April 2021 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 13, 2021

डॉ. बाबासाहेबांनी आजवर केलेली 'ही' मंदिर सत्याग्रहे! काळाराम मंदिर प्रवेश भारतीय इतिहासातील मोठा लढा

नाशिक : काळाराम मंदिराचा सत्याग्रह आपणाला माहीतच आहे.
माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळण्याकरिता बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. "देव्हाऱ्यात जनावरांना जायला परवानगी आहे परंतु दलितांना का नाही. आम्हीही माणसेच आहोत." हा संदेश देण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक मंदिर सत्याग्रह केलेली आहेत. त्याबद्दल जाणून घेऊ.

काळाराम मंदिर सत्याग्रह

काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता. हा लढा २ मार्च १९३० ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. बाबासाहेबांचे जवळचे सहकारी असलेले नाशिकचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी हा सत्याग्रह सातत्याने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे. हा मंदिर प्रवेश लढा भारतीय इतिहासातील मोठा लढा समजला जातो.

समानतेचा अधिकारासाठी संघर्ष

 काळाराम मंदिर सत्याग्रह हा देव दर्शनासाठीचा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी मंदिर प्रवेशाचा तो संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मूर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू बाबासाहेबांच्या चळवळीमागे होता.

 

पर्वती मंदिर सत्याग्रह

हा पुण्यातील पर्वती मंदिर प्रवेशासाठी इ.स. १९२९ मध्ये केला गेलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह होता. पुण्यातील 'पर्वती टेकडीवरील मंदिर' हे अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा अमरावती नंतरचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील आंबेडकरांच्या वतीने एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला त्यांचा अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून ट्रर्टने अर्ज फेटाळला. यानंतर मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. या सर्वांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पुणे पर्वती सत्याग्रह सुरू केला. यात शिवराम कांबळे, एम.एम.जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित हजारों स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता.

 

अंबादेवी मंदिर सत्याग्रह

अमरावती येथील प्राचीन 'अंबादेवी मंदिरात' प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा सत्याग्रह पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २६ जून इ.स. १९२७ रोजी सुरू झाला होता. या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले.

 

हिंदू मंदिरांतील प्रवेशासाठी सत्याग्रह
हिंदू धर्मातील ईश्वरांची पूजा करण्यासाठी बहुसंख्य दलितांचा अधिकार नाकारला जाई. कारण अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरे बाटतील, सामाजिक अनर्थ घडेल अशी समजूत होती. ही गोष्ट बाबासाहेबांना मान्य नव्हती. मानवी समानतेसाठी ज्याप्रमाणे चवदार तळ्याचा सत्याग्रह करावा लागला. त्याचप्रमाणे हिंदू मंदिरांतील प्रवेशासाठीही करावा लागेल याची जाणीव बाबासाहेबांना झाली. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.

 

 हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन झालेली भारतातील काही मंदिर प्रवेश सत्याग्रहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काळाराम मंदिर सत्याग्रह

इ.स. १९३१ - ३५

एम.एम. जोशी यांचा पर्वती मंदिर सत्याग्रह

इ.स. १९२९

डॉ. पंजाबराव देशमुख यांचा अमरावती अंबादेवी मंदिर सत्याग्रह

इ.स. १९२८

साने गुरुजी यांचा पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सत्याग्रह

इ.स. १९४७

भंगीकाम करणाऱ्या २०० दलित महिलांचा काशी विश्वनाथ मंदिरात (पहिल्यांदाच) प्रवेश आणि पूजा 

२० जून २०११

अस्पृश्य महिलांचा राजस्थानच्या नाथद्वारा मंदिरात प्रवेश

इ.स. १९८८

अस्पृश्य महिलांचा ओरिसामधील जगन्नाथ मंदिरात प्रवेश

२००६

गढवालमधल्या जौनसर बावर तालुक्यातील परशुराम राम मंदिरात महिलांना व अस्पृश्यांना प्रवेश; (४०० वर्षे असा प्रवेश नव्हता)

१६ जानेवारी २०१६

Tajya news Feeds https://ift.tt/3dgwkLP

डॉ. बाबासाहेबांनी आजवर केलेली 'ही' मंदिर सत्याग्रहे! काळाराम मंदिर प्रवेश भारतीय इतिहासातील मोठा लढा नाशिक : काळाराम मंदिराचा सत्याग्रह आपणाला माहीतच आहे. माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळण्याकरिता बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. "देव्हाऱ्यात जनावरांना जायला परवानगी आहे परंतु दलितांना का नाही. आम्हीही माणसेच आहोत." हा संदेश देण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक मंदिर सत्याग्रह केलेली आहेत. त्याबद्दल जाणून घेऊ. काळाराम मंदिर सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता. हा लढा २ मार्च १९३० ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. बाबासाहेबांचे जवळचे सहकारी असलेले नाशिकचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी हा सत्याग्रह सातत्याने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे. हा मंदिर प्रवेश लढा भारतीय इतिहासातील मोठा लढा समजला जातो. समानतेचा अधिकारासाठी संघर्ष  काळाराम मंदिर सत्याग्रह हा देव दर्शनासाठीचा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी मंदिर प्रवेशाचा तो संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मूर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू बाबासाहेबांच्या चळवळीमागे होता.   पर्वती मंदिर सत्याग्रह हा पुण्यातील पर्वती मंदिर प्रवेशासाठी इ.स. १९२९ मध्ये केला गेलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह होता. पुण्यातील 'पर्वती टेकडीवरील मंदिर' हे अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा अमरावती नंतरचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील आंबेडकरांच्या वतीने एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला त्यांचा अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून ट्रर्टने अर्ज फेटाळला. यानंतर मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. या सर्वांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पुणे पर्वती सत्याग्रह सुरू केला. यात शिवराम कांबळे, एम.एम.जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित हजारों स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता.   अंबादेवी मंदिर सत्याग्रह अमरावती येथील प्राचीन 'अंबादेवी मंदिरात' प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा सत्याग्रह पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २६ जून इ.स. १९२७ रोजी सुरू झाला होता. या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले.   हिंदू मंदिरांतील प्रवेशासाठी सत्याग्रह हिंदू धर्मातील ईश्वरांची पूजा करण्यासाठी बहुसंख्य दलितांचा अधिकार नाकारला जाई. कारण अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरे बाटतील, सामाजिक अनर्थ घडेल अशी समजूत होती. ही गोष्ट बाबासाहेबांना मान्य नव्हती. मानवी समानतेसाठी ज्याप्रमाणे चवदार तळ्याचा सत्याग्रह करावा लागला. त्याचप्रमाणे हिंदू मंदिरांतील प्रवेशासाठीही करावा लागेल याची जाणीव बाबासाहेबांना झाली. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.    हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन झालेली भारतातील काही मंदिर प्रवेश सत्याग्रहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काळाराम मंदिर सत्याग्रह इ.स. १९३१ - ३५ एम.एम. जोशी यांचा पर्वती मंदिर सत्याग्रह इ.स. १९२९ डॉ. पंजाबराव देशमुख यांचा अमरावती अंबादेवी मंदिर सत्याग्रह इ.स. १९२८ साने गुरुजी यांचा पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सत्याग्रह इ.स. १९४७ भंगीकाम करणाऱ्या २०० दलित महिलांचा काशी विश्वनाथ मंदिरात (पहिल्यांदाच) प्रवेश आणि पूजा  २० जून २०११ अस्पृश्य महिलांचा राजस्थानच्या नाथद्वारा मंदिरात प्रवेश इ.स. १९८८ अस्पृश्य महिलांचा ओरिसामधील जगन्नाथ मंदिरात प्रवेश २००६ गढवालमधल्या जौनसर बावर तालुक्यातील परशुराम राम मंदिरात महिलांना व अस्पृश्यांना प्रवेश; (४०० वर्षे असा प्रवेश नव्हता) १६ जानेवारी २०१६ Tajya news Feeds https://ift.tt/3dgwkLP

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3mKiuoc
Read More
तरुणाईचे बाबासाहेबांना अनोखे अभिवादन; "एक मूठ धान्य कलाकारांसाठी' 

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यंदा तरुणाईकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी आंबेडकर जयंतीनिमित्त होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे "एक मूठ धान्य कलाकारांसाठी' ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यातून जमणारी मदत आजही चळवळ नेटाने पुढे नेणाऱ्या कलाकारांना दिली जाणार आहे. 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून 26 जून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत हा अनोखा उपक्रम होणार आहे. दरम्यान, राज्यभरातील शाहिरांनी यंदा "आम्ही आंबेडकरवादी' हे अभिमानगीत साकारले असून, ते यूट्यूब चॅनेलवर आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित झाले आहे. 

"माझ्या दहा भाषणांची ताकद शाहिराच्या एका गाण्यात आहे,' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत. मात्र, कोरोनाच्या काळात चळवळीतील हीच शाहीर आणि कलाकार मंडळी जगण्यासाठी धडपडत आहेत. गेल्या वर्षीपासून एकही कार्यक्रम झाला नाही आणि आता आंबेडकर जयंतीच्या अगोदरच कोरोनाचा पुन्हा कहर झाला असल्याने यंदाही कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असणाऱ्या या शाहीर व कलाकारांना धान्याबरोबरच जीवनावश्‍यक साहित्यासाठी समाजातील दातृत्वाला साद घातली आहे.

धान्य, कडधान्य, साखर, खाद्यतेल, शैक्षणिक साहित्य व आर्थिक स्वरूपात ही मदत बिंदू चौकातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात स्वीकारली जाणार आहे. ऑल इंडिया स्टुडंटस्‌ फेडरेशन आणि अश्‍वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनचे कबीर नाईकनवरे, हरीश कांबळे, धीरज कठारे, रविराज सदाजय, हर्षवर्धन कांबळे, नितीन कांबळे, आरती रेडेकर, योगेश कसबे आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

असाही विचारांचा जागर 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीला माहिती व्हावेत, या उद्देशाने "आम्ही आंबेडकरवादी' या गाण्याची निर्मिती झाली आहे. सांगलीच्या शाहीर दीपक गोठणेकर यांनी हे गीत लिहिले असून शिरीष पवार, प्रवीण डोणे (मुंबई), कबीर नाईकनवरे, स्नेहलता सातपुते (कोल्हापूर), चरण जाधव (औरंगाबाद) या शाहिरांनी ते गायिले आहे. बाबासाहेबांच्या भूमिकेत विजयकुमार नागदिवे असून दुष्यंत इनामदार यांचे नृत्य दिग्दर्शन आहे. नीलेश जाधव यांचे छायाचित्रण तर अभिजीत सुतार यांचे ध्वनी संकलन व आकाश मोरे यांनी व्हिडिओ संकलन केले आहे.

 
 संपादन- अर्चना बनगे

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

तरुणाईचे बाबासाहेबांना अनोखे अभिवादन; "एक मूठ धान्य कलाकारांसाठी'  कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यंदा तरुणाईकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी आंबेडकर जयंतीनिमित्त होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे "एक मूठ धान्य कलाकारांसाठी' ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यातून जमणारी मदत आजही चळवळ नेटाने पुढे नेणाऱ्या कलाकारांना दिली जाणार आहे. 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून 26 जून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत हा अनोखा उपक्रम होणार आहे. दरम्यान, राज्यभरातील शाहिरांनी यंदा "आम्ही आंबेडकरवादी' हे अभिमानगीत साकारले असून, ते यूट्यूब चॅनेलवर आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित झाले आहे.  "माझ्या दहा भाषणांची ताकद शाहिराच्या एका गाण्यात आहे,' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत. मात्र, कोरोनाच्या काळात चळवळीतील हीच शाहीर आणि कलाकार मंडळी जगण्यासाठी धडपडत आहेत. गेल्या वर्षीपासून एकही कार्यक्रम झाला नाही आणि आता आंबेडकर जयंतीच्या अगोदरच कोरोनाचा पुन्हा कहर झाला असल्याने यंदाही कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असणाऱ्या या शाहीर व कलाकारांना धान्याबरोबरच जीवनावश्‍यक साहित्यासाठी समाजातील दातृत्वाला साद घातली आहे. धान्य, कडधान्य, साखर, खाद्यतेल, शैक्षणिक साहित्य व आर्थिक स्वरूपात ही मदत बिंदू चौकातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात स्वीकारली जाणार आहे. ऑल इंडिया स्टुडंटस्‌ फेडरेशन आणि अश्‍वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनचे कबीर नाईकनवरे, हरीश कांबळे, धीरज कठारे, रविराज सदाजय, हर्षवर्धन कांबळे, नितीन कांबळे, आरती रेडेकर, योगेश कसबे आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.  असाही विचारांचा जागर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीला माहिती व्हावेत, या उद्देशाने "आम्ही आंबेडकरवादी' या गाण्याची निर्मिती झाली आहे. सांगलीच्या शाहीर दीपक गोठणेकर यांनी हे गीत लिहिले असून शिरीष पवार, प्रवीण डोणे (मुंबई), कबीर नाईकनवरे, स्नेहलता सातपुते (कोल्हापूर), चरण जाधव (औरंगाबाद) या शाहिरांनी ते गायिले आहे. बाबासाहेबांच्या भूमिकेत विजयकुमार नागदिवे असून दुष्यंत इनामदार यांचे नृत्य दिग्दर्शन आहे. नीलेश जाधव यांचे छायाचित्रण तर अभिजीत सुतार यांचे ध्वनी संकलन व आकाश मोरे यांनी व्हिडिओ संकलन केले आहे.    संपादन- अर्चना बनगे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/32dYOje
Read More
'आई ऽऽऽ'च्या हंबरड्यानं गहिवरले ग्रामस्थ, जगात येण्यापूर्वीच हरवलं बापाचं छत्र

टेकाडी (जि. नागपूर) : पारशिवनी तालुक्यातील टेकाडी गावात कोरोनाने थैमान घातले असून गावात एकाच दिवशी तिघांचा बळी गेल्याने गाव हादरून सुटले आहे. एकाच दिवशी मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरवल्याने 'आई ऽऽऽ....या हंबरड्याने ग्रामस्थ गहिवरले, तर ३१ वर्षीय युवकाच्या जाण्याने पाच महिन्याच्या गर्भवती पत्नीपुढे जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कधी न शांत राहणारं गाव मात्र आज अंतर्मनात रडताना अनेकांनी अनुभवले आहे. 

हेही वाचा - मराठी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तर २० बाधितांचा मृत्यू

शासनाने अनेक निर्बध लावून कोरोनाची परिस्थितीत प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे संकेत देत स्वतःची काळजी स्वतः घेण्याचे आवाहन केले आहे. अशात आठ दहा दिवस अंगावर रोग काढून रुग्णालय गाठणे आता नागरिकांच्या अंगलट येताना दिसून येत आहे. गावात दिवसागणिक मृत्यूचे तांडव सुरूच आहे. अशात काही दिवस मृतांच्या बातम्या ऐकायला मिळत आहे. मंगळवारचा दिवस गावासाठी वाईट बातमी घेऊन उगवला. रात्रीला रुग्णालयात भरती केलेली आई सकाळी परतलीच नसल्याने गावात दिवस निघताच 'आईऽऽऽ...असा हंबरडा ग्रामस्थांच्या कानी पडला आणि गावात सकाळच्या चुली पेटल्याच नाही. जवाहरलाल रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन अपघातात मृत कल्पना अनिल कडू (वय४०), किरण राधेश्याम बोराडे (वय४५) या दोघीही गेल्या काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त होत्या. किरण बोराडे यांची कोविड चाचणी बाधित आली होती. ऑक्सिजन पातळी कमी असल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कल्पना कडू यांची देखील गेल्या आठ दिवसापासून प्रकृती खालावलेली होती.

हेही वाचा - स्वीट मार्टमधून मिठाईऐवजी चक्क तंबाखूजन्य पदार्थांची...

ऑक्सिजन पातळी कमी असल्याने कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत त्यांना जे. एन.रुग्णालयात सोमवारीच दाखल करण्यात आले होते. त्यांची कोविड चाचणी मंगळवारी घेण्यात येणार होती. परंतु, त्या आधीच पर्याप्त ऑक्सिजन मिळाले नसल्याने दोघीही दगावल्याचे वृत्त गावात धडकले. या दोघांच्या मृत्यूची बातमी नंतर लगेच गावातील हरहुन्नरी ३१ वर्षीय युवक सुहास रामकृष्ण मोहूर्ले हा काही दिवसाआधी कोरोना बाधित आला होता. नागपूर स्थित खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, मंगळवारला त्याच्या मृत्यूच्या बातमीने गावात स्मशान शांतताच निर्माण झाली. सुहास याचे वडील देखील नागपूर स्थित खासगी रुग्णालयात कोरोनाशी दोन दोन हात करीत आहेत, तर घरी सुहासची ५ महिन्याची गर्भवती पत्नी पती जाण्याची कुठलीच चाहूल न लागता त्याच्या सुदृढ आयुष्याची प्रार्थना करत बाळासोबत आयुष्यचे स्वप्न रंगवत होती. नातेवाईकांनी हिमतीने तिला घाटावर नेऊन दुःखद बातमी दिली. त्यानंतर तिच्या पुढे जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कधी न शांत राहणारे गाव मात्र आज अंतर्मनात रडताना अनेकांनी पाहिलं आहे. बऱ्याच घरी चुलीही पेटल्याच नाहीत. 

हेही वाचा - नागपुरात ऑक्सिजन प्लांट स्थापनेला राज्य सरकारची मंजुरी...

रुग्ण दाखल झाले तेव्हाच त्यांची प्रकृती गंभीर होती. नागपूरला उपचारासाठी जागा मिळत नसल्याने त्यांनी प्राथमिकता जवाहरला नेहरू रुग्णालयाला दिली होती. पूर्ण रुग्णांचे ऑक्सिजन लेव्हल अगोदरच कमी होते. प्रत्येकाला व्हेंटिलेटरची गरज होती. नागपूर शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर व बेडस वारंवार संपर्क करून देखील उपलब्ध होत नव्हते. त्याची ताकीद देखील नातेवाइकांना आधीच देण्यात आली होती. 
-डॉ.गजानन धुर्वे, कोविड केंद्राचे निरीक्षक 
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

'आई ऽऽऽ'च्या हंबरड्यानं गहिवरले ग्रामस्थ, जगात येण्यापूर्वीच हरवलं बापाचं छत्र टेकाडी (जि. नागपूर) : पारशिवनी तालुक्यातील टेकाडी गावात कोरोनाने थैमान घातले असून गावात एकाच दिवशी तिघांचा बळी गेल्याने गाव हादरून सुटले आहे. एकाच दिवशी मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरवल्याने 'आई ऽऽऽ....या हंबरड्याने ग्रामस्थ गहिवरले, तर ३१ वर्षीय युवकाच्या जाण्याने पाच महिन्याच्या गर्भवती पत्नीपुढे जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कधी न शांत राहणारं गाव मात्र आज अंतर्मनात रडताना अनेकांनी अनुभवले आहे.  हेही वाचा - मराठी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तर २० बाधितांचा मृत्यू शासनाने अनेक निर्बध लावून कोरोनाची परिस्थितीत प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे संकेत देत स्वतःची काळजी स्वतः घेण्याचे आवाहन केले आहे. अशात आठ दहा दिवस अंगावर रोग काढून रुग्णालय गाठणे आता नागरिकांच्या अंगलट येताना दिसून येत आहे. गावात दिवसागणिक मृत्यूचे तांडव सुरूच आहे. अशात काही दिवस मृतांच्या बातम्या ऐकायला मिळत आहे. मंगळवारचा दिवस गावासाठी वाईट बातमी घेऊन उगवला. रात्रीला रुग्णालयात भरती केलेली आई सकाळी परतलीच नसल्याने गावात दिवस निघताच 'आईऽऽऽ...असा हंबरडा ग्रामस्थांच्या कानी पडला आणि गावात सकाळच्या चुली पेटल्याच नाही. जवाहरलाल रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन अपघातात मृत कल्पना अनिल कडू (वय४०), किरण राधेश्याम बोराडे (वय४५) या दोघीही गेल्या काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त होत्या. किरण बोराडे यांची कोविड चाचणी बाधित आली होती. ऑक्सिजन पातळी कमी असल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कल्पना कडू यांची देखील गेल्या आठ दिवसापासून प्रकृती खालावलेली होती. हेही वाचा - स्वीट मार्टमधून मिठाईऐवजी चक्क तंबाखूजन्य पदार्थांची... ऑक्सिजन पातळी कमी असल्याने कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत त्यांना जे. एन.रुग्णालयात सोमवारीच दाखल करण्यात आले होते. त्यांची कोविड चाचणी मंगळवारी घेण्यात येणार होती. परंतु, त्या आधीच पर्याप्त ऑक्सिजन मिळाले नसल्याने दोघीही दगावल्याचे वृत्त गावात धडकले. या दोघांच्या मृत्यूची बातमी नंतर लगेच गावातील हरहुन्नरी ३१ वर्षीय युवक सुहास रामकृष्ण मोहूर्ले हा काही दिवसाआधी कोरोना बाधित आला होता. नागपूर स्थित खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, मंगळवारला त्याच्या मृत्यूच्या बातमीने गावात स्मशान शांतताच निर्माण झाली. सुहास याचे वडील देखील नागपूर स्थित खासगी रुग्णालयात कोरोनाशी दोन दोन हात करीत आहेत, तर घरी सुहासची ५ महिन्याची गर्भवती पत्नी पती जाण्याची कुठलीच चाहूल न लागता त्याच्या सुदृढ आयुष्याची प्रार्थना करत बाळासोबत आयुष्यचे स्वप्न रंगवत होती. नातेवाईकांनी हिमतीने तिला घाटावर नेऊन दुःखद बातमी दिली. त्यानंतर तिच्या पुढे जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कधी न शांत राहणारे गाव मात्र आज अंतर्मनात रडताना अनेकांनी पाहिलं आहे. बऱ्याच घरी चुलीही पेटल्याच नाहीत.  हेही वाचा - नागपुरात ऑक्सिजन प्लांट स्थापनेला राज्य सरकारची मंजुरी... रुग्ण दाखल झाले तेव्हाच त्यांची प्रकृती गंभीर होती. नागपूरला उपचारासाठी जागा मिळत नसल्याने त्यांनी प्राथमिकता जवाहरला नेहरू रुग्णालयाला दिली होती. पूर्ण रुग्णांचे ऑक्सिजन लेव्हल अगोदरच कमी होते. प्रत्येकाला व्हेंटिलेटरची गरज होती. नागपूर शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर व बेडस वारंवार संपर्क करून देखील उपलब्ध होत नव्हते. त्याची ताकीद देखील नातेवाइकांना आधीच देण्यात आली होती.  -डॉ.गजानन धुर्वे, कोविड केंद्राचे निरीक्षक    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3di6S8Z
Read More
चार वर्षे भांडणात, एक वर्ष विकासात! विरोधी पक्षाची तलवार म्यान

मुरगूड (कोल्हापूर)  : शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्षपद भूषवणारे राजेखान जमादार विरुद्ध मंडलिक गटाचे, पर्यायाने शिवसेनेचे नगरसेवक - नगरसेविका यांच्यातील कधी होणारे शीतयुद्ध तर कधी झालेली हमरीतुमरी यामुळे पालिकेतील सत्ताधारी मंडळींची पंचवार्षिक कारकीर्द चार वर्षे भांडणात आणि एक वर्ष विकासात, अशीच राहिली आहे. तर अल्प संख्याबळामुळे विरोधी पक्षाने बघ्याची भूमिका घेतली आहे. 

फ्लॅशबॅक 
मंडलिक गटाने गेल्या निवडणुकीपूर्वी माहितीच्या अधिकाराचे भांडवल हाताशी धरुन सत्ताधारी पाटील-मुश्रीफ गटाला सळो की पळो करुन सोडले होते. भ्रष्टाचाराचे आरोप करत पाटील गटातील अंतर्गत फुटीचा फायदा उठवला आणि संजय घाटगे गटाच्या साथीने पाटील-मुश्रीफ गटाचा पराभव केला. राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील, टोकाच्या संघर्षातील पालिकेवर (कै.) विश्वनाथराव पाटील यांच्या पाटील गटाने सर्वाधिक काळ तर त्या पाठोपाठ खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या गटाने सत्ता गाजवली आहे. 

सध्याचे चित्र 
सध्या "गोकुळ'चे रणांगण तापले आहे. मुरगूडमधून सत्ताधारी पॅनेलमधून संचालक रणजितसिंह पाटील तर विरोधी राजर्षी शाहू आघाडीतून खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक व बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील इच्छुक आहेत. पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे, तर राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहे. पण राज्यातील आघाडीची सत्ता व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार मंडलिक यांच्यातील सलोख्याचे संबंध, मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत असणारे व नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले प्रवीणसिंह पाटील यांची समझोता एक्‍स्प्रेस लक्षात घेता पालिकेत विरोधी पक्ष अस्तित्वात आहे का? असा प्रश्न पडतो.

राज्यातील सत्तासूत्रे पाहता खासदार मंडलिक, मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून सहा महिन्यात विविध विकासकामांना निधी आणण्यात नगराध्यक्ष जमादार यांनी यश मिळविले आहे. सुधारित नळ-पाणी योजना, बाजारपेठेतील फूटपाथ, गटर्स, हायमास्क दिवे, हुतात्मा तुकाराम चौक सुशोभीकरण अशा जवळपास 15 कोटींच्या विविध विकासकामांची धांदल सुरू आहे. नळ-पाणी पुरवठा योजनेमुळे रस्ते खोदाई केली आहे. शहरात एकही रस्ता सुस्थितीत नाही. मेच्या अखेरीपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे पालिका प्रशासनाचे धोरण आहे. 

घडलंय बिघडलंय - 
पालिका निवडणुकीत नेहमी होणारा मंडलिक विरुद्ध पाटील गटाचा सामना लक्षवेधी ठरत होता; पण आता पाटील गटाच्या फुटीमुळे तशा निवडणुका होणे कठीण आहे. पालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणत्याही गटाला घाटगे गटाची साथ घेतल्याशिवाय यश मिळालेले नाही. मंडलिक गटाने सत्ता मिळवली खरी; पण या यशाचा निवडून देणाऱ्या जनतेला चार वर्षे फारसा उपयोग झालेला दिसत नाही. अपवाद वगळता सत्ताधारी नगरसेवक - नगरसेविका आहेत. यांना त्यांच्या सत्तेचा फारसा उपयोग झाला नाही. सहा महिन्यांपासून नगराध्यक्ष जमादार व नगरसेवकातील चार वर्षे सुरु असलेला संघर्ष बऱ्यापैकी थोपवण्यात नेत्यांना यश आले आहे. 

पुढे काय? 
निवडणूक तोंडावर असताना विरोधी गटाकडून जे रान उठवले जाते, त्याचा लवलेशही आज पाहावयास मिळत नाही. 
"गोकुळ'चे संचालक पाटील यांनी वर्षभरापासून मुरगुडात तळ ठोकला आहे. तर भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी वारंवार कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत निवडणुकीच्या जोडण्या सुरू ठेवल्या आहेत. प्रवीणसिंह पाटील यांना ताकद देत मंत्री मुश्रीफ पुढील रणनीती आखताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीत सत्ताधारी मंडलिक गटाच्या विरोधात नेमकी कशी आघाडी होणार? की मंडलिक, मुश्रीफ व प्रवीणसिंह पाटील एकत्रित राहणार, हे लवकरच कळेल. 

पक्षीय बलाबल - 
शिवसेना - 17 
राष्ट्रवादी - 3 

घडलंय-बिघडलंय 
* वेदगंगेत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न कायम 
* शहर स्वच्छता शासनाच्या बक्षिसापुरतीच 
* औद्योगिकीकरणाकडे सर्व नेत्यांचा कानाडोळा 
* शहरातील तरुणांसाठी खेळाच्या मैदानाची वानवा 
* बागबगीचा, ज्येष्ठांसाठी विरंगुळा पार्कचे काय? 
* शासकीय कार्यालयांची कमतरता 

संपादन- अर्चना बनगे

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

चार वर्षे भांडणात, एक वर्ष विकासात! विरोधी पक्षाची तलवार म्यान मुरगूड (कोल्हापूर)  : शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्षपद भूषवणारे राजेखान जमादार विरुद्ध मंडलिक गटाचे, पर्यायाने शिवसेनेचे नगरसेवक - नगरसेविका यांच्यातील कधी होणारे शीतयुद्ध तर कधी झालेली हमरीतुमरी यामुळे पालिकेतील सत्ताधारी मंडळींची पंचवार्षिक कारकीर्द चार वर्षे भांडणात आणि एक वर्ष विकासात, अशीच राहिली आहे. तर अल्प संख्याबळामुळे विरोधी पक्षाने बघ्याची भूमिका घेतली आहे.  फ्लॅशबॅक  मंडलिक गटाने गेल्या निवडणुकीपूर्वी माहितीच्या अधिकाराचे भांडवल हाताशी धरुन सत्ताधारी पाटील-मुश्रीफ गटाला सळो की पळो करुन सोडले होते. भ्रष्टाचाराचे आरोप करत पाटील गटातील अंतर्गत फुटीचा फायदा उठवला आणि संजय घाटगे गटाच्या साथीने पाटील-मुश्रीफ गटाचा पराभव केला. राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील, टोकाच्या संघर्षातील पालिकेवर (कै.) विश्वनाथराव पाटील यांच्या पाटील गटाने सर्वाधिक काळ तर त्या पाठोपाठ खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या गटाने सत्ता गाजवली आहे.  सध्याचे चित्र  सध्या "गोकुळ'चे रणांगण तापले आहे. मुरगूडमधून सत्ताधारी पॅनेलमधून संचालक रणजितसिंह पाटील तर विरोधी राजर्षी शाहू आघाडीतून खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक व बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील इच्छुक आहेत. पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे, तर राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहे. पण राज्यातील आघाडीची सत्ता व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार मंडलिक यांच्यातील सलोख्याचे संबंध, मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत असणारे व नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले प्रवीणसिंह पाटील यांची समझोता एक्‍स्प्रेस लक्षात घेता पालिकेत विरोधी पक्ष अस्तित्वात आहे का? असा प्रश्न पडतो. राज्यातील सत्तासूत्रे पाहता खासदार मंडलिक, मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून सहा महिन्यात विविध विकासकामांना निधी आणण्यात नगराध्यक्ष जमादार यांनी यश मिळविले आहे. सुधारित नळ-पाणी योजना, बाजारपेठेतील फूटपाथ, गटर्स, हायमास्क दिवे, हुतात्मा तुकाराम चौक सुशोभीकरण अशा जवळपास 15 कोटींच्या विविध विकासकामांची धांदल सुरू आहे. नळ-पाणी पुरवठा योजनेमुळे रस्ते खोदाई केली आहे. शहरात एकही रस्ता सुस्थितीत नाही. मेच्या अखेरीपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे पालिका प्रशासनाचे धोरण आहे.  घडलंय बिघडलंय -  पालिका निवडणुकीत नेहमी होणारा मंडलिक विरुद्ध पाटील गटाचा सामना लक्षवेधी ठरत होता; पण आता पाटील गटाच्या फुटीमुळे तशा निवडणुका होणे कठीण आहे. पालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणत्याही गटाला घाटगे गटाची साथ घेतल्याशिवाय यश मिळालेले नाही. मंडलिक गटाने सत्ता मिळवली खरी; पण या यशाचा निवडून देणाऱ्या जनतेला चार वर्षे फारसा उपयोग झालेला दिसत नाही. अपवाद वगळता सत्ताधारी नगरसेवक - नगरसेविका आहेत. यांना त्यांच्या सत्तेचा फारसा उपयोग झाला नाही. सहा महिन्यांपासून नगराध्यक्ष जमादार व नगरसेवकातील चार वर्षे सुरु असलेला संघर्ष बऱ्यापैकी थोपवण्यात नेत्यांना यश आले आहे.  पुढे काय?  निवडणूक तोंडावर असताना विरोधी गटाकडून जे रान उठवले जाते, त्याचा लवलेशही आज पाहावयास मिळत नाही.  "गोकुळ'चे संचालक पाटील यांनी वर्षभरापासून मुरगुडात तळ ठोकला आहे. तर भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी वारंवार कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत निवडणुकीच्या जोडण्या सुरू ठेवल्या आहेत. प्रवीणसिंह पाटील यांना ताकद देत मंत्री मुश्रीफ पुढील रणनीती आखताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीत सत्ताधारी मंडलिक गटाच्या विरोधात नेमकी कशी आघाडी होणार? की मंडलिक, मुश्रीफ व प्रवीणसिंह पाटील एकत्रित राहणार, हे लवकरच कळेल.  पक्षीय बलाबल -  शिवसेना - 17  राष्ट्रवादी - 3  घडलंय-बिघडलंय  * वेदगंगेत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न कायम  * शहर स्वच्छता शासनाच्या बक्षिसापुरतीच  * औद्योगिकीकरणाकडे सर्व नेत्यांचा कानाडोळा  * शहरातील तरुणांसाठी खेळाच्या मैदानाची वानवा  * बागबगीचा, ज्येष्ठांसाठी विरंगुळा पार्कचे काय?  * शासकीय कार्यालयांची कमतरता  संपादन- अर्चना बनगे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2QkCUIq
Read More
भरधाव कारने पोलिस कर्मचाऱ्याला चिरडले; मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

ओझर (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी रात्री साडेअकराला सहाय्यक उपनिरीक्षक गोंदकर मोटारसायकलवरून घरी परतत होते. त्यावेळी हा दुर्दैवी घटना घडली. 

मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

सोमवारी रात्री  ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत गोंदकर (वय ५८, रा. ओझर) मोटारसायकलवरून घरी परतत होते. आडगाव शिवारातील शेरे पंजाब ढाब्याजवळ रस्ता मोकळा असताना भरधाव मर्सिडीजने गोंदकर यांना धडक दिली. कारने मोटारसायकलला फरफटत नेल्याने गोंदकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर फरारी झालेल्या बबलू कुरेशीने कार बदलण्याचाही प्रयत्न केल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

बबलू कुरेशीला अटक

आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांनी बबलू कुरेशीला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. बबलू कुरेशीविरुद्ध जनावरांची अवैध कत्तल केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत तीन, भद्रकाली पोलिसांत दोन, मुंबई नाका पोलिसांत व कळवा (ठाणे) पोलिसांत प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. अपघातास जबाबदार मर्सिडीज कार कोणाची आहे याचा आडगाव पोलिस शोध घेत आहेत.  

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

अपघातास जबाबदार मर्सिडीज कार कोणाची?

भरधाव मर्सिडीज कारने चिरडल्याने ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत गोंदकर (वय ५८, रा. ओझर) यांचा मृत्यू झाला. कारचालक सद्दाम कयूम ऊर्फ बबलू कुरेशी (वय ३२, रा. कुरेशीनगर, वडाळा नाका) यास आडगाव पोलिसांनी अटक केली. त्यास दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

भरधाव कारने पोलिस कर्मचाऱ्याला चिरडले; मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना ओझर (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी रात्री साडेअकराला सहाय्यक उपनिरीक्षक गोंदकर मोटारसायकलवरून घरी परतत होते. त्यावेळी हा दुर्दैवी घटना घडली.  मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना सोमवारी रात्री  ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत गोंदकर (वय ५८, रा. ओझर) मोटारसायकलवरून घरी परतत होते. आडगाव शिवारातील शेरे पंजाब ढाब्याजवळ रस्ता मोकळा असताना भरधाव मर्सिडीजने गोंदकर यांना धडक दिली. कारने मोटारसायकलला फरफटत नेल्याने गोंदकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर फरारी झालेल्या बबलू कुरेशीने कार बदलण्याचाही प्रयत्न केल्याची चर्चा आहे.  हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू   बबलू कुरेशीला अटक आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांनी बबलू कुरेशीला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. बबलू कुरेशीविरुद्ध जनावरांची अवैध कत्तल केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत तीन, भद्रकाली पोलिसांत दोन, मुंबई नाका पोलिसांत व कळवा (ठाणे) पोलिसांत प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. अपघातास जबाबदार मर्सिडीज कार कोणाची आहे याचा आडगाव पोलिस शोध घेत आहेत.   हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात अपघातास जबाबदार मर्सिडीज कार कोणाची? भरधाव मर्सिडीज कारने चिरडल्याने ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत गोंदकर (वय ५८, रा. ओझर) यांचा मृत्यू झाला. कारचालक सद्दाम कयूम ऊर्फ बबलू कुरेशी (वय ३२, रा. कुरेशीनगर, वडाळा नाका) यास आडगाव पोलिसांनी अटक केली. त्यास दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sdB1KF
Read More
काल गावात एकही गुढी उभारली नाही; ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच भाक्षी गावात स्मशान शांतता

सटाणा (जि.नाशिक) : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात...नवचैतन्याचा दिवस...पण त्याच दिवशी गावात अचानक एक काळजाचा ठोका चुकविणारी बातमी येऊन ठेपली. आणि मग गावात भयाण स्मशानशांतता पसरली. 

ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी स्मशानशांतता

ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांच्या निधनामुळे भाक्षी गावात ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. १३) एकही गुढी उभारली नाही. सैन्यदलात देशसेवेचे कर्तव्य बजावत असलेले तालुक्याचे भूमिपुत्र व जवान स्वप्नील अमोलक रौंदळ (वय २५) हे भाक्षी (ता. बागलाण) येथील रहिवासी असून यांना जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथे वीरमरण आले. त्यांच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त समजताच सटाणा शहर व बागलाण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

पार्थिव अंतिम संस्कारासाठी कधी येईल, याबाबत अद्याप निर्णय नाही

बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी सांगितले, की चार वर्षांपासून सैन्यदलात असलेले बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र जवान स्वप्नील रौंदळ यांचे सध्या जम्मू-काश्मीर येथील सैन्यदलाच्या उधमपूर सेक्टर येथे ट्रेनिंग सुरू होते. ट्रेनिंगदरम्यान ते ज्या रूममध्ये वास्तव्यास होते, त्या रूमला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या भीषण आगीत जवान स्वप्नील रौंदळ यांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समजले आहे. जवान स्वप्नील रौंदळ यांचे पार्थिव भाक्षी येथे अंतिम संस्कारासाठी कधी येईल, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे तहसीलदार इंगळे-पाटील यांनी सांगितले. गृहरक्षक दलाचे जवान अमोलक रौंदळ यांचे ते पुत्र होत. 

मंगळवारी एकही गुढी उभारली नाही.
शहीद जवान स्वप्नील रौंदळ यांचे प्राथमिक शिक्षण भाक्षी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण सटाणा येथील लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये झाले होते. २०१६ मध्ये खडतर प्रशिक्षणानंतर स्वप्नील देशसेवेसाठी सैन्यदलात भरती झाले होते. पहिले पोस्टिंग राजस्थानमध्ये झाल्यानंतर नुकतीच दुसरे पोस्टिंग जम्मू-काश्मीरच्या सीबीएस सेक्टर येथे झाले होते. स्वप्नील अविवाहित असून, त्यांच्या मागे आई, वडील, एक बहीण आणि एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त शहर व तालुक्यात येऊन धडकताच शोककळा पसरली. जवान रौंदळ यांच्या निधनानंतर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, तालुक्याने भारतमातेचा सुपुत्र गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे भाक्षी गावात मंगळवारी एकही गुढी उभारली नाही. 

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

काल गावात एकही गुढी उभारली नाही; ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच भाक्षी गावात स्मशान शांतता सटाणा (जि.नाशिक) : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात...नवचैतन्याचा दिवस...पण त्याच दिवशी गावात अचानक एक काळजाचा ठोका चुकविणारी बातमी येऊन ठेपली. आणि मग गावात भयाण स्मशानशांतता पसरली.  ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी स्मशानशांतता ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांच्या निधनामुळे भाक्षी गावात ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. १३) एकही गुढी उभारली नाही. सैन्यदलात देशसेवेचे कर्तव्य बजावत असलेले तालुक्याचे भूमिपुत्र व जवान स्वप्नील अमोलक रौंदळ (वय २५) हे भाक्षी (ता. बागलाण) येथील रहिवासी असून यांना जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथे वीरमरण आले. त्यांच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त समजताच सटाणा शहर व बागलाण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पार्थिव अंतिम संस्कारासाठी कधी येईल, याबाबत अद्याप निर्णय नाही बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी सांगितले, की चार वर्षांपासून सैन्यदलात असलेले बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र जवान स्वप्नील रौंदळ यांचे सध्या जम्मू-काश्मीर येथील सैन्यदलाच्या उधमपूर सेक्टर येथे ट्रेनिंग सुरू होते. ट्रेनिंगदरम्यान ते ज्या रूममध्ये वास्तव्यास होते, त्या रूमला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या भीषण आगीत जवान स्वप्नील रौंदळ यांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समजले आहे. जवान स्वप्नील रौंदळ यांचे पार्थिव भाक्षी येथे अंतिम संस्कारासाठी कधी येईल, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे तहसीलदार इंगळे-पाटील यांनी सांगितले. गृहरक्षक दलाचे जवान अमोलक रौंदळ यांचे ते पुत्र होत.  मंगळवारी एकही गुढी उभारली नाही. शहीद जवान स्वप्नील रौंदळ यांचे प्राथमिक शिक्षण भाक्षी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण सटाणा येथील लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये झाले होते. २०१६ मध्ये खडतर प्रशिक्षणानंतर स्वप्नील देशसेवेसाठी सैन्यदलात भरती झाले होते. पहिले पोस्टिंग राजस्थानमध्ये झाल्यानंतर नुकतीच दुसरे पोस्टिंग जम्मू-काश्मीरच्या सीबीएस सेक्टर येथे झाले होते. स्वप्नील अविवाहित असून, त्यांच्या मागे आई, वडील, एक बहीण आणि एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त शहर व तालुक्यात येऊन धडकताच शोककळा पसरली. जवान रौंदळ यांच्या निधनानंतर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, तालुक्याने भारतमातेचा सुपुत्र गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे भाक्षी गावात मंगळवारी एकही गुढी उभारली नाही.    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3thJoGx
Read More
गुढ्यातील हाणामारीप्रकरणी दोघांना अटक; गावठी पिस्तूल जप्त

ढेबेवाडी (जि. सातारा) : ढेबेवाडी- कऱ्हाड रस्त्यावरील गुढे गावाजवळ नुकत्याच झालेल्या जोरदार हाणामारीप्रकरणी येथील पोलिसांनी साेमवारी रात्री उशिरा दोन युवकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पाटण न्यायालयाने मंगळवारी त्या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, भांडणाऱ्या युवकांवर झडप टाकून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व लोखंडी पाइप ताब्यात घेतलेल्या सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिकांतून आज दिवसभर कौतुक सुरू होते.
 
साेमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी- कऱ्हाड मार्गावरील गुढे बस थांब्याजवळ ही घटना घडली होती. दोन युवकांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू असतानाच तेथून मोटारीने ढेबेवाडीकडे निघालेले येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांचे सहकारी नवनाथ कुंभार, संदेश लादे यांनी भांडणात घुसून दोन्ही युवकांवर झडप घालत गावठी पिस्तूल व लोखंडी पाइपसह त्यांना ताब्यात घेतले. सचिन जनार्दन सुतार (रा. मानेगाव, ता. पाटण) व रोहित सुनील माने (रा. गुढे, ता. पाटण) अशी संबंधित युवकांची नावे आहेत. रात्री उशिरा दोघांवर विविध कलमांन्वये पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पाटण न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
 
गाडी आडवी मारल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तुंबळ हाणामारी सुरू असतानाच भांडणात घुसून पिस्तूल ताब्यात घेतल्याने दिवसभर सहायक पोलिस निरीक्षक पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिकांतून कौतुक सुरू होते. सहायक फौजदार आर. एल. अंकुशी तपास करत आहेत. 

पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत

शाब्बास! Indian Engineering Services परीक्षेत चारुदत्तने उभारली यशाची गुढी; युपीएससीत देशात ठरला अव्वल

गुढीपाडवा : कडुलिंब खाण्याच्या परंपरेला सलग दुसऱ्या वर्षी ब्रेक; गावागावांत शुकशुकाट

विशेष मुलांसाठी इनरव्हीलतर्फे 18 बूट; पालकांत समाधान

Edited By : Siddharth Latkar

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

गुढ्यातील हाणामारीप्रकरणी दोघांना अटक; गावठी पिस्तूल जप्त ढेबेवाडी (जि. सातारा) : ढेबेवाडी- कऱ्हाड रस्त्यावरील गुढे गावाजवळ नुकत्याच झालेल्या जोरदार हाणामारीप्रकरणी येथील पोलिसांनी साेमवारी रात्री उशिरा दोन युवकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पाटण न्यायालयाने मंगळवारी त्या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, भांडणाऱ्या युवकांवर झडप टाकून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व लोखंडी पाइप ताब्यात घेतलेल्या सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिकांतून आज दिवसभर कौतुक सुरू होते.   साेमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी- कऱ्हाड मार्गावरील गुढे बस थांब्याजवळ ही घटना घडली होती. दोन युवकांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू असतानाच तेथून मोटारीने ढेबेवाडीकडे निघालेले येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांचे सहकारी नवनाथ कुंभार, संदेश लादे यांनी भांडणात घुसून दोन्ही युवकांवर झडप घालत गावठी पिस्तूल व लोखंडी पाइपसह त्यांना ताब्यात घेतले. सचिन जनार्दन सुतार (रा. मानेगाव, ता. पाटण) व रोहित सुनील माने (रा. गुढे, ता. पाटण) अशी संबंधित युवकांची नावे आहेत. रात्री उशिरा दोघांवर विविध कलमांन्वये पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पाटण न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.   गाडी आडवी मारल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तुंबळ हाणामारी सुरू असतानाच भांडणात घुसून पिस्तूल ताब्यात घेतल्याने दिवसभर सहायक पोलिस निरीक्षक पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिकांतून कौतुक सुरू होते. सहायक फौजदार आर. एल. अंकुशी तपास करत आहेत.  पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत शाब्बास! Indian Engineering Services परीक्षेत चारुदत्तने उभारली यशाची गुढी; युपीएससीत देशात ठरला अव्वल गुढीपाडवा : कडुलिंब खाण्याच्या परंपरेला सलग दुसऱ्या वर्षी ब्रेक; गावागावांत शुकशुकाट विशेष मुलांसाठी इनरव्हीलतर्फे 18 बूट; पालकांत समाधान Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3mOJ4wn
Read More
बाजारात १५०० कोटींची उलाढाल ठप्प, ऑनलाइन खरेदीला पसंती

नागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्याचे मनसूबे यंदा पुन्हा धुळीस मिळाले. त्यामुळे सराफासह सर्वच बाजारपेठेत शुकशुकाट असल्याने १५०० कोटंची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गुढीपाडव्याला सोने, चांदी, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घर खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. सराफा बाजार बंद राहणार असल्याने सोने खरेदीची परंपरा खंडीत होऊ नये म्हणून यंदा काही व्यापाऱ्यांनी ऑनलाइन विक्रीचा पर्याय निवडला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 

हेही वाचा - नागपूरकरांनो, कोव्हिड बेडची माहिती मिळणार आता एका ‘क्लिक'वर; स्मार्ट सिटीने तयार...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीही टाळेबंदी होती. त्यामुळे सण, सोने खरेदीचे मुहूर्त, लग्नसराई अशी सोने विक्री प्रभावीत झाली होती. यंदा सोन्याचे दर ४७ हजारापर्यंत आले आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकानी ऑनलाईन दागीने खरेदी केली. ज्या व्यापाऱ्यांनी ऑनलाईचा पर्याय निवडला नाही त्यांना मात्र, गुढीपाडव्याच्या उलाढालीला फटका बसला आहे. दागिने प्रत्यक्ष हाताळून अथवा पाहूनच खरेदी करण्याकडे महिलांचा कल असतो. मात्र, परिस्थितीत लक्षात घेता सोने ऑनलाइन खरेदी करण्याकडे ग्राहक वळू लागले आहेत. मागील वर्षीही अशीच स्थिती होती. तेव्हाही ऑनलाईन दागिने विक्री करण्यावर भर दिला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यानिमित्ताने नाणे, नथ, दागिने, बिस्कीटाची खरेदी ऑनलाइन केली. 

हेही वाचा - आज 'ते' सेंटर असते तर वाचला असता कोरोना...

गुढीपाडव्याला सोने खरेदी शुभ मानली जाते. नागपुरात सोन्याची लहानमोठी जवळपास १५०० पेक्षा जास्त दुकाने आणि शोरूम आहेत. या दिवशी सोने-चांदी मार्केटमध्ये १००० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल होते. पण संपूर्ण खरेदी-विक्री बंद राहिल्याने कुठलाही व्यवहार झाला नाही. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यावर्षी कोरोनामुळे टाळेबंदी असल्याने खरेदी-विक्रीच बंद होती. 

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी ग्राहकांनी यंदा ऑनलाइनला पंसती दिल्याने थोडा दिलासा मिळाला. आता दागिन्यांचे बुकिंग केले असले तरी त्यांना टाळेबंदी मागे घेतल्यानंतरच वस्तू नेता येणार आहे. ग्राहकांना ८० ते ९० टक्के रक्कम खात्यात जमा करण्याची सोय केली होती. 
- राजेश रोकडे, रोकडे ज्वेलर्स 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

बाजारात १५०० कोटींची उलाढाल ठप्प, ऑनलाइन खरेदीला पसंती नागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्याचे मनसूबे यंदा पुन्हा धुळीस मिळाले. त्यामुळे सराफासह सर्वच बाजारपेठेत शुकशुकाट असल्याने १५०० कोटंची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गुढीपाडव्याला सोने, चांदी, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घर खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. सराफा बाजार बंद राहणार असल्याने सोने खरेदीची परंपरा खंडीत होऊ नये म्हणून यंदा काही व्यापाऱ्यांनी ऑनलाइन विक्रीचा पर्याय निवडला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.  हेही वाचा - नागपूरकरांनो, कोव्हिड बेडची माहिती मिळणार आता एका ‘क्लिक'वर; स्मार्ट सिटीने तयार... कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीही टाळेबंदी होती. त्यामुळे सण, सोने खरेदीचे मुहूर्त, लग्नसराई अशी सोने विक्री प्रभावीत झाली होती. यंदा सोन्याचे दर ४७ हजारापर्यंत आले आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकानी ऑनलाईन दागीने खरेदी केली. ज्या व्यापाऱ्यांनी ऑनलाईचा पर्याय निवडला नाही त्यांना मात्र, गुढीपाडव्याच्या उलाढालीला फटका बसला आहे. दागिने प्रत्यक्ष हाताळून अथवा पाहूनच खरेदी करण्याकडे महिलांचा कल असतो. मात्र, परिस्थितीत लक्षात घेता सोने ऑनलाइन खरेदी करण्याकडे ग्राहक वळू लागले आहेत. मागील वर्षीही अशीच स्थिती होती. तेव्हाही ऑनलाईन दागिने विक्री करण्यावर भर दिला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यानिमित्ताने नाणे, नथ, दागिने, बिस्कीटाची खरेदी ऑनलाइन केली.  हेही वाचा - आज 'ते' सेंटर असते तर वाचला असता कोरोना... गुढीपाडव्याला सोने खरेदी शुभ मानली जाते. नागपुरात सोन्याची लहानमोठी जवळपास १५०० पेक्षा जास्त दुकाने आणि शोरूम आहेत. या दिवशी सोने-चांदी मार्केटमध्ये १००० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल होते. पण संपूर्ण खरेदी-विक्री बंद राहिल्याने कुठलाही व्यवहार झाला नाही. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यावर्षी कोरोनामुळे टाळेबंदी असल्याने खरेदी-विक्रीच बंद होती.  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी ग्राहकांनी यंदा ऑनलाइनला पंसती दिल्याने थोडा दिलासा मिळाला. आता दागिन्यांचे बुकिंग केले असले तरी त्यांना टाळेबंदी मागे घेतल्यानंतरच वस्तू नेता येणार आहे. ग्राहकांना ८० ते ९० टक्के रक्कम खात्यात जमा करण्याची सोय केली होती.  - राजेश रोकडे, रोकडे ज्वेलर्स  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3v1Fx0T
Read More
मानसिक छळामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोट लिहून पोलिसांना पाठविले स्पीड पोस्टाने  

औरंगाबाद : शेतजमिनीची वाटणी होऊन वडिलांच्या बाजूने कमी जमिन आली तर भाऊबंदकीला जास्त जमिन गेली, यासंदर्भात न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घे म्हणत मानसिक छळ केल्याने सावंगीच्या शेतकऱ्याने २३ मार्च रोजी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सांडू विश्‍वनाथ जगदाळे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ती पोलिस ठाण्याला स्पीड पोस्ट केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या जणांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

ऐन गुढीपाडव्याला शेतकऱ्याचे नुकसान; वीज पडून बैलाचा जागीच मृत्यू

मृत सांडू यांच्या पत्नी शुभांगी जगदाळे यांनी फुलंब्री पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मृत सांडू, त्यांचे भाऊ बापूराव आणि खुशालराव विश्‍वनाथ जगदाळे (दोघेही माजी सैनिक) हे तीन भाऊ कुटूंबासह शेजारी राहत होते. दरम्यान मृत सांडू यांचे चुलत भाऊ यांच्यात जमिनीच्या वाटण्या झाल्या. यात सांडू यांच्या वडिलांच्या बाजूने कमी जमिन आल्याने सांडू यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणावरुन संशयित बाबुराव काशिनाथ जगदाळे, दिलीप गंगाधर जगदाळे, संतोष बाबुराव जगदाळे, संदीप ऊर्फ गणेश बाबुराव जगदाळे, पोपट दिलीप जगदाळे, दत्तात्रय ऊर्फ नकुल दिलिप जगदाळे या सहाजणांनी सांडू यांचा दावा मागे घे म्हणत छळ केला.

Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू  

छळाला कंटाळून सांडू यांनी २३ मार्चरोजी सारोळ्यातील जंगलात झाडाला गळफास घेत स्वतःला संपविले. आत्महत्येपूर्वी सांडू यांनी सुसाईड नोट लिहून संबंधित वरील सहा जणांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असून यास जबाबदार सहा जणविरोधात पोलिस कारवाई व्हावी, असे नमूद केले होते, तसेच ही सुसाईड नोट पोलिस ठाण्याला स्पीड पोस्ट ही केला होती. आत्महत्येदरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोटचा काढून ठेवलेला फोटोही आढळला. या प्रकरणी वरील सहा जणांविरोधात फुलंब्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात. 

 

संपादन - गणेश पिटेकर

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

मानसिक छळामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोट लिहून पोलिसांना पाठविले स्पीड पोस्टाने   औरंगाबाद : शेतजमिनीची वाटणी होऊन वडिलांच्या बाजूने कमी जमिन आली तर भाऊबंदकीला जास्त जमिन गेली, यासंदर्भात न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घे म्हणत मानसिक छळ केल्याने सावंगीच्या शेतकऱ्याने २३ मार्च रोजी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सांडू विश्‍वनाथ जगदाळे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ती पोलिस ठाण्याला स्पीड पोस्ट केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या जणांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  ऐन गुढीपाडव्याला शेतकऱ्याचे नुकसान; वीज पडून बैलाचा जागीच मृत्यू मृत सांडू यांच्या पत्नी शुभांगी जगदाळे यांनी फुलंब्री पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मृत सांडू, त्यांचे भाऊ बापूराव आणि खुशालराव विश्‍वनाथ जगदाळे (दोघेही माजी सैनिक) हे तीन भाऊ कुटूंबासह शेजारी राहत होते. दरम्यान मृत सांडू यांचे चुलत भाऊ यांच्यात जमिनीच्या वाटण्या झाल्या. यात सांडू यांच्या वडिलांच्या बाजूने कमी जमिन आल्याने सांडू यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणावरुन संशयित बाबुराव काशिनाथ जगदाळे, दिलीप गंगाधर जगदाळे, संतोष बाबुराव जगदाळे, संदीप ऊर्फ गणेश बाबुराव जगदाळे, पोपट दिलीप जगदाळे, दत्तात्रय ऊर्फ नकुल दिलिप जगदाळे या सहाजणांनी सांडू यांचा दावा मागे घे म्हणत छळ केला. Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू   छळाला कंटाळून सांडू यांनी २३ मार्चरोजी सारोळ्यातील जंगलात झाडाला गळफास घेत स्वतःला संपविले. आत्महत्येपूर्वी सांडू यांनी सुसाईड नोट लिहून संबंधित वरील सहा जणांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असून यास जबाबदार सहा जणविरोधात पोलिस कारवाई व्हावी, असे नमूद केले होते, तसेच ही सुसाईड नोट पोलिस ठाण्याला स्पीड पोस्ट ही केला होती. आत्महत्येदरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोटचा काढून ठेवलेला फोटोही आढळला. या प्रकरणी वरील सहा जणांविरोधात फुलंब्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात.    संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3seOlyr
Read More
नाशिकसाठी सात हजार रेमडेसिव्हिर होणार उपलब्ध; मायलन कंपनीकडून विशेष विमानाने पुरवठा 

नाशिक : कोरोनावर मात करण्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन परिणामकारक ठरत असल्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्यासाठी मायलन कंपनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. बुधवारी (ता. १४) नाशिकरांसाठी सात हजार रेमडेसिव्हिरचा साठा उपलब्ध होणार आहे. बंगलोरहून एका विशेष विमानाने हा इंजेक्शनचा साठा मुंबईमार्गे नाशिकला येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. 

नाशिकसाठी सात हजार रेमडेसिव्हिर होणार उपलब्ध
रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन कोरोनावर परिणामकारक असून, मागणीच्या तुलनेत इंजेक्शनचा पुरवठासाठा अल्प असल्याने जिल्ह्यात सर्वत्र रेमडेसिव्हिरचा तुटवडा भासू लागला आहे. या मुळे कोरोनाबाधितांच्या अडचणीसह रेमडेसिव्हिरचा काळाबाजार होत असल्याच्या घटना गेल्या आठवड्यात उघडकीस आल्या आहेत. सर्वसामान्य रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध होणे अश्यक्य होत असल्याने सामान्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकृत पुरवठाधारकांना रेमडेसिव्हिर उत्पादक कंपनीकडून इंजेक्शन आयात होत नसल्यामुळे एजन्सीधारकही हतबल झाले आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी काही इंजेक्शन पुरवठाधारकांच्या शिष्टमंडळाने खासदार गोडसे यांची भेट घेत मायलन कंपनीकडून पुरेसा इंजेक्शन साठा उपलब्ध व्हावा, यासाठी साकडे घातले होते. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

मायलन कंपनीकडून विशेष विमानाने पुरवठा 
दरम्यान, मायलन कंपनीने दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा जिल्हावासीयांसाठी उपलब्ध करून द्यावा, यासाठी गेल्या चार दिवसांत खासदार गोडसे यांनी मायलन कंपनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. सोमवारी देखील खासदार गोडसे यांनी कंपनीचे नरेश हसीजा यांच्याशी संपर्क साधत तातडीने नाशिक जिल्हावासीयांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची गळ घातली होती. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

खासदार गोडसे यांचे प्रयत्न
मायलन कंपनी प्रशासनाने मंगळवारी (ता. १३) पाच हजार रेमडेसिव्हिर साठा पाठवित असल्याची माहिती खासदार गोडसे यांना दिली. नाशिक शहरासह जिल्ह्याची वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता पाच हजार इंजेक्शनच्या साठ्यावर खासदार गोडसे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी अजून अधिकचा इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली. बुधवारी सकाळी हा सात हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा बंगलोर येथून एका विशेष विमानाने मुंबईत येणार असून, त्यानंतर बायरोड हा साठा नाशिक शहरातील अधिकृत वितरकांपर्यंत पोचणार आहे. यात गेट वेल- दोन हजार, लाइफलाइन फार्मा- दीड हजार, दि विजय- दीड हजार, पी.एस. फार्मा- एक हजार असा रेमडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा शहरातील अधिकृत एजन्सींना होणार आहे.  

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

नाशिकसाठी सात हजार रेमडेसिव्हिर होणार उपलब्ध; मायलन कंपनीकडून विशेष विमानाने पुरवठा  नाशिक : कोरोनावर मात करण्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन परिणामकारक ठरत असल्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्यासाठी मायलन कंपनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. बुधवारी (ता. १४) नाशिकरांसाठी सात हजार रेमडेसिव्हिरचा साठा उपलब्ध होणार आहे. बंगलोरहून एका विशेष विमानाने हा इंजेक्शनचा साठा मुंबईमार्गे नाशिकला येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.  नाशिकसाठी सात हजार रेमडेसिव्हिर होणार उपलब्ध रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन कोरोनावर परिणामकारक असून, मागणीच्या तुलनेत इंजेक्शनचा पुरवठासाठा अल्प असल्याने जिल्ह्यात सर्वत्र रेमडेसिव्हिरचा तुटवडा भासू लागला आहे. या मुळे कोरोनाबाधितांच्या अडचणीसह रेमडेसिव्हिरचा काळाबाजार होत असल्याच्या घटना गेल्या आठवड्यात उघडकीस आल्या आहेत. सर्वसामान्य रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध होणे अश्यक्य होत असल्याने सामान्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकृत पुरवठाधारकांना रेमडेसिव्हिर उत्पादक कंपनीकडून इंजेक्शन आयात होत नसल्यामुळे एजन्सीधारकही हतबल झाले आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी काही इंजेक्शन पुरवठाधारकांच्या शिष्टमंडळाने खासदार गोडसे यांची भेट घेत मायलन कंपनीकडून पुरेसा इंजेक्शन साठा उपलब्ध व्हावा, यासाठी साकडे घातले होते.  हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू   मायलन कंपनीकडून विशेष विमानाने पुरवठा  दरम्यान, मायलन कंपनीने दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा जिल्हावासीयांसाठी उपलब्ध करून द्यावा, यासाठी गेल्या चार दिवसांत खासदार गोडसे यांनी मायलन कंपनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. सोमवारी देखील खासदार गोडसे यांनी कंपनीचे नरेश हसीजा यांच्याशी संपर्क साधत तातडीने नाशिक जिल्हावासीयांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची गळ घातली होती.  हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात खासदार गोडसे यांचे प्रयत्न मायलन कंपनी प्रशासनाने मंगळवारी (ता. १३) पाच हजार रेमडेसिव्हिर साठा पाठवित असल्याची माहिती खासदार गोडसे यांना दिली. नाशिक शहरासह जिल्ह्याची वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता पाच हजार इंजेक्शनच्या साठ्यावर खासदार गोडसे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी अजून अधिकचा इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली. बुधवारी सकाळी हा सात हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा बंगलोर येथून एका विशेष विमानाने मुंबईत येणार असून, त्यानंतर बायरोड हा साठा नाशिक शहरातील अधिकृत वितरकांपर्यंत पोचणार आहे. यात गेट वेल- दोन हजार, लाइफलाइन फार्मा- दीड हजार, दि विजय- दीड हजार, पी.एस. फार्मा- एक हजार असा रेमडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा शहरातील अधिकृत एजन्सींना होणार आहे.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2OOEGB6
Read More
नाशिकमध्ये गोरगरिबांसाठी निःशुल्क ऑक्सिजन बेडचे महाराष्ट्रातील पहिले कोविड सेंटर! 

सिडको (जि.नाशिक) : महापालिकेच्या सहकार्याने व खासगी डॉक्टरांच्या मदतीने आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या गोरगरीब रुग्णांसाठी निःशुल्क ऑक्सिजन बेडसह महाराष्ट्रातील पहिले कोविड सेंटर बनणार आहे. वाचा सविस्तर...

