाऱ्या पदार्थांचा दर्जा व सुरक्षितता लक्षात घेऊन, ही मोहीम हाती घेण्यात आली होती. अन्न पदार्थ उत्पादकापासून ते विक्रेत्यांपर्यंतच्या सर्व स्तरावर नजीकच्या भविष्यात अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहतील.’ येथे संपर्क साधा आपण खरेदी केलेल्या अन्नपदार्थाबद्दल काही संशय असल्यास ‘एफडीए’च्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37nG1El
Read More
शिवभोजन मार्चपर्यंत पाच रुपयांत मिळणार; राज्य सरकारचा निर्णय

पुणे - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी आदींचे जेवणाचे हाल होऊ नयेत, म्हणून राज्य सरकारने मार्च महिन्यात शिवभोजन थाळीचे दर निम्म्याने कमी केले होते. हेच दर आणखी चार महिने कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता ३१ मार्चपर्यंत पाच रुपयांत शिवभोजन मिळणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मार्च महिन्यात लॉकडाउन केले होते. या काळात शहरात गरिबांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य शासनाने दि. ३० मार्चपासून शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांऐवजी पाच रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आतापर्यंत पाच रुपयांत हे भोजन मिळत होते.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

त्यास शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याबाबतचे आदेश नुकतेच राज्य सरकारकडून काढण्यात आले आहेत. त्यामुळे गरीब आणि गरजू व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या धमक्‍यांना भीत नाही; काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात रोज सरासरी २ हजार ९०० नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. शिवभोजन केंद्रांमध्ये दुपारी १२ ते २ या वेळेत जेवण मिळत असून ३० ग्रॅमच्या २ चपात्या, १०० ग्रॅम एक वाटी भाजी, १०० ग्रॅम १ वाटी वरण व १५० ग्रॅम भात आदींचा थाळीत समाविष्ट आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शिवभोजन मार्चपर्यंत पाच रुपयांत मिळणार; राज्य सरकारचा निर्णय पुणे - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी आदींचे जेवणाचे हाल होऊ नयेत, म्हणून राज्य सरकारने मार्च महिन्यात शिवभोजन थाळीचे दर निम्म्याने कमी केले होते. हेच दर आणखी चार महिने कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता ३१ मार्चपर्यंत पाच रुपयांत शिवभोजन मिळणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मार्च महिन्यात लॉकडाउन केले होते. या काळात शहरात गरिबांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य शासनाने दि. ३० मार्चपासून शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांऐवजी पाच रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आतापर्यंत पाच रुपयांत हे भोजन मिळत होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात त्यास शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याबाबतचे आदेश नुकतेच राज्य सरकारकडून काढण्यात आले आहेत. त्यामुळे गरीब आणि गरजू व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.  मुख्यमंत्र्यांच्या धमक्‍यांना भीत नाही; काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील पुणे व पिंपरी चिंचवड शहरात रोज सरासरी २ हजार ९०० नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. शिवभोजन केंद्रांमध्ये दुपारी १२ ते २ या वेळेत जेवण मिळत असून ३० ग्रॅमच्या २ चपात्या, १०० ग्रॅम एक वाटी भाजी, १०० ग्रॅम १ वाटी वरण व १५० ग्रॅम भात आदींचा थाळीत समाविष्ट आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3o7tSd9
Read More
देहविक्रय करणाऱ्या महिलांना मदतीचा हात; 40,000 जणींना राज्य सरकारचा दिलासा

पुणे - कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत देहविक्रय करणाऱ्या देविका (नाव बदलले आहे) व तिच्या मुलाची जेवणाची व्यवस्था होत होती. पण, दैनंदिन खर्च व गावाकडील कुटुंबाच्या काळजीने ती व्याकूळ होत होती. देविका व तिच्यासारख्या हजारो देहविक्रय करणाऱ्या महिला, त्यांच्या मुलांची लॉकडाउनमध्ये आबाळ झाली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, सरकारने त्यांना आर्थिक आधार देत मदतीचा हात दिला आहे. पुण्यासह राज्यातील चाळीस हजार देहविक्रय करणाऱ्या महिलांना पाच ते साडेसात हजार रुपये मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होणार आहे.

पुण्यातील काही सामाजिक संस्था, संघटनांनी आंदोलने करून, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या महिलांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. त्याचवेळी कलकत्ता येथील सोना गाची यांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत या महिलांच्या होणाऱ्या विवंचनेकडे लक्ष वेधले. या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने देहविक्रय करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करण्याबाबत राज्यांना आदेश दिला होता.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी; RTE २५ टक्के राखीव जागांवर होणार अॅडमिशन

राज्य सरकारने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह सर्व जिल्ह्यातील देहविक्रय करणाऱ्या महिलांची माहिती घेऊन त्यांना आर्थिक मदत देण्याचे निश्‍चित केले होते. त्याबाबतचा अध्यादेश काढला. त्यानुसार या महिला व त्यांच्या मुलांना ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी प्रती महिना पाच हजार रुपये, ज्या महिलांची मुले शाळेत जातात, त्यांना अडीच हजार रुपये असे साडेसात हजार रुपये देण्याचे निश्‍चित केले आहे.

आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी 

साडेसहा हजार बालके
राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये तब्बल तीस हजार ९०१ देहविक्रय करणाऱ्या महिला आहेत. त्यांच्या मुलांची संख्या सहा हजार ६५१ इतकी आहे. संबंधित महिला व त्यांच्या मुलांना गृहीत धरून सरकारकडून ही मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सहायता निधीतून ५१ कोटी १८ लाख ९७ हजार ५०० रुपये इतकी रक्कम मंजूर केली आहे. 

मुलाकडून बेदम झालेल्या मारहाणीत वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासाठी मिळणार सव्वाअकरा कोटी 
पुण्यामध्ये सर्वाधिक सात हजार देहविक्रय करणाऱ्या महिला असल्याने पुण्यासाठी सव्वाअकरा कोटी, तर त्यापाठोपाठ नागपूरला साडेसहा हजार महिला असल्याने नागपूरसाठी दहा कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली. अन्य शहरांमध्ये देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या व त्यांच्या मुलांच्या संख्येनुसार निधी देण्यात आला आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण खात्यामार्फत हा निधी पोचविण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने आर्थिक मदत देऊ केली आहे. त्यानुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
- प्रकाश यादव, अध्यक्ष, अखिल बुधवार पेठ, देवदासी संस्था

ही मदत फक्त ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठीच आहे. सरकारने एप्रिल-मेपर्यंत महिलांना मदत द्यावी. 
- राहुल डंबाळे, अध्यक्ष, रिपब्लिकन युवा मोर्चा

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

देहविक्रय करणाऱ्या महिलांना मदतीचा हात; 40,000 जणींना राज्य सरकारचा दिलासा पुणे - कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत देहविक्रय करणाऱ्या देविका (नाव बदलले आहे) व तिच्या मुलाची जेवणाची व्यवस्था होत होती. पण, दैनंदिन खर्च व गावाकडील कुटुंबाच्या काळजीने ती व्याकूळ होत होती. देविका व तिच्यासारख्या हजारो देहविक्रय करणाऱ्या महिला, त्यांच्या मुलांची लॉकडाउनमध्ये आबाळ झाली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मात्र, सरकारने त्यांना आर्थिक आधार देत मदतीचा हात दिला आहे. पुण्यासह राज्यातील चाळीस हजार देहविक्रय करणाऱ्या महिलांना पाच ते साडेसात हजार रुपये मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होणार आहे. पुण्यातील काही सामाजिक संस्था, संघटनांनी आंदोलने करून, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या महिलांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. त्याचवेळी कलकत्ता येथील सोना गाची यांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत या महिलांच्या होणाऱ्या विवंचनेकडे लक्ष वेधले. या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने देहविक्रय करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करण्याबाबत राज्यांना आदेश दिला होता. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी; RTE २५ टक्के राखीव जागांवर होणार अॅडमिशन राज्य सरकारने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह सर्व जिल्ह्यातील देहविक्रय करणाऱ्या महिलांची माहिती घेऊन त्यांना आर्थिक मदत देण्याचे निश्‍चित केले होते. त्याबाबतचा अध्यादेश काढला. त्यानुसार या महिला व त्यांच्या मुलांना ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी प्रती महिना पाच हजार रुपये, ज्या महिलांची मुले शाळेत जातात, त्यांना अडीच हजार रुपये असे साडेसात हजार रुपये देण्याचे निश्‍चित केले आहे. आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी  साडेसहा हजार बालके राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये तब्बल तीस हजार ९०१ देहविक्रय करणाऱ्या महिला आहेत. त्यांच्या मुलांची संख्या सहा हजार ६५१ इतकी आहे. संबंधित महिला व त्यांच्या मुलांना गृहीत धरून सरकारकडून ही मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सहायता निधीतून ५१ कोटी १८ लाख ९७ हजार ५०० रुपये इतकी रक्कम मंजूर केली आहे.  मुलाकडून बेदम झालेल्या मारहाणीत वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू पुण्यासाठी मिळणार सव्वाअकरा कोटी  पुण्यामध्ये सर्वाधिक सात हजार देहविक्रय करणाऱ्या महिला असल्याने पुण्यासाठी सव्वाअकरा कोटी, तर त्यापाठोपाठ नागपूरला साडेसहा हजार महिला असल्याने नागपूरसाठी दहा कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली. अन्य शहरांमध्ये देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या व त्यांच्या मुलांच्या संख्येनुसार निधी देण्यात आला आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण खात्यामार्फत हा निधी पोचविण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने आर्थिक मदत देऊ केली आहे. त्यानुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.  - प्रकाश यादव, अध्यक्ष, अखिल बुधवार पेठ, देवदासी संस्था ही मदत फक्त ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठीच आहे. सरकारने एप्रिल-मेपर्यंत महिलांना मदत द्यावी.  - राहुल डंबाळे, अध्यक्ष, रिपब्लिकन युवा मोर्चा Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mk63i1
Read More
लग्नातील हौस होतेय पूर्ण; आवडत्या ठिकाणी छायाचित्रण

पुणे - ‘कोरोनामुळे आमच्या लग्नाचा मुहूर्त लांबणीवर पडला. एकाच दिवसात लग्नाचा ट्रेंड सुरू झाल्याने फोटो शूटिंगची हौस होईल की नाही, अशी शंका होती. मात्र आता कोरोनाचे संकट काहीसे कमी झाल्याने आम्ही नुकतेच प्री-वेडिंग फोटोशूट केले. त्यामुळे आपण प्री-वेडिंग फोटोशूट केले नाही, याची सल आता मनात राहणार नाही.’ असे सांगत भावी वधू श्रुती पाटील यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्रुती आणि अक्षय यांचे पुढील आठवड्यात लग्न आहे. गेल्या वर्षी त्यांचा साखरपुडा झाला. मोठ्या थाटामाटात लग्न करायचे म्हणून त्यांनी प्री-वेडिंग ते रिसेप्शनपर्यंतचे फोटोशूट कसे असेल या सर्व गोष्टी ठरविल्या होत्या. मात्र कोरोनाने त्या सर्वांवर पाणी फिरवले. त्यामुळे किमान लग्नापूर्वीचे फोटोशूट करण्याचा त्यांचा अट्टहास पूर्ण झाला आहे. कोरोनाचे संकट आणि त्याबाबतची शासकीय नियमावली यामुळे एकाच दिवसांत मोजक्‍या माणसांत अनेकांची लग्न उरकली. त्यामुळे त्या जोडप्यांना फोटो सेशनची हौस काय भागवता आली नाही. मात्र आता कोरोनाच्या परिस्थितीत काहीसा सुधार झाल्याने व प्रशासकीय परवानगीचा अडथळा नसल्याने आवडत्या ठिकाणी प्री-वेडिंग फोटोशूटही पुन्हा सुरू झाले आहे. 

चोरट्यांनी दागिन्यांसह चोरले अंडरवेअर, बनियानही; बोपखेल येथील घटना

फोटोग्राफर रिहान तंबोली म्हणाले, ‘‘कोरोनामुळे यंदा लग्नाच्या फोटोशूटच्या ऑर्डरच आल्या नाहीत. सध्या लग्नांचे प्रमाण वाढत आहेत. परंतु, संख्येवर निर्बंध असल्यामुळे फोटो शूटचे बजेटही कमी केले आहे. साखरपुडा, प्री-वेडिंग, हळद, लग्न आणि रिसेप्शन असे पूर्ण पॅकेज पूर्वी ठरविले जात होते. आता एकाच दिवशी सर्व कार्यक्रम होत असल्याने बजेट आणि ऑर्डर कमी झाल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा प्री-वेडिंगचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा फोटोग्राफी करणाऱ्यांना चांगले दिवस येतील, अशी आशा आहे. 