खासगी डॉक्टर, मनपाच्या सहकार्याने उभारणी 
नाशिकमधील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह व बाळासाहेब ठाकरे प्रबोधिनी विद्यामंदिरात अत्याधुनिक सुविधांनी युक्त, सुसज्ज कोरोना सेंटर येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. सध्या नाशिक शहराचा विचार करता सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा समावेश होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये सिडकोतील रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक वैद्यकीय सेवेअभावी पूर्णतः मेटाकुटीस आले आहेत. या सर्वांचा सारासार विचार करून बडगुजर यांनी सिडकोवासीयांसाठी सावतानगर येथील सावरकर सभागृह व रायगड चौकातील बाळासाहेब ठाकरे विद्या प्रबोधिनी या महापालिकेच्या शाळेत कोविड सेंटर उभारण्याची मागणी महापालिका आयुक्तांना केली होती. त्यास परवानगी मिळाली असून, पुढील दोन दिवसांत या ठिकाणी सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे.हा मान शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या वाट्याला आला आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक व सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

सध्याच्या घडीला मदत करण्याचे आश्वासन

सावरकर सभागृहामध्ये ऑक्सिजनचे एकूण ६० बेड व इतर १०० बेड असे एकूण एक हजार १६० बेडची व्यवस्था केली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा फौजफाटा नेमला आहे. त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टाफ व स्वयंसेवक असणार आहेत. परिसरातील खासगी डॉक्टरांनी भरतीची तयारी दर्शविली आहे. यात डॉ. किरण बिरारी, डॉ. तुषार शिंदे, डॉ. भूषण कुलकर्णी, डॉ. छाया गाढवे, डॉ. त्रिवेंद्र शिंदे, तसेच एकूण पाच नर्स त्यांनी सध्याच्या घडीला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे खासगी डॉक्टरांच्या मदतीने निःशुल्क ऑक्सिजन बेडचे रुग्णालय उभारण्याची तयारी सुरू आहे. याकरिता परिसरातील स्वयंसेवक, नर्स, डॉक्टर व नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. हातावर पोट भरणाऱ्या सिडकोतील कामगार वसाहतीतील रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांना याचा फार मोठा लाभ होणार आहे. याचे समाधान आहे. -सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

नाशिकमध्ये गोरगरिबांसाठी निःशुल्क ऑक्सिजन बेडचे महाराष्ट्रातील पहिले कोविड सेंटर!  सिडको (जि.नाशिक) : महापालिकेच्या सहकार्याने व खासगी डॉक्टरांच्या मदतीने आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या गोरगरीब रुग्णांसाठी निःशुल्क ऑक्सिजन बेडसह महाराष्ट्रातील पहिले कोविड सेंटर बनणार आहे. वाचा सविस्तर... खासगी डॉक्टर, मनपाच्या सहकार्याने उभारणी  नाशिकमधील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह व बाळासाहेब ठाकरे प्रबोधिनी विद्यामंदिरात अत्याधुनिक सुविधांनी युक्त, सुसज्ज कोरोना सेंटर येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. सध्या नाशिक शहराचा विचार करता सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा समावेश होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये सिडकोतील रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक वैद्यकीय सेवेअभावी पूर्णतः मेटाकुटीस आले आहेत. या सर्वांचा सारासार विचार करून बडगुजर यांनी सिडकोवासीयांसाठी सावतानगर येथील सावरकर सभागृह व रायगड चौकातील बाळासाहेब ठाकरे विद्या प्रबोधिनी या महापालिकेच्या शाळेत कोविड सेंटर उभारण्याची मागणी महापालिका आयुक्तांना केली होती. त्यास परवानगी मिळाली असून, पुढील दोन दिवसांत या ठिकाणी सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे.हा मान शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या वाट्याला आला आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक व सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू   सध्याच्या घडीला मदत करण्याचे आश्वासन सावरकर सभागृहामध्ये ऑक्सिजनचे एकूण ६० बेड व इतर १०० बेड असे एकूण एक हजार १६० बेडची व्यवस्था केली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा फौजफाटा नेमला आहे. त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टाफ व स्वयंसेवक असणार आहेत. परिसरातील खासगी डॉक्टरांनी भरतीची तयारी दर्शविली आहे. यात डॉ. किरण बिरारी, डॉ. तुषार शिंदे, डॉ. भूषण कुलकर्णी, डॉ. छाया गाढवे, डॉ. त्रिवेंद्र शिंदे, तसेच एकूण पाच नर्स त्यांनी सध्याच्या घडीला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.  हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे खासगी डॉक्टरांच्या मदतीने निःशुल्क ऑक्सिजन बेडचे रुग्णालय उभारण्याची तयारी सुरू आहे. याकरिता परिसरातील स्वयंसेवक, नर्स, डॉक्टर व नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. हातावर पोट भरणाऱ्या सिडकोतील कामगार वसाहतीतील रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांना याचा फार मोठा लाभ होणार आहे. याचे समाधान आहे. -सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3shEIPq
Read More
लातूर महापालिकेचे आयुक्त उतरले रस्त्यावर, दुकाने उघडणाऱ्यांवर केली कारवाई 

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही शहरातील काही दुकानदार दुकाने उघडे करून विक्री करीत आहेत. मंगळवारी (ता. १३) आयुक्त अमन मित्तल रस्त्यावर उतरले. त्यांनी बाजारपेठेत भेट देऊन अनेकांवर कारवाई केली; तसेच सराफ लाइनमधील दोन दुकानेही सील केली आहेत.  शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातून मिनी लॉकडाउन सुरू आहे.

Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू  

जीवनावश्यक वस्तू विक्रीलाच परवानगी आहे. असे असताना काही दुकानदार दुकान अर्धवट उघडून मालाची विक्री करीत आहेत. हे लक्षात आल्यानंतर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल हे मंगळवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी गंजगोलाई येथे पाहणी केली. या परिसरात अनेक गाडे उभे असले त्यांच्या निदर्शनास आले. ते गाडे त्यांनी हटवले. सोन्या चांदीचे दुकाने चालू असताना आढळून आली. त्यांच्यावर कार्यवाही करून दोन दुकाने सील करण्यात आली. दोन दुकानदारांकडून ४० हजार रुपये दंड भरून घेण्यात आला. यावेळी झोन डीचे झोनल प्रमुख बंडू किसवे, सी झोनचे समाधान सूर्यवंशी, अतिक्रमण विभाग शेख आमजद शेख, हिरा कांबळे, नीलेश शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते. 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

लातूर महापालिकेचे आयुक्त उतरले रस्त्यावर, दुकाने उघडणाऱ्यांवर केली कारवाई  लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही शहरातील काही दुकानदार दुकाने उघडे करून विक्री करीत आहेत. मंगळवारी (ता. १३) आयुक्त अमन मित्तल रस्त्यावर उतरले. त्यांनी बाजारपेठेत भेट देऊन अनेकांवर कारवाई केली; तसेच सराफ लाइनमधील दोन दुकानेही सील केली आहेत.  शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातून मिनी लॉकडाउन सुरू आहे. Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू   जीवनावश्यक वस्तू विक्रीलाच परवानगी आहे. असे असताना काही दुकानदार दुकान अर्धवट उघडून मालाची विक्री करीत आहेत. हे लक्षात आल्यानंतर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल हे मंगळवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी गंजगोलाई येथे पाहणी केली. या परिसरात अनेक गाडे उभे असले त्यांच्या निदर्शनास आले. ते गाडे त्यांनी हटवले. सोन्या चांदीचे दुकाने चालू असताना आढळून आली. त्यांच्यावर कार्यवाही करून दोन दुकाने सील करण्यात आली. दोन दुकानदारांकडून ४० हजार रुपये दंड भरून घेण्यात आला. यावेळी झोन डीचे झोनल प्रमुख बंडू किसवे, सी झोनचे समाधान सूर्यवंशी, अतिक्रमण विभाग शेख आमजद शेख, हिरा कांबळे, नीलेश शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3gckXGG
Read More
वेण्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या जावळी तालुक्यातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

कुडाळ (जि. सातारा) : वेण्णा नदी पात्रात बुडाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. निखिल नामदेव केसकर (वय 15, रा. केसकरवाडी, ता. जावळी) असे मृताचे नाव आहे. आपल्या 7 ते 8 मित्रांसह तो वेण्णा नदीत पोहण्यासाठी गेला होता. 

पाण्याचा छोटा डोह पाहून पोहण्याचा प्रयत्न करताना पोहता येत नसल्याने गाळात रुतत गेल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. 15 मिनिटांनी गावातील ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून मेढ्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेचा अधिक तपास पाेलिस करीत आहेत.
 

धक्कादायक! रयतच्या धुंदीबाबा विद्यालयातील तब्बल 11 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; जावळीत एकच खळबळ  

आता रामराज्य! इथं काेणच डाॅन नाही, तडीपारांना कसा धडा शिकवायचा मला चांगलं माहितीये

Edited By : Siddharth Latkar

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

वेण्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या जावळी तालुक्यातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू कुडाळ (जि. सातारा) : वेण्णा नदी पात्रात बुडाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. निखिल नामदेव केसकर (वय 15, रा. केसकरवाडी, ता. जावळी) असे मृताचे नाव आहे. आपल्या 7 ते 8 मित्रांसह तो वेण्णा नदीत पोहण्यासाठी गेला होता.  पाण्याचा छोटा डोह पाहून पोहण्याचा प्रयत्न करताना पोहता येत नसल्याने गाळात रुतत गेल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. 15 मिनिटांनी गावातील ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून मेढ्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेचा अधिक तपास पाेलिस करीत आहेत.   धक्कादायक! रयतच्या धुंदीबाबा विद्यालयातील तब्बल 11 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; जावळीत एकच खळबळ   आता रामराज्य! इथं काेणच डाॅन नाही, तडीपारांना कसा धडा शिकवायचा मला चांगलं माहितीये Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/32c23Yn
Read More
आठवड्यात दुसऱ्यांदा 'मेडिकल'मधील कोव्हॅक्सिन लस संपल्या, नागरिकांना मनःस्ताप

नागपूर : नागपूर जिल्ह्यात मेडिकलमध्ये कोव्हॅक्सिन लस देण्यात येते. मात्र, तीन दिवसांपूर्वी केवळ १५०० लशी देण्यात आल्या. यामुळे पुन्हा एकदा मेडिकलमधील 'कोव्हॅक्सिन'चा साठा संपला. 

नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांसाठी कोविशिल्डच्या २ लाख १६ हजार डोस आले. यातील १ लाख ३२ हजार कोविशिल्डच्या लस नागपूर जिल्ह्यासाठी होत्या. वितरणाचे अधिकार आरोग्य विभागाला असल्याची माहिती असून नागपूर जिल्ह्याला केवळ ४८ हजार कोविशिल्डच्या लस उपलब्ध करून देण्यात आल्या. तर ९ एप्रिल रोजी नागपूर विभागासाठी कोव्हॅक्सीन लसीचे ५५ हजार ३६० डोस आले होते. यातील नागपूर जिल्ह्यासाठी ११ हजार ३६० डोस उपलब्ध करुन देण्यात आले होते. ११ हजार ३६० पैकी केवळ १५०० कोव्हॅक्सिनचे डोस मेडिकलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे लस वितरणात पक्षपाती धोरण राबवण्यात येत असल्याची जोरदार चर्चा मेडिकलमध्ये लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये आहे. 

हेही वाचा - नागपूरकरांनो, कोव्हिड बेडची माहिती मिळणार आता एका ‘क्लिक'वर; स्मार्ट सिटीने तयार...

पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यासह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी मागील तीन महिन्यात आतापर्यंत १४ लाख ६० हजार ४०० कोविशिल्ड तर २ लाख १ हजार ५२० कोव्हॅक्सिन लसी प्राप्त झाल्या. 

मेडिकलला द्या पाच हजार लस -
नागपूरच्या मेडिकलमधील केंद्रासाठी एकाचवेळी कमीत कमी ५ हजार लस उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी विविध संस्थांतर्फे करण्यात आली आहे. वारंवार मेडिकलमध्ये येणाऱ्या गरिबांना लस तुटवड्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. लस महोत्सव साजरा करण्यापेक्षा लशींचा योग्य प्रमाणात पुरवठा करण्यात यावा अशी मागणी दक्षिण नागपूर विकास आघाडीचे संयोजक अनिकेत कुत्तरमारे यांनी केली आहे. 

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आठवड्यात दुसऱ्यांदा 'मेडिकल'मधील कोव्हॅक्सिन लस संपल्या, नागरिकांना मनःस्ताप नागपूर : नागपूर जिल्ह्यात मेडिकलमध्ये कोव्हॅक्सिन लस देण्यात येते. मात्र, तीन दिवसांपूर्वी केवळ १५०० लशी देण्यात आल्या. यामुळे पुन्हा एकदा मेडिकलमधील 'कोव्हॅक्सिन'चा साठा संपला.  नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांसाठी कोविशिल्डच्या २ लाख १६ हजार डोस आले. यातील १ लाख ३२ हजार कोविशिल्डच्या लस नागपूर जिल्ह्यासाठी होत्या. वितरणाचे अधिकार आरोग्य विभागाला असल्याची माहिती असून नागपूर जिल्ह्याला केवळ ४८ हजार कोविशिल्डच्या लस उपलब्ध करून देण्यात आल्या. तर ९ एप्रिल रोजी नागपूर विभागासाठी कोव्हॅक्सीन लसीचे ५५ हजार ३६० डोस आले होते. यातील नागपूर जिल्ह्यासाठी ११ हजार ३६० डोस उपलब्ध करुन देण्यात आले होते. ११ हजार ३६० पैकी केवळ १५०० कोव्हॅक्सिनचे डोस मेडिकलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे लस वितरणात पक्षपाती धोरण राबवण्यात येत असल्याची जोरदार चर्चा मेडिकलमध्ये लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये आहे.  हेही वाचा - नागपूरकरांनो, कोव्हिड बेडची माहिती मिळणार आता एका ‘क्लिक'वर; स्मार्ट सिटीने तयार... पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यासह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी मागील तीन महिन्यात आतापर्यंत १४ लाख ६० हजार ४०० कोविशिल्ड तर २ लाख १ हजार ५२० कोव्हॅक्सिन लसी प्राप्त झाल्या.  मेडिकलला द्या पाच हजार लस - नागपूरच्या मेडिकलमधील केंद्रासाठी एकाचवेळी कमीत कमी ५ हजार लस उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी विविध संस्थांतर्फे करण्यात आली आहे. वारंवार मेडिकलमध्ये येणाऱ्या गरिबांना लस तुटवड्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. लस महोत्सव साजरा करण्यापेक्षा लशींचा योग्य प्रमाणात पुरवठा करण्यात यावा अशी मागणी दक्षिण नागपूर विकास आघाडीचे संयोजक अनिकेत कुत्तरमारे यांनी केली आहे.    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sbQQS1
Read More
त्वचेच्या अनेक समस्यां दूर करण्यासाठी कैमोमाइल टी चा कसा करावा वापर जाणून घ्या   

कोल्हापूर :कॅमोमाइल चहामध्ये रोगांशी लढण्यासाठी बरेच गुणधर्म असतात. वाढत्या सौंदर्याबरोबरच, तणाव आणि निद्रानाश यासारख्या बर्‍याच समस्या दूर करण्यात ते उपयुक्त ठरू शकतात.तुमची इच्छा असेल तर  सौंदर्य नियमामध्ये कॅमोमाइल चहाचा समावेश करून आपण उतारवयातही त्वचा निरोगी बनवू शकता. खरं तर, उतारवयात, त्वचेच्या मृत त्वचेवरील सुरकुत्या आणि फिकट डोळ्यांसारख्या अनेक समस्या आहेत ज्या त्वचेचे सौंदर्य खराब करतात.अशावेळी कॅमोमाइल चहापासून मुक्त होण्यासाठी योग्य पर्याय आहे.त्वचेची चमक कायम राखण्यासाठी या हर्बल टीचा वेगळ्या प्रकारे वापर करता येतो.

सुरकुत्यांवर उपचार
वयाच्या 30 व्या वर्षी सुरकुत्या आणि बारीक रेषा यासारख्या समस्या उद्भवू लागतात. हे टाळण्यासाठी आपण आपल्या त्वचेची अधिक काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.त्याच वेळी, रासायनिक  वस्तू वापरण्याऐवजी नैसर्गिक घटक वापरणे अधिक फायदेशीर ठरू शकते. कॅमोमाइल टीमध्ये पॉलीफेनॉल आणि फायटोकेमिकल्सचे गुणधर्म आहेत जे पेशी तयार करण्यास आणि मुक्त रॅडिकल्सशी लढायला मदत करतात जे अकाली वृद्धत्व रोखते आणि तणावग्रस्त त्वचेला शांत करते.

फेस पॅक कसा बनवायचा
यासाठी कोरोमाईल चहामध्ये कोरफड आणि मध मिसळा.
पेस्ट थोडी जाड ठेवा आणि नंतर ती आपल्या त्वचेवर, मान आणि इतर भागांवर फेस मास्क म्हणून वापरा.
आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक लावा. मध आणि कोरफड आपली त्वचा निरोगी आणि मॉइश्चराइझ ठेवण्यात मदत करेल.

पफी आईज पासून मुक्तता
सतत डिहाइड्रेशन किंवा झोपेच्या अभावामुळे डोळे सुजतात, ज्याला आपण डोळे म्हणतो. जरी बहुतेक मुली मेकअपद्वारे लपवतात,परंतु या व्यतिरिक्त बर्‍याच घरगुती पद्धती आहेत. डोळ्यांमुळे डार्क सर्कलची समस्या बर्‍याच वेळा सुरू होते, जे दिलायला खूपच वाईट आहे.डोळ्यांची उबळ काढण्यासाठी आपण कॅमोमाइल चहा वापरू शकता. त्यामध्ये  अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म केवळ डार्क सर्कलच प्रकाश देणार नाहीत तर डोळ्यांची उबळपणा देखील कमी करतील.

कसे वापरायचे
ब्लॅक टी आणि कॅमोमाइल चहाचा काढ़ा तयार करा. आता हे मिश्रण एका आइस क्यूब ट्रेमध्ये ठेवा आणि ते फ्रीजमध्ये ठेवा.
जेव्हा ते चांगले गोठते तेव्हा मऊ कपड्यात आइस क्यूब लपेटून घ्या आणि ते बाहेरून आपल्या डोळ्यांना पाच ते 10 मिनिटांसाठी टॅप करा.ब्लॅक टीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे रक्तवाहिन्या अरुंद होण्यास मदत होते, तर कॅमोमाइल चहा त्वचेवरील  होणाऱ्या इरिटेशन शांत होतो.

डेड स्किन करा बाय बाय 
स्क्रबिंग आपल्या त्वचेच्या दिनचर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा स्क्रब करायला पाहिजे. रासायनिक  उत्पादन वापरण्याऐवजी आपण कॅमोमाइल टी DIY स्क्रब वापरुन पाहू शकता. हे आपली त्वचा थंड ठेवते, जेणेकरून आपण ताजे आणि चमकदार दिसाल.

असा तयार करा स्क्रब 
स्क्रब तयार करण्यासाठी प्रथम ओटचे पीठ घ्या आणि त्यात मध, कोमामल चहा मिसळा.
आता ही पेस्ट आपल्या त्वचेवर लावा आणि गोलाकार हालचालीमध्ये मसाज करा. आठवड्यातून फक्त तीन वेळा स्क्रब केल्यावर तुम्हाला फरक दिसून येईल.
ओटचे जाडे भरडे पीठ मध्ये एक अँटी-ऑक्सिडेंट असते जे त्वचेचे नुकसान कमी करण्यास मदत करते. त्याच वेळी, मधात अँटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेवर असलेले अतिरिक्त मुरुमे आणि जास्त तेल काढून टाकण्यास मदत करतात.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

त्वचेच्या अनेक समस्यां दूर करण्यासाठी कैमोमाइल टी चा कसा करावा वापर जाणून घ्या    कोल्हापूर :कॅमोमाइल चहामध्ये रोगांशी लढण्यासाठी बरेच गुणधर्म असतात. वाढत्या सौंदर्याबरोबरच, तणाव आणि निद्रानाश यासारख्या बर्‍याच समस्या दूर करण्यात ते उपयुक्त ठरू शकतात.तुमची इच्छा असेल तर  सौंदर्य नियमामध्ये कॅमोमाइल चहाचा समावेश करून आपण उतारवयातही त्वचा निरोगी बनवू शकता. खरं तर, उतारवयात, त्वचेच्या मृत त्वचेवरील सुरकुत्या आणि फिकट डोळ्यांसारख्या अनेक समस्या आहेत ज्या त्वचेचे सौंदर्य खराब करतात.अशावेळी कॅमोमाइल चहापासून मुक्त होण्यासाठी योग्य पर्याय आहे.त्वचेची चमक कायम राखण्यासाठी या हर्बल टीचा वेगळ्या प्रकारे वापर करता येतो. सुरकुत्यांवर उपचार वयाच्या 30 व्या वर्षी सुरकुत्या आणि बारीक रेषा यासारख्या समस्या उद्भवू लागतात. हे टाळण्यासाठी आपण आपल्या त्वचेची अधिक काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.त्याच वेळी, रासायनिक  वस्तू वापरण्याऐवजी नैसर्गिक घटक वापरणे अधिक फायदेशीर ठरू शकते. कॅमोमाइल टीमध्ये पॉलीफेनॉल आणि फायटोकेमिकल्सचे गुणधर्म आहेत जे पेशी तयार करण्यास आणि मुक्त रॅडिकल्सशी लढायला मदत करतात जे अकाली वृद्धत्व रोखते आणि तणावग्रस्त त्वचेला शांत करते. फेस पॅक कसा बनवायचा यासाठी कोरोमाईल चहामध्ये कोरफड आणि मध मिसळा. पेस्ट थोडी जाड ठेवा आणि नंतर ती आपल्या त्वचेवर, मान आणि इतर भागांवर फेस मास्क म्हणून वापरा. आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक लावा. मध आणि कोरफड आपली त्वचा निरोगी आणि मॉइश्चराइझ ठेवण्यात मदत करेल. पफी आईज पासून मुक्तता सतत डिहाइड्रेशन किंवा झोपेच्या अभावामुळे डोळे सुजतात, ज्याला आपण डोळे म्हणतो. जरी बहुतेक मुली मेकअपद्वारे लपवतात,परंतु या व्यतिरिक्त बर्‍याच घरगुती पद्धती आहेत. डोळ्यांमुळे डार्क सर्कलची समस्या बर्‍याच वेळा सुरू होते, जे दिलायला खूपच वाईट आहे.डोळ्यांची उबळ काढण्यासाठी आपण कॅमोमाइल चहा वापरू शकता. त्यामध्ये  अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म केवळ डार्क सर्कलच प्रकाश देणार नाहीत तर डोळ्यांची उबळपणा देखील कमी करतील. कसे वापरायचे ब्लॅक टी आणि कॅमोमाइल चहाचा काढ़ा तयार करा. आता हे मिश्रण एका आइस क्यूब ट्रेमध्ये ठेवा आणि ते फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा ते चांगले गोठते तेव्हा मऊ कपड्यात आइस क्यूब लपेटून घ्या आणि ते बाहेरून आपल्या डोळ्यांना पाच ते 10 मिनिटांसाठी टॅप करा.ब्लॅक टीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे रक्तवाहिन्या अरुंद होण्यास मदत होते, तर कॅमोमाइल चहा त्वचेवरील  होणाऱ्या इरिटेशन शांत होतो. डेड स्किन करा बाय बाय  स्क्रबिंग आपल्या त्वचेच्या दिनचर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा स्क्रब करायला पाहिजे. रासायनिक  उत्पादन वापरण्याऐवजी आपण कॅमोमाइल टी DIY स्क्रब वापरुन पाहू शकता. हे आपली त्वचा थंड ठेवते, जेणेकरून आपण ताजे आणि चमकदार दिसाल. असा तयार करा स्क्रब  स्क्रब तयार करण्यासाठी प्रथम ओटचे पीठ घ्या आणि त्यात मध, कोमामल चहा मिसळा. आता ही पेस्ट आपल्या त्वचेवर लावा आणि गोलाकार हालचालीमध्ये मसाज करा. आठवड्यातून फक्त तीन वेळा स्क्रब केल्यावर तुम्हाला फरक दिसून येईल. ओटचे जाडे भरडे पीठ मध्ये एक अँटी-ऑक्सिडेंट असते जे त्वचेचे नुकसान कमी करण्यास मदत करते. त्याच वेळी, मधात अँटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेवर असलेले अतिरिक्त मुरुमे आणि जास्त तेल काढून टाकण्यास मदत करतात. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dfNiKn
Read More
''आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं..!" भाकरीवर पोर्ट्रेट रांगोळीचा अनोखा प्रयोग; पाहा VIDEO

गणूर (जि.नाशिक) : 'आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं' अशा अनेक लोकगीतातून बाबासाहेबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेलीय, पण खरोखरच बाबासाहेबांची सही भाकरीवर काढणं शक्य आहे का याच विचारातून फक्त सहीच नव्हे तर संपूर्ण बाबासाहेबच या अवलियाने रांगोळीतुन साकारले आहेत. कसे ते पाहा....

भाकरीवर पोर्ट्रेट रांगोळीचा जगातील पहिला प्रयोग

कायमचं आपल्या कलेतून समाजप्रबोधनात जमेल त्या योगदानाचं देणं देणारे चांदवडचे कलाशिक्षक देव हिरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाजरीच्या भाकरीवर बाबासाहेबांच्या प्रतिमेची रांगोळी काढत त्यांनी महामानवास अनोखं अभिवादन केलं आहे.

 चित्ररेखाटन, फलकलेखन, रांगोळी ह्या अंगी असलेल्या कलेतून समाजप्रबोधनाचं काम करणारे कलाशिक्षक म्हणून राज्यभरात देव हिरे यांची ओळख आहे. चांदवड तालुक्यातील नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव येथे कलाशिक्षक म्हणून काम करताना प्रत्येक सण-उत्सवाच्या निमित्ताने कला सादरीकरनातून वेगळा संदेश देण्याची त्यांची पद्धत सर्वाना भावणारी असते. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

चांदवडच्या देव हिरेंच महामानवाला अनोखं अभिवादन!

१४ एप्रिल अर्थात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देव हिरे यांनी सादर केलेल्या रांगोळीचं वेगळपण अनेकांना आश्चर्यचकित करणारं आहे. माणूस म्हणून नाकारलं गेलेल्या उपेक्षित अनेक घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम बाबासाहेबांच्या कार्यातून झालं असल्याने, 'आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं' अशा अनेक लोकगीतातून बाबासाहेबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेलीय, पण खरोखरच बाबासाहेबांची सही भाकरीवर काढणं शक्य आहे का याच विचारातून फक्त सहीच नव्हे तर संपूर्ण बाबासाहेबच ह्या अवलियाने रांगोळीतुन साकारले आहेत. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

संयम व सातत्यातून रांगोळी

आठ इंच व्यास असलेल्या बाजरीच्या भाकरीवर सहा इंच आकारात पाच तासांचा संयम व सातत्यातून त्यांनी ही रांगोळी साकारली आहे, त्यांच्या या वेगळ्या प्रयोगात जयश्री देविदास हिरे.यांची देखील त्यांना मोलाची साथ लाभलीय.

खरं तर आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र! हे लोकप्रिय गीत ऐकूनच मला ही कल्पना सुचली. या अगोदर भाकरीवर पोर्टेट रांगोळी साकारण्यात आली आहे का याबाबतचा इंटरनेटवर कसून शोध घेऊन हा प्रयोग या अगोदर कुणी केला असल्याचं दिसलं नाही, राज्यभरातील नव्हे तर राज्याबाहेरील देखील अनेक कलाशिक्षकाशी याबाबत संवाद साधला सर्वांकडून हा पहिलाच प्रयोग ठरेल अशीच उत्तरं मिळालीत. मी लगेचच बाजरीची भाकर तयार करून रांगोळी काढायला सुरुवात केली अन पाच तासांच्या प्रयत्नांतून ती साकारली देखील गेली. अनेक मित्रांचा, कलाशिक्षकांचा आग्रह आहे की या प्रयोगाची नोंद होईल त्यामुळे तशा अर्थाने येत्या महिन्यात नोंदणी करणार आहोत.-देव हिरे
कलाशिक्षक चांदवड

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

''आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं..!" भाकरीवर पोर्ट्रेट रांगोळीचा अनोखा प्रयोग; पाहा VIDEO गणूर (जि.नाशिक) : 'आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं' अशा अनेक लोकगीतातून बाबासाहेबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेलीय, पण खरोखरच बाबासाहेबांची सही भाकरीवर काढणं शक्य आहे का याच विचारातून फक्त सहीच नव्हे तर संपूर्ण बाबासाहेबच या अवलियाने रांगोळीतुन साकारले आहेत. कसे ते पाहा.... भाकरीवर पोर्ट्रेट रांगोळीचा जगातील पहिला प्रयोग कायमचं आपल्या कलेतून समाजप्रबोधनात जमेल त्या योगदानाचं देणं देणारे चांदवडचे कलाशिक्षक देव हिरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाजरीच्या भाकरीवर बाबासाहेबांच्या प्रतिमेची रांगोळी काढत त्यांनी महामानवास अनोखं अभिवादन केलं आहे.  चित्ररेखाटन, फलकलेखन, रांगोळी ह्या अंगी असलेल्या कलेतून समाजप्रबोधनाचं काम करणारे कलाशिक्षक म्हणून राज्यभरात देव हिरे यांची ओळख आहे. चांदवड तालुक्यातील नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव येथे कलाशिक्षक म्हणून काम करताना प्रत्येक सण-उत्सवाच्या निमित्ताने कला सादरीकरनातून वेगळा संदेश देण्याची त्यांची पद्धत सर्वाना भावणारी असते.  हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू   चांदवडच्या देव हिरेंच महामानवाला अनोखं अभिवादन! १४ एप्रिल अर्थात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देव हिरे यांनी सादर केलेल्या रांगोळीचं वेगळपण अनेकांना आश्चर्यचकित करणारं आहे. माणूस म्हणून नाकारलं गेलेल्या उपेक्षित अनेक घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम बाबासाहेबांच्या कार्यातून झालं असल्याने, 'आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं' अशा अनेक लोकगीतातून बाबासाहेबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेलीय, पण खरोखरच बाबासाहेबांची सही भाकरीवर काढणं शक्य आहे का याच विचारातून फक्त सहीच नव्हे तर संपूर्ण बाबासाहेबच ह्या अवलियाने रांगोळीतुन साकारले आहेत.  हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात संयम व सातत्यातून रांगोळी आठ इंच व्यास असलेल्या बाजरीच्या भाकरीवर सहा इंच आकारात पाच तासांचा संयम व सातत्यातून त्यांनी ही रांगोळी साकारली आहे, त्यांच्या या वेगळ्या प्रयोगात जयश्री देविदास हिरे.यांची देखील त्यांना मोलाची साथ लाभलीय. खरं तर आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र! हे लोकप्रिय गीत ऐकूनच मला ही कल्पना सुचली. या अगोदर भाकरीवर पोर्टेट रांगोळी साकारण्यात आली आहे का याबाबतचा इंटरनेटवर कसून शोध घेऊन हा प्रयोग या अगोदर कुणी केला असल्याचं दिसलं नाही, राज्यभरातील नव्हे तर राज्याबाहेरील देखील अनेक कलाशिक्षकाशी याबाबत संवाद साधला सर्वांकडून हा पहिलाच प्रयोग ठरेल अशीच उत्तरं मिळालीत. मी लगेचच बाजरीची भाकर तयार करून रांगोळी काढायला सुरुवात केली अन पाच तासांच्या प्रयत्नांतून ती साकारली देखील गेली. अनेक मित्रांचा, कलाशिक्षकांचा आग्रह आहे की या प्रयोगाची नोंद होईल त्यामुळे तशा अर्थाने येत्या महिन्यात नोंदणी करणार आहोत.-देव हिरे कलाशिक्षक चांदवड Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3uP4XOZ
Read More
Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू  

औरंगाबाद ः मराठवाड्यात मंगळवारी (ता. १३) दिवसभरात आठ हजार १९८ कोरोनाबाधितांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी ः लातूर १९१६, नांदेड १६६४, औरंगाबाद १३५२, बीड १०२८, जालना ८६४, उस्मानाबाद ५९०, परभणी ५३२, हिंगोली २५२. उपचारादरम्यान आणखी ९३ जणांचा मृत्यू झाला. त्यात नांदेडमध्ये २७, औरंगाबाद २१, परभणी १५, हिंगोली-बीडमध्ये प्रत्येकी आठ, जालना- उस्मानाबादेतील प्रत्येकी सात जणांचा समावेश आहे. 

ऐन गुढीपाडव्याला शेतकऱ्याचे नुकसान; वीज पडून बैलाचा जागीच मृत्यू

औरंगाबादेत १३५२ बाधित 
औरंगाबादेत दिवसभरात एक हजार ३५२ कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या एक लाख एक हजार ५३६ झाली. सध्या १५ हजार ३५० जणांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या एक हजार ४३८ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ८४ हजार १६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. आणखी २१ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत दोन हजार २५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला. यात गंगापूर येथील पुरुष (वय ६७), सिल्लोड येथील पुरुष (६४), जाधववाडीतील पुरुष (३५), पैठणमधील पुरुष (६४), इतावा (ता. औरंगाबाद) येथील महिला (५८), भावसिंगपुऱ्यातील पुरुष (५६), रामनगरातील पुरुष (७५), दौलताबादेतील महिला (७०), वैजापुरातील महिला (८५), सिल्लोडमधील महिला (६५), नागेश्‍वरवाडी येथील पुरुष (८०), पडेगावातील पुरुष (४५), सातारा परिसरातील पुरुष (४३), घाटी रुग्णालय परिसरातील महिलेचा (५२) समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय चौघांचा मृत्यू झाला. त्यात फर्दापूर, सोयगाव येथील पुरुष (६५), हर्सूल सावंगी येथील पुरुष (६७), शिवनेरी कॉलनीतील महिला (५०), पुरुष, देवळाई रोड भागातील पुरुषाचा (६८) समावेश आहे. खासगी रुग्णालयात तिघांचा मृत्यू झाला. यात नायगव्हाण (फुलंब्री) येथील महिला (५०), पुरुष, इटखेडा, पैठण रोड येथील पुरुष (६८), बीड बायपास भागातील पुरुषाचा (३९) समावेश आहे. 