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 

लग्नात लोकांची संख्या व त्यासाठी दिला जाणारा वेळ कमी झाला असला तरी सर्व विधी केले जात आहेत. फोटोंची संख्या कायम आहे. सध्या आमचे उत्पन्न ६० टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. आता काही प्रमाणात ऑर्डर यायला सुरुवात झाली आहे. गरजेच्या फोटो व्यतिरिक्त प्री-वेडिंग फोटोशूटदेखील केले जात आहे, ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. 
- महेश तावरे, फोटोग्राफर 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लग्नातील हौस होतेय पूर्ण; आवडत्या ठिकाणी छायाचित्रण पुणे - ‘कोरोनामुळे आमच्या लग्नाचा मुहूर्त लांबणीवर पडला. एकाच दिवसात लग्नाचा ट्रेंड सुरू झाल्याने फोटो शूटिंगची हौस होईल की नाही, अशी शंका होती. मात्र आता कोरोनाचे संकट काहीसे कमी झाल्याने आम्ही नुकतेच प्री-वेडिंग फोटोशूट केले. त्यामुळे आपण प्री-वेडिंग फोटोशूट केले नाही, याची सल आता मनात राहणार नाही.’ असे सांगत भावी वधू श्रुती पाटील यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा श्रुती आणि अक्षय यांचे पुढील आठवड्यात लग्न आहे. गेल्या वर्षी त्यांचा साखरपुडा झाला. मोठ्या थाटामाटात लग्न करायचे म्हणून त्यांनी प्री-वेडिंग ते रिसेप्शनपर्यंतचे फोटोशूट कसे असेल या सर्व गोष्टी ठरविल्या होत्या. मात्र कोरोनाने त्या सर्वांवर पाणी फिरवले. त्यामुळे किमान लग्नापूर्वीचे फोटोशूट करण्याचा त्यांचा अट्टहास पूर्ण झाला आहे. कोरोनाचे संकट आणि त्याबाबतची शासकीय नियमावली यामुळे एकाच दिवसांत मोजक्‍या माणसांत अनेकांची लग्न उरकली. त्यामुळे त्या जोडप्यांना फोटो सेशनची हौस काय भागवता आली नाही. मात्र आता कोरोनाच्या परिस्थितीत काहीसा सुधार झाल्याने व प्रशासकीय परवानगीचा अडथळा नसल्याने आवडत्या ठिकाणी प्री-वेडिंग फोटोशूटही पुन्हा सुरू झाले आहे.  चोरट्यांनी दागिन्यांसह चोरले अंडरवेअर, बनियानही; बोपखेल येथील घटना फोटोग्राफर रिहान तंबोली म्हणाले, ‘‘कोरोनामुळे यंदा लग्नाच्या फोटोशूटच्या ऑर्डरच आल्या नाहीत. सध्या लग्नांचे प्रमाण वाढत आहेत. परंतु, संख्येवर निर्बंध असल्यामुळे फोटो शूटचे बजेटही कमी केले आहे. साखरपुडा, प्री-वेडिंग, हळद, लग्न आणि रिसेप्शन असे पूर्ण पॅकेज पूर्वी ठरविले जात होते. आता एकाच दिवशी सर्व कार्यक्रम होत असल्याने बजेट आणि ऑर्डर कमी झाल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा प्री-वेडिंगचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा फोटोग्राफी करणाऱ्यांना चांगले दिवस येतील, अशी आशा आहे.  डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात  लग्नात लोकांची संख्या व त्यासाठी दिला जाणारा वेळ कमी झाला असला तरी सर्व विधी केले जात आहेत. फोटोंची संख्या कायम आहे. सध्या आमचे उत्पन्न ६० टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. आता काही प्रमाणात ऑर्डर यायला सुरुवात झाली आहे. गरजेच्या फोटो व्यतिरिक्त प्री-वेडिंग फोटोशूटदेखील केले जात आहे, ही आमच्यासाठी चांगली बाब आहे.  - महेश तावरे, फोटोग्राफर  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lg6WXj
Read More
आमुचे प्रवासपुराण

‘मागची बस रिकामीच आहे. त्यात या,’ असे सांगून चार कंडक्‍टरने आमचा पोपट केला. मात्र, कोणतीच बस रिकामी येत नव्हती. आता पुढच्या बसवेळी कंडक्‍टरवर अजिबात विश्‍वास ठेवायचा नाही, असा निर्धार आम्ही केला आणि ‘मागची बस रिकामीच आहे..’ असे म्हणणाऱ्या पाचव्या कंडक्‍टरला ‘अहो, ही बसपण रिकामीच आहे की’ असे म्हणत आम्ही आतमध्ये शिरलो. ‘मागची बस रिकामी आहे’, हे कंडक्‍टरला कसे कळत असेल, हे कोडे आम्हाला अजून सुटले नाही. ‘सुटे पैसे आणि मास्क असेल तरच बसमध्ये या,’ हातातील चिमटा वाजवत कंडक्‍टरने घोषणा केली. प्रत्येक थांब्यावर कंडक्‍टरचा ‘मागच्या बसने या’ चा आग्रह चालूच होता. बसमध्ये ‘सुटे पैसे’ आणि ‘मास्कची’ उद्‌घोषणा होत होती. बसमध्ये नुकत्याच चढलेल्या दोघांनी मास्क घातला नसल्याचे पाहून ते चांगलेच खवळले. ‘‘मास्क घातला नाही, खाली उतरा,’’असे त्यांनी म्हटले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यावर त्या दोघांनी गयावया केली. त्यावर कंडक्‍टरने पिशवीतील दोन मास्क काढून त्यांच्या हातात दिले. ‘प्रत्येकी पन्नास रुपये.’ त्या दोघांचाही नाइलाज झाला. त्यांनी पैसे देऊन, मास्क घेतले. पुढच्या दहा मिनिटांत अशाप्रकारे पंधरा मास्कची विक्री झाली होती. ‘हे बेकायदेशीर आहे. अडवणूक आहे’ असे आम्ही पुटपुटलो. ‘वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र लिहून याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे,’ असे आम्ही ठरवले. ‘प्रवाशांकडे मास्क नसेल तर आम्हाला दंड भरावा लागतो,’ आमच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून कंडक्‍टरने खुलासा केला.   

मुलाकडून बेदम झालेल्या मारहाणीत वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू

तेवढ्यात एक तरुण मुलगा महिलांसाठीच्या राखीव जागेवर बसला असल्याचे त्यांना दिसले व एक मुलगी ‘त्याला तेथून ऊठ’ असे सांगूनही तो जुमानत नव्हता. ‘ओ हिरो, त्या मुलीला बसू दे तिथे,’ कंडक्‍टरने आवाज टाकला. ‘जमणार नाही. मी फेसबुकवर माधुरी या मुलीच्याच नावाने अकाउंट चालवतो. त्यामुळं मला येथे बसण्याचा अधिकार आहे,’ असा खुलासा त्याने केला. 
‘फेसबुकवर लोकांना नादी लाव. येथे माझ्या नादाला लागू नकोस. नाहीतर तुझा चांगला नाद पुरवीन,’ असा दम दिल्यावर तो मुलगा मुकाट्याने तेथून उठला.

आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी 

पुढे स्वारगेटवरील गर्दीत तीन महिला बसमध्ये आल्या पण एकीकडेही मास्क नव्हता. ‘मास्क असेल तरच या, नाहीतर उतरा,’ असे कंडक्‍टरने म्हटल्यावर त्या विनवणी करू लागल्या. मग कंडक्‍टरने तीन मास्क त्यांना विकत दिले. त्यानंतर त्या तिघीही शनिपाराच्या थांब्यावर उतरल्या. 