कोरोना मीटर (औरंगाबाद) 
आतापर्यंतचे बाधित १०१५३६ 
बरे झालेले रुग्ण ८४१६१ 
उपचार घेणारे रुग्ण १५३५० 
आतापर्यंत मृत्यू २०२५ 

 

संपादन - गणेश पिटेकर

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू   औरंगाबाद ः मराठवाड्यात मंगळवारी (ता. १३) दिवसभरात आठ हजार १९८ कोरोनाबाधितांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी ः लातूर १९१६, नांदेड १६६४, औरंगाबाद १३५२, बीड १०२८, जालना ८६४, उस्मानाबाद ५९०, परभणी ५३२, हिंगोली २५२. उपचारादरम्यान आणखी ९३ जणांचा मृत्यू झाला. त्यात नांदेडमध्ये २७, औरंगाबाद २१, परभणी १५, हिंगोली-बीडमध्ये प्रत्येकी आठ, जालना- उस्मानाबादेतील प्रत्येकी सात जणांचा समावेश आहे.  ऐन गुढीपाडव्याला शेतकऱ्याचे नुकसान; वीज पडून बैलाचा जागीच मृत्यू औरंगाबादेत १३५२ बाधित  औरंगाबादेत दिवसभरात एक हजार ३५२ कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या एक लाख एक हजार ५३६ झाली. सध्या १५ हजार ३५० जणांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या एक हजार ४३८ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ८४ हजार १६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. आणखी २१ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत दोन हजार २५ जणांचा मृत्यू झाला आहे.  घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला. यात गंगापूर येथील पुरुष (वय ६७), सिल्लोड येथील पुरुष (६४), जाधववाडीतील पुरुष (३५), पैठणमधील पुरुष (६४), इतावा (ता. औरंगाबाद) येथील महिला (५८), भावसिंगपुऱ्यातील पुरुष (५६), रामनगरातील पुरुष (७५), दौलताबादेतील महिला (७०), वैजापुरातील महिला (८५), सिल्लोडमधील महिला (६५), नागेश्‍वरवाडी येथील पुरुष (८०), पडेगावातील पुरुष (४५), सातारा परिसरातील पुरुष (४३), घाटी रुग्णालय परिसरातील महिलेचा (५२) समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय चौघांचा मृत्यू झाला. त्यात फर्दापूर, सोयगाव येथील पुरुष (६५), हर्सूल सावंगी येथील पुरुष (६७), शिवनेरी कॉलनीतील महिला (५०), पुरुष, देवळाई रोड भागातील पुरुषाचा (६८) समावेश आहे. खासगी रुग्णालयात तिघांचा मृत्यू झाला. यात नायगव्हाण (फुलंब्री) येथील महिला (५०), पुरुष, इटखेडा, पैठण रोड येथील पुरुष (६८), बीड बायपास भागातील पुरुषाचा (३९) समावेश आहे.  कोरोना मीटर (औरंगाबाद)  आतापर्यंतचे बाधित १०१५३६  बरे झालेले रुग्ण ८४१६१  उपचार घेणारे रुग्ण १५३५०  आतापर्यंत मृत्यू २०२५    संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dXjHok
Read More
सौंदर्याशी संबंधित 9 समस्यापासून दूर करतो बेकिंग सोडा: कसे वापरावे घ्या जाणून

कोल्हापूर : आपल्याला बर्‍याच भारतीय स्वयंपाकघरात बेकिंग सोडा मिळेल. स्वयंपाकघरात हा एक महत्वाचा घटक मानला जातो, जो कोणताही पदार्थ पटकन शिजवतो, बेकिंग सुलभ करतो आणि खाद्य चवदार बनवितो. परंतु आपणास माहित आहे की बेकिंगशिवाय बेकिंग सोडा देखील स्वत: ला सुंदर बनविण्यासाठी अनेक प्रकारे वापरला जाऊ शकतो. आम्हाला 9 सौंदर्यासारख्या बेकिंग सोडाच्या आश्चर्यकारक वापराबद्दल जाणून घ्या.

डियोड्रेंट
केमिकल युक्त डियोड्रेंट खरेदी करण्याऐवजी आपण ते स्वतः घरी बनवू शकता. नैसर्गिक वस्तूंनी घरीच बनवलेले  डियोड्रेंटमुळे. दिवसभर आपल्याला ताजे आणि निरोगी ठेवते.

वापरण्याची पद्धत

बेकिंग सोडा - 1/4
अरारोट पावडर - 1/4
नारळ तेल 1/2 कप
आवश्यक तेल - काही थेंब
या सर्व गोष्टी एकत्र मिसळा आणि वापरा

नखांची काळजी
बेकिंग सोडा वापरून नेल स्क्रब बनवून  रफ़ क्यूटिकल आणि पांढऱ्या नखांपासून मुक्त व्हा.

वापरण्याची पद्धत
एका भांड्यात 1 चमचा लिंबाचा रस किंवा सफरचंदाचा रस व्हिनेगर घाला. स्वच्छ टूथब्रश घ्या, एका वाडग्यात बुडवा आणि फक्त काही मिनिटांसाठी नखांमध्ये घासून घ्या आणि नंतर पुसून टाका. नंतर आपल्या नखांना ओलावा देण्यासाठी तेल कमी प्रमाणात मालिश करा.

पांढरे दांत

जर तुम्हाला दात स्वच्छ करायचे असतील तर बेकिंग सोडाच्या वापराने दात नैसर्गिकरीत्या पांढरे होऊ शकतात.

वापरण्याची पद्धत
यासाठी, आपल्याला अॅल्युमिनियम फॉइलच्या मदतीने दात पांढरे करण्यासाठी पट्ट्या तयार करण्याची आवश्यकता आहे. अ‍ॅल्युमिनियम फॉइलवर थोडासा टूथपेस्ट लावा आणि त्यावर बेकिंग सोडा शिंपडा. आपल्या दातांवर अॅल्युमिनियम फॉइल फोल्ड करा. 5 मिनिटांसाठी असे सोडा, नंतर ते काढून टाका आणि स्वच्छ धुवा.

सनबर्न उपचार
जर तुमची त्वचा सनबर्न झाली असेल तर सनबर्न टाळण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरू शकता.

वापरण्याची पद्धत
यासाठी, आपण 4 चमचे बेकिंग सोडा घ्या आणि ते एका मोठ्या  बाउलमध्ये पाण्यात विरघळवा. नंतर कापसाला पाण्यात बुडवून तो भाजलेल्या भागावर लावा आणि हल्का-हल्का लावा. आपल्याला ज्वलनशीलतेपासून त्वरित आराम मिळेल आणि त्वचेचा टोन देखील हळूहळू सावरण्यास सुरवात होईल

अंडर आर्म्‍स के लिए स्क्रब

अंडर आर्म्‍स की डेड स्किन  काढून टाकण्यासाठी आणि त्वचेला चमकदार बनविण्यासाठी स्क्रब करा. यासाठी आपण घरीच स्क्रब बनवू शकता

वापरण्याची पद्धत
1 चमचा जोजोबा तेल 1 चमचे बेकिंग सोडामध्ये घाला आणि आपल्या हाताखाली हळू हळू स्क्रब करा. गुळगुळीत आणि पांढर्‍या अंडरआर्म्ससाठी ते स्वच्छ आणि मॉइश्चराइझ करा.

आंघोळीच्या पाण्यात मिसळा
जर तुम्हाला त्वचेची खाज सुटली असेल तर आंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडा वापरा.
वापरण्याची पद्धत
कोमट पाण्याच्या टबमध्ये १/२ कप बेकिंग सोडा मिसळा आणि या पाण्यात 15ते 20  मिनिटे बसा. काही दिवसातच तुमची समस्या सुटेल.

माउथवॉश

जर आपल्याला दुर्गंधी येत असेल तर आपण त्यातून मुक्त होण्यासाठी बेकिंग सोडाच्या सहाय्याने एक नैसर्गिक माउथवॉश देखील बनवू शकता.

वापरण्याची पद्धत
माऊथवॉश बनविण्यासाठी, एक कप पाण्यात 1/4 कप बेकिंग सोडा घाला आणि त्यामध्ये 20 थेंब फूड ग्रेड पेपरमिंट आवश्यक तेल घाला. ते व्यवस्थित हलवा आणि काही मिनिटांसाठी ते आपल्या तोंडात रोल करा आणि ते थुंकून घ्या.

स्कैल्प स्क्रब

केसांच्या निरोगी वाढीसाठी, टाळूचे आरोग्य खूप महत्वाचे आहे. यामुळे टाळू घाण, तेल आणि इतर अशुद्धतेपासून साफ ​​करण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरता. बेकिंग सोडा टाळूला एक्सफोलीएट करते आणि कोणतेही उत्पादन तयार करण्यासाठी केसांच्या फोलिकल्स काढून टाकते.

वापरण्याची पद्धत
2 चमचे बेकिंग सोडा आणि 1 चमचे गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट -10-१० मिनिटे त्वचेवर चोळा आणि कोरडे ठेवा. नंतर ही पेस्ट कोमट पाण्याने धुवा. गुलाबाच्या पाण्याची आणि बेकिंग सोडाची पेस्ट आठवड्यातून २  वेळा लावा. आपल्याला काही दिवसांत फरक जाणवेल.

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सौंदर्याशी संबंधित 9 समस्यापासून दूर करतो बेकिंग सोडा: कसे वापरावे घ्या जाणून कोल्हापूर : आपल्याला बर्‍याच भारतीय स्वयंपाकघरात बेकिंग सोडा मिळेल. स्वयंपाकघरात हा एक महत्वाचा घटक मानला जातो, जो कोणताही पदार्थ पटकन शिजवतो, बेकिंग सुलभ करतो आणि खाद्य चवदार बनवितो. परंतु आपणास माहित आहे की बेकिंगशिवाय बेकिंग सोडा देखील स्वत: ला सुंदर बनविण्यासाठी अनेक प्रकारे वापरला जाऊ शकतो. आम्हाला 9 सौंदर्यासारख्या बेकिंग सोडाच्या आश्चर्यकारक वापराबद्दल जाणून घ्या. डियोड्रेंट केमिकल युक्त डियोड्रेंट खरेदी करण्याऐवजी आपण ते स्वतः घरी बनवू शकता. नैसर्गिक वस्तूंनी घरीच बनवलेले  डियोड्रेंटमुळे. दिवसभर आपल्याला ताजे आणि निरोगी ठेवते. वापरण्याची पद्धत बेकिंग सोडा - 1/4 अरारोट पावडर - 1/4 नारळ तेल 1/2 कप आवश्यक तेल - काही थेंब या सर्व गोष्टी एकत्र मिसळा आणि वापरा नखांची काळजी बेकिंग सोडा वापरून नेल स्क्रब बनवून  रफ़ क्यूटिकल आणि पांढऱ्या नखांपासून मुक्त व्हा. वापरण्याची पद्धत एका भांड्यात 1 चमचा लिंबाचा रस किंवा सफरचंदाचा रस व्हिनेगर घाला. स्वच्छ टूथब्रश घ्या, एका वाडग्यात बुडवा आणि फक्त काही मिनिटांसाठी नखांमध्ये घासून घ्या आणि नंतर पुसून टाका. नंतर आपल्या नखांना ओलावा देण्यासाठी तेल कमी प्रमाणात मालिश करा. पांढरे दांत जर तुम्हाला दात स्वच्छ करायचे असतील तर बेकिंग सोडाच्या वापराने दात नैसर्गिकरीत्या पांढरे होऊ शकतात. वापरण्याची पद्धत यासाठी, आपल्याला अॅल्युमिनियम फॉइलच्या मदतीने दात पांढरे करण्यासाठी पट्ट्या तयार करण्याची आवश्यकता आहे. अ‍ॅल्युमिनियम फॉइलवर थोडासा टूथपेस्ट लावा आणि त्यावर बेकिंग सोडा शिंपडा. आपल्या दातांवर अॅल्युमिनियम फॉइल फोल्ड करा. 5 मिनिटांसाठी असे सोडा, नंतर ते काढून टाका आणि स्वच्छ धुवा. सनबर्न उपचार जर तुमची त्वचा सनबर्न झाली असेल तर सनबर्न टाळण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरू शकता. वापरण्याची पद्धत यासाठी, आपण 4 चमचे बेकिंग सोडा घ्या आणि ते एका मोठ्या  बाउलमध्ये पाण्यात विरघळवा. नंतर कापसाला पाण्यात बुडवून तो भाजलेल्या भागावर लावा आणि हल्का-हल्का लावा. आपल्याला ज्वलनशीलतेपासून त्वरित आराम मिळेल आणि त्वचेचा टोन देखील हळूहळू सावरण्यास सुरवात होईल अंडर आर्म्‍स के लिए स्क्रब अंडर आर्म्‍स की डेड स्किन  काढून टाकण्यासाठी आणि त्वचेला चमकदार बनविण्यासाठी स्क्रब करा. यासाठी आपण घरीच स्क्रब बनवू शकता वापरण्याची पद्धत 1 चमचा जोजोबा तेल 1 चमचे बेकिंग सोडामध्ये घाला आणि आपल्या हाताखाली हळू हळू स्क्रब करा. गुळगुळीत आणि पांढर्‍या अंडरआर्म्ससाठी ते स्वच्छ आणि मॉइश्चराइझ करा. आंघोळीच्या पाण्यात मिसळा जर तुम्हाला त्वचेची खाज सुटली असेल तर आंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडा वापरा. वापरण्याची पद्धत कोमट पाण्याच्या टबमध्ये १/२ कप बेकिंग सोडा मिसळा आणि या पाण्यात 15ते 20  मिनिटे बसा. काही दिवसातच तुमची समस्या सुटेल. माउथवॉश जर आपल्याला दुर्गंधी येत असेल तर आपण त्यातून मुक्त होण्यासाठी बेकिंग सोडाच्या सहाय्याने एक नैसर्गिक माउथवॉश देखील बनवू शकता. वापरण्याची पद्धत माऊथवॉश बनविण्यासाठी, एक कप पाण्यात 1/4 कप बेकिंग सोडा घाला आणि त्यामध्ये 20 थेंब फूड ग्रेड पेपरमिंट आवश्यक तेल घाला. ते व्यवस्थित हलवा आणि काही मिनिटांसाठी ते आपल्या तोंडात रोल करा आणि ते थुंकून घ्या. स्कैल्प स्क्रब केसांच्या निरोगी वाढीसाठी, टाळूचे आरोग्य खूप महत्वाचे आहे. यामुळे टाळू घाण, तेल आणि इतर अशुद्धतेपासून साफ ​​करण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरता. बेकिंग सोडा टाळूला एक्सफोलीएट करते आणि कोणतेही उत्पादन तयार करण्यासाठी केसांच्या फोलिकल्स काढून टाकते. वापरण्याची पद्धत 2 चमचे बेकिंग सोडा आणि 1 चमचे गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट -10-१० मिनिटे त्वचेवर चोळा आणि कोरडे ठेवा. नंतर ही पेस्ट कोमट पाण्याने धुवा. गुलाबाच्या पाण्याची आणि बेकिंग सोडाची पेस्ट आठवड्यातून २  वेळा लावा. आपल्याला काही दिवसांत फरक जाणवेल.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/32eIwX7
Read More
योगा लाइफस्टाइल - कणा ताठ करणारी योगासने

वाचकांनो, जरा ताठ मानेने उभे राहा. होय. तुम्हाला कायमच कोणाला तरी खूष करण्यासाठी मान झुकवावी लागते. असे कायमच मान तुकवणे तुमच्या आत्मसन्मानासाठी किती योग्य आहे...

भुजंगासन
कोब्रा स्वतःला वाचवण्यासाठी त्याचा फणा वर काढतो. तुम्हीही स्वतःला सामर्थ्यवान बनविण्यासाठी असे ताठ उभे राहिले पाहिजे. त्यासाठी तुमचे पोट सपाट करा, स्नानू बलवान करा आणि पाठीचा कणा ताकदवान बनवा. तुमच्या सर्व अवयवांना संपूर्ण समाधान लाभेल आणि सर्व प्रकारच्या थकव्यापासून तुमची मुक्तता होईल. जा, झेप घ्या, मान आणखी वर घ्या आणि आयुष्य तुम्हाला जमिनीवर लोळवू पाहील तेव्हा अधिक त्वेषाने उभे राहा...

हे वाचा - कोरोनाशी लढायचंय? खरी इम्युनिटी कोठून मिळते?

आसनाचे फायदे

    पाठीचा कणा ताकदवान बनतो. 

    छाती आणि फुफ्फुसे ताणली जातात. खांदे व पोटावर ताण येतो. 

    पार्श्वभागाच्या स्नायूंमध्ये ताकद येते. 

    पोटामधील सर्व अवयव उत्तेजित होतात.

    ताण आणि थकवा दूर होण्यास मदत होते. 

    हृदय आणि फुफ्फुसे खुली होतात.

    सायटिकाचा आजार बरा होतो. 

    अस्थमा बरा होतो.
 

हलासन
तुम्ही पाठीवर झोपलेले असताना जग तुम्हाला अधिक सुटसुटीत वाटते आणि तुम्ही जग खाली डोके वर पाय करून करून पाहता तेव्हा ते अधिक शांत भासते. हे पाठीचा कणा वाकविण्यासाठीचे सर्वात चांगले आसन आहे. हे आसन तुम्ही काही मिनिटांसाठी केल्यास तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव अगदी मसाज केल्याप्रमाणे ताजेतवाने होतात. यातून तुमच्या अवयवांना मसाज मिळतो, एवढेच नव्हे तर तुमचे चयापचय सुधारते, बद्धकोष्टतेपासून आराम मिळतो, प्लिहा, मुत्राशय, स्वादुपिंड, आतडे यांचे कार्य सुधारते. तुमच्या हार्मोन्समध्ये समतोल साधला जाऊन तुम्हाला दिवसभर आरामदायी वाटते. तुम्ही जगाला या नव्या नजरेतून पाहण्यास सज्ज आहात का?

हे वाचा - तुमचंही कोलेस्ट्रॉल वाढलंय का? मग आहारात करा या पदार्थांचा समावेश आणि मिळवा आराम

आसनाचे फायदे

 रक्तदाब कमी होतो.

 स्मरणशक्तीमध्ये सुधारणा होते. 

 मेंदू शांत होतो. 

 पोटातील सर्व अवयव व थायरॉईड ग्लॅंड उत्तेजित होतात. 

 खांदे व पाठीचा कणा ताणला जातो. 

 महिलांमध्ये मेनोपॉजच्या समस्येतील वेदना कमी होतात. 

 ताण आणि नैराश्य कमी होते. 

 पाठदुखी, डोकेदुखी, वंध्यत्व, निद्रानाश, सायनस या आजारांपासून आराम मिळतो.
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

योगा लाइफस्टाइल - कणा ताठ करणारी योगासने वाचकांनो, जरा ताठ मानेने उभे राहा. होय. तुम्हाला कायमच कोणाला तरी खूष करण्यासाठी मान झुकवावी लागते. असे कायमच मान तुकवणे तुमच्या आत्मसन्मानासाठी किती योग्य आहे... भुजंगासन कोब्रा स्वतःला वाचवण्यासाठी त्याचा फणा वर काढतो. तुम्हीही स्वतःला सामर्थ्यवान बनविण्यासाठी असे ताठ उभे राहिले पाहिजे. त्यासाठी तुमचे पोट सपाट करा, स्नानू बलवान करा आणि पाठीचा कणा ताकदवान बनवा. तुमच्या सर्व अवयवांना संपूर्ण समाधान लाभेल आणि सर्व प्रकारच्या थकव्यापासून तुमची मुक्तता होईल. जा, झेप घ्या, मान आणखी वर घ्या आणि आयुष्य तुम्हाला जमिनीवर लोळवू पाहील तेव्हा अधिक त्वेषाने उभे राहा... हे वाचा - कोरोनाशी लढायचंय? खरी इम्युनिटी कोठून मिळते? आसनाचे फायदे     पाठीचा कणा ताकदवान बनतो.      छाती आणि फुफ्फुसे ताणली जातात. खांदे व पोटावर ताण येतो.      पार्श्वभागाच्या स्नायूंमध्ये ताकद येते.      पोटामधील सर्व अवयव उत्तेजित होतात.     ताण आणि थकवा दूर होण्यास मदत होते.      हृदय आणि फुफ्फुसे खुली होतात.     सायटिकाचा आजार बरा होतो.      अस्थमा बरा होतो.   हलासन तुम्ही पाठीवर झोपलेले असताना जग तुम्हाला अधिक सुटसुटीत वाटते आणि तुम्ही जग खाली डोके वर पाय करून करून पाहता तेव्हा ते अधिक शांत भासते. हे पाठीचा कणा वाकविण्यासाठीचे सर्वात चांगले आसन आहे. हे आसन तुम्ही काही मिनिटांसाठी केल्यास तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव अगदी मसाज केल्याप्रमाणे ताजेतवाने होतात. यातून तुमच्या अवयवांना मसाज मिळतो, एवढेच नव्हे तर तुमचे चयापचय सुधारते, बद्धकोष्टतेपासून आराम मिळतो, प्लिहा, मुत्राशय, स्वादुपिंड, आतडे यांचे कार्य सुधारते. तुमच्या हार्मोन्समध्ये समतोल साधला जाऊन तुम्हाला दिवसभर आरामदायी वाटते. तुम्ही जगाला या नव्या नजरेतून पाहण्यास सज्ज आहात का? हे वाचा - तुमचंही कोलेस्ट्रॉल वाढलंय का? मग आहारात करा या पदार्थांचा समावेश आणि मिळवा आराम आसनाचे फायदे  रक्तदाब कमी होतो.  स्मरणशक्तीमध्ये सुधारणा होते.   मेंदू शांत होतो.   पोटातील सर्व अवयव व थायरॉईड ग्लॅंड उत्तेजित होतात.   खांदे व पाठीचा कणा ताणला जातो.   महिलांमध्ये मेनोपॉजच्या समस्येतील वेदना कमी होतात.   ताण आणि नैराश्य कमी होते.   पाठदुखी, डोकेदुखी, वंध्यत्व, निद्रानाश, सायनस या आजारांपासून आराम मिळतो.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dgmpWB
Read More
कोरोना संशयिताची आत्महत्या; कार्वे नाका परिसरातील कुटुंबास धक्का

कार्वे नाका (जि. सातारा) : छत्तीसगड येथील परप्रांतीय बांधकाम कामगाराने कोरोनाच्या भीतीने मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. गोविंद परशाराम साहू (वय 45, रा. कार्वे नाका, मूळ रा. छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे. कार्वे नाका परिसरातील एका कॉम्प्लेक्‍स इमारतीशेजारील झाडाला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. गोविंद हे कोरोना संशयित होते, असा वैद्यकीय अहवाल पोलिसांना मिळाला आहे.
 
पोलिसांनी सांगितले की, गोविंद साहू हा अनेक वर्षांपासून कऱ्हाडमध्ये बांधकामावर कामगार म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी गोविंद हे मूळ गावी गेले होते. आठ दिवसांपूर्वी ते गावाहून कऱ्हाडला परत आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना ताप व अंग दुखू लागले. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यावेळी डॉक्‍टरांनी त्यांना कोविड टेस्ट करून घेण्यास सांगितले होते. तोपर्यंत साहू यांची मुलगी, मुलगा व पत्नीलाही त्रास सुरू झाला. त्या प्रकाराने साहू घाबरले होते. 

साेमवारी रात्रीपर्यंत ते घरीच होते. सकाळी ते घराबाहेर गेले. बराच वेळ न आल्याने शोधाशोध केल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. साहू यांनी कोरोनाला घाबरून आत्महत्या केली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. साहू हे कोरोना संशयित असल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे, असे तपास अधिकारी हवालदार खान यांनी सांगितले. 

पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत

बनपुरीतील नाईकबाच्या डोंगरावर सन्नाटा; यात्रा रद्द केल्याने परिसरात शुकशुकाट

कऱ्हाड, पाटणला पावसाने झोडपले; बहरात आलेल्या आंब्यासह कलिंगड, टरबुजला फटका

पाटण तालुक्यात भररस्त्यात फिल्मी स्टाईल हाणामारी; भांडणात घुसून पिस्तुलधारी युवकाला पोलिसांकडून अटक

Edited By : Siddharth Latkar

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना संशयिताची आत्महत्या; कार्वे नाका परिसरातील कुटुंबास धक्का कार्वे नाका (जि. सातारा) : छत्तीसगड येथील परप्रांतीय बांधकाम कामगाराने कोरोनाच्या भीतीने मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. गोविंद परशाराम साहू (वय 45, रा. कार्वे नाका, मूळ रा. छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे. कार्वे नाका परिसरातील एका कॉम्प्लेक्‍स इमारतीशेजारील झाडाला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. गोविंद हे कोरोना संशयित होते, असा वैद्यकीय अहवाल पोलिसांना मिळाला आहे.   पोलिसांनी सांगितले की, गोविंद साहू हा अनेक वर्षांपासून कऱ्हाडमध्ये बांधकामावर कामगार म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी गोविंद हे मूळ गावी गेले होते. आठ दिवसांपूर्वी ते गावाहून कऱ्हाडला परत आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना ताप व अंग दुखू लागले. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यावेळी डॉक्‍टरांनी त्यांना कोविड टेस्ट करून घेण्यास सांगितले होते. तोपर्यंत साहू यांची मुलगी, मुलगा व पत्नीलाही त्रास सुरू झाला. त्या प्रकाराने साहू घाबरले होते.  साेमवारी रात्रीपर्यंत ते घरीच होते. सकाळी ते घराबाहेर गेले. बराच वेळ न आल्याने शोधाशोध केल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. साहू यांनी कोरोनाला घाबरून आत्महत्या केली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. साहू हे कोरोना संशयित असल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे, असे तपास अधिकारी हवालदार खान यांनी सांगितले.  पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत बनपुरीतील नाईकबाच्या डोंगरावर सन्नाटा; यात्रा रद्द केल्याने परिसरात शुकशुकाट कऱ्हाड, पाटणला पावसाने झोडपले; बहरात आलेल्या आंब्यासह कलिंगड, टरबुजला फटका पाटण तालुक्यात भररस्त्यात फिल्मी स्टाईल हाणामारी; भांडणात घुसून पिस्तुलधारी युवकाला पोलिसांकडून अटक Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3a9r9LR
Read More
मराठी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तर २० बाधितांचा मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली शहरात केवळ तीन मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची क्षमता असलेल्या स्मशानभूमीत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी तब्बल १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले. मंगळवार (ता. १३) गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाने २० मृत्यू झाले असून ३७० नवीन कोरोनाबाधित आढळून आले.

हेही वाचा - केंद्रीय पथकानं नागपुरातील कोरोना रुग्णांसाठीच्या ...

गडचिरोली शहरातील स्मशानभूमीत एकावेळी केवळ ३ मृतदेहांना अग्नी देण्याची सोय असताना १४ मृतदेहांवर कसे अंत्यसंस्कार करायचे, हा मोठा प्रश्‍न प्रशासना समोर होता. कोरोनामुळे माणसे अशी पटापट मरत असतानाही अनेकजण अद्याप याबाबत गंभीर नाहीत. एखादी व्यक्ती कोरोनामुळे मरण पावली, तर तिच्या जवळचे कुणीच सोबत राहू शकत नाहीत. कुटुंबीय, नातेवाइकांविना अंत्यविधी होत आहेत. त्यामुळे आतातरी नागरिकांनी कोरोनाच्या नियमाचे कडेकोट पालन करावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी केले आहे. 

हेही वाचा - भय इथले संपत नाही! आज ६५ मृत्यू, ६८२६ नवे कोरोनाबाधित

'गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनामुळे मृतांची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात 14 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले, हे खरच खूप दुर्दैवी आहे. म्हणून नागरिकांनी कायम तोंडावर मास्क ठेवणे, साबणाने नियमित हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे व सुरक्षित शारीरिक अंतर पाळणे, अतिशय आवश्‍यक आहे. त्यामुळे नागरिकांनी नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे.'' 
- संजीव ओहोळ, मुख्याधिकारी, नगर परिषद, गडचिरोली 
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

मराठी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तर २० बाधितांचा मृत्यू गडचिरोली : गडचिरोली शहरात केवळ तीन मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची क्षमता असलेल्या स्मशानभूमीत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी तब्बल १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले. मंगळवार (ता. १३) गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाने २० मृत्यू झाले असून ३७० नवीन कोरोनाबाधित आढळून आले. हेही वाचा - केंद्रीय पथकानं नागपुरातील कोरोना रुग्णांसाठीच्या ... गडचिरोली शहरातील स्मशानभूमीत एकावेळी केवळ ३ मृतदेहांना अग्नी देण्याची सोय असताना १४ मृतदेहांवर कसे अंत्यसंस्कार करायचे, हा मोठा प्रश्‍न प्रशासना समोर होता. कोरोनामुळे माणसे अशी पटापट मरत असतानाही अनेकजण अद्याप याबाबत गंभीर नाहीत. एखादी व्यक्ती कोरोनामुळे मरण पावली, तर तिच्या जवळचे कुणीच सोबत राहू शकत नाहीत. कुटुंबीय, नातेवाइकांविना अंत्यविधी होत आहेत. त्यामुळे आतातरी नागरिकांनी कोरोनाच्या नियमाचे कडेकोट पालन करावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी केले आहे.  हेही वाचा - भय इथले संपत नाही! आज ६५ मृत्यू, ६८२६ नवे कोरोनाबाधित 'गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनामुळे मृतांची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात 14 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले, हे खरच खूप दुर्दैवी आहे. म्हणून नागरिकांनी कायम तोंडावर मास्क ठेवणे, साबणाने नियमित हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे व सुरक्षित शारीरिक अंतर पाळणे, अतिशय आवश्‍यक आहे. त्यामुळे नागरिकांनी नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे.''  - संजीव ओहोळ, मुख्याधिकारी, नगर परिषद, गडचिरोली    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3tgXQhL
Read More
पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत

उंब्रज (जि. सातारा) : उंब्रज ते मसूर मार्गावर जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा साताराचे पोलिस हवालदार सुशांत धुमाळ पेट्रोलिंग करीत असताना शिवडे फाटा येथे महत्त्वाची कागदपत्रे व पैसे असणारे पाकिट सापडले होते. ते त्यांनी प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे. 

जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे हवालदार सुशांत दत्तात्रय धुमाळ व जीप चालक पोलिस हवालदार सतीश शेंडे उंब्रज ते मसूर मार्गावर पेट्रोलिंग करताना शिवडे फाटा येथे रस्त्याच्या कडेला सुशांत धुमाळ यांना पाकीट सापडले. 

गुढीपाडव्याचा मुहूर्तावरील उलाढाल यंदाही ठप्पच; पंढरपूरातील साखरेच्या गाठ्यांना साता-यात मागणी 

पाकिटामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स, तसेच रोख 700 रुपये मिळून आले. धुमाळ यांनी मूळ कागदपत्रांच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेतला असता ही व्यक्ती मसूर येथील रिक्षाचालक वाघमारे असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ संपर्क साधून हे पाकीट परत केले. धुमाळ यांच्या प्रामाणिकपणाबद्दल वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांनी कौतुक केले. 

याला म्हणतात माणुसकी! पक्ष्यांची तहान-भूक भागवण्यासाठी वाढताहेत हात; पक्षीप्रेमींकडून अन्न-पाण्याची सोय 

काेणत्याही क्षणी लाकडाउनचा निर्णय झाल्यास परिस्थिती हाताळण्यास आम्ही सज्ज आहाेत 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत उंब्रज (जि. सातारा) : उंब्रज ते मसूर मार्गावर जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा साताराचे पोलिस हवालदार सुशांत धुमाळ पेट्रोलिंग करीत असताना शिवडे फाटा येथे महत्त्वाची कागदपत्रे व पैसे असणारे पाकिट सापडले होते. ते त्यांनी प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.  जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे हवालदार सुशांत दत्तात्रय धुमाळ व जीप चालक पोलिस हवालदार सतीश शेंडे उंब्रज ते मसूर मार्गावर पेट्रोलिंग करताना शिवडे फाटा येथे रस्त्याच्या कडेला सुशांत धुमाळ यांना पाकीट सापडले.  गुढीपाडव्याचा मुहूर्तावरील उलाढाल यंदाही ठप्पच; पंढरपूरातील साखरेच्या गाठ्यांना साता-यात मागणी  पाकिटामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स, तसेच रोख 700 रुपये मिळून आले. धुमाळ यांनी मूळ कागदपत्रांच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेतला असता ही व्यक्ती मसूर येथील रिक्षाचालक वाघमारे असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ संपर्क साधून हे पाकीट परत केले. धुमाळ यांच्या प्रामाणिकपणाबद्दल वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांनी कौतुक केले.  याला म्हणतात माणुसकी! पक्ष्यांची तहान-भूक भागवण्यासाठी वाढताहेत हात; पक्षीप्रेमींकडून अन्न-पाण्याची सोय  काेणत्याही क्षणी लाकडाउनचा निर्णय झाल्यास परिस्थिती हाताळण्यास आम्ही सज्ज आहाेत  संपादन : बाळकृष्ण मधाळे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dfxaZr
Read More
रोपळे परिसरात फळबागा जमीनदोस्त ! वादळी वाऱ्यासह गारांची बरसात; जनजीवनही झाले विस्कळित

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : रोपळे (ता. पंढरपूर) व परिसरात मंगळवारी जोराच्या वादळासह गारांची बरसात झाली. या पावसात फळबागा जमीनदोस्त झाल्या असून जनजीवन विस्कळित झाले आहे. 

रोपळे व परिसरातील मेंढापूर, खरातवाडी, पांढरेवाडी, चिलाईवाडी व बार्डी या भागात मंगळवारी (ता. 12) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून येताच जोराचे वादळही सुरू झाले. या वादळातच मुसळधार पावसाला सुरवात होताच गारांची बरसातही झाली. वादळ आणि गारांच्या माऱ्यात द्राक्ष, आंबा, केळी, निंबोणी व पपईच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागात फेरफटका मारला तेव्हा काही शेतकऱ्यांच्या फळांवरील व हार्वेस्टिंग झालेल्या द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. शेडमधील बेदाणा या पावसात भिजून गेला आहे. आंब्याच्या बागांमध्ये कैऱ्यांची गळ झाली होती. लिंबूच्या बागांमधील झाडे उन्मळून पडली तर अपरिपक्व लिंबाची मोठी गळही झाली. केळीच्या बागा तर उभ्या दिसतच नव्हत्या. मका व इतर चारा पिके जमीनदोस्त व्हायला जराही वेळ लागला नाही. पपईच्या बागेतील झाडे या गारपिटीत भुंडीच झाली आहेत. या वेळी शेतकरी बाळासाहेब पवार यांनी, आमच्या शेतात आता बघण्यासारखं काही राहिलंच नसल्याचे सांगितले. 

गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये शेतमाल कवडीमोल किमतीने विकावा लागला तर यंदा हार्वेस्टिंगला आलेल्या बागाच जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. बांधावरील व रस्त्यांच्या कडेची मोठी झाडे व विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. रोपळे ते भोसे मार्गावरील मोठी झाडे रस्त्यावर पडल्यामुळे हा रस्ता दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत बंदच होता. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. रात्र ग्रामस्थांना अंधारातच काढावी लागली. पिठाच्या गिरण्याही बंदच असल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. 

जोराच्या वादळात गारांचा पाऊस पडल्यामुळे आमच्या द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. 
- महेश गणगे, 
शेतकरी, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर 

आमच्या निंबोणीच्या बागेतील झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदत द्यावी. 
- नागनाथ माळी, 
शेतकरी, रोपळे बुद्रूक 

आमच्या डाळिंबाच्या बागेचे नुकसान झाले आहे, तर केशर आंब्याच्या झाडांवरील कैऱ्यांची गळ झाली आहे. कैऱ्या खाली पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 
- भारत रानरुई, 
आढीव, ता. पंढरपूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

रोपळे परिसरात फळबागा जमीनदोस्त ! वादळी वाऱ्यासह गारांची बरसात; जनजीवनही झाले विस्कळित रोपळे बुद्रूक (सोलापूर) : रोपळे (ता. पंढरपूर) व परिसरात मंगळवारी जोराच्या वादळासह गारांची बरसात झाली. या पावसात फळबागा जमीनदोस्त झाल्या असून जनजीवन विस्कळित झाले आहे.  रोपळे व परिसरातील मेंढापूर, खरातवाडी, पांढरेवाडी, चिलाईवाडी व बार्डी या भागात मंगळवारी (ता. 12) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून येताच जोराचे वादळही सुरू झाले. या वादळातच मुसळधार पावसाला सुरवात होताच गारांची बरसातही झाली. वादळ आणि गारांच्या माऱ्यात द्राक्ष, आंबा, केळी, निंबोणी व पपईच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागात फेरफटका मारला तेव्हा काही शेतकऱ्यांच्या फळांवरील व हार्वेस्टिंग झालेल्या द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. शेडमधील बेदाणा या पावसात भिजून गेला आहे. आंब्याच्या बागांमध्ये कैऱ्यांची गळ झाली होती. लिंबूच्या बागांमधील झाडे उन्मळून पडली तर अपरिपक्व लिंबाची मोठी गळही झाली. केळीच्या बागा तर उभ्या दिसतच नव्हत्या. मका व इतर चारा पिके जमीनदोस्त व्हायला जराही वेळ लागला नाही. पपईच्या बागेतील झाडे या गारपिटीत भुंडीच झाली आहेत. या वेळी शेतकरी बाळासाहेब पवार यांनी, आमच्या शेतात आता बघण्यासारखं काही राहिलंच नसल्याचे सांगितले.  गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये शेतमाल कवडीमोल किमतीने विकावा लागला तर यंदा हार्वेस्टिंगला आलेल्या बागाच जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. बांधावरील व रस्त्यांच्या कडेची मोठी झाडे व विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. रोपळे ते भोसे मार्गावरील मोठी झाडे रस्त्यावर पडल्यामुळे हा रस्ता दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत बंदच होता. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. रात्र ग्रामस्थांना अंधारातच काढावी लागली. पिठाच्या गिरण्याही बंदच असल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.  जोराच्या वादळात गारांचा पाऊस पडल्यामुळे आमच्या द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.  - महेश गणगे,  शेतकरी, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर  आमच्या निंबोणीच्या बागेतील झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदत द्यावी.  - नागनाथ माळी,  शेतकरी, रोपळे बुद्रूक  आमच्या डाळिंबाच्या बागेचे नुकसान झाले आहे, तर केशर आंब्याच्या झाडांवरील कैऱ्यांची गळ झाली आहे. कैऱ्या खाली पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.  - भारत रानरुई,  आढीव, ता. पंढरपूर  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3tiE4CD
Read More

Monday, April 12, 2021

कांदा न वापरता बनवा लज्जदार ग्रेव्ही, 'ही' आहेत खास टीप्स 

औरंगाबाद - ग्रेव्ही म्हटलं आणि कांद्याचे नाव घेतले नाही, असे कधी होईल का ? एखादी भाजी असो किंवा चिकन, कांद्याच्या ग्रेव्हीने ती चविष्ट बनवण्याचा प्रयत्न केला जातो. बऱ्याचदा त्याचे भाव वाढल्यास ते वापरणे बंद केले जाते. तर चला ग्रेव्ही, बिना कांद्याचे चांगले आणि चविष्ट बनवता येऊ शकते. जाणून घेऊ या.. 

शेंगदाण्याची पेस्ट 
बिना कांद्याची ग्रेव्ही, तुम्ही शेंगदाण्याची पेस्ट टाकून लज्जदार बनवू शकता. कोणत्याही डिशमध्ये योग्य प्रमाणात इतर मसाल्यांबरोबर शेंगदाण्याची पेस्ट वापरल्यास तिची चव आणखी वाढते.  या व्यतिरिक्त बदाम, काजू पेस्टही वापरुन ग्रेव्ही बनवली जाऊ शकते. 

टोमॅटो पेस्ट 
कोणताही पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी टोमॅटोचा नेहमी वापर केला जातो. मात्र टोमॅटोच्या मदतीनेही तुम्ही ग्रेव्ही तयार करु शकता. यासाठी एक ते दोन टोमॅटो उकडून पेस्ट बनवा आणि त्याचा वापर करा.

कोबीचाही वापर
- कोबी बारीक करुन घ्या आणि कुकरमध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घ्या. कुकरमधून काढून त्याची पेस्ट तयार करा आणि इतर मसाल्यांबरोबर ग्रेव्ही म्हणून त्याचा वापर करा. यात थोडेसे बेसणही टाकून वापरु शकता. 

शलजम आणि आद्रकचा वापर 
साफ करुन शलजम आणि आद्रक उकडून घ्या आणि मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्या. हे बनवल्यानंतर तुम्ही ग्रेव्ही म्हणून कोणत्याही खाद्यपदार्थाबरोबर खाऊ शकता. तुम्ही यात दोन शिमला मिरची टाकूनही वापरु  शकता.

 

संपादन - गणेश पिटेकर

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कांदा न वापरता बनवा लज्जदार ग्रेव्ही, 'ही' आहेत खास टीप्स  औरंगाबाद - ग्रेव्ही म्हटलं आणि कांद्याचे नाव घेतले नाही, असे कधी होईल का ? एखादी भाजी असो किंवा चिकन, कांद्याच्या ग्रेव्हीने ती चविष्ट बनवण्याचा प्रयत्न केला जातो. बऱ्याचदा त्याचे भाव वाढल्यास ते वापरणे बंद केले जाते. तर चला ग्रेव्ही, बिना कांद्याचे चांगले आणि चविष्ट बनवता येऊ शकते. जाणून घेऊ या..  शेंगदाण्याची पेस्ट  बिना कांद्याची ग्रेव्ही, तुम्ही शेंगदाण्याची पेस्ट टाकून लज्जदार बनवू शकता. कोणत्याही डिशमध्ये योग्य प्रमाणात इतर मसाल्यांबरोबर शेंगदाण्याची पेस्ट वापरल्यास तिची चव आणखी वाढते.  या व्यतिरिक्त बदाम, काजू पेस्टही वापरुन ग्रेव्ही बनवली जाऊ शकते.  टोमॅटो पेस्ट  कोणताही पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी टोमॅटोचा नेहमी वापर केला जातो. मात्र टोमॅटोच्या मदतीनेही तुम्ही ग्रेव्ही तयार करु शकता. यासाठी एक ते दोन टोमॅटो उकडून पेस्ट बनवा आणि त्याचा वापर करा. कोबीचाही वापर - कोबी बारीक करुन घ्या आणि कुकरमध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घ्या. कुकरमधून काढून त्याची पेस्ट तयार करा आणि इतर मसाल्यांबरोबर ग्रेव्ही म्हणून त्याचा वापर करा. यात थोडेसे बेसणही टाकून वापरु शकता.  शलजम आणि आद्रकचा वापर  साफ करुन शलजम आणि आद्रक उकडून घ्या आणि मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्या. हे बनवल्यानंतर तुम्ही ग्रेव्ही म्हणून कोणत्याही खाद्यपदार्थाबरोबर खाऊ शकता. तुम्ही यात दोन शिमला मिरची टाकूनही वापरु  शकता.   संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2QkMjzH
Read More
तुमचा Aadhaar Card वरील फोटो बदलायचाय? ही आहे अगदी सोपी पध्दत

पुणे : आपण कितीही चांगला कॅमेरा वापरुन स्वतःचे सुंदर फोटो काढतो पण  एका ठिकाणी मात्र आपला फोटो कधीच चांगला राहत नाही ते म्हणजे आपलं आधार कार्ड. मात्र जर तुम्हाला तो  बदलायाचा असेल  तर काय करावे लागेल याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 

आधार कार्डचा फोटो कसा बदलायचा

- आधार कार्डमध्ये आपला फोटो बदलण्यासाठी सर्व प्रथम, यूआयडीएआय UIDAI  पोर्टलवर जा आणि तेथून  ‘Aadhaar Card Update Correction’  फॉर्म डाउनलोड करा.

- तुम्हाला विचारण्यात आलेली  सर्व माहिती काळजीपूर्वक भरा 

- UIDAI च्या क्षेत्रीय कार्यालयाच्या नावावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक पत्र लिहा 

- या पत्रासह एक फोटो आणि फॉर्म जोडा आणि तो यूआयडीएआय कार्यालयात पोस्ट करा.

- दोन आठवड्यांत आपणास नवीन फोटोंसह एक नवीन आधार कार्ड मिळेल.

ऑनलाइन फोटो बदलता येत नाही

लक्षात घ्या की आता आधार कार्डमधील फोटो हा ऑनलाइन बदलता येणार नाही. ही प्रक्रिया केवळ पत्ता बदलण्यासाठी उपलब्ध आहे. तुमच्या फोटो बदलण्यासाठी तुम्हाला जवळ असलेल्या नोंदणी केंद्रावर जाऊन पत्राद्वारे अर्ज करावा लागेल.
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

तुमचा Aadhaar Card वरील फोटो बदलायचाय? ही आहे अगदी सोपी पध्दत पुणे : आपण कितीही चांगला कॅमेरा वापरुन स्वतःचे सुंदर फोटो काढतो पण  एका ठिकाणी मात्र आपला फोटो कधीच चांगला राहत नाही ते म्हणजे आपलं आधार कार्ड. मात्र जर तुम्हाला तो  बदलायाचा असेल  तर काय करावे लागेल याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.  आधार कार्डचा फोटो कसा बदलायचा - आधार कार्डमध्ये आपला फोटो बदलण्यासाठी सर्व प्रथम, यूआयडीएआय UIDAI  पोर्टलवर जा आणि तेथून  ‘Aadhaar Card Update Correction’  फॉर्म डाउनलोड करा. - तुम्हाला विचारण्यात आलेली  सर्व माहिती काळजीपूर्वक भरा  - UIDAI च्या क्षेत्रीय कार्यालयाच्या नावावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक पत्र लिहा  - या पत्रासह एक फोटो आणि फॉर्म जोडा आणि तो यूआयडीएआय कार्यालयात पोस्ट करा. - दोन आठवड्यांत आपणास नवीन फोटोंसह एक नवीन आधार कार्ड मिळेल. ऑनलाइन फोटो बदलता येत नाही लक्षात घ्या की आता आधार कार्डमधील फोटो हा ऑनलाइन बदलता येणार नाही. ही प्रक्रिया केवळ पत्ता बदलण्यासाठी उपलब्ध आहे. तुमच्या फोटो बदलण्यासाठी तुम्हाला जवळ असलेल्या नोंदणी केंद्रावर जाऊन पत्राद्वारे अर्ज करावा लागेल.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3shYHNT
Read More
कऱ्हाडात फॅन्सी नंबर प्लेटसह 'धूम स्टाइल' सुसाट; पोलिसांची तब्बल 27 हजार युवकांवर कारवाई

कऱ्हाड (जि. सातारा) : फॅन्सी नंबर प्लेट लावून 'धूम स्टाइल'ने वाहन मारणे, सुसाट वाहन चालविण्यासह बिनधास्त ट्रिपलशीट फिरणाऱ्या तरुणाईवर वाहतूक कारवाईचा बडगा उगारला आहे. सात वर्षांत 27 हजार 500 युवकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 45 लाख 27 हजार 340 रुपयांचा दंडही वसूल केला आहे. यापुढेही कारवाई अशीच सुरू ठेवली जाणार आहे. त्यामुळे दुचाकी फिरवणाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे. 

वाहतूक पोलिसांच्या कारवाईत युवकांना "टार्गेट" केले आहे. युवकांवर "वॉच' ठेऊन पोलिसांनी बेधडक दंडात्मक कारवाईवर भर दिला आहे. पोलिसांनी सात वर्षांत 27 हजार 500 युवकांवर कारवाई केली आहे. 2016 मध्ये चार हजार 590, त्यापाठोपाठ 2019 मध्ये पाच हजार 618 तर 2020 मध्ये सर्वाधिक पाच हजार 892 युवकांवर कारवाई झाली आहे. फॅन्सी नंबर प्लेट, खराब नंबर प्लेट, विना परवाना वाहन चालवणे, तीबलशीट अशा पद्धतीच्या दुचाकीवरून फिरणाऱे युवक पोलिसांनी "टार्गेट' केले आहेत. 

Weekend Lockdown Effect : किराणा, औषध दुकानदारांसह किरकाेळ व्यावसायिक बनले लुटारु; सातारकरांची फौजदारीची मागणी 

वाहतूक शाखेत सहायक पोलिस निरीक्षकांसह 42 कर्मचारी आहेत. वाहतूक शाखेकडून वाहतूक कोंडी हटवणे, अपघात झाल्यानंतर स्पॉटवर जाण्यासह शहरातील कोंडी हटविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. त्यासोबत वाहनांवरील कारवाई अधिक प्रभावी राबवली जात आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी प्रबोधनही करूनही फरक सुसाट वाहन मारणाऱ्यांवर फरक पडत नसल्याने कारवाईचा दंडुका उचलावा लागतो आहे. युवकांनी वाहन चालवताना सावधगिरी कशी ठेवावी याबाबत पोलिसांनी नेहमीच मार्गदर्शन केले. मात्र, त्याचा फरसा फरक पडत नसल्याने कारवाईचाही सपाटा लावला. 

रामायणातील राम सेतूबद्दल या 6 गोष्टी माहिती आहेत?; जाणून घ्या 7 हजार वर्षांपूर्वीची इतिहासाची रंजक कहाणी 

दंडात्मक कारवाई... 

वर्ष

गुन्ह्याची संख्या

दंडाची संख्या

2014

2373

दोन लाख 79 हजार 900

2015

3006

तीन लाख 10 हजार 

2016

4590

पाच लाख 27 हजार 300 

2017

1986

तीन लाख 97 हजार 600

2018

3961

सात लाख 78 हजार 600

2019

5618

10 लाख 55 हजार 540

2020

5892

11 लाख 78 हजार 400 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कऱ्हाडात फॅन्सी नंबर प्लेटसह 'धूम स्टाइल' सुसाट; पोलिसांची तब्बल 27 हजार युवकांवर कारवाई कऱ्हाड (जि. सातारा) : फॅन्सी नंबर प्लेट लावून 'धूम स्टाइल'ने वाहन मारणे, सुसाट वाहन चालविण्यासह बिनधास्त ट्रिपलशीट फिरणाऱ्या तरुणाईवर वाहतूक कारवाईचा बडगा उगारला आहे. सात वर्षांत 27 हजार 500 युवकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 45 लाख 27 हजार 340 रुपयांचा दंडही वसूल केला आहे. यापुढेही कारवाई अशीच सुरू ठेवली जाणार आहे. त्यामुळे दुचाकी फिरवणाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.  वाहतूक पोलिसांच्या कारवाईत युवकांना "टार्गेट" केले आहे. युवकांवर "वॉच' ठेऊन पोलिसांनी बेधडक दंडात्मक कारवाईवर भर दिला आहे. पोलिसांनी सात वर्षांत 27 हजार 500 युवकांवर कारवाई केली आहे. 2016 मध्ये चार हजार 590, त्यापाठोपाठ 2019 मध्ये पाच हजार 618 तर 2020 मध्ये सर्वाधिक पाच हजार 892 युवकांवर कारवाई झाली आहे. फॅन्सी नंबर प्लेट, खराब नंबर प्लेट, विना परवाना वाहन चालवणे, तीबलशीट अशा पद्धतीच्या दुचाकीवरून फिरणाऱे युवक पोलिसांनी "टार्गेट' केले आहेत.  Weekend Lockdown Effect : किराणा, औषध दुकानदारांसह किरकाेळ व्यावसायिक बनले लुटारु; सातारकरांची फौजदारीची मागणी  वाहतूक शाखेत सहायक पोलिस निरीक्षकांसह 42 कर्मचारी आहेत. वाहतूक शाखेकडून वाहतूक कोंडी हटवणे, अपघात झाल्यानंतर स्पॉटवर जाण्यासह शहरातील कोंडी हटविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. त्यासोबत वाहनांवरील कारवाई अधिक प्रभावी राबवली जात आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी प्रबोधनही करूनही फरक सुसाट वाहन मारणाऱ्यांवर फरक पडत नसल्याने कारवाईचा दंडुका उचलावा लागतो आहे. युवकांनी वाहन चालवताना सावधगिरी कशी ठेवावी याबाबत पोलिसांनी नेहमीच मार्गदर्शन केले. मात्र, त्याचा फरसा फरक पडत नसल्याने कारवाईचाही सपाटा लावला.  रामायणातील राम सेतूबद्दल या 6 गोष्टी माहिती आहेत?; जाणून घ्या 7 हजार वर्षांपूर्वीची इतिहासाची रंजक कहाणी  दंडात्मक कारवाई...  वर्ष गुन्ह्याची संख्या दंडाची संख्या 2014 2373 दोन लाख 79 हजार 900 2015 3006 तीन लाख 10 हजार  2016 4590 पाच लाख 27 हजार 300  2017 1986 तीन लाख 97 हजार 600 2018 3961 सात लाख 78 हजार 600 2019 5618 10 लाख 55 हजार 540 2020 5892 11 लाख 78 हजार 400  साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा संपादन : बाळकृष्ण मधाळे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2Rqd2et
Read More
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी; Indian Air Force मध्ये तब्बल 1524 जागांसाठी बंपर भरती

सातारा : Indian Air Force Recruitment 2021 : भारतीय हवाई दलात नोकरी मिळवणे हे बर्‍याच लोकांचे स्वप्न असते. याच्याकडे एक आकर्षक नोकरी क्षेत्र म्हणून देखील पाहिले जाते. जर तुम्हालाही भारतीय हवाई दलात जायचे असेल, तर तुम्ही नुकत्याच जाहीर झालेल्या भरतीसाठी अर्ज करू शकता. यात गट सी'मध्ये स्टेनो, अधीक्षक, कुक, घरगुती कर्मचारी, मल्टी टास्किंग स्टाफ अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार असून ग्रुप सीसाठी एकूण 1,524 रिक्त पदे असल्याचे Air Force ने जाहीर केले आहे.

यासाठी आपण indianairforce.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता. जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत उमेदवारांना अर्ज करावा लागतो. अशा प्रकारे, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मे 2021 आहे.

NIIT PG :अशा पद्धतीने द्यावी लागेल परीक्षा, नियमावली ठरली

भारतीय वायुसेनेत ग्रुप सीसाठी अर्ज करण्यासाठी विविध पदांवर वेगवेगळ्या पात्रता मागविण्यात आल्या आहेत. यासाठी 18 ते 25 वयोगटातील युवक अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातील अनुसूचित जाती, एसटी, ओबीसी, दिव्यांग उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादा निकषात सवलत देण्यात आली आहे. उमेदवार त्यांच्या पात्रतेनुसार पात्रतेचे निकष येथे तपासू शकतात.

इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंगचा एक वर्षाचा अनुभव असलेल्या वरिष्ठ संगणक ऑपरेटरसाठी गणितातील पदवी किंवा आकडेवारीची मागणी केली गेली आहे. अधीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता. स्टेनो जीआर- II साठी उमेदवार 12 वी असणे आवश्यक आहे. लोअर डिव्हीजन लिपिक (एलडीसी) साठीही बारावीची पात्रता मागविली गेली आहे. तसेच संगणकात टाइपिंग वेग इंग्रजीमध्ये 35 डब्ल्यूपीएम किंवा हिंदीमध्ये 30 डब्ल्यूपीएम असावा. हिंदी टायपिस्टसाठी बारावी पाससह संगणकाचा टाइपिंग वेग इंग्रजीमध्ये 35 डब्ल्यूपीएम किंवा हिंदीमध्ये 30 डब्ल्यूपीएम असावा. स्टोअर कीपरसाठी 12 वी पास आवश्यकही आहे.

SSC Selection Post Phase 8 Result : एसएससी सिलेक्शन पोस्टचा असा पहा Result; एका क्लिकवर मिळेल सर्व माहिती..

भारतीय वायुसेना गट सीमध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षा दिली पाहिजे. यामध्ये जनरल इंटेलिजन्स अॅण्ड रिझनिंग, न्यूमेरिकल एप्टीट्यूड, जनरल इंग्लिश, जनरल अवेयरनेस संबंधी प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा हिंदी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये घेण्यात येते. लेखी परीक्षेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग आणि शारीरिक चाचणी विविध हवाई दलातील स्टेशन / युनिटमध्ये केल्या जाणार आहेत.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी; Indian Air Force मध्ये तब्बल 1524 जागांसाठी बंपर भरती सातारा : Indian Air Force Recruitment 2021 : भारतीय हवाई दलात नोकरी मिळवणे हे बर्‍याच लोकांचे स्वप्न असते. याच्याकडे एक आकर्षक नोकरी क्षेत्र म्हणून देखील पाहिले जाते. जर तुम्हालाही भारतीय हवाई दलात जायचे असेल, तर तुम्ही नुकत्याच जाहीर झालेल्या भरतीसाठी अर्ज करू शकता. यात गट सी'मध्ये स्टेनो, अधीक्षक, कुक, घरगुती कर्मचारी, मल्टी टास्किंग स्टाफ अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार असून ग्रुप सीसाठी एकूण 1,524 रिक्त पदे असल्याचे Air Force ने जाहीर केले आहे. यासाठी आपण indianairforce.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता. जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत उमेदवारांना अर्ज करावा लागतो. अशा प्रकारे, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मे 2021 आहे. NIIT PG :अशा पद्धतीने द्यावी लागेल परीक्षा, नियमावली ठरली भारतीय वायुसेनेत ग्रुप सीसाठी अर्ज करण्यासाठी विविध पदांवर वेगवेगळ्या पात्रता मागविण्यात आल्या आहेत. यासाठी 18 ते 25 वयोगटातील युवक अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातील अनुसूचित जाती, एसटी, ओबीसी, दिव्यांग उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादा निकषात सवलत देण्यात आली आहे. उमेदवार त्यांच्या पात्रतेनुसार पात्रतेचे निकष येथे तपासू शकतात. इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंगचा एक वर्षाचा अनुभव असलेल्या वरिष्ठ संगणक ऑपरेटरसाठी गणितातील पदवी किंवा आकडेवारीची मागणी केली गेली आहे. अधीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता. स्टेनो जीआर- II साठी उमेदवार 12 वी असणे आवश्यक आहे. लोअर डिव्हीजन लिपिक (एलडीसी) साठीही बारावीची पात्रता मागविली गेली आहे. तसेच संगणकात टाइपिंग वेग इंग्रजीमध्ये 35 डब्ल्यूपीएम किंवा हिंदीमध्ये 30 डब्ल्यूपीएम असावा. हिंदी टायपिस्टसाठी बारावी पाससह संगणकाचा टाइपिंग वेग इंग्रजीमध्ये 35 डब्ल्यूपीएम किंवा हिंदीमध्ये 30 डब्ल्यूपीएम असावा. स्टोअर कीपरसाठी 12 वी पास आवश्यकही आहे. SSC Selection Post Phase 8 Result : एसएससी सिलेक्शन पोस्टचा असा पहा Result; एका क्लिकवर मिळेल सर्व माहिती.. भारतीय वायुसेना गट सीमध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षा दिली पाहिजे. यामध्ये जनरल इंटेलिजन्स अॅण्ड रिझनिंग, न्यूमेरिकल एप्टीट्यूड, जनरल इंग्लिश, जनरल अवेयरनेस संबंधी प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा हिंदी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये घेण्यात येते. लेखी परीक्षेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग आणि शारीरिक चाचणी विविध हवाई दलातील स्टेशन / युनिटमध्ये केल्या जाणार आहेत. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2OLlZOI
Read More
उन्हाळ्यात जुन्या कपड्यांना नवीन लूक द्यायचाय? मग वाचा 'या' टीप्स अन् दिसा हटके

नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात अनेक तरुणी आपल्या आऊटफिटच्या स्टाईलमध्ये बदल करतात. तसं ऋतू बदलला की अनेक मुलींचं वॉर्डरोब देखील बदलते. मात्र, अशा काळात अधिक पैसे खर्च होतात. तुम्हाला पैस खर्च न करता हटके दिसायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत. 

अॅसेसरीजने द्या यूनिक टच -

ओवर साईज्ड टी-शर्टसोबत क्रॉप्ड डेनिम परिधान करा. हे एकदम कॅज्युअल लूक आहे. मात्र, यावर तुम्हा अॅसेसरीज लावून एकदम हटके लूक करू शकता. यासाठी स्टेटमेंट अॅसेसरीज किंवा स्टाईल अॅसेसरीजची लेयरिंग केल्यास लूक आणखी चांगला दिसेल. 

हेही वाचा - 'सरकारने पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये'; नाभिक संघटनेची विनवणी;...

मोनोक्रोमेटिक लूक आहे बेस्ट -
आपले लूक चांगला दिसण्यासाठी हा देखील एक पर्याय आहे. हिरव्या रंगाने तुम्ही तुमचा लूक आणखी हटके बनवू शकता. लाईट हिरव्या रंगाचे टॉप आणि मॅचिंग डार्क रंगाची पँट यामुळे तुमचा लूक चांगला दिसेल. तुमच्याकडे असलेल्या जुन्या कपड्यांमध्येच तुम्ही हा लूक करू शकता. यावर मेकअप आणि हेयस्टाईल करून देखील तुम्ही लूक आणखी हटके करू शकता.

हेही वाचा - हृदयद्रावक! शेतात काम करताना महिलांना अचानक दिसला तार...

लेयरिंगवर फोकस करा -
बॉलीवूड अॅक्ट्रेस आलिया भट्ट आपल्या लूक सर्वांनाच प्रभावित करीत असते. तुमच्याकडे असलेल्या वार्डरोबमधील कपडे तुम्ही लेयरिंग करून वापरू शकता. पांढऱ्या रंगाची टी-शर्ट, डेनिम आणि त्यावर पोल्का डॉटची लेयरिंग, हे परिधान केल्यास एकदम भारी लूक दिसेल.

काही हटके विचार करा -
कॅज्युअल आऊटफिटवर हटके लूक करायचा असेल तर तुम्ही ब्रैलेट विद जैकेट किंवा जीन्स किंवा पँटसोबत परिधान करू शकता. तसेच क्लोटॉसवर तुम्ही स्लिवलेस टॉप परिधान केल्यास एकदम हटके लूक दिसेल. यावर हलका मेकअप केल्यास सौंदर्य आणखी खुलून दिसेल.
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

उन्हाळ्यात जुन्या कपड्यांना नवीन लूक द्यायचाय? मग वाचा 'या' टीप्स अन् दिसा हटके नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात अनेक तरुणी आपल्या आऊटफिटच्या स्टाईलमध्ये बदल करतात. तसं ऋतू बदलला की अनेक मुलींचं वॉर्डरोब देखील बदलते. मात्र, अशा काळात अधिक पैसे खर्च होतात. तुम्हाला पैस खर्च न करता हटके दिसायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.  अॅसेसरीजने द्या यूनिक टच - ओवर साईज्ड टी-शर्टसोबत क्रॉप्ड डेनिम परिधान करा. हे एकदम कॅज्युअल लूक आहे. मात्र, यावर तुम्हा अॅसेसरीज लावून एकदम हटके लूक करू शकता. यासाठी स्टेटमेंट अॅसेसरीज किंवा स्टाईल अॅसेसरीजची लेयरिंग केल्यास लूक आणखी चांगला दिसेल.  हेही वाचा - 'सरकारने पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये'; नाभिक संघटनेची विनवणी;... मोनोक्रोमेटिक लूक आहे बेस्ट - आपले लूक चांगला दिसण्यासाठी हा देखील एक पर्याय आहे. हिरव्या रंगाने तुम्ही तुमचा लूक आणखी हटके बनवू शकता. लाईट हिरव्या रंगाचे टॉप आणि मॅचिंग डार्क रंगाची पँट यामुळे तुमचा लूक चांगला दिसेल. तुमच्याकडे असलेल्या जुन्या कपड्यांमध्येच तुम्ही हा लूक करू शकता. यावर मेकअप आणि हेयस्टाईल करून देखील तुम्ही लूक आणखी हटके करू शकता. हेही वाचा - हृदयद्रावक! शेतात काम करताना महिलांना अचानक दिसला तार... लेयरिंगवर फोकस करा - बॉलीवूड अॅक्ट्रेस आलिया भट्ट आपल्या लूक सर्वांनाच प्रभावित करीत असते. तुमच्याकडे असलेल्या वार्डरोबमधील कपडे तुम्ही लेयरिंग करून वापरू शकता. पांढऱ्या रंगाची टी-शर्ट, डेनिम आणि त्यावर पोल्का डॉटची लेयरिंग, हे परिधान केल्यास एकदम भारी लूक दिसेल. काही हटके विचार करा - कॅज्युअल आऊटफिटवर हटके लूक करायचा असेल तर तुम्ही ब्रैलेट विद जैकेट किंवा जीन्स किंवा पँटसोबत परिधान करू शकता. तसेच क्लोटॉसवर तुम्ही स्लिवलेस टॉप परिधान केल्यास एकदम हटके लूक दिसेल. यावर हलका मेकअप केल्यास सौंदर्य आणखी खुलून दिसेल.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2PXEAHU
Read More
उकडलेल्या अंड्यांपासून बनवा 'या' तीन खास रेसिपीज

औरंगाबाद : अंडे खाणाऱ्या लोकांना प्रोटीन्सची कमतरता नसते. तसेच ते आरोग्यासाठी किती गुणकारी असते हे सांगण्याची गरज नाही. तुम्हाला माहित आहे का उकडलेल्या अंड्यांपासून किती प्रकारच्या रेसिपीज् बनवल्या जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला तीन सर्वोत्तम रेसिपीज् विषयी सांगणार आहोत, जे उकडलेल्या अंड्यांपासून बनवले जातात...

१.अंडा मसाला 
तुम्ही अंडा करी अनेकदा खाली असेल. मात्र अंडा मसाला कधी खाल्ला आहे का? 

साहित्य
---
मसाला पेस्टसाठी 
- एक छोटा चमचा लाल मिरची पावडर
- एक छोटा चमचा हळदी पावडर
- चवीनुसार मीठ
- एक छोटा चमचा धन्याचे पावडर
- एक छोटा चमचा जीरा पावडर
- दोन छोटे चमचे आद्रक, लसूणची पेस्ट 

अंडे
- चार उकडलेले अंडे
- तळण्यासाठी तेल

बेस बनवण्यासाठी 
- एक चमचा तेल
- एक चमचा जीरा
- एक हिरवी मिरची
- चिमूटभर हिंग
- एकेक चमचा लसूण, आद्रक (कापलेले)
- एकेक छोटा चमचा हळदी पावडर, धने  व जीरा पावडर
- चवीनुसार लाल मिरचीचे पावडर आणि मीठ
- दोन कापलेले टोमॅटो
- एक  छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर
-१/२ लिंबांचा रस 

तडक्यासाठी - काश्मीरी लाल मिरची, जीरा, राई, कढीपत्ता, मेथीची दाणे एकत्र करुन साधारण तडका द्यायचा आहे.