अप्पा बळवंत चौकातील थांब्यावर उतरण्यासाठी आम्ही पुढे आलो. मात्र, पाकीट मारल्याचे आमच्या लक्षात आले. चार हजार रुपये व दोन एटीएम कार्ड त्यात होती. मी कंडक्‍टरला तसे सांगितल्यावर त्यांनी कोणाला तरी फोन केला. ‘पाच मिनिटांपूर्वी तीन महिला शनिपारला उतरल्या असून, त्यांनी एकसारखे निळ्या रंगाचे मास्क घातले आहेत. त्या पाकिटमार असाव्यात. त्यांना पकडा, असे सांगितले व माझ्याकडे वळून म्हणाले, ‘तुम्ही ताबडतोब शनिपारच्या थांब्यावर जा. आम्ही पाचच मिनिटांतच तिथे पोचलो. त्या वेळी दोन पोलिसांनी तिघींना अडवले होते व माझे पाकीटही हस्तगत केले होते. हे दृश्‍य पाहून बसमध्ये मास्कविक्री करणाऱ्या कंडक्‍टरविषयी आमच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. आता आम्ही वाचकांच्या पत्रव्यवहारात ‘कंडक्‍टरची समयसूचकता’ यावर पत्र लिहण्याचे ठरवले आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आमुचे प्रवासपुराण ‘मागची बस रिकामीच आहे. त्यात या,’ असे सांगून चार कंडक्‍टरने आमचा पोपट केला. मात्र, कोणतीच बस रिकामी येत नव्हती. आता पुढच्या बसवेळी कंडक्‍टरवर अजिबात विश्‍वास ठेवायचा नाही, असा निर्धार आम्ही केला आणि ‘मागची बस रिकामीच आहे..’ असे म्हणणाऱ्या पाचव्या कंडक्‍टरला ‘अहो, ही बसपण रिकामीच आहे की’ असे म्हणत आम्ही आतमध्ये शिरलो. ‘मागची बस रिकामी आहे’, हे कंडक्‍टरला कसे कळत असेल, हे कोडे आम्हाला अजून सुटले नाही. ‘सुटे पैसे आणि मास्क असेल तरच बसमध्ये या,’ हातातील चिमटा वाजवत कंडक्‍टरने घोषणा केली. प्रत्येक थांब्यावर कंडक्‍टरचा ‘मागच्या बसने या’ चा आग्रह चालूच होता. बसमध्ये ‘सुटे पैसे’ आणि ‘मास्कची’ उद्‌घोषणा होत होती. बसमध्ये नुकत्याच चढलेल्या दोघांनी मास्क घातला नसल्याचे पाहून ते चांगलेच खवळले. ‘‘मास्क घातला नाही, खाली उतरा,’’असे त्यांनी म्हटले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा त्यावर त्या दोघांनी गयावया केली. त्यावर कंडक्‍टरने पिशवीतील दोन मास्क काढून त्यांच्या हातात दिले. ‘प्रत्येकी पन्नास रुपये.’ त्या दोघांचाही नाइलाज झाला. त्यांनी पैसे देऊन, मास्क घेतले. पुढच्या दहा मिनिटांत अशाप्रकारे पंधरा मास्कची विक्री झाली होती. ‘हे बेकायदेशीर आहे. अडवणूक आहे’ असे आम्ही पुटपुटलो. ‘वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र लिहून याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे,’ असे आम्ही ठरवले. ‘प्रवाशांकडे मास्क नसेल तर आम्हाला दंड भरावा लागतो,’ आमच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून कंडक्‍टरने खुलासा केला.    मुलाकडून बेदम झालेल्या मारहाणीत वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू तेवढ्यात एक तरुण मुलगा महिलांसाठीच्या राखीव जागेवर बसला असल्याचे त्यांना दिसले व एक मुलगी ‘त्याला तेथून ऊठ’ असे सांगूनही तो जुमानत नव्हता. ‘ओ हिरो, त्या मुलीला बसू दे तिथे,’ कंडक्‍टरने आवाज टाकला. ‘जमणार नाही. मी फेसबुकवर माधुरी या मुलीच्याच नावाने अकाउंट चालवतो. त्यामुळं मला येथे बसण्याचा अधिकार आहे,’ असा खुलासा त्याने केला.  ‘फेसबुकवर लोकांना नादी लाव. येथे माझ्या नादाला लागू नकोस. नाहीतर तुझा चांगला नाद पुरवीन,’ असा दम दिल्यावर तो मुलगा मुकाट्याने तेथून उठला. आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी  पुढे स्वारगेटवरील गर्दीत तीन महिला बसमध्ये आल्या पण एकीकडेही मास्क नव्हता. ‘मास्क असेल तरच या, नाहीतर उतरा,’ असे कंडक्‍टरने म्हटल्यावर त्या विनवणी करू लागल्या. मग कंडक्‍टरने तीन मास्क त्यांना विकत दिले. त्यानंतर त्या तिघीही शनिपाराच्या थांब्यावर उतरल्या.  अप्पा बळवंत चौकातील थांब्यावर उतरण्यासाठी आम्ही पुढे आलो. मात्र, पाकीट मारल्याचे आमच्या लक्षात आले. चार हजार रुपये व दोन एटीएम कार्ड त्यात होती. मी कंडक्‍टरला तसे सांगितल्यावर त्यांनी कोणाला तरी फोन केला. ‘पाच मिनिटांपूर्वी तीन महिला शनिपारला उतरल्या असून, त्यांनी एकसारखे निळ्या रंगाचे मास्क घातले आहेत. त्या पाकिटमार असाव्यात. त्यांना पकडा, असे सांगितले व माझ्याकडे वळून म्हणाले, ‘तुम्ही ताबडतोब शनिपारच्या थांब्यावर जा. आम्ही पाचच मिनिटांतच तिथे पोचलो. त्या वेळी दोन पोलिसांनी तिघींना अडवले होते व माझे पाकीटही हस्तगत केले होते. हे दृश्‍य पाहून बसमध्ये मास्कविक्री करणाऱ्या कंडक्‍टरविषयी आमच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. आता आम्ही वाचकांच्या पत्रव्यवहारात ‘कंडक्‍टरची समयसूचकता’ यावर पत्र लिहण्याचे ठरवले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Jkhxnh
Read More
गोड रसाळ द्राक्षे हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात दाखल

मार्केट यार्ड - गोड रसाळ द्राक्षे हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात दाखल झाली आहेत. डिसेंबरमध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. मात्र हंगाम सुरू होण्यापूर्वी मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात दररोज एक ते दीड टन आवक होत आहे. द्राक्षास गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के अधिक भाव मिळत आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाजारात सध्या बारामती तालुका आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातून आवक होत आहे. येत्या काही दिवसांत सांगली जिल्ह्यातील तासगाव भागातून आवक सुरू होणार आहे. घाऊक बाजारात जम्बो (काळा रंग) द्राक्षास दहा किलोस १३०० ते १६०० रुपये, तर सोनाका (हिरवा रंग) द्राक्षास चार किलोस ३५० ते ४५० रुपये भाव मिळत असल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. तसेच या वर्षी वातावरण चांगले राहावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 