कृती
----
- सर्व साहित्याचे मिश्रण करुन उकडलेले अंडे कापून घ्या.
- आता ती तळून घ्या. किचन टिश्यूमध्ये तेल शोषून घेतल्यानंतर अंडे पुन्हा अर्ध्या अर्ध्या भागात कापून घ्या.
- एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात हिरवी मिरची, हिंग, कांदा, आद्रक आणि लसूण टाका.
- जोपर्यंत कांदा लाल होत नाही, तोपर्यंत मसाले टाकू नका. नंतर मसाले टाकून ३०-४० सेकंदांपर्यंत शिजवा.
- आता टोमॅटो टाकून साॅफ्ट होऊन त्यातून तेल येईपर्यंत शिजवा. आता तुम्हाला तळलेले अंडे त्यात टाकायचे आहे.  ती चांगल्या प्रकारे मसाल्यात एकत्र करुन घ्या.
- एका पॅनमध्ये तेल, काश्मीरी मिरची, मेथी, जीरा, सरसो, कढीपत्ता आदी टाकून तडका द्या आणि अंडा मसाल्यावर टाका
- अंडा मसाला खाण्यासाठी तयार

२. डेव्हिड अंडे
ही एका इटालियन रेसिपीज् आहे. 

साहित्य
--- 
- चार उकडलेले अंडे (ती थंड करा) 
- चवीनुसार मीठ
- १/२ छोटा चमचा काळी मिरची पावडर
-१/२ छोटा चमचा सरसो पावडर
- १ चमचा दूध किंवा मेयोनीज
- १ चमचा कोथिंबीर
- सर्व करण्यासाठी सलाड पाने 

कृती
---
- उकडलेले अंडे उभ्या आकारात कापा
- आता त्यातील बलक काढून त्यात इतर साहित्य टाका. मिक्सरमध्ये हे करुन घ्या.
- आता अंड्यांचा पांढरा भाग एका प्लेटमध्ये ठेवा.
- त्यानंतर मधोमध योकचे मिक्स्चर टाका आणि ते सजावून घ्या. तुम्ही त्यात दुसराही घटक टाकू शकता.
- थंड करा आणि खायला तयार

३.नर्गिसी कोफ्ता रेसिपी
जर तुम्ही मांसाहर करत असाल विशेषतः मटण खात असाल तर ही रेसिपी खूप स्वादिष्ट लागेल. तसेच ती चिकनबरोबरही बनवली जाऊ शकते.

साहित्य
--- 
- १/२ किलो खिमा बनवलेले मटण
- दोन कांदे ( मोठ्या भागात कापलेले)
- दोन कापलेले कांदे
- दोन टोमॅटो
- ४-५ हिरवी मिरची
- ५-६ कळ्या लसूण 
- एक मोठा चमचा बारीक केलेला आद्रक
- ३ छोटा चमचा लाल मिरची पावडर
- एक छोटा चमचा गरम मसाला 
- एक छोटा चमचा धनिया पावडर
- दोन चमचे दही
- एक अंडा फेंटा 
-चार उकडलेले अंडे
- तेल आणि मीठ गरजेनुसार 

कृती
- प्रथम खिमा बनवलेल्या मटणाला २० मिनिटांपर्यंत मोठ्या आकारात कापलेले कांदे, हिरवी मिरची, आद्रक, लवंगाबरोबर शिजवा.
- जेव्हा हे शिजेल तेव्हा त्यात एक अंडा फोडून टाका.
- आता उकडलेले अंडे मटणाबरोबर चांगल्या प्रकार एकत्र करुन घ्या.
- ती तळा आणि पुन्हा किचन टिश्यूवर काढा.
- येथे तुम्ही ते भाताबरोबर या कोफ्ता घेऊन बिर्याणी बनवू शकता किंवा पुन्हा ग्रेव्हीबरोबर ते बनवू शकता. 

 

 

संपादन - गणेश पिटेकर

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

उकडलेल्या अंड्यांपासून बनवा 'या' तीन खास रेसिपीज औरंगाबाद : अंडे खाणाऱ्या लोकांना प्रोटीन्सची कमतरता नसते. तसेच ते आरोग्यासाठी किती गुणकारी असते हे सांगण्याची गरज नाही. तुम्हाला माहित आहे का उकडलेल्या अंड्यांपासून किती प्रकारच्या रेसिपीज् बनवल्या जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला तीन सर्वोत्तम रेसिपीज् विषयी सांगणार आहोत, जे उकडलेल्या अंड्यांपासून बनवले जातात... १.अंडा मसाला  तुम्ही अंडा करी अनेकदा खाली असेल. मात्र अंडा मसाला कधी खाल्ला आहे का?  साहित्य --- मसाला पेस्टसाठी  - एक छोटा चमचा लाल मिरची पावडर - एक छोटा चमचा हळदी पावडर - चवीनुसार मीठ - एक छोटा चमचा धन्याचे पावडर - एक छोटा चमचा जीरा पावडर - दोन छोटे चमचे आद्रक, लसूणची पेस्ट  अंडे - चार उकडलेले अंडे - तळण्यासाठी तेल बेस बनवण्यासाठी  - एक चमचा तेल - एक चमचा जीरा - एक हिरवी मिरची - चिमूटभर हिंग - एकेक चमचा लसूण, आद्रक (कापलेले) - एकेक छोटा चमचा हळदी पावडर, धने  व जीरा पावडर - चवीनुसार लाल मिरचीचे पावडर आणि मीठ - दोन कापलेले टोमॅटो - एक  छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर -१/२ लिंबांचा रस  तडक्यासाठी - काश्मीरी लाल मिरची, जीरा, राई, कढीपत्ता, मेथीची दाणे एकत्र करुन साधारण तडका द्यायचा आहे. कृती ---- - सर्व साहित्याचे मिश्रण करुन उकडलेले अंडे कापून घ्या. - आता ती तळून घ्या. किचन टिश्यूमध्ये तेल शोषून घेतल्यानंतर अंडे पुन्हा अर्ध्या अर्ध्या भागात कापून घ्या. - एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात हिरवी मिरची, हिंग, कांदा, आद्रक आणि लसूण टाका. - जोपर्यंत कांदा लाल होत नाही, तोपर्यंत मसाले टाकू नका. नंतर मसाले टाकून ३०-४० सेकंदांपर्यंत शिजवा. - आता टोमॅटो टाकून साॅफ्ट होऊन त्यातून तेल येईपर्यंत शिजवा. आता तुम्हाला तळलेले अंडे त्यात टाकायचे आहे.  ती चांगल्या प्रकारे मसाल्यात एकत्र करुन घ्या. - एका पॅनमध्ये तेल, काश्मीरी मिरची, मेथी, जीरा, सरसो, कढीपत्ता आदी टाकून तडका द्या आणि अंडा मसाल्यावर टाका - अंडा मसाला खाण्यासाठी तयार २. डेव्हिड अंडे ही एका इटालियन रेसिपीज् आहे.  साहित्य ---  - चार उकडलेले अंडे (ती थंड करा)  - चवीनुसार मीठ - १/२ छोटा चमचा काळी मिरची पावडर -१/२ छोटा चमचा सरसो पावडर - १ चमचा दूध किंवा मेयोनीज - १ चमचा कोथिंबीर - सर्व करण्यासाठी सलाड पाने  कृती --- - उकडलेले अंडे उभ्या आकारात कापा - आता त्यातील बलक काढून त्यात इतर साहित्य टाका. मिक्सरमध्ये हे करुन घ्या. - आता अंड्यांचा पांढरा भाग एका प्लेटमध्ये ठेवा. - त्यानंतर मधोमध योकचे मिक्स्चर टाका आणि ते सजावून घ्या. तुम्ही त्यात दुसराही घटक टाकू शकता. - थंड करा आणि खायला तयार ३.नर्गिसी कोफ्ता रेसिपी जर तुम्ही मांसाहर करत असाल विशेषतः मटण खात असाल तर ही रेसिपी खूप स्वादिष्ट लागेल. तसेच ती चिकनबरोबरही बनवली जाऊ शकते. साहित्य ---  - १/२ किलो खिमा बनवलेले मटण - दोन कांदे ( मोठ्या भागात कापलेले) - दोन कापलेले कांदे - दोन टोमॅटो - ४-५ हिरवी मिरची - ५-६ कळ्या लसूण  - एक मोठा चमचा बारीक केलेला आद्रक - ३ छोटा चमचा लाल मिरची पावडर - एक छोटा चमचा गरम मसाला  - एक छोटा चमचा धनिया पावडर - दोन चमचे दही - एक अंडा फेंटा  -चार उकडलेले अंडे - तेल आणि मीठ गरजेनुसार  कृती - प्रथम खिमा बनवलेल्या मटणाला २० मिनिटांपर्यंत मोठ्या आकारात कापलेले कांदे, हिरवी मिरची, आद्रक, लवंगाबरोबर शिजवा. - जेव्हा हे शिजेल तेव्हा त्यात एक अंडा फोडून टाका. - आता उकडलेले अंडे मटणाबरोबर चांगल्या प्रकार एकत्र करुन घ्या. - ती तळा आणि पुन्हा किचन टिश्यूवर काढा. - येथे तुम्ही ते भाताबरोबर या कोफ्ता घेऊन बिर्याणी बनवू शकता किंवा पुन्हा ग्रेव्हीबरोबर ते बनवू शकता.      संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3tjPwy8
Read More
NATA 2021 Result : आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल 14 एप्रिलला; 'या' दिवशी होणार दुसरी परीक्षा

सातारा : आर्किटेक्चर कौन्सिलद्वारे (सीओए) देशभरातील आर्किटेक्चर संस्थांत बॅचलर डिग्री कोर्समध्ये (2021-22) प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांच्या निवडी घेण्यात आल्या होत्या. त्या आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सीओएने जाहीर केलेल्या माहितीनुसार, एनएटीए 2021 च्या पहिल्या परीक्षेचा निकाल 14 एप्रिल 2021 रोजी जाहीर केला जाईल, तर एनएटीएमध्ये बसलेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक परीक्षा पोर्टल, nata.in वर प्रसिद्ध झाल्यानंतरच पाहता येणार आहे. एनएटीएची पहिली चाचणी सीओएने 10 एप्रिल 2021 रोजी घेतली होती. त्याचबरोबर सीओएने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 15066 उमेदवारांनी पहिल्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 14310 उमेदवार परीक्षेस बसले होते.

असा पहा NATA 2021 चा निकाल

एनएटीएचा निकाल आणि स्कोअर कार्ड पाहण्यासाठी उमेदवारांनी निकालाच्या लिंकवर क्लिक करून त्या अधिकृत संकेतस्थळावर (nata.in) आपला तपशील (ईमेल आयडी आणि पासवर्ड) भरावा. त्यानंतर नवीन निकाल पृष्ठावर माहिती सबमिट करावी.

SSC Selection Post Phase 8 Result : एसएससी सिलेक्शन पोस्टचा असा पहा Result; एका क्लिकवर मिळेल

12 जून रोजी होणार दुसरी चाचणी

सीओएने 10 एप्रिल 2021 रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार, एनटीए 2021 अंतर्गत दुसरी परीक्षा 12 जून 2021 रोजी घेतली जाईल. दरम्यान, सर्व परीक्षार्थी जे पहिल्या चाचणीसाठी नोंदणी करूनही कोविड किंवा इतर कोणत्याही कारणास्तव उपस्थित होऊ शकले नाहीत अथवा पहिल्या परीक्षेच्या निकालावर समाधानी नाहीत, अशा उमेदवारांना दुसर्‍या परीक्षेला बसण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

NIIT PG :अशा पद्धतीने द्यावी लागेल परीक्षा, नियमावली ठरली

आर्किटेक्चर इन नॅशनल एप्टीट्यूड टेस्टमध्ये (एनएटीए) यशस्वी झालेल्या उमेदवारांना आर्किटेक्चर कौन्सिलशी संलग्न देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आर्किटेक्चर (बीआर्क) पदवी अभ्यासक्रमात 5 वर्षाच्या बॅचलर्समध्ये प्रवेश दिला जाईल, असेही सीओएने स्पष्ट केले आहे.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

NATA 2021 Result : आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल 14 एप्रिलला; 'या' दिवशी होणार दुसरी परीक्षा सातारा : आर्किटेक्चर कौन्सिलद्वारे (सीओए) देशभरातील आर्किटेक्चर संस्थांत बॅचलर डिग्री कोर्समध्ये (2021-22) प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांच्या निवडी घेण्यात आल्या होत्या. त्या आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सीओएने जाहीर केलेल्या माहितीनुसार, एनएटीए 2021 च्या पहिल्या परीक्षेचा निकाल 14 एप्रिल 2021 रोजी जाहीर केला जाईल, तर एनएटीएमध्ये बसलेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक परीक्षा पोर्टल, nata.in वर प्रसिद्ध झाल्यानंतरच पाहता येणार आहे. एनएटीएची पहिली चाचणी सीओएने 10 एप्रिल 2021 रोजी घेतली होती. त्याचबरोबर सीओएने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 15066 उमेदवारांनी पहिल्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 14310 उमेदवार परीक्षेस बसले होते. असा पहा NATA 2021 चा निकाल एनएटीएचा निकाल आणि स्कोअर कार्ड पाहण्यासाठी उमेदवारांनी निकालाच्या लिंकवर क्लिक करून त्या अधिकृत संकेतस्थळावर (nata.in) आपला तपशील (ईमेल आयडी आणि पासवर्ड) भरावा. त्यानंतर नवीन निकाल पृष्ठावर माहिती सबमिट करावी. SSC Selection Post Phase 8 Result : एसएससी सिलेक्शन पोस्टचा असा पहा Result; एका क्लिकवर मिळेल 12 जून रोजी होणार दुसरी चाचणी सीओएने 10 एप्रिल 2021 रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार, एनटीए 2021 अंतर्गत दुसरी परीक्षा 12 जून 2021 रोजी घेतली जाईल. दरम्यान, सर्व परीक्षार्थी जे पहिल्या चाचणीसाठी नोंदणी करूनही कोविड किंवा इतर कोणत्याही कारणास्तव उपस्थित होऊ शकले नाहीत अथवा पहिल्या परीक्षेच्या निकालावर समाधानी नाहीत, अशा उमेदवारांना दुसर्‍या परीक्षेला बसण्याचा अधिकार देण्यात आला आहे. NIIT PG :अशा पद्धतीने द्यावी लागेल परीक्षा, नियमावली ठरली आर्किटेक्चर इन नॅशनल एप्टीट्यूड टेस्टमध्ये (एनएटीए) यशस्वी झालेल्या उमेदवारांना आर्किटेक्चर कौन्सिलशी संलग्न देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आर्किटेक्चर (बीआर्क) पदवी अभ्यासक्रमात 5 वर्षाच्या बॅचलर्समध्ये प्रवेश दिला जाईल, असेही सीओएने स्पष्ट केले आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dV4VhL
Read More
WhatsApp वापरकर्त्यांसाठी खुशखबर! आता लवकरच Android मधून iOS वर चॅट ट्रान्सफर शक्य

पुणे : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्याला बरीच वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर काही फीचर्स असे देखील आहेत जी आपल्याला चॅटदरम्यान एक वेगळाच अनुभव देतात. त्याचबरोबर  कंपनी देखील आपल्या वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन  नवीन फीचर्स बाजारात आणत आहे. नुकतेच समोर आलेल्या एका नवीन अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅप एका फीचरची चाचणी घेत आहे जे वापरुन वापरकर्ते सहजपणे एंड्रॉइड चॅट आयओएसवर ट्रान्सफर करू शकतील.

Wabetainfo  रिपोर्टनुसार व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरची चाचणी करीत आहे. ज्याला चॅट हिस्ट्री माइग्रेशन फीचर असे नाव दिले जाईल. या फीचरच्या रोलआऊटनंतर Android वापरकर्ते त्यांच्या चॅट सहज iOS वर ट्रान्सफर करु शकतील. हे फीचर वापरकर्त्यांसाठी मजेदार तसेच अत्यंत उपयुक्त ठरेल. हे खासकरुन अशा वापरकर्त्यांसाठी सादर केले जात आहे जे Android वरून iOS वर शिफ्ट करत आहेत. म्हणजेच, जर आपण अँड्रॉईड फोन वापरणारे देखील असाल आणि आयओएस डिव्हाइस खरेदी करत असाल तर आपण व्हॉट्सअॅप चॅट अगदी सहजपणे ट्रान्सफर करु शकाल.

व्हॉट्सअ‍ॅपचे हिस्ट्री माइग्रेशन फीचर 

जेव्हा आपण Android फोनवरून iOS वर शिफ्ट करता तेव्हा आपल्या व्हॉट्सअॅपचा चॅट हिस्चरी आपोआप गायब होते. ज्यामुळे आपल्या बर्‍याच महत्वाच्या चॅट मिस होतात. यासाठी, आपल्याला एकतर बॅकअप घ्यावा लागेल आणि ते सेव्ह करावे लागेल किंवा आपल्याला थर्ड पार्टी अ‍ॅपची आवश्यकता असेल. परंतु आता असे होणार नाही, कारण तुमच्या पर्सनल चॅटची हिस्री माइग्रेशन फीचर आल्यानंतर युजर्सना त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट अपडेट करावे लागेल. ज्यानंतर आपणास व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट ट्रान्सफरचा पर्याय मिळेल. तरच आपण कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीशिवाय आपल्या चॅट Android वरून सहज iOS वर हस्तांतरित करू शकाल.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

WhatsApp वापरकर्त्यांसाठी खुशखबर! आता लवकरच Android मधून iOS वर चॅट ट्रान्सफर शक्य पुणे : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्याला बरीच वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर काही फीचर्स असे देखील आहेत जी आपल्याला चॅटदरम्यान एक वेगळाच अनुभव देतात. त्याचबरोबर  कंपनी देखील आपल्या वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन  नवीन फीचर्स बाजारात आणत आहे. नुकतेच समोर आलेल्या एका नवीन अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅप एका फीचरची चाचणी घेत आहे जे वापरुन वापरकर्ते सहजपणे एंड्रॉइड चॅट आयओएसवर ट्रान्सफर करू शकतील. Wabetainfo  रिपोर्टनुसार व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरची चाचणी करीत आहे. ज्याला चॅट हिस्ट्री माइग्रेशन फीचर असे नाव दिले जाईल. या फीचरच्या रोलआऊटनंतर Android वापरकर्ते त्यांच्या चॅट सहज iOS वर ट्रान्सफर करु शकतील. हे फीचर वापरकर्त्यांसाठी मजेदार तसेच अत्यंत उपयुक्त ठरेल. हे खासकरुन अशा वापरकर्त्यांसाठी सादर केले जात आहे जे Android वरून iOS वर शिफ्ट करत आहेत. म्हणजेच, जर आपण अँड्रॉईड फोन वापरणारे देखील असाल आणि आयओएस डिव्हाइस खरेदी करत असाल तर आपण व्हॉट्सअॅप चॅट अगदी सहजपणे ट्रान्सफर करु शकाल. व्हॉट्सअ‍ॅपचे हिस्ट्री माइग्रेशन फीचर  जेव्हा आपण Android फोनवरून iOS वर शिफ्ट करता तेव्हा आपल्या व्हॉट्सअॅपचा चॅट हिस्चरी आपोआप गायब होते. ज्यामुळे आपल्या बर्‍याच महत्वाच्या चॅट मिस होतात. यासाठी, आपल्याला एकतर बॅकअप घ्यावा लागेल आणि ते सेव्ह करावे लागेल किंवा आपल्याला थर्ड पार्टी अ‍ॅपची आवश्यकता असेल. परंतु आता असे होणार नाही, कारण तुमच्या पर्सनल चॅटची हिस्री माइग्रेशन फीचर आल्यानंतर युजर्सना त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट अपडेट करावे लागेल. ज्यानंतर आपणास व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट ट्रान्सफरचा पर्याय मिळेल. तरच आपण कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीशिवाय आपल्या चॅट Android वरून सहज iOS वर हस्तांतरित करू शकाल. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sdBBIz
Read More
उकडलेल्या अंड्यांपासून बनवा 'या' तीन खास रेसिपीज्

औरंगाबाद : अंडे खाणाऱ्या लोकांना प्रोटीन्सची कमतरता नसते. तसेच ते आरोग्यासाठी किती गुणकारी असते हे सांगण्याची गरज नाही. तुम्हाला माहित आहे का उकडलेल्या अंड्यांपासून किती प्रकारच्या रेसिपीज् बनवल्या जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला तीन सर्वोत्तम रेसिपीज् विषयी सांगणार आहोत, जे उकडलेल्या अंड्यांपासून बनवले जातात...

१.अंडा मसाला 
तुम्ही अंडा करी अनेकदा खाली असेल. मात्र अंडा मसाला कधी खाल्ला आहे का? 

साहित्य
---
मसाला पेस्टसाठी 
- एक छोटा चमचा लाल मिरची पावडर
- एक छोटा चमचा हळदी पावडर
- चवीनुसार मीठ
- एक छोटा चमचा धन्याचे पावडर
- एक छोटा चमचा जीरा पावडर
- दोन छोटे चमचे आद्रक, लसूणची पेस्ट 

अंडे
- चार उकडलेले अंडे
- तळण्यासाठी तेल

बेस बनवण्यासाठी 
- एक चमचा तेल
- एक चमचा जीरा
- एक हिरवी मिरची
- चिमूटभर हिंग
- एकेक चमचा लसूण, आद्रक (कापलेले)
- एकेक छोटा चमचा हळदी पावडर, धने  व जीरा पावडर
- चवीनुसार लाल मिरचीचे पावडर आणि मीठ
- दोन कापलेले टोमॅटो
- एक  छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर
-१/२ लिंबांचा रस 

तडक्यासाठी - काश्मीरी लाल मिरची, जीरा, राई, कढीपत्ता, मेथीची दाणे एकत्र करुन साधारण तडका द्यायचा आहे.

कृती
----
- सर्व साहित्याचे मिश्रण करुन उकडलेले अंडे कापून घ्या.
- आता ती तळून घ्या. किचन टिश्यूमध्ये तेल शोषून घेतल्यानंतर अंडे पुन्हा अर्ध्या अर्ध्या भागात कापून घ्या.
- एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात हिरवी मिरची, हिंग, कांदा, आद्रक आणि लसूण टाका.
- जोपर्यंत कांदा लाल होत नाही, तोपर्यंत मसाले टाकू नका. नंतर मसाले टाकून ३०-४० सेकंदांपर्यंत शिजवा.
- आता टोमॅटो टाकून साॅफ्ट होऊन त्यातून तेल येईपर्यंत शिजवा. आता तुम्हाला तळलेले अंडे त्यात टाकायचे आहे.  ती चांगल्या प्रकारे मसाल्यात एकत्र करुन घ्या.
- एका पॅनमध्ये तेल, काश्मीरी मिरची, मेथी, जीरा, सरसो, कढीपत्ता आदी टाकून तडका द्या आणि अंडा मसाल्यावर टाका
- अंडा मसाला खाण्यासाठी तयार

२. डेव्हिड अंडे
ही एका इटालियन रेसिपीज् आहे. 

साहित्य
--- 
- चार उकडलेले अंडे (ती थंड करा) 
- चवीनुसार मीठ
- १/२ छोटा चमचा काळी मिरची पावडर
-१/२ छोटा चमचा सरसो पावडर
- १ चमचा दूध किंवा मेयोनीज
- १ चमचा कोथिंबीर
- सर्व करण्यासाठी सलाड पाने 

कृती
---
- उकडलेले अंडे उभ्या आकारात कापा
- आता त्यातील बलक काढून त्यात इतर साहित्य टाका. मिक्सरमध्ये हे करुन घ्या.
- आता अंड्यांचा पांढरा भाग एका प्लेटमध्ये ठेवा.
- त्यानंतर मधोमध योकचे मिक्स्चर टाका आणि ते सजावून घ्या. तुम्ही त्यात दुसराही घटक टाकू शकता.
- थंड करा आणि खायला तयार

३.नर्गिसी कोफ्ता रेसिपी
जर तुम्ही मांसाहर करत असाल विशेषतः मटण खात असाल तर ही रेसिपी खूप स्वादिष्ट लागेल. तसेच ती चिकनबरोबरही बनवली जाऊ शकते.

साहित्य
--- 
- १/२ किलो खिमा बनवलेले मटण
- दोन कांदे ( मोठ्या भागात कापलेले)
- दोन कापलेले कांदे
- दोन टोमॅटो
- ४-५ हिरवी मिरची
- ५-६ कळ्या लसूण 
- एक मोठा चमचा बारीक केलेला आद्रक
- ३ छोटा चमचा लाल मिरची पावडर
- एक छोटा चमचा गरम मसाला 
- एक छोटा चमचा धनिया पावडर
- दोन चमचे दही
- एक अंडा फेंटा 
-चार उकडलेले अंडे
- तेल आणि मीठ गरजेनुसार 

कृती
- प्रथम खिमा बनवलेल्या मटणाला २० मिनिटांपर्यंत मोठ्या आकारात कापलेले कांदे, हिरवी मिरची, आद्रक, लवंगाबरोबर शिजवा.
- जेव्हा हे शिजेल तेव्हा त्यात एक अंडा फोडून टाका.
- आता उकडलेले अंडे मटणाबरोबर चांगल्या प्रकार एकत्र करुन घ्या.
- ती तळा आणि पुन्हा किचन टिश्यूवर काढा.
- येथे तुम्ही ते भाताबरोबर या कोफ्ता घेऊन बिर्याणी बनवू शकता किंवा पुन्हा ग्रेव्हीबरोबर ते बनवू शकता. 

 

 

संपादन - गणेश पिटेकर

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

उकडलेल्या अंड्यांपासून बनवा 'या' तीन खास रेसिपीज् औरंगाबाद : अंडे खाणाऱ्या लोकांना प्रोटीन्सची कमतरता नसते. तसेच ते आरोग्यासाठी किती गुणकारी असते हे सांगण्याची गरज नाही. तुम्हाला माहित आहे का उकडलेल्या अंड्यांपासून किती प्रकारच्या रेसिपीज् बनवल्या जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला तीन सर्वोत्तम रेसिपीज् विषयी सांगणार आहोत, जे उकडलेल्या अंड्यांपासून बनवले जातात... १.अंडा मसाला  तुम्ही अंडा करी अनेकदा खाली असेल. मात्र अंडा मसाला कधी खाल्ला आहे का?  साहित्य --- मसाला पेस्टसाठी  - एक छोटा चमचा लाल मिरची पावडर - एक छोटा चमचा हळदी पावडर - चवीनुसार मीठ - एक छोटा चमचा धन्याचे पावडर - एक छोटा चमचा जीरा पावडर - दोन छोटे चमचे आद्रक, लसूणची पेस्ट  अंडे - चार उकडलेले अंडे - तळण्यासाठी तेल बेस बनवण्यासाठी  - एक चमचा तेल - एक चमचा जीरा - एक हिरवी मिरची - चिमूटभर हिंग - एकेक चमचा लसूण, आद्रक (कापलेले) - एकेक छोटा चमचा हळदी पावडर, धने  व जीरा पावडर - चवीनुसार लाल मिरचीचे पावडर आणि मीठ - दोन कापलेले टोमॅटो - एक  छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर -१/२ लिंबांचा रस  तडक्यासाठी - काश्मीरी लाल मिरची, जीरा, राई, कढीपत्ता, मेथीची दाणे एकत्र करुन साधारण तडका द्यायचा आहे. कृती ---- - सर्व साहित्याचे मिश्रण करुन उकडलेले अंडे कापून घ्या. - आता ती तळून घ्या. किचन टिश्यूमध्ये तेल शोषून घेतल्यानंतर अंडे पुन्हा अर्ध्या अर्ध्या भागात कापून घ्या. - एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात हिरवी मिरची, हिंग, कांदा, आद्रक आणि लसूण टाका. - जोपर्यंत कांदा लाल होत नाही, तोपर्यंत मसाले टाकू नका. नंतर मसाले टाकून ३०-४० सेकंदांपर्यंत शिजवा. - आता टोमॅटो टाकून साॅफ्ट होऊन त्यातून तेल येईपर्यंत शिजवा. आता तुम्हाला तळलेले अंडे त्यात टाकायचे आहे.  ती चांगल्या प्रकारे मसाल्यात एकत्र करुन घ्या. - एका पॅनमध्ये तेल, काश्मीरी मिरची, मेथी, जीरा, सरसो, कढीपत्ता आदी टाकून तडका द्या आणि अंडा मसाल्यावर टाका - अंडा मसाला खाण्यासाठी तयार २. डेव्हिड अंडे ही एका इटालियन रेसिपीज् आहे.  साहित्य ---  - चार उकडलेले अंडे (ती थंड करा)  - चवीनुसार मीठ - १/२ छोटा चमचा काळी मिरची पावडर -१/२ छोटा चमचा सरसो पावडर - १ चमचा दूध किंवा मेयोनीज - १ चमचा कोथिंबीर - सर्व करण्यासाठी सलाड पाने  कृती --- - उकडलेले अंडे उभ्या आकारात कापा - आता त्यातील बलक काढून त्यात इतर साहित्य टाका. मिक्सरमध्ये हे करुन घ्या. - आता अंड्यांचा पांढरा भाग एका प्लेटमध्ये ठेवा. - त्यानंतर मधोमध योकचे मिक्स्चर टाका आणि ते सजावून घ्या. तुम्ही त्यात दुसराही घटक टाकू शकता. - थंड करा आणि खायला तयार ३.नर्गिसी कोफ्ता रेसिपी जर तुम्ही मांसाहर करत असाल विशेषतः मटण खात असाल तर ही रेसिपी खूप स्वादिष्ट लागेल. तसेच ती चिकनबरोबरही बनवली जाऊ शकते. साहित्य ---  - १/२ किलो खिमा बनवलेले मटण - दोन कांदे ( मोठ्या भागात कापलेले) - दोन कापलेले कांदे - दोन टोमॅटो - ४-५ हिरवी मिरची - ५-६ कळ्या लसूण  - एक मोठा चमचा बारीक केलेला आद्रक - ३ छोटा चमचा लाल मिरची पावडर - एक छोटा चमचा गरम मसाला  - एक छोटा चमचा धनिया पावडर - दोन चमचे दही - एक अंडा फेंटा  -चार उकडलेले अंडे - तेल आणि मीठ गरजेनुसार  कृती - प्रथम खिमा बनवलेल्या मटणाला २० मिनिटांपर्यंत मोठ्या आकारात कापलेले कांदे, हिरवी मिरची, आद्रक, लवंगाबरोबर शिजवा. - जेव्हा हे शिजेल तेव्हा त्यात एक अंडा फोडून टाका. - आता उकडलेले अंडे मटणाबरोबर चांगल्या प्रकार एकत्र करुन घ्या. - ती तळा आणि पुन्हा किचन टिश्यूवर काढा. - येथे तुम्ही ते भाताबरोबर या कोफ्ता घेऊन बिर्याणी बनवू शकता किंवा पुन्हा ग्रेव्हीबरोबर ते बनवू शकता.      संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3tfDK7E
Read More
मुंबईतल्या कोरोना संशयित रुग्णांसाठी पालिकेचा मोठा निर्णय

मुंबई: जंम्बो कोविड केंद्रात आता चाचणी झाल्यानंतर अहवालाच्या प्रतिक्षेत असलेल्या संशयित रुग्णांसाठीही बेड्स राखून ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आता जंम्बो कोविड केंद्र आणि प्रभागात बेड्स व्यवस्थापनासाठी समन्वय ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्त करण्याचे आदेश महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्याच बरोबर सर्व बेड्सचे व्यवस्थापन आणि नियोजन वॉर्ड रुम मार्फतच करण्याचे निर्देश पुन्हा एकदा देण्यात आले आहे.

कोविडच्या चाचण्या वाढत आहे याच काळात रुग्ण वाढत आहे. चाचण्या वाढल्याने काही वेळा अहवाल येण्यासही विलंब होत आहे. महापालिका आयुक्तांनी 24 तासात अहवाल देण्याचे आदेश सर्व प्रयोग शाळांना दिले आहेत. मात्र रात्री चाचणी झाल्यास अहवाल येण्यास विलंब होतो. त्यामुळे लक्षणं असलेल्या अशा संशयित रुग्णांना घरी न ठेवता त्यांना कोविड केंद्रांमध्ये दाखल करुन घ्यावे असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

आयुक्तांनी रविवारी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि टास्क फोर्सच्या तज्ज्ञांची बैठक घेतली. या बैठकीत बेड्सच्या व्यवस्थापनावर चर्चा करण्यात आली. महानगर पालिकेचे सात जंम्बो कोविड केंद्र आहेत. या सातही केंद्रात दोन पाळ्यांमध्ये नोडल ऑफिसर नियुक्त करावेत तसेच प्रभागाच्या वॉर्ड रुममध्येही दोन पाळ्यांमध्ये नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात यावी. हे नोडल ॲाफिसर एकमेकांच्या संपर्कात राहतील असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

 असे होणार नियोजन

बाधिताची प्रभागातील वॉर रुमला माहिती मिळताच नोडल ऑफिसर संबंधित जंम्बो कोविड केंद्रातील नोडल ऑफिसरला संपर्क साधून बेड्ची व्यवस्था करायाला सांगेल.
संध्याकाळी 7 वाजल्यानंतर संशयिताचा अहवाल प्रतिक्षेत असेल तर अहवालची प्रतिक्षा न करता जंम्बो कोविड केंद्रात संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र सोय करण्यात येणार आहे. अहवाल येईपर्यंत संशयित बाधित त्या ठिकाणी दाखल करुन घेण्यात येणार आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

अहवालाच्या प्रतिक्षेत वेळ न घालवता संशयित रुग्णाना जंम्बो कोविड केंद्रात दाखल करुन घेण्यासाठी बेड्स उपलब्ध करुन देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहे. त्यामुळे लक्षणं असलेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार सुरु करण्यात येणार आहे. गरजेनुसार ऑक्सिजन तसेच इतर व्यवस्थाही करण्यात येणार आहे. तत्काळ उपचार मिळाल्यास आजार वळवण्याचा धोका कमी होऊ मृत्यूदरही अधिक आटोक्यात आणण्यास मदत होईल. 
इक्बाल सिंह चहल ,आयुक्त मुंबई महानगर पालिका

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Jumbo Covid Center space for suspected patients bmc decision

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबईतल्या कोरोना संशयित रुग्णांसाठी पालिकेचा मोठा निर्णय मुंबई: जंम्बो कोविड केंद्रात आता चाचणी झाल्यानंतर अहवालाच्या प्रतिक्षेत असलेल्या संशयित रुग्णांसाठीही बेड्स राखून ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आता जंम्बो कोविड केंद्र आणि प्रभागात बेड्स व्यवस्थापनासाठी समन्वय ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्त करण्याचे आदेश महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्याच बरोबर सर्व बेड्सचे व्यवस्थापन आणि नियोजन वॉर्ड रुम मार्फतच करण्याचे निर्देश पुन्हा एकदा देण्यात आले आहे. कोविडच्या चाचण्या वाढत आहे याच काळात रुग्ण वाढत आहे. चाचण्या वाढल्याने काही वेळा अहवाल येण्यासही विलंब होत आहे. महापालिका आयुक्तांनी 24 तासात अहवाल देण्याचे आदेश सर्व प्रयोग शाळांना दिले आहेत. मात्र रात्री चाचणी झाल्यास अहवाल येण्यास विलंब होतो. त्यामुळे लक्षणं असलेल्या अशा संशयित रुग्णांना घरी न ठेवता त्यांना कोविड केंद्रांमध्ये दाखल करुन घ्यावे असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. आयुक्तांनी रविवारी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि टास्क फोर्सच्या तज्ज्ञांची बैठक घेतली. या बैठकीत बेड्सच्या व्यवस्थापनावर चर्चा करण्यात आली. महानगर पालिकेचे सात जंम्बो कोविड केंद्र आहेत. या सातही केंद्रात दोन पाळ्यांमध्ये नोडल ऑफिसर नियुक्त करावेत तसेच प्रभागाच्या वॉर्ड रुममध्येही दोन पाळ्यांमध्ये नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात यावी. हे नोडल ॲाफिसर एकमेकांच्या संपर्कात राहतील असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.  असे होणार नियोजन बाधिताची प्रभागातील वॉर रुमला माहिती मिळताच नोडल ऑफिसर संबंधित जंम्बो कोविड केंद्रातील नोडल ऑफिसरला संपर्क साधून बेड्ची व्यवस्था करायाला सांगेल. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर संशयिताचा अहवाल प्रतिक्षेत असेल तर अहवालची प्रतिक्षा न करता जंम्बो कोविड केंद्रात संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र सोय करण्यात येणार आहे. अहवाल येईपर्यंत संशयित बाधित त्या ठिकाणी दाखल करुन घेण्यात येणार आहे. मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.  अहवालाच्या प्रतिक्षेत वेळ न घालवता संशयित रुग्णाना जंम्बो कोविड केंद्रात दाखल करुन घेण्यासाठी बेड्स उपलब्ध करुन देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहे. त्यामुळे लक्षणं असलेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार सुरु करण्यात येणार आहे. गरजेनुसार ऑक्सिजन तसेच इतर व्यवस्थाही करण्यात येणार आहे. तत्काळ उपचार मिळाल्यास आजार वळवण्याचा धोका कमी होऊ मृत्यूदरही अधिक आटोक्यात आणण्यास मदत होईल.  इक्बाल सिंह चहल ,आयुक्त मुंबई महानगर पालिका -------------------------------- (संपादन- पूजा विचारे) Jumbo Covid Center space for suspected patients bmc decision Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dWDmVf
Read More
कोरोनाच्या मृत्यूछायेतही चैत्रपालवीचा तजेला कायम; ऋतुराज वसंताला साद घालत रानोमाळ कोकीळकूजन

गडचिरोली : जगभरात मृत्यू वाटत फिरणाऱ्या कोरोनाचा कहर सुरू असताना आणि मानवी विश्‍व या कहराने भयभीत होत असताना कोरोनाच्या या मृत्यूछायेतही निसर्ग क्षणमात्र थबकलेला नाही. निसर्गाला सतत ओरबाडत आपलाच हव्यास जपत जगणारा मानव पुन्हा एकदा लॉकडाउनमुळे घरात बंदिस्त होण्याच्या तयारीत असताना वृक्षांच्या डाहळ्यांच्या फुटव्यातून तजेल हिरवा, पोपटी रंग उधळत चैत्रपालवी नेहमीप्रमाणेच फुलली आहे. किंबहुना सध्या सुरू असलेला निसर्गाविष्कार मानवाला जगण्याची नवी आशा दाखवत आहे.

मराठी नववर्षाचा पहिला महिना म्हणजेच चैत्र मास. या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्वत्र गुढीपाडवा आनंदाने साजरा होतो. घराघरांवर सजविलेल्या गुढ्या उभारल्या जात असताना वृक्ष, वेलींच्या अंगोपांगी पानांच्या विविध हिरव्या छटांच्या पताका डुलू लागतात. वसंत ऋतूतला हा महत्त्वाचा महिना असल्याने वसंताची खरी बहार याच महिन्यात बघायला मिळते. एरवी कडवटपणाने भरलेला कडुनिंब मऊ हिरव्यागार पानांनी सजू लागतो. त्याची इवली निळसर पांढरी फुले आपला सुगंध आसमंतात उधळू लागतात.

महत्त्वाची बातमी - रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे तीन प्राणायाम दररोज सकाळी केलेच पाहिजेत

पारिजातालाही लाजवेल असा या फुलांचा सुगंध छाती भरून घेत कडुनिंबाखाली खाट टाकून त्यावर आरामात पहुडत गर्द पानमळ्यांतून चांदणे पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही. याच काळात चैत्रपालवी जागोजागी बघायला मिळते. रानात कुसुंबी कोवळ्या पानांनी कुसुम सजू लागतो, करंज वृक्ष त्याच्याच पायाशी त्याच्या नाजूक पांढऱ्या फुलांची रांगोळी काढू लागतो, आंबा मोहरून आता छोट्या कैऱ्या डोकावू लागलेल्या असतात, एखाद्या अभिसारिकेने आपल्या परडीतील मोत्यांचे सर जमिनीवर सांडत जावे तशी आपली मोतिया रंगाची पिवळसर फुले गाळत मोहवृक्ष निवांत डुलत असतात.

एरवी जांभळाची कधीच पानगळ होत नसली, तरी चैत्रात त्याची नवी पाने चित्त वेधून घेतात, आपल्या लांब पसरट पानांचा पानोळा सांभाळत उभ्या कदंब वृक्षातून चेंडूसारखी फुले, फळे झुलू लागतात, अजूनही अनेक ठिकाणी पळसाने आपली केशरी उधळण जपलेली असते, पांगारा अगोंपांगी फुलून पक्ष्यांना मधुरसाची मेजवानी देत असतो, पर्जन्यवृक्ष शिरीषाच्या अंगांगावर तुर्रेदार पांढऱ्या, गुलाबी फुलांची नक्षी सजू लागते, वडाला तजेलदार पानांचा साज चढतो, पिंपळ नाजूक तपकिरी, लालसर पानांच्या पताका फडकावत बसतो, गुलमोहर, बहावा फुलण्याची तयारी करू लागतात.

हेही वाचा - शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा; शाळा बंद आढळल्यास होणार कारवाई

चैत्रपालवीच्या या निसर्गमायेतून एकही वृक्ष सुटत नाही. रानातला मोहवृक्ष असो की, शहरातला गुलमोहर असो सगळ्यांवरच चैत्राचे गारूड दिसते. शिवाय या वृक्षराजींवरची नानारंगी, सुरमयी आवाजांच्या पाखरांची मैफल चैत्र अधिकच सौंदर्यवान करते. मराठी नववर्षाचा हा पहिला महिना हिरवाईची, चैतन्याची, अशी अपूर्वाई घेऊन दाखल झाला आहे.

निसर्गाची साद

बदल हाच निसर्गाचा नियम, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून कोरोनाच्या सावटात नैराश्‍यग्रस्त झालेल्या लोकांनी नव्याने नटलेल्या चैत्रपालवीकडे बघायला हवे. शिशिरात पानगळ झालेले उघडेबोडके वृक्ष आपला पर्णसंभार हिरावला म्हणून उदास होत नाहीत. दिवसाचा ताप सहन करीत रात्री आपल्या फांद्यांवर चांदण्या सजवतात. कारण, त्यांना माहिती असतं आता काही दिवसांत चैत्र नवसंजीवनी घेऊन येणार आहे.

जाणून घ्या - मोठी बातमी! नागपुरात पुढचे दोन दिवस कोरोनाची RT-PCR चाचणी बंद; या पद्धतीनं होणार चाचण्या

मग, हिरव्या, कुसुंबी, लाल, गुलाबी, निळ्या, पिवळ्या, सोनेरी कितीतरी रंगछटा वृक्षराजींवर दिसू लागतील. म्हणून उदासी सोडून भविष्यातील आनंददायी आशेवर दिलखुलास जगण्यासाठी चैत्राच्या रूपात निसर्गच ही नवचैतन्याची साद घालत आहे. गरज आहे फक्त ही साद सजगपणे ऐकण्याची.

 Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाच्या मृत्यूछायेतही चैत्रपालवीचा तजेला कायम; ऋतुराज वसंताला साद घालत रानोमाळ कोकीळकूजन गडचिरोली : जगभरात मृत्यू वाटत फिरणाऱ्या कोरोनाचा कहर सुरू असताना आणि मानवी विश्‍व या कहराने भयभीत होत असताना कोरोनाच्या या मृत्यूछायेतही निसर्ग क्षणमात्र थबकलेला नाही. निसर्गाला सतत ओरबाडत आपलाच हव्यास जपत जगणारा मानव पुन्हा एकदा लॉकडाउनमुळे घरात बंदिस्त होण्याच्या तयारीत असताना वृक्षांच्या डाहळ्यांच्या फुटव्यातून तजेल हिरवा, पोपटी रंग उधळत चैत्रपालवी नेहमीप्रमाणेच फुलली आहे. किंबहुना सध्या सुरू असलेला निसर्गाविष्कार मानवाला जगण्याची नवी आशा दाखवत आहे. मराठी नववर्षाचा पहिला महिना म्हणजेच चैत्र मास. या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्वत्र गुढीपाडवा आनंदाने साजरा होतो. घराघरांवर सजविलेल्या गुढ्या उभारल्या जात असताना वृक्ष, वेलींच्या अंगोपांगी पानांच्या विविध हिरव्या छटांच्या पताका डुलू लागतात. वसंत ऋतूतला हा महत्त्वाचा महिना असल्याने वसंताची खरी बहार याच महिन्यात बघायला मिळते. एरवी कडवटपणाने भरलेला कडुनिंब मऊ हिरव्यागार पानांनी सजू लागतो. त्याची इवली निळसर पांढरी फुले आपला सुगंध आसमंतात उधळू लागतात. महत्त्वाची बातमी - रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे तीन प्राणायाम दररोज सकाळी केलेच पाहिजेत पारिजातालाही लाजवेल असा या फुलांचा सुगंध छाती भरून घेत कडुनिंबाखाली खाट टाकून त्यावर आरामात पहुडत गर्द पानमळ्यांतून चांदणे पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही. याच काळात चैत्रपालवी जागोजागी बघायला मिळते. रानात कुसुंबी कोवळ्या पानांनी कुसुम सजू लागतो, करंज वृक्ष त्याच्याच पायाशी त्याच्या नाजूक पांढऱ्या फुलांची रांगोळी काढू लागतो, आंबा मोहरून आता छोट्या कैऱ्या डोकावू लागलेल्या असतात, एखाद्या अभिसारिकेने आपल्या परडीतील मोत्यांचे सर जमिनीवर सांडत जावे तशी आपली मोतिया रंगाची पिवळसर फुले गाळत मोहवृक्ष निवांत डुलत असतात. एरवी जांभळाची कधीच पानगळ होत नसली, तरी चैत्रात त्याची नवी पाने चित्त वेधून घेतात, आपल्या लांब पसरट पानांचा पानोळा सांभाळत उभ्या कदंब वृक्षातून चेंडूसारखी फुले, फळे झुलू लागतात, अजूनही अनेक ठिकाणी पळसाने आपली केशरी उधळण जपलेली असते, पांगारा अगोंपांगी फुलून पक्ष्यांना मधुरसाची मेजवानी देत असतो, पर्जन्यवृक्ष शिरीषाच्या अंगांगावर तुर्रेदार पांढऱ्या, गुलाबी फुलांची नक्षी सजू लागते, वडाला तजेलदार पानांचा साज चढतो, पिंपळ नाजूक तपकिरी, लालसर पानांच्या पताका फडकावत बसतो, गुलमोहर, बहावा फुलण्याची तयारी करू लागतात. हेही वाचा - शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा; शाळा बंद आढळल्यास होणार कारवाई चैत्रपालवीच्या या निसर्गमायेतून एकही वृक्ष सुटत नाही. रानातला मोहवृक्ष असो की, शहरातला गुलमोहर असो सगळ्यांवरच चैत्राचे गारूड दिसते. शिवाय या वृक्षराजींवरची नानारंगी, सुरमयी आवाजांच्या पाखरांची मैफल चैत्र अधिकच सौंदर्यवान करते. मराठी नववर्षाचा हा पहिला महिना हिरवाईची, चैतन्याची, अशी अपूर्वाई घेऊन दाखल झाला आहे. निसर्गाची साद बदल हाच निसर्गाचा नियम, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून कोरोनाच्या सावटात नैराश्‍यग्रस्त झालेल्या लोकांनी नव्याने नटलेल्या चैत्रपालवीकडे बघायला हवे. शिशिरात पानगळ झालेले उघडेबोडके वृक्ष आपला पर्णसंभार हिरावला म्हणून उदास होत नाहीत. दिवसाचा ताप सहन करीत रात्री आपल्या फांद्यांवर चांदण्या सजवतात. कारण, त्यांना माहिती असतं आता काही दिवसांत चैत्र नवसंजीवनी घेऊन येणार आहे. जाणून घ्या - मोठी बातमी! नागपुरात पुढचे दोन दिवस कोरोनाची RT-PCR चाचणी बंद; या पद्धतीनं होणार चाचण्या मग, हिरव्या, कुसुंबी, लाल, गुलाबी, निळ्या, पिवळ्या, सोनेरी कितीतरी रंगछटा वृक्षराजींवर दिसू लागतील. म्हणून उदासी सोडून भविष्यातील आनंददायी आशेवर दिलखुलास जगण्यासाठी चैत्राच्या रूपात निसर्गच ही नवचैतन्याची साद घालत आहे. गरज आहे फक्त ही साद सजगपणे ऐकण्याची. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3thB7lR
Read More
जेईई मेन्‍स परीक्षेवर कोरोनाचे सावट! ‘एनटीए’तर्फे २७ ते ३० एप्रिलदरम्‍यान परीक्षेची तयारी   

नाशिक : राज्‍यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना विविध परीक्षा यामुळे प्रभावित होत आहेत. नुकतीच एमपीएससीपाठोपाठ दहावी-बारावीच्‍या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्‍या आहेत. यातून आता नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्‍स परीक्षेवरही कोरोनाचे सावट आहे. येत्‍या २७ ते ३० एप्रिलदरम्‍यान परीक्षा घेण्याचे नियोजित असून, कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे व लॉकडाउन जाहीर झाल्‍यास अशा परिस्‍थितीत विद्यार्थी परीक्षा देणार कशी, असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे. 

इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी ‘एनटीए’मार्फत जॉइंट एन्‍ट्रान्‍स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स व नंतर जेईई ॲडव्हान्स्ड या परीक्षेच्‍या कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिला जातो. ‘एनटीए’तर्फे शैक्षणिक वर्षात दोनवेळा ही परीक्षा घेतली जात असते. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्‍या चार संधी उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. त्‍यानुसार फेब्रुवारी आणि मार्चमध्ये या परीक्षा पार पडल्या आहेत, तर एप्रिल व मेमध्ये उर्वरित दोन प्रयत्‍न विद्यार्थ्यांना देता येणार आहेत. सध्याच्‍या परीस्‍थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, परिस्‍थिती चिंताजनक आहे. अशा परिस्‍थितीत विविध परीक्षा स्‍थगित केल्‍या जात आहेत. अशातच येत्‍या २७ ते ३० एप्रिलदरम्‍यान नियोजित असलेल्‍या जेईई मेन्‍स परीक्षेवरही कोरोनाचे सावट असणार आहे. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

राज्‍य शासनाच्‍या भूमिकेकडे लक्ष 

अन्‍य विविध परीक्षा अधिकारात असल्‍याने राज्‍य शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्णय जाहीर केले आहेत. परंतु जेईई मेन्‍स परीक्षा राष्ट्रीय स्‍तरावर घेतली जात असल्‍याने, परीक्षा स्‍थगित करण्यासंदर्भात राज्‍य शासनाला केंद्रीय मंत्रालय, एनटीए यांच्‍याकडे यासंदर्भातील भूमिका नोंदविणे आवश्‍यक आहे. अद्याप परीक्षेचे प्रवेशपत्र ‘एनटीए’तर्फे उपलब्‍ध करून दिलेले नाही. त्यातच राज्‍य शासनाच्‍या भूमिकेकडे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 

विद्यार्थ्यांची भिस्‍त ऑनलाइन अभ्यासावर 

सध्या क्लासेस बंद असले तरी ऑनलाइन व्‍यासपीठाद्वारे क्‍लासेसकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कोरोना महामारीमुळे निर्बंध आल्‍याने विद्यार्थ्यांची सर्व भिस्‍त ऑनलाइन शिक्षणावरच आहे.  

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

जेईई मेन्‍स परीक्षेवर कोरोनाचे सावट! ‘एनटीए’तर्फे २७ ते ३० एप्रिलदरम्‍यान परीक्षेची तयारी    नाशिक : राज्‍यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना विविध परीक्षा यामुळे प्रभावित होत आहेत. नुकतीच एमपीएससीपाठोपाठ दहावी-बारावीच्‍या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्‍या आहेत. यातून आता नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्‍स परीक्षेवरही कोरोनाचे सावट आहे. येत्‍या २७ ते ३० एप्रिलदरम्‍यान परीक्षा घेण्याचे नियोजित असून, कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे व लॉकडाउन जाहीर झाल्‍यास अशा परिस्‍थितीत विद्यार्थी परीक्षा देणार कशी, असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे.  इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी ‘एनटीए’मार्फत जॉइंट एन्‍ट्रान्‍स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स व नंतर जेईई ॲडव्हान्स्ड या परीक्षेच्‍या कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिला जातो. ‘एनटीए’तर्फे शैक्षणिक वर्षात दोनवेळा ही परीक्षा घेतली जात असते. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्‍या चार संधी उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. त्‍यानुसार फेब्रुवारी आणि मार्चमध्ये या परीक्षा पार पडल्या आहेत, तर एप्रिल व मेमध्ये उर्वरित दोन प्रयत्‍न विद्यार्थ्यांना देता येणार आहेत. सध्याच्‍या परीस्‍थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, परिस्‍थिती चिंताजनक आहे. अशा परिस्‍थितीत विविध परीक्षा स्‍थगित केल्‍या जात आहेत. अशातच येत्‍या २७ ते ३० एप्रिलदरम्‍यान नियोजित असलेल्‍या जेईई मेन्‍स परीक्षेवरही कोरोनाचे सावट असणार आहे.  हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात राज्‍य शासनाच्‍या भूमिकेकडे लक्ष  अन्‍य विविध परीक्षा अधिकारात असल्‍याने राज्‍य शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्णय जाहीर केले आहेत. परंतु जेईई मेन्‍स परीक्षा राष्ट्रीय स्‍तरावर घेतली जात असल्‍याने, परीक्षा स्‍थगित करण्यासंदर्भात राज्‍य शासनाला केंद्रीय मंत्रालय, एनटीए यांच्‍याकडे यासंदर्भातील भूमिका नोंदविणे आवश्‍यक आहे. अद्याप परीक्षेचे प्रवेशपत्र ‘एनटीए’तर्फे उपलब्‍ध करून दिलेले नाही. त्यातच राज्‍य शासनाच्‍या भूमिकेकडे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.  विद्यार्थ्यांची भिस्‍त ऑनलाइन अभ्यासावर  सध्या क्लासेस बंद असले तरी ऑनलाइन व्‍यासपीठाद्वारे क्‍लासेसकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कोरोना महामारीमुळे निर्बंध आल्‍याने विद्यार्थ्यांची सर्व भिस्‍त ऑनलाइन शिक्षणावरच आहे.   हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3giIpSX
Read More
आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी साेप्या टिप्स

लैंगिकदृष्ट्या कार्यशील समस्यांमध्ये बद्धकोष्ठतेचा समावेश आहे. जर या स्थितीचा प्रभावी उपचार केला गेला नाही तर अशा प्रकारांमुळे मधुमेह, चयापचय सिंड्रोम आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग आणि हृदय रोग यासारख्या गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो. या परिस्थितींचा सामना करण्यासाठी, एक समग्र रोग व्यवस्थापनाचा दृष्टीकोन अवलंबणे आवश्यक आहे, ज्यामध्ये आहार आणि जीवनशैलीतील काही महत्त्वपूर्ण बदलांचा समावेश आहे. बहुतेक आरोग्याच्या समस्या आपल्या आतड्याच्या आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे उद्भवतात. जर आपण आपल्या आतड्याचे आरोग्य निरोगी ठेवले नाही तर आपल्याला बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागेल.

उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच आंबट, खारट आणि तिखट पदार्थ टाळावे जे पित्तदाेष वाढवतील. आपल्या पोटाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि आपल्या लैंगिकदृष्ट्या कार्यशील समस्या व्यवस्थापित करण्यासाठी आपण येथे नमूद केलेल्या काही प्रभावी टिप्सचे अनुसरण करू शकता.

निरोगी आतडे आरोग्यासाठी काही महत्वाच्या टिप्स

1. संतुलित आहार

पौष्टिक गरजा भागविण्यासाठी आदर्श आहार योजना विविध घटकांचा संतुलन साधेल. यात उर्जा सामग्रीचा समावेश आहे, परिस्थितीत वाढ होऊ शकते असे पदार्थ आणि फायबर, हिरव्या भाज्या, प्रथिने, कर्बोदकांमधे आणि इतर खाद्य गटांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. उदाहरणार्थ, आयसीडीआरनुसार, लठ्ठ लोकांसाठी नॉन-स्टार्च आणि हिरव्या पालेभाज्यांचा तसेच संपूर्ण अपुरक्षित धान्यांचा वापर वाढण्याची शिफारस केली जाते.

2. शारीरिक क्रियाकलाप पातळी

शारीरिक कार्यांच्या आदर्श स्तरावर विविध घटक प्रभावित करतात. आतड्यांसंबंधी आतड्यांसंबंधी सिंड्रोम रूग्ण नियमित चालणे, जॉगिंग किंवा एक तास पोहणे यासारख्या मध्यम क्रियाकलापांपासून लाभ घेऊ शकतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवू शकतात. पेप्टिक अल्सर असलेल्या लोकांना, 30-60 मिनिटे चालण्याची शिफारस केली जाते. दिवसा स्वत: ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी ठेवा जे आतड्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

3 अन्नाची वारंवारता

प्रत्येकाची अन्नाची वारंवारता मोठ्या प्रमाणात बदलू शकते. उदाहरणार्थ, चिडचिडे आतडी सिंड्रोम असलेल्या लोकांना दिवसातून अंदाजे 5-6 लहान जेवण देण्याची शिफारस केली जाते, तर हायपरलिपिडिमिया किंवा उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांसाठी दिवसाचे तीन जेवण घेण्याची शिफारस केली जाते. नित्यक्रम राखणे महत्वाचे आहे आणि आम्ल उत्पादन आणि ओहोटीपासून बचाव करण्यासाठी ते उपयोगी ठरू शकतात.

4. स्वयंपाकाच्या पद्धती

होय, आपण उकळले तरी ते वाफ काढा! उदाहरणार्थ, मधुमेह गॅस्ट्रोपेरेसिस, नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग, आणि कार्यात्मक बद्धकोष्ठता असलेल्या रुग्णांनी खोल तळलेले पदार्थ टाळले पाहिजेत आणि मुख्य म्हणजे, स्वयंपाक करण्यापूर्वी भाजीपाला सोलणे टाळणे चांगले आहे. एकदा साफ झाल्यावर भाजीपाला साले हे पोषक आणि फायबरचे चांगले स्त्रोत असतात जे निरोगी आतडे टिकवण्यासाठी महत्वाचे असतात.

5. झोप

गॅस्ट्रो-एसोफेजियल रिफ्लक्स रोग (जीईआरडी) असलेल्या रुग्णांना झोपेच्या वेळी पलंगाचे डोके वाढवण्याचा सल्ला दिला जातो, तसेच रात्रीच्या जेवणानंतर एका तासाच्या आत झोपायला टाळा. झोपेची गुणवत्ता देखील आवश्यक आहे, काही झोपेच्या बाबतीत झोपेची जीवनशैली-आधारित उपचार हे ध्येय आहे.

योगा करणे, हायड्रेटेड रहाणे, नियमित 7-8 तासांची झोपे, ओमेगा 3 फॅट्ससह प्रोबियटिक्स आणि नियमित व्यायाम आहार हा आपल्या शारीरिक आणि संज्ञानात्मक आरोग्यासाठी वरदान आहे.

डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी साेप्या टिप्स लैंगिकदृष्ट्या कार्यशील समस्यांमध्ये बद्धकोष्ठतेचा समावेश आहे. जर या स्थितीचा प्रभावी उपचार केला गेला नाही तर अशा प्रकारांमुळे मधुमेह, चयापचय सिंड्रोम आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग आणि हृदय रोग यासारख्या गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो. या परिस्थितींचा सामना करण्यासाठी, एक समग्र रोग व्यवस्थापनाचा दृष्टीकोन अवलंबणे आवश्यक आहे, ज्यामध्ये आहार आणि जीवनशैलीतील काही महत्त्वपूर्ण बदलांचा समावेश आहे. बहुतेक आरोग्याच्या समस्या आपल्या आतड्याच्या आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे उद्भवतात. जर आपण आपल्या आतड्याचे आरोग्य निरोगी ठेवले नाही तर आपल्याला बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागेल. उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच आंबट, खारट आणि तिखट पदार्थ टाळावे जे पित्तदाेष वाढवतील. आपल्या पोटाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि आपल्या लैंगिकदृष्ट्या कार्यशील समस्या व्यवस्थापित करण्यासाठी आपण येथे नमूद केलेल्या काही प्रभावी टिप्सचे अनुसरण करू शकता. निरोगी आतडे आरोग्यासाठी काही महत्वाच्या टिप्स 1. संतुलित आहार पौष्टिक गरजा भागविण्यासाठी आदर्श आहार योजना विविध घटकांचा संतुलन साधेल. यात उर्जा सामग्रीचा समावेश आहे, परिस्थितीत वाढ होऊ शकते असे पदार्थ आणि फायबर, हिरव्या भाज्या, प्रथिने, कर्बोदकांमधे आणि इतर खाद्य गटांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. उदाहरणार्थ, आयसीडीआरनुसार, लठ्ठ लोकांसाठी नॉन-स्टार्च आणि हिरव्या पालेभाज्यांचा तसेच संपूर्ण अपुरक्षित धान्यांचा वापर वाढण्याची शिफारस केली जाते. 2. शारीरिक क्रियाकलाप पातळी शारीरिक कार्यांच्या आदर्श स्तरावर विविध घटक प्रभावित करतात. आतड्यांसंबंधी आतड्यांसंबंधी सिंड्रोम रूग्ण नियमित चालणे, जॉगिंग किंवा एक तास पोहणे यासारख्या मध्यम क्रियाकलापांपासून लाभ घेऊ शकतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवू शकतात. पेप्टिक अल्सर असलेल्या लोकांना, 30-60 मिनिटे चालण्याची शिफारस केली जाते. दिवसा स्वत: ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी ठेवा जे आतड्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. 3 अन्नाची वारंवारता प्रत्येकाची अन्नाची वारंवारता मोठ्या प्रमाणात बदलू शकते. उदाहरणार्थ, चिडचिडे आतडी सिंड्रोम असलेल्या लोकांना दिवसातून अंदाजे 5-6 लहान जेवण देण्याची शिफारस केली जाते, तर हायपरलिपिडिमिया किंवा उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांसाठी दिवसाचे तीन जेवण घेण्याची शिफारस केली जाते. नित्यक्रम राखणे महत्वाचे आहे आणि आम्ल उत्पादन आणि ओहोटीपासून बचाव करण्यासाठी ते उपयोगी ठरू शकतात. 4. स्वयंपाकाच्या पद्धती होय, आपण उकळले तरी ते वाफ काढा! उदाहरणार्थ, मधुमेह गॅस्ट्रोपेरेसिस, नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग, आणि कार्यात्मक बद्धकोष्ठता असलेल्या रुग्णांनी खोल तळलेले पदार्थ टाळले पाहिजेत आणि मुख्य म्हणजे, स्वयंपाक करण्यापूर्वी भाजीपाला सोलणे टाळणे चांगले आहे. एकदा साफ झाल्यावर भाजीपाला साले हे पोषक आणि फायबरचे चांगले स्त्रोत असतात जे निरोगी आतडे टिकवण्यासाठी महत्वाचे असतात. 5. झोप गॅस्ट्रो-एसोफेजियल रिफ्लक्स रोग (जीईआरडी) असलेल्या रुग्णांना झोपेच्या वेळी पलंगाचे डोके वाढवण्याचा सल्ला दिला जातो, तसेच रात्रीच्या जेवणानंतर एका तासाच्या आत झोपायला टाळा. झोपेची गुणवत्ता देखील आवश्यक आहे, काही झोपेच्या बाबतीत झोपेची जीवनशैली-आधारित उपचार हे ध्येय आहे. योगा करणे, हायड्रेटेड रहाणे, नियमित 7-8 तासांची झोपे, ओमेगा 3 फॅट्ससह प्रोबियटिक्स आणि नियमित व्यायाम आहार हा आपल्या शारीरिक आणि संज्ञानात्मक आरोग्यासाठी वरदान आहे. डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3g6aa0L
Read More
नेकपीसची लेयरींग करा अन् दिसा अधिक सुंदर

नागपूर : अ‌ॅसेसरीजमुळे तुमचे लूक एकदम हटके दिसते, यामध्ये काहीच शंका नाही. सिंपल आऊटफिटसोबत अॅसेसरीज घातल्यास एक स्टायलिश लूक दिसू शकतो. आकर्षक लूकसाठी तुम्ही अनेक अ‌ॅसेसरीजला तुमच्या स्टाईलचा हिस्सा बनवू शकता. मात्र, लेटेस्ट टेंडचा विचार केल्यास नेकपीसची लेयरिंगचा ट्रेंड फार प्रसिद्ध आहे. आज त्याबाबतच आम्ही काही ट्रेंड्स तुम्हाला सांगणार आहोत.

लांबीनुसार लूक कसा दिसतो ते बघा -
तुम्ही नेकपीसची लेयरिंग करत असाल तर त्यासाठी हे एक आवश्यक ट्रिक आहे. तुम्ही खूप सारे नेकपीस मिळून एक नेकपीस बनवत असाल तर तुम्हाला त्याच्या लांबीसोबत खेळावे लागेल. पार्टीपासून तर वेस्टर्न वियर आटऊफिटसोबत तुम्ही हे लूक करू शकता.

हेही वाचा - 'सरकारने पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये'; नाभिक संघटनेची विनवणी;...

वन टोन्ड लूक -
तुम्ही सेफ आणि स्मार्ट रितीने नेकपीसची लेयरिंग करत असाल तर ही ट्रीक तुम्हाला अधिक कामात येईल. एकच टोन्ड वाल्या ज्वेलरी क्लब करू शकता. किंवा दोन ज्वेलरी एकमेकांसोबत पेयर करू शकता. त्यामध्ये पेंडेट असेल तर लूक आणखीनच हटके दिसेल.

हेही वाचा - भयंकर प्रकार! कोरोनाचे अर्धवट जळालेले मृतदेह...