वास्तविक फेब्रुवारी ते मे असा द्राक्षांचा हंगाम असतो. मात्र, अलीकडच्या काळात हंगामपूर्व द्राक्षांची आवक होत आहे. त्यानुसार येथील बाजारात द्राक्षे दाखल होत आहेत. लांबलेल्या पावसाचा काहीसा फटका पिकाला बसला आहे. सध्या फळाला आंबट-गोड चव आहे. येत्या काही दिवसात आवक वाढण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. मागील वर्षीही याच वेळी हंगामपूर्व द्राक्षाची आवक सुरू झाली होती. मागील दोन वर्षात हवामान बिडाघाचा फटका द्राक्ष पिकाला बसला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या धमक्‍यांना भीत नाही; काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील

सध्या बाजारात दाखल होणाऱ्या द्राक्षांना पुणे शहर परिसरासह पिंपरी चिंचवड येथून मागणी आहे. विशेषत: महाबळेश्‍वर, वाई, लोणावळा आणि कोकणातील पर्यटन भागातून द्राक्षांना जास्त मागणी आहे. परराज्यांत गोवा, गुजरात आणि कोलकता येथे मालाची निर्यात होत आहे.
- अरविंद मोरे, द्राक्षाचे व्यापारी, मार्केट यार्ड

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गोड रसाळ द्राक्षे हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात दाखल मार्केट यार्ड - गोड रसाळ द्राक्षे हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात दाखल झाली आहेत. डिसेंबरमध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. मात्र हंगाम सुरू होण्यापूर्वी मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात दररोज एक ते दीड टन आवक होत आहे. द्राक्षास गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के अधिक भाव मिळत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बाजारात सध्या बारामती तालुका आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातून आवक होत आहे. येत्या काही दिवसांत सांगली जिल्ह्यातील तासगाव भागातून आवक सुरू होणार आहे. घाऊक बाजारात जम्बो (काळा रंग) द्राक्षास दहा किलोस १३०० ते १६०० रुपये, तर सोनाका (हिरवा रंग) द्राक्षास चार किलोस ३५० ते ४५० रुपये भाव मिळत असल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. तसेच या वर्षी वातावरण चांगले राहावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात  वास्तविक फेब्रुवारी ते मे असा द्राक्षांचा हंगाम असतो. मात्र, अलीकडच्या काळात हंगामपूर्व द्राक्षांची आवक होत आहे. त्यानुसार येथील बाजारात द्राक्षे दाखल होत आहेत. लांबलेल्या पावसाचा काहीसा फटका पिकाला बसला आहे. सध्या फळाला आंबट-गोड चव आहे. येत्या काही दिवसात आवक वाढण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. मागील वर्षीही याच वेळी हंगामपूर्व द्राक्षाची आवक सुरू झाली होती. मागील दोन वर्षात हवामान बिडाघाचा फटका द्राक्ष पिकाला बसला आहे. मुख्यमंत्र्यांच्या धमक्‍यांना भीत नाही; काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील सध्या बाजारात दाखल होणाऱ्या द्राक्षांना पुणे शहर परिसरासह पिंपरी चिंचवड येथून मागणी आहे. विशेषत: महाबळेश्‍वर, वाई, लोणावळा आणि कोकणातील पर्यटन भागातून द्राक्षांना जास्त मागणी आहे. परराज्यांत गोवा, गुजरात आणि कोलकता येथे मालाची निर्यात होत आहे. - अरविंद मोरे, द्राक्षाचे व्यापारी, मार्केट यार्ड Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3liegSw
Read More

Saturday, November 28, 2020

राज्यातील साखर कामगारांचा सोमवारपासून बेमुदत संप

पुणे : राज्यातील साखर उद्योग आणि या व्यवसायाच्या जोडधंद्याशी संबंधित सर्व कामगारांचे वेतन आणि सेवाशर्ती निश्‍चित करण्यासाठी त्वरित त्रिपक्षीय समिती स्थापन करावी, साखर कामगारांचे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसह विविध सात मागण्यांसाठी राज्यातील साखर कामगार येत्या सोमवारपासून (ता.30) बेमुदत संपावर जात आहेत.

- Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत​

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि महाराष्ट्र राज्य कामगार महासंघाच्यावतीने हा संप पुकारण्यात आला असल्याचे तात्यासाहेब काळे यांनी सांगितले. साखर कामगारांनी या संपात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी शंकरराव भोसले, अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, युवराज ननावरे आदी उपस्थित होते.

- Sakal Impact: पोलिस प्रशासन जागं झालं; लग्न समारंभाबाबत अधीक्षकांनी काढले आदेश​

अन्य मागण्यांमध्ये साखर उद्योगातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक आणि तात्पुरती कामे करणाऱ्या कामगारांनाही अकुशल कामगारांप्रमाणे वेतन देण्यात यावे, भाडेतत्वांवर, भागीदारीने आणि विक्री केलेल्या सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांमधील कामगारांना कराराप्रमाणे वेतन द्यावे, त्यांच्या वेतनाची थकबाकी द्यावी, स्थानिक संघटनांच्या सहमतीने करार करण्यात यावा, साखर आयुक्तांनी एकतर्फी जाहीर केलेला स्टाफिंग पॅटर्न (आकृतिबंध) संघटनांना मान्य नाही. त्यामुळे हा आकृतिबंध संघटनांच्या मागणीनुसार बदलण्यात यावा, शेती महामंडळातील कामगारांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावेत आणि केंद्र सरकारने केलेले कामगार विरोधी कायदे रद्द करावेत, आदींचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यातील साखर कामगारांचा सोमवारपासून बेमुदत संप पुणे : राज्यातील साखर उद्योग आणि या व्यवसायाच्या जोडधंद्याशी संबंधित सर्व कामगारांचे वेतन आणि सेवाशर्ती निश्‍चित करण्यासाठी त्वरित त्रिपक्षीय समिती स्थापन करावी, साखर कामगारांचे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसह विविध सात मागण्यांसाठी राज्यातील साखर कामगार येत्या सोमवारपासून (ता.30) बेमुदत संपावर जात आहेत. - Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत​ महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि महाराष्ट्र राज्य कामगार महासंघाच्यावतीने हा संप पुकारण्यात आला असल्याचे तात्यासाहेब काळे यांनी सांगितले. साखर कामगारांनी या संपात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी शंकरराव भोसले, अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, युवराज ननावरे आदी उपस्थित होते. - Sakal Impact: पोलिस प्रशासन जागं झालं; लग्न समारंभाबाबत अधीक्षकांनी काढले आदेश​ अन्य मागण्यांमध्ये साखर उद्योगातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक आणि तात्पुरती कामे करणाऱ्या कामगारांनाही अकुशल कामगारांप्रमाणे वेतन देण्यात यावे, भाडेतत्वांवर, भागीदारीने आणि विक्री केलेल्या सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांमधील कामगारांना कराराप्रमाणे वेतन द्यावे, त्यांच्या वेतनाची थकबाकी द्यावी, स्थानिक संघटनांच्या सहमतीने करार करण्यात यावा, साखर आयुक्तांनी एकतर्फी जाहीर केलेला स्टाफिंग पॅटर्न (आकृतिबंध) संघटनांना मान्य नाही. त्यामुळे हा आकृतिबंध संघटनांच्या मागणीनुसार बदलण्यात यावा, शेती महामंडळातील कामगारांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावेत आणि केंद्र सरकारने केलेले कामगार विरोधी कायदे रद्द करावेत, आदींचा समावेश आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39nO5r3
Read More
विघटनशील प्लॅस्टिकच्या निर्मितीला दोन पेटंट; वाळूजच्या 'स्पेशालिटी पॉलिफिल्मस्'चे संशोधन