मल्टी कलर स्टोनचा वापर -
तुम्ही चेन नेकलेसला एका वेगळ्या स्टाईलमध्ये कैरी करत असाल तर स्टोन हा चांगला पर्याय आहे. वेगवेगळ्या रंगाच्या स्टोन्समुळे कलरफूल लूक येईल. मिक्स अँड मॅच करून तुम्ही योग्य लूक देऊ शकता.

एकच स्टाईल -
तुम्हाला नेकपीसच्या लेयरिंगमध्ये मिक्स अँड मैच लूक आवडत नसेल तर तुम्ही हा लूक करू शकता. त्यासाठी तुम्ही प्री-लेयरींग करू शकता. त्यासाठी तुम्ही एकाच स्टाईलची निवड करू शकता. अशा लेयर्ड नेकपीसमुळे तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल.

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

नेकपीसची लेयरींग करा अन् दिसा अधिक सुंदर नागपूर : अ‌ॅसेसरीजमुळे तुमचे लूक एकदम हटके दिसते, यामध्ये काहीच शंका नाही. सिंपल आऊटफिटसोबत अॅसेसरीज घातल्यास एक स्टायलिश लूक दिसू शकतो. आकर्षक लूकसाठी तुम्ही अनेक अ‌ॅसेसरीजला तुमच्या स्टाईलचा हिस्सा बनवू शकता. मात्र, लेटेस्ट टेंडचा विचार केल्यास नेकपीसची लेयरिंगचा ट्रेंड फार प्रसिद्ध आहे. आज त्याबाबतच आम्ही काही ट्रेंड्स तुम्हाला सांगणार आहोत. लांबीनुसार लूक कसा दिसतो ते बघा - तुम्ही नेकपीसची लेयरिंग करत असाल तर त्यासाठी हे एक आवश्यक ट्रिक आहे. तुम्ही खूप सारे नेकपीस मिळून एक नेकपीस बनवत असाल तर तुम्हाला त्याच्या लांबीसोबत खेळावे लागेल. पार्टीपासून तर वेस्टर्न वियर आटऊफिटसोबत तुम्ही हे लूक करू शकता. हेही वाचा - 'सरकारने पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये'; नाभिक संघटनेची विनवणी;... वन टोन्ड लूक - तुम्ही सेफ आणि स्मार्ट रितीने नेकपीसची लेयरिंग करत असाल तर ही ट्रीक तुम्हाला अधिक कामात येईल. एकच टोन्ड वाल्या ज्वेलरी क्लब करू शकता. किंवा दोन ज्वेलरी एकमेकांसोबत पेयर करू शकता. त्यामध्ये पेंडेट असेल तर लूक आणखीनच हटके दिसेल. हेही वाचा - भयंकर प्रकार! कोरोनाचे अर्धवट जळालेले मृतदेह... मल्टी कलर स्टोनचा वापर - तुम्ही चेन नेकलेसला एका वेगळ्या स्टाईलमध्ये कैरी करत असाल तर स्टोन हा चांगला पर्याय आहे. वेगवेगळ्या रंगाच्या स्टोन्समुळे कलरफूल लूक येईल. मिक्स अँड मॅच करून तुम्ही योग्य लूक देऊ शकता. एकच स्टाईल - तुम्हाला नेकपीसच्या लेयरिंगमध्ये मिक्स अँड मैच लूक आवडत नसेल तर तुम्ही हा लूक करू शकता. त्यासाठी तुम्ही प्री-लेयरींग करू शकता. त्यासाठी तुम्ही एकाच स्टाईलची निवड करू शकता. अशा लेयर्ड नेकपीसमुळे तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sce5eV
Read More
चुकूनही WhatsApp वर 'असे' मेसेज पाठवू नका; नाहीतर खावी लागेल जेलची हवा

दिवसेंदिवस देशात WhatsApp चा वापर वाढत आहे. आज देशात जे लोक ऍंड्रॉयडचा वापर करतात त्यांच्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp दिसेल. पण WhatsApp चा वापर हा सुरक्षित केला पाहिजे. चला तर जाणून घेऊया व्हॉट्सअ‍ॅपवरून कोणता मेसज पाठवू नये याबद्दल जाणून घेऊया. तरीही तुम्ही मेसेज पाठवला तर तुम्हाला जेलमधेही जाऊ लागू शकते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस पाठवताना काळजी घ्यायला हवी.

तेढ निर्माण करणारे मेसेज पाठवू नका-
जर आपण कोणत्याही चित्रपटाची पायरेसी लिंक किंवा 21 दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे मेसेज पाठवत असाल तर आपले तुमचे अकाउंट बंद केले जाऊ शकते. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की व्हॉट्सअ‍ॅपचा मेसेज एन्क्रिप्ट केलेला आहे, मग मेसेजमध्ये काय लिहिले आहे हे दुसऱ्यांना कसे समजते? जर एखाद्याने तुमच्या विरुद्ध तक्रार केली तर त्यावेळी तुमचे मेसेज पाहिले जाऊ शकतात.  

तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर धमकावणी, धमकावणारे असभ्य मेसेज पाठवल्यास ते धोकादायक ठरू शकतो. जर तुमच्या विरुद्ध एखाद्याने तक्रार केली तर तुम्हाला पोलिस स्टेशनची हवा खावी लागू शकते.

WhatsApp वर कुणालाही भडकावणारे मेसेज पाठवले तर ते मोठे धोकादायक ठरू शकते. अशा पद्धतीचे काही आलेले मेसेज फॉरवर्ड केल्यास त्याचा मोठा तोटा होऊ शकतो. तसेच WhatsApp वर कुणाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणेही गुन्हा मानला जातो. इंडियन पीनल कोड अंतर्गत चुकीचे मेसेज पाठवल्यास त्यावर कारवाई होऊ शकते.

बल्क मेसेज पाठवणेही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ते टाळायला हवे. तसेच सॉफ्टवेअर हॅक करणारे मेसेज पाठवल्यास त्यावरही कारवाई होऊ शकते.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

चुकूनही WhatsApp वर 'असे' मेसेज पाठवू नका; नाहीतर खावी लागेल जेलची हवा दिवसेंदिवस देशात WhatsApp चा वापर वाढत आहे. आज देशात जे लोक ऍंड्रॉयडचा वापर करतात त्यांच्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp दिसेल. पण WhatsApp चा वापर हा सुरक्षित केला पाहिजे. चला तर जाणून घेऊया व्हॉट्सअ‍ॅपवरून कोणता मेसज पाठवू नये याबद्दल जाणून घेऊया. तरीही तुम्ही मेसेज पाठवला तर तुम्हाला जेलमधेही जाऊ लागू शकते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस पाठवताना काळजी घ्यायला हवी. तेढ निर्माण करणारे मेसेज पाठवू नका- जर आपण कोणत्याही चित्रपटाची पायरेसी लिंक किंवा 21 दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे मेसेज पाठवत असाल तर आपले तुमचे अकाउंट बंद केले जाऊ शकते. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की व्हॉट्सअ‍ॅपचा मेसेज एन्क्रिप्ट केलेला आहे, मग मेसेजमध्ये काय लिहिले आहे हे दुसऱ्यांना कसे समजते? जर एखाद्याने तुमच्या विरुद्ध तक्रार केली तर त्यावेळी तुमचे मेसेज पाहिले जाऊ शकतात.   तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर धमकावणी, धमकावणारे असभ्य मेसेज पाठवल्यास ते धोकादायक ठरू शकतो. जर तुमच्या विरुद्ध एखाद्याने तक्रार केली तर तुम्हाला पोलिस स्टेशनची हवा खावी लागू शकते. WhatsApp वर कुणालाही भडकावणारे मेसेज पाठवले तर ते मोठे धोकादायक ठरू शकते. अशा पद्धतीचे काही आलेले मेसेज फॉरवर्ड केल्यास त्याचा मोठा तोटा होऊ शकतो. तसेच WhatsApp वर कुणाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणेही गुन्हा मानला जातो. इंडियन पीनल कोड अंतर्गत चुकीचे मेसेज पाठवल्यास त्यावर कारवाई होऊ शकते. बल्क मेसेज पाठवणेही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ते टाळायला हवे. तसेच सॉफ्टवेअर हॅक करणारे मेसेज पाठवल्यास त्यावरही कारवाई होऊ शकते. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3a60pM5
Read More
ज्येष्ठ नागरिकांनाे! व्यायामाच्या माध्यमातून करा सांधेदुखीचे व्यवस्थापन

जर आपण ज्येष्ठ नागरिक असाल तर सांधेदुखीची लक्षणे आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची तंत्रे लक्षात ठेवणे आवश्यक आहे कारण यामुळे एखाद्याच्या पायर्‍या चढणे किंवा चालणे यासारख्या दैनंदिन कार्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीच्या काळात सामोरे न गेल्यास, आर्थरायटिसमुळे कायमचे सांधे देखील येऊ शकतात.

संधिवात लक्षणे

संधिवात असलेल्या ज्येष्ठांना बहुतेकदा सूज, वेदना, कडक होणे आणि येणा-या सांध्याची हालचाल नष्ट होणे यासह लक्षणे आढळतात. ते सौम्य, मध्यम किंवा तीव्र असू शकतात. ते वर्षानुवर्षे समान राहू शकतात परंतु काळानुसार वाढू किंवा खराब होऊ शकतात. नंतरच्या टप्प्यात, हे बदल गुडघा बोटांच्या जोड्यासारखे दिसू शकतात. वृद्ध लोकांमध्ये संधिवात हा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस आणि वृद्धांमध्ये शारीरिक अपंगत्वाच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. काही प्रकारचे संधिवात हृदय, डोळे, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि त्वचेवर देखील परिणाम करू शकते.

व्यायामाद्वारे संधिवात व्यवस्थापन. व्यायामाद्वारे संधिवात व्यवस्थापन
ज्येष्ठांसाठी संधिवात व्यायामामध्ये रेंज ऑफ मोशन व्यायाम, व्यायाम व्यायाम, एरोबिक व्यायाम आणि योगासारख्या इतर क्रिया समाविष्ट असतात.

1. मोशन व्यायामाची श्रेणी
हे व्यायाम सांध्यातील कडकपणा दूर करण्यात आणि त्यांची गती बदलण्याची क्षमता वाढविण्यात मदत करतात. या व्यायामांमध्ये डोके वर काढणे किंवा खांदे मागे व पुढे फिरविणे अशा हालचालींचा समावेश आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, वरिष्ठ दररोज हे व्यायाम करतात.

2. व्यायामाचे बळकटीकरण
हे व्यायाम ज्येष्ठांना मजबूत स्नायू तयार करण्यास मदत करतात जे सांध्यास समर्थन देतात. एकदा गतीची पूर्ण श्रेणी प्राप्त झाल्यानंतर, सभोवतालच्या स्नायूंना बळकट करून सांध्याचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. वजन प्रशिक्षण हे मजबूत व्यायामाचे एक उदाहरण आहे जे स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यास किंवा वाढविण्यात मदत करू शकते. हे व्यायाम मार्गदर्शनाखाली केले पाहिजेत हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

3. एरोबिक व्यायाम
एरोबिक किंवा सहनशक्ती व्यायाम एकंदरीत फिटनेस मदत करतात. ते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारू शकतात, वजन नियंत्रित करण्यात मदत करतात आणि दररोजची कामे सहजतेने पार पाडण्यासाठी अधिक तग धरण्याची क्षमता आणि ऊर्जा देऊ शकतात. सांध्यावर सहजतेने कमी प्रभाव असलेल्या एरोबिक व्यायामाची उदाहरणे म्हणजे चालणे, सायकल चालविणे, पोहणे आणि लंबवर्तुळ मशीन वापरणे समाविष्ट आहे. दररोज मध्यम एरोबिक व्यायामासाठी 15-30 मिनिटे काम करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे.

इतर 

योगाचे सौम्य प्रकार, जसे की शारीरिक जागरूकता व्यायाम, वृद्धांना तोलणे टाळण्यास संतुलन सुधारण्यास मदत करते. हे मुद्रा आणि समन्वय सुधारते आणि विश्रांतीस प्रोत्साहित करते.

संधिवात उपचार केला जाऊ शकतो? | संधिवात उपचार केला जाऊ शकतो?

संधिवातवर कोणताही उपचार नाही. तथापि, औषधे, नियतकालिक तपासणी, लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. संधिवात च्या प्रकारानुसार ते एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीवर अवलंबून असेल. औषधे आणि नियतकालिक आरोग्य तपासणी ही परिस्थिती व्यवस्थापित करण्यात मदत करू शकते.

लसीकरण

संधिवात असलेल्या वृद्धांना सूचवलेल्या लसींमध्ये इन्फ्लूएन्झा आणि न्यूमोकोकल आहेत. इन्फ्लुएन्झा लस सामान्यत: फ्लू-शॉट म्हणून देखील ओळखली जाते जे वरिष्ठांना फ्लूपासून संरक्षण करते आणि न्यूमोकोकल लसीमुळे त्यांना न्यूमोनियापासून संरक्षण होते.

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे वृद्धांना संसर्ग होण्याचा धोका असतो, जो संक्रमणांच्या वाढीस आणि तीव्रतेमध्ये बर्‍याचदा हातभार लावतो.

डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सातारा साातारा सातारा

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

ज्येष्ठ नागरिकांनाे! व्यायामाच्या माध्यमातून करा सांधेदुखीचे व्यवस्थापन जर आपण ज्येष्ठ नागरिक असाल तर सांधेदुखीची लक्षणे आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची तंत्रे लक्षात ठेवणे आवश्यक आहे कारण यामुळे एखाद्याच्या पायर्‍या चढणे किंवा चालणे यासारख्या दैनंदिन कार्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीच्या काळात सामोरे न गेल्यास, आर्थरायटिसमुळे कायमचे सांधे देखील येऊ शकतात. संधिवात लक्षणे संधिवात असलेल्या ज्येष्ठांना बहुतेकदा सूज, वेदना, कडक होणे आणि येणा-या सांध्याची हालचाल नष्ट होणे यासह लक्षणे आढळतात. ते सौम्य, मध्यम किंवा तीव्र असू शकतात. ते वर्षानुवर्षे समान राहू शकतात परंतु काळानुसार वाढू किंवा खराब होऊ शकतात. नंतरच्या टप्प्यात, हे बदल गुडघा बोटांच्या जोड्यासारखे दिसू शकतात. वृद्ध लोकांमध्ये संधिवात हा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस आणि वृद्धांमध्ये शारीरिक अपंगत्वाच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. काही प्रकारचे संधिवात हृदय, डोळे, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि त्वचेवर देखील परिणाम करू शकते. व्यायामाद्वारे संधिवात व्यवस्थापन. व्यायामाद्वारे संधिवात व्यवस्थापन ज्येष्ठांसाठी संधिवात व्यायामामध्ये रेंज ऑफ मोशन व्यायाम, व्यायाम व्यायाम, एरोबिक व्यायाम आणि योगासारख्या इतर क्रिया समाविष्ट असतात. 1. मोशन व्यायामाची श्रेणी हे व्यायाम सांध्यातील कडकपणा दूर करण्यात आणि त्यांची गती बदलण्याची क्षमता वाढविण्यात मदत करतात. या व्यायामांमध्ये डोके वर काढणे किंवा खांदे मागे व पुढे फिरविणे अशा हालचालींचा समावेश आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, वरिष्ठ दररोज हे व्यायाम करतात. 2. व्यायामाचे बळकटीकरण हे व्यायाम ज्येष्ठांना मजबूत स्नायू तयार करण्यास मदत करतात जे सांध्यास समर्थन देतात. एकदा गतीची पूर्ण श्रेणी प्राप्त झाल्यानंतर, सभोवतालच्या स्नायूंना बळकट करून सांध्याचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. वजन प्रशिक्षण हे मजबूत व्यायामाचे एक उदाहरण आहे जे स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यास किंवा वाढविण्यात मदत करू शकते. हे व्यायाम मार्गदर्शनाखाली केले पाहिजेत हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. 3. एरोबिक व्यायाम एरोबिक किंवा सहनशक्ती व्यायाम एकंदरीत फिटनेस मदत करतात. ते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारू शकतात, वजन नियंत्रित करण्यात मदत करतात आणि दररोजची कामे सहजतेने पार पाडण्यासाठी अधिक तग धरण्याची क्षमता आणि ऊर्जा देऊ शकतात. सांध्यावर सहजतेने कमी प्रभाव असलेल्या एरोबिक व्यायामाची उदाहरणे म्हणजे चालणे, सायकल चालविणे, पोहणे आणि लंबवर्तुळ मशीन वापरणे समाविष्ट आहे. दररोज मध्यम एरोबिक व्यायामासाठी 15-30 मिनिटे काम करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. इतर  योगाचे सौम्य प्रकार, जसे की शारीरिक जागरूकता व्यायाम, वृद्धांना तोलणे टाळण्यास संतुलन सुधारण्यास मदत करते. हे मुद्रा आणि समन्वय सुधारते आणि विश्रांतीस प्रोत्साहित करते. संधिवात उपचार केला जाऊ शकतो? | संधिवात उपचार केला जाऊ शकतो? संधिवातवर कोणताही उपचार नाही. तथापि, औषधे, नियतकालिक तपासणी, लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. संधिवात च्या प्रकारानुसार ते एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीवर अवलंबून असेल. औषधे आणि नियतकालिक आरोग्य तपासणी ही परिस्थिती व्यवस्थापित करण्यात मदत करू शकते. लसीकरण संधिवात असलेल्या वृद्धांना सूचवलेल्या लसींमध्ये इन्फ्लूएन्झा आणि न्यूमोकोकल आहेत. इन्फ्लुएन्झा लस सामान्यत: फ्लू-शॉट म्हणून देखील ओळखली जाते जे वरिष्ठांना फ्लूपासून संरक्षण करते आणि न्यूमोकोकल लसीमुळे त्यांना न्यूमोनियापासून संरक्षण होते. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे वृद्धांना संसर्ग होण्याचा धोका असतो, जो संक्रमणांच्या वाढीस आणि तीव्रतेमध्ये बर्‍याचदा हातभार लावतो. डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. सातारा साातारा सातारा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3mGDVGE
Read More
‘त्या’ सहाशे उमेदवारांना महापालिकेची नोटीस; हजर न झाल्यास गुन्हे दाखल होणार 

नाशिक : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने वैद्यकीय विभागामध्ये विविध तेराशे २१ पदांची भरती करूनही त्यातील सहाशे पदांवरील नियुक्त झालेले उमेदवार हजर होत नसल्याने अखेरीस महानगरपालिकेने अशा नियुक्त झालेल्या उमेदवारांना तातडीने हजर होण्याची सूचना देतांना, न झाल्यास गुन्हे दाखल करण्याचे नोटीसा काढल्या आहे. विशेष म्हणजे या पूर्वी नियुक्त झालेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

वाढत्या कोरोनाला तोंड देण्यासाठी महानगरपालिकेने रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा उभारताना मेडिकल स्टाफ देखिल मानधनावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला मार्च महिन्यात तब्बल तेराशे २१ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली. यामध्ये सोळा विविध पदनामाची १३२१ पदांना जाहिरातीच्या माध्यमातून रुजू होण्यासाठी आदेश दिले. ११ एप्रिल पर्यंत ७२१ अधिकारी- कर्मचारी कोविड रुग्णांच्या सेवेत दाखल झाले. यात फिजिशियन, एमबीबीएस, बीएएमएस, स्टाफ नर्स, एएनएम, एम. डी. मायक्रोबायोलॉजी, एम.एससी मायक्रोबायोलॉजी, सिटी स्कॅन तंत्रज्ज्ञ, एमआरआय तंत्रज्ञ, लॅब टेक्नीशियन, समुपदेशक, वॉर्ड बॉय, फार्मासिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर, मल्टी स्किल हेल्थ वर्कर या महत्त्वाचा पदांचा समावेश आहे. परंतु सहाशे नियुक्त उमेदवार कोणतेही कारण न सांगता रुजू न झाल्याने त्यांना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानतंर्गत नोटीस देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

मानधनात घसघशीत वाढ 

मानधनावर नियुक्त वैद्यकीय कर्मछाऱ्यांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. फिजिशियन -दीड लाख वरून अडीच लाख रुपये प्रति महिना, मल्टी स्किल हेल्थ वर्कर -सात हजार रुपयांवरून १२ हजार रुपये, आया व वॉर्ड बॉय-सहा हजार रुपये वरून १२ हजार रुपये, एमबीबीएस ७५ हजार वरून रुपये एक लाख रुपये, बीएएमएस पदासाठी रुपये ४० हजार वरून रुपये ६० हजार रुपये, स्टाफ नर्स -या पदासाठी रुपये १७ हजार वरून रुपये २० हजार रुपये, एएनएम या पदासाठी रुपये १५ हजार रुपये वरून १७ हजार रुपये अशी वाढ आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू 

जे अधिकारी कर्मचारी सबळ कारणाशिवाय रुजू होणार नाहीत त्यांचे विरुद्ध कार्यवाही केली जाणार असून नोटिसा पाठविण्यात आला आहेत. 
-डॉ. प्रवीण आष्टीकर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका. 

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

‘त्या’ सहाशे उमेदवारांना महापालिकेची नोटीस; हजर न झाल्यास गुन्हे दाखल होणार  नाशिक : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने वैद्यकीय विभागामध्ये विविध तेराशे २१ पदांची भरती करूनही त्यातील सहाशे पदांवरील नियुक्त झालेले उमेदवार हजर होत नसल्याने अखेरीस महानगरपालिकेने अशा नियुक्त झालेल्या उमेदवारांना तातडीने हजर होण्याची सूचना देतांना, न झाल्यास गुन्हे दाखल करण्याचे नोटीसा काढल्या आहे. विशेष म्हणजे या पूर्वी नियुक्त झालेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  वाढत्या कोरोनाला तोंड देण्यासाठी महानगरपालिकेने रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा उभारताना मेडिकल स्टाफ देखिल मानधनावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला मार्च महिन्यात तब्बल तेराशे २१ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली. यामध्ये सोळा विविध पदनामाची १३२१ पदांना जाहिरातीच्या माध्यमातून रुजू होण्यासाठी आदेश दिले. ११ एप्रिल पर्यंत ७२१ अधिकारी- कर्मचारी कोविड रुग्णांच्या सेवेत दाखल झाले. यात फिजिशियन, एमबीबीएस, बीएएमएस, स्टाफ नर्स, एएनएम, एम. डी. मायक्रोबायोलॉजी, एम.एससी मायक्रोबायोलॉजी, सिटी स्कॅन तंत्रज्ज्ञ, एमआरआय तंत्रज्ञ, लॅब टेक्नीशियन, समुपदेशक, वॉर्ड बॉय, फार्मासिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर, मल्टी स्किल हेल्थ वर्कर या महत्त्वाचा पदांचा समावेश आहे. परंतु सहाशे नियुक्त उमेदवार कोणतेही कारण न सांगता रुजू न झाल्याने त्यांना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानतंर्गत नोटीस देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली.  हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात मानधनात घसघशीत वाढ  मानधनावर नियुक्त वैद्यकीय कर्मछाऱ्यांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. फिजिशियन -दीड लाख वरून अडीच लाख रुपये प्रति महिना, मल्टी स्किल हेल्थ वर्कर -सात हजार रुपयांवरून १२ हजार रुपये, आया व वॉर्ड बॉय-सहा हजार रुपये वरून १२ हजार रुपये, एमबीबीएस ७५ हजार वरून रुपये एक लाख रुपये, बीएएमएस पदासाठी रुपये ४० हजार वरून रुपये ६० हजार रुपये, स्टाफ नर्स -या पदासाठी रुपये १७ हजार वरून रुपये २० हजार रुपये, एएनएम या पदासाठी रुपये १५ हजार रुपये वरून १७ हजार रुपये अशी वाढ आहे.  हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  जे अधिकारी कर्मचारी सबळ कारणाशिवाय रुजू होणार नाहीत त्यांचे विरुद्ध कार्यवाही केली जाणार असून नोटिसा पाठविण्यात आला आहेत.  -डॉ. प्रवीण आष्टीकर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3uJ67vo
Read More
दुर्दैवी! उदगीर तालुक्यात वीज पडून तीन म्हशी आणि एक बैल ठार

उदगीर (लातूर): उदगीर तालुक्यात सोमवारी  (ता.१२) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात वीज कोसळून चार जनावरे दगावली आहेत. नळगीर येथे तीन म्हशींचे तर माळेवाडी येथील एका बैलाचा विज कोसळल्याने मृत्यू झाला आहे.

याबाबत महसूल सूत्राकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी चारच्या सुमारास अचानक पणे उदगीर तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले. वादळी वारे वाहू लागले. त्यातच बेमोसमी पावसाला सुरुवात झाली. या पावसाने शेतातील काढणीस आलेल्या गहू, हरभरा, बडी ज्वारी, द्राक्षे, आंबा फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Break the Chain: कन्नड शहरात व्यवहार बंद, ग्रामीण भागात मात्र दुकाने सुरु 

विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. नळगीर यथे अवकाळी पाऊसात विज पडून अशोक मनोहर बंडे यांच्या दोन म्हशी, पढरी देवराव भालेराव यांची वय ७ वर्षीय म्हैस विज पडून मयत झाली आहे. माळेवाडी येथे देवेंद्र नागशेट्टी येरोळे याचे शेतात वीज पडून एक बैल दगावला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून उदगीर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण होत होते. सोमवारी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. अजूनही वातावरण किती दिवस राहणार व बेमोसमी पाऊस किती पडणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अगोदरच कोरोना संसर्गाचे संकट असतानाच बेमोसमी पावसाचाचे संकट निर्माण झाल्याने प्रशासनासमोर नवीन आव्हाने निर्माण झाले आहे.
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

दुर्दैवी! उदगीर तालुक्यात वीज पडून तीन म्हशी आणि एक बैल ठार उदगीर (लातूर): उदगीर तालुक्यात सोमवारी  (ता.१२) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात वीज कोसळून चार जनावरे दगावली आहेत. नळगीर येथे तीन म्हशींचे तर माळेवाडी येथील एका बैलाचा विज कोसळल्याने मृत्यू झाला आहे. याबाबत महसूल सूत्राकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी चारच्या सुमारास अचानक पणे उदगीर तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले. वादळी वारे वाहू लागले. त्यातच बेमोसमी पावसाला सुरुवात झाली. या पावसाने शेतातील काढणीस आलेल्या गहू, हरभरा, बडी ज्वारी, द्राक्षे, आंबा फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. Break the Chain: कन्नड शहरात व्यवहार बंद, ग्रामीण भागात मात्र दुकाने सुरु  विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. नळगीर यथे अवकाळी पाऊसात विज पडून अशोक मनोहर बंडे यांच्या दोन म्हशी, पढरी देवराव भालेराव यांची वय ७ वर्षीय म्हैस विज पडून मयत झाली आहे. माळेवाडी येथे देवेंद्र नागशेट्टी येरोळे याचे शेतात वीज पडून एक बैल दगावला आहे. गेल्या दोन दिवसांपासून उदगीर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण होत होते. सोमवारी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. अजूनही वातावरण किती दिवस राहणार व बेमोसमी पाऊस किती पडणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अगोदरच कोरोना संसर्गाचे संकट असतानाच बेमोसमी पावसाचाचे संकट निर्माण झाल्याने प्रशासनासमोर नवीन आव्हाने निर्माण झाले आहे.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3d9YN6a
Read More
दोन विद्यार्थिंनीवर बलात्कार; एक तीन महिन्यांची गर्भवती, आठवड्याभरात सहा तरुणी व अल्पवयीन मुलींवर बलात्कार

नागपूर : शहरात महिला, युवती आणि अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याभरात सहा तरुणी व अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. तर आजही शांतीनगर आणि कोराडी हद्दीत राहणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

१७ वर्षीय मुलीला वडील नसून आई, आजी, भाऊ आणि बहिणीसोबत ती शांतीनगर राहते. मुलगी त्याच परिसरातील एका शाळेत शिकते. मुलीची आई ही मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालविते. आईला हातभार म्हणून मुलगी देखील त्याच परिसरात एका घरी काम करते. त्याठिकाणी एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कामावर खरबी येथील राजू कोटरंगे (३२) हा कामाला होता. मुलगी रस्‍त्याने जात असताना त्याची तिच्यावर नजर होती.

हेही वाचा - शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा; शाळा बंद आढळल्यास होणार कारवाई

१० एप्रिलला सायंकाळी काम संपवून मुलगी घरी जात होती. त्याचवेळी राजू हा दुचाकीने तिच्याजवळ आला आणि ‘तू मला आवडतेस, सोबत फिरायला चलते का?’ असे म्हटले. घाबरल्याने मुलगी आपल्या घरी निघून गेली. रविवारी सायंकाळी राजूने पुन्हा तिला गाठल. तिचा हात पकडून ठार मारण्याची धमकी दिली.

त्याचप्रमाणे बळजबरी दुचाकीवर बसवून कोराडी हद्दीत आर्यनगर येथील एका बांधकामाच्या ठिकाणी नेले आणि बलात्कार केला. रात्री आठच्या सुमारास मुलगी घरी आली. तिच्या आईने तिला विचारणा केली असता रडायला लागली. तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून राजू कोटरंगे यास अटक केली.

वर्गमैत्रिण झाली गर्भवती

एकाच शिकत असताना १७ वर्षीय मुलीसोबत वर्गमित्राची ओळख झाली. दोघांची मैत्री झाली. दोघेही सोबतच शाळेत ये-जा करीत होते. दोघेही वर्षभरापासून एकमेकांवर प्रेम करीत होते. दोघांनीही अकरावीत प्रवेश घेतला. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांचेही वय केवळ १७ वर्षे होते. शारीरिक आकर्षणापोटी त्याने तिला १० एप्रिल २०२० ला पांजरा येथील झुडुपात नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघांनी वारंवार जंगलात जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

महत्त्वाची बातमी - रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे तीन प्राणायाम दररोज सकाळी केलेच पाहिजेत

फेब्रुवारी २०२१ पर्यंत तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान मुलगी गर्भवती झाली. तीन महिन्यांची गर्भवती झाल्यामुळे दवाखान्यात जाण्याची त्यांना भीती वाटत होती. तिच्या पोटात दुखत असल्यामुळे प्रियकराने सक्करदऱ्यातील एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे मुलीचे वय आणि सोबत असलेला मुलगा यावरून डॉक्टरांनी प्रकार लक्षात आला.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

दोन विद्यार्थिंनीवर बलात्कार; एक तीन महिन्यांची गर्भवती, आठवड्याभरात सहा तरुणी व अल्पवयीन मुलींवर बलात्कार नागपूर : शहरात महिला, युवती आणि अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याभरात सहा तरुणी व अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. तर आजही शांतीनगर आणि कोराडी हद्दीत राहणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. १७ वर्षीय मुलीला वडील नसून आई, आजी, भाऊ आणि बहिणीसोबत ती शांतीनगर राहते. मुलगी त्याच परिसरातील एका शाळेत शिकते. मुलीची आई ही मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालविते. आईला हातभार म्हणून मुलगी देखील त्याच परिसरात एका घरी काम करते. त्याठिकाणी एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कामावर खरबी येथील राजू कोटरंगे (३२) हा कामाला होता. मुलगी रस्‍त्याने जात असताना त्याची तिच्यावर नजर होती. हेही वाचा - शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा; शाळा बंद आढळल्यास होणार कारवाई १० एप्रिलला सायंकाळी काम संपवून मुलगी घरी जात होती. त्याचवेळी राजू हा दुचाकीने तिच्याजवळ आला आणि ‘तू मला आवडतेस, सोबत फिरायला चलते का?’ असे म्हटले. घाबरल्याने मुलगी आपल्या घरी निघून गेली. रविवारी सायंकाळी राजूने पुन्हा तिला गाठल. तिचा हात पकडून ठार मारण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे बळजबरी दुचाकीवर बसवून कोराडी हद्दीत आर्यनगर येथील एका बांधकामाच्या ठिकाणी नेले आणि बलात्कार केला. रात्री आठच्या सुमारास मुलगी घरी आली. तिच्या आईने तिला विचारणा केली असता रडायला लागली. तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून राजू कोटरंगे यास अटक केली. वर्गमैत्रिण झाली गर्भवती एकाच शिकत असताना १७ वर्षीय मुलीसोबत वर्गमित्राची ओळख झाली. दोघांची मैत्री झाली. दोघेही सोबतच शाळेत ये-जा करीत होते. दोघेही वर्षभरापासून एकमेकांवर प्रेम करीत होते. दोघांनीही अकरावीत प्रवेश घेतला. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांचेही वय केवळ १७ वर्षे होते. शारीरिक आकर्षणापोटी त्याने तिला १० एप्रिल २०२० ला पांजरा येथील झुडुपात नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघांनी वारंवार जंगलात जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. महत्त्वाची बातमी - रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे तीन प्राणायाम दररोज सकाळी केलेच पाहिजेत फेब्रुवारी २०२१ पर्यंत तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान मुलगी गर्भवती झाली. तीन महिन्यांची गर्भवती झाल्यामुळे दवाखान्यात जाण्याची त्यांना भीती वाटत होती. तिच्या पोटात दुखत असल्यामुळे प्रियकराने सक्करदऱ्यातील एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे मुलीचे वय