औरंगाबाद : अतिशय धोकादायक प्रकारच्या पीव्हीसी प्लॅस्टिकला पर्याय म्हणून आरोग्यावर विपरित परिणाम न करणाऱ्या विशेष पॉलिइथिलीन फिल्म्सच्या निर्मितीसाठी वाळूजमधील स्पेशालिटी पॉलिफिल्मस्ला दोन भारतीय पेटंट मिळाले आहेत. पॉलिइथिलीन बेस मीट रॅप अँड फ्रेश प्रोड्यूस फिल्म आणि पॉलिइथिलीन बेस फूड सर्व्हिस, केटरिंग फिल्म अशा या दोन उत्पादनांना पेटंट मिळाली आहेत. या उत्पादनांसाठीचे संशोधन या उद्योगात दीर्घकाळपासून सुरू होते.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शंतनू देशपांडे यांनी सांगितले, की स्पेशालिटी पॉलिफिल्मस सुमारे ३० वर्षांपासून पॉलिफिल्मच्या क्षेत्रात कार्यरत आहे. स्थानिक बाजारपेठेसह युरोप आणि अमेरिकेतही त्यांचा विस्तार झाला आहे. जगभरात सुरू असलेल्या अविघटनकारी प्लॅस्टिकपासून दूर जाण्याच्या चळवळीत त्यांनी आरोग्याला हानीकारक नसलेल्या पॉलिइथिलीन फिल्मच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले होते. १०० टक्के विघटनक्षम आणि आरोग्याला अपायकारक नसलेली ही फिल्म विकसित करण्यात ‘स्पेशालिटी’ला यश आले.  

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

स्पेशालिटीच्या या उत्पादनांना जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे झालेल्या आयएफएफए २०१९ आणि नेदरलँडमधील ॲमस्टरडॅम येथे झालेल्या पीएलएमए २०१९ या दोन्ही प्रदर्शनांत अभिनव उत्पादने या श्रेणीत गौरवण्यात आले. ‘स्पेशालिटी पॉलिफिल्मस’ पॉलिइथिलीनवर आधारित उत्पादने जगभरातील अमेरिका, ब्रिटन, युरोपातील अनेक देश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह २५ हून अधिक देशांत ५० पेक्षा जास्त ग्राहकांना पुरविते. त्यांचे वार्षिक उत्पादन सुमारे १० हजार मेट्रिक टन एवढे असून जागतिक गुणवत्तेच्या पायाभूत सुविधा आणि बीआरसी -आयओपी आणि एसए ८००० मानांकन ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. या पेटंट प्रकल्पात ‘जीएनपी लीगल कन्सल्टिंग’च्या प्रियांका अरोरा - मेहता यांनी ‘पेटंट अटर्नी’ म्हणून सहकार्य केले. ‘स्पेशालिटी पॉलिफिल्मस्’विषयी www.specialty-films.com या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

संशोधनाची उपयुक्तता 
‘फूड ग्रेड पॉलिमर’ आणि विशेष प्रकारच्या प्रक्रिया यांच्या संयुक्त मिलाफातून या कंपनीने ही नवी उत्पादने संशोधित केली आहेत. या नव्या दोन्ही फिल्मना या बाजारपेठेत असलेल्या पीव्हीसी फिल्मप्रमाणे कसलाही दुर्गंध किंवा कसलीही वाईट चव नाही. त्यामुळे मांस तसेच ताजी भाजी व फळेउत्पादने दुर्गंधीशिवाय दीर्घकाळ टिकविण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. विशेषतः पाश्चिमात्य देशांतील बाजारपेठेत ‘पॉलिइथिलीन बेस मीट रॅप अँड फ्रेश प्रोड्यूस फिल्म’ हे उत्पादन प्रभावी ठरणार आहे. अत्यंत पारदर्शकता, उणे ३० अंशांपर्यंत गोठवल्यानंतरही कायम राहणारी अखंडता, मायक्रोवेव्हमधील उच्च तापमानातही वापरण्यास योग्य अशी ही फिल्म सर्व प्रकारच्या भाजी व फळे तसेच मांसाच्या साठवणुकीस योग्य आहे. शिवाय हे उत्पादन हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग या तीनही व्यवसायांत उपयुक्त ठरणार आहे, असा विश्‍वास श्री. देशपांडे यांनी व्यक्त केला. 

(Edit-Pratap Awachar)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विघटनशील प्लॅस्टिकच्या निर्मितीला दोन पेटंट; वाळूजच्या 'स्पेशालिटी पॉलिफिल्मस्'चे संशोधन औरंगाबाद : अतिशय धोकादायक प्रकारच्या पीव्हीसी प्लॅस्टिकला पर्याय म्हणून आरोग्यावर विपरित परिणाम न करणाऱ्या विशेष पॉलिइथिलीन फिल्म्सच्या निर्मितीसाठी वाळूजमधील स्पेशालिटी पॉलिफिल्मस्ला दोन भारतीय पेटंट मिळाले आहेत. पॉलिइथिलीन बेस मीट रॅप अँड फ्रेश प्रोड्यूस फिल्म आणि पॉलिइथिलीन बेस फूड सर्व्हिस, केटरिंग फिल्म अशा या दोन उत्पादनांना पेटंट मिळाली आहेत. या उत्पादनांसाठीचे संशोधन या उद्योगात दीर्घकाळपासून सुरू होते.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!   कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शंतनू देशपांडे यांनी सांगितले, की स्पेशालिटी पॉलिफिल्मस सुमारे ३० वर्षांपासून पॉलिफिल्मच्या क्षेत्रात कार्यरत आहे. स्थानिक बाजारपेठेसह युरोप आणि अमेरिकेतही त्यांचा विस्तार झाला आहे. जगभरात सुरू असलेल्या अविघटनकारी प्लॅस्टिकपासून दूर जाण्याच्या चळवळीत त्यांनी आरोग्याला हानीकारक नसलेल्या पॉलिइथिलीन फिल्मच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले होते. १०० टक्के विघटनक्षम आणि आरोग्याला अपायकारक नसलेली ही फिल्म विकसित करण्यात ‘स्पेशालिटी’ला यश आले.   औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. स्पेशालिटीच्या या उत्पादनांना जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे झालेल्या आयएफएफए २०१९ आणि नेदरलँडमधील ॲमस्टरडॅम येथे झालेल्या पीएलएमए २०१९ या दोन्ही प्रदर्शनांत अभिनव उत्पादने या श्रेणीत गौरवण्यात आले. ‘स्पेशालिटी पॉलिफिल्मस’ पॉलिइथिलीनवर आधारित उत्पादने जगभरातील अमेरिका, ब्रिटन, युरोपातील अनेक देश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह २५ हून अधिक देशांत ५० पेक्षा जास्त ग्राहकांना पुरविते. त्यांचे वार्षिक उत्पादन सुमारे १० हजार मेट्रिक टन एवढे असून जागतिक गुणवत्तेच्या पायाभूत सुविधा आणि बीआरसी -आयओपी आणि एसए ८००० मानांकन ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. या पेटंट प्रकल्पात ‘जीएनपी लीगल कन्सल्टिंग’च्या प्रियांका अरोरा - मेहता यांनी ‘पेटंट अटर्नी’ म्हणून सहकार्य केले. ‘स्पेशालिटी पॉलिफिल्मस्’विषयी www.specialty-films.com या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. संशोधनाची उपयुक्तता  ‘फूड ग्रेड पॉलिमर’ आणि विशेष प्रकारच्या प्रक्रिया यांच्या संयुक्त मिलाफातून या कंपनीने ही नवी उत्पादने संशोधित केली आहेत. या नव्या दोन्ही फिल्मना या बाजारपेठेत असलेल्या पीव्हीसी फिल्मप्रमाणे कसलाही दुर्गंध किंवा कसलीही वाईट चव नाही. त्यामुळे मांस तसेच ताजी भाजी व फळेउत्पादने दुर्गंधीशिवाय दीर्घकाळ टिकविण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. विशेषतः पाश्चिमात्य देशांतील बाजारपेठेत ‘पॉलिइथिलीन बेस मीट रॅप अँड फ्रेश प्रोड्यूस फिल्म’ हे उत्पादन प्रभावी ठरणार आहे. अत्यंत पारदर्शकता, उणे ३० अंशांपर्यंत गोठवल्यानंतरही कायम राहणारी अखंडता, मायक्रोवेव्हमधील उच्च तापमानातही वापरण्यास योग्य अशी ही फिल्म सर्व प्रकारच्या भाजी व फळे तसेच मांसाच्या साठवणुकीस योग्य आहे. शिवाय हे उत्पादन हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग या तीनही व्यवसायांत उपयुक्त ठरणार आहे, असा विश्‍वास श्री. देशपांडे यांनी व्यक्त केला.  (Edit-Pratap Awachar) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HR1JYy
Read More
SBI Recruitment 2020: प्रोबेशनरी ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती

SBI PO Recruitment 2020: स्टेट बँक ऑफ इंडियाने बँकेत नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक उत्तम संधी आणली आहे. एसबीआयने प्रोबेशनरी ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती काढली आहे. 

यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून रिक्त पदांचे तपशील, अधिसूचना आणि ऑनलाईन अर्जाबाबतची माहिती पुढे दिली आहे.

- SSB Recruitment 2020: सशस्त्र सीमा बलमध्ये १५२२ जागांची 'मेगा भरती'!​

पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ)
पदांची संख्या : 2000
वेतन : दरमहा 23,700 ते 42,020

आवश्यक पात्रता : 
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी पूर्ण केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय किमान 21 आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असावे. राखीव वर्गांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे.

महत्त्वाच्या तारखा : 
ऑनलाईन अर्ज सुरू : 14 नोव्हेंबर 2020
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 04 डिसेंबर 2020
प्राथमिक परीक्षेची तारीख : 31 डिसेंबर 2020, 02, 04 आणि 05 जानेवारी 2021
मुख्य परीक्षेची तारीख : 29 जानेवारी 2021
मुलाखत : फेब्रुवारी किंवा मार्च 2021

- Success Story: 'मुस्लिमांसाठी ही आहे रोल मॉडेल'; मुख्यमंत्री योगींनीही केलं कौतुक!​

अर्ज फी : 
एसबीआय पीओसाठी सर्वसाधारण, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उमेदवारांसाठी अर्जाची फी 750 रुपये आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

महत्त्वाच्या लिंक्स :
SBI PO अधिसूचना 2020 साठी येथे क्लिक करा.
SBI PO अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

- एज्युकेशन जॉब्स संबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

SBI Recruitment 2020: प्रोबेशनरी ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती SBI PO Recruitment 2020: स्टेट बँक ऑफ इंडियाने बँकेत नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक उत्तम संधी आणली आहे. एसबीआयने प्रोबेशनरी ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती काढली आहे.  यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून रिक्त पदांचे तपशील, अधिसूचना आणि ऑनलाईन अर्जाबाबतची माहिती पुढे दिली आहे. - SSB Recruitment 2020: सशस्त्र सीमा बलमध्ये १५२२ जागांची 'मेगा भरती'!​ पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदांची संख्या : 2000 वेतन : दरमहा 23,700 ते 42,020 आवश्यक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी पूर्ण केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय किमान 21 आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असावे. राखीव वर्गांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे. महत्त्वाच्या तारखा :  ऑनलाईन अर्ज सुरू : 14 नोव्हेंबर 2020 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 04 डिसेंबर 2020 प्राथमिक परीक्षेची तारीख : 31 डिसेंबर 2020, 02, 04 आणि 05 जानेवारी 2021 मुख्य परीक्षेची तारीख : 29 जानेवारी 2021 मुलाखत : फेब्रुवारी किंवा मार्च 2021 - Success Story: 'मुस्लिमांसाठी ही आहे रोल मॉडेल'; मुख्यमंत्री योगींनीही केलं कौतुक!​ अर्ज फी :  एसबीआय पीओसाठी सर्वसाधारण, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उमेदवारांसाठी अर्जाची फी 750 रुपये आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. महत्त्वाच्या लिंक्स : SBI PO अधिसूचना 2020 साठी येथे क्लिक करा. SBI PO अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा. - एज्युकेशन जॉब्स संबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36hrbzJ
Read More
कोरोनासाठी 'ड्राय आरटीपीसीआर' चाचणी! कमी वेळेत अचूक निदान होणार

मुंबई : कोरोना चाचणी अधिक जलद आणि अचूक होण्यासाठी आता ड्राय आरटी-पीसीआर कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेने  (आयसीएमआर) कडून मान्यता मिळाली आहे. या चाचणीमुळे केवळ 30 मिनिटात अचूक निदान होणार आहे.

हेही वाचा - BMCचे वराती मागून घोडे! "अग्निशमन'च्या उपकेंद्रानंतर निवासस्थान व कार्यालयाची दुरुस्ती

कोरोना निदान करण्यासाठी सध्या ऍंटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचणी केली जाते. एँटीजेन चाचणी ही झटपट होत असली तसेच कमी खर्चीक असली तरी तिचे निदान विश्वसनीय नाही. तर आरटी - पीसीआर चाचणी वर सध्या सर्वाधिक भर देण्यात येत असला तरी या चाचणीचे अचूक निदान 75 टक्क्यांच्या वर नाही. शिवाय या चाचणीचे निकाल येण्यास वेळ ही लागतो.
देशातील दिस-या लाटेची शक्यता लक्षात घेऊन चाचण्या अधिक गतीने तसेच अचूक निदान होणे गरजेचे आहे. त्यामुळेच आयसीएमआर ने आता ड्राय आरटी-पीसीआर चाचणी ला परवानगी दिली आहे. ही चाचणी इतर चाचण्यांच्या तुलनेत जलद आणि विश्वसनीय आहे. शिवाय ही चाचणी कमी खर्चिक असून या चाचणीच्या माध्यमातून कोरोनाचे केवळ 30 मिनिटात झटपट निदान करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे या चाचणी चे निदान 99 टक्के अचूक असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

हेही वाचा - 1 डिसेंबरपासून विशेष ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल; थांब्यांमध्येही फेरबदल होणार

सीएसआयआर-सीसीएमबी हैदराबादने आरटीपीसीआर आधारित एसएआरएस-सीओव्ही -2 शोधण्यासाठी आरएनए एक्सट्रक्शन फ्री ड्राई स्वाब पद्धत विकसित केली आहे. व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम (व्हीटीएम) आणि आरएनए माहितीचा वापर करून मानक पीसीआर चाचणीच्या तुलनेत या पद्धतीमुळे वेळ कमी होईल आणि खर्च कमी होईल. या पद्धतीमध्ये संशयित सार्स-सीओव्ही -2 रूग्णांकडून व्हीटीएम कमी ड्राय तोंजातून किंवा नाकातून स्वॅब घेतला जातो . त्या नंतर लॅबमध्ये ट्रॅस-ईडीटीए - प्रोटीनेस के बफर जोडला जातो आणि नमुने खोलीच्या तपमानावर 30 मिनिटे उकळविला जातो. त्यानंतर नमुना 6 मिनिटांसाठी 98 सी तापमानात तापवला जातो.  

हेही वाचा - धावपटू ललिता बाबर यांची प्रभारी तहसीलदारपदी नेमणूक; क्रीडा कोट्यातून रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे नियुक्ती

दुसरी लाट थोपवण्यासाठी अचूक आणि जलद चाचण्यांची गरज आहे. अशा वेळी बस स्थानके, रेल्वे स्टेशन, विमानतळ, तसेच मास स्क्रिनिंगसाठी  ही चाचणी उपयुक्त ठरणार आहे. 

Dry RTPCR test for Corona Accurate diagnosis will be made in less time 

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनासाठी 'ड्राय आरटीपीसीआर' चाचणी! कमी वेळेत अचूक निदान होणार मुंबई : कोरोना चाचणी अधिक जलद आणि अचूक होण्यासाठी आता ड्राय आरटी-पीसीआर कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेने  (आयसीएमआर) कडून मान्यता मिळाली आहे. या चाचणीमुळे केवळ 30 मिनिटात अचूक निदान होणार आहे. हेही वाचा - BMCचे वराती मागून घोडे! "अग्निशमन'च्या उपकेंद्रानंतर निवासस्थान व कार्यालयाची दुरुस्ती कोरोना निदान करण्यासाठी सध्या ऍंटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचणी केली जाते. एँटीजेन चाचणी ही झटपट होत असली तसेच कमी खर्चीक असली तरी तिचे निदान विश्वसनीय नाही. तर आरटी - पीसीआर चाचणी वर सध्या सर्वाधिक भर देण्यात येत असला तरी या चाचणीचे अचूक निदान 75 टक्क्यांच्या वर नाही. शिवाय या चाचणीचे निकाल येण्यास वेळ ही लागतो. देशातील दिस-या लाटेची शक्यता लक्षात घेऊन चाचण्या अधिक गतीने तसेच अचूक निदान होणे गरजेचे आहे. त्यामुळेच आयसीएमआर ने आता ड्राय आरटी-पीसीआर चाचणी ला परवानगी दिली आहे. ही चाचणी इतर चाचण्यांच्या तुलनेत जलद आणि विश्वसनीय आहे. शिवाय ही चाचणी कमी खर्चिक असून या चाचणीच्या माध्यमातून कोरोनाचे केवळ 30 मिनिटात झटपट निदान करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे या चाचणी चे निदान 99 टक्के अचूक असल्याचा दावा करण्यात येत आहे.  हेही वाचा - 1 डिसेंबरपासून विशेष ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल; थांब्यांमध्येही फेरबदल होणार सीएसआयआर-सीसीएमबी हैदराबादने आरटीपीसीआर आधारित एसएआरएस-सीओव्ही -2 शोधण्यासाठी आरएनए एक्सट्रक्शन फ्री ड्राई स्वाब पद्धत विकसित केली आहे. व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम (व्हीटीएम) आणि आरएनए माहितीचा वापर करून मानक पीसीआर चाचणीच्या तुलनेत या पद्धतीमुळे वेळ कमी होईल आणि खर्च कमी होईल. या पद्धतीमध्ये संशयित सार्स-सीओव्ही -2 रूग्णांकडून व्हीटीएम कमी ड्राय तोंजातून किंवा नाकातून स्वॅब घेतला जातो . त्या नंतर लॅबमध्ये ट्रॅस-ईडीटीए - प्रोटीनेस के बफर जोडला जातो आणि नमुने खोलीच्या तपमानावर 30 मिनिटे उकळविला जातो. त्यानंतर नमुना 6 मिनिटांसाठी 98 सी तापमानात तापवला जातो.   हेही वाचा - धावपटू ललिता बाबर यांची प्रभारी तहसीलदारपदी नेमणूक; क्रीडा कोट्यातून रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे नियुक्ती दुसरी लाट थोपवण्यासाठी अचूक आणि जलद चाचण्यांची गरज आहे. अशा वेळी बस स्थानके, रेल्वे स्टेशन, विमानतळ, तसेच मास स्क्रिनिंगसाठी  ही चाचणी उपयुक्त ठरणार आहे.  Dry RTPCR test for Corona Accurate diagnosis will be made in less time  ------------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3qdP2se
Read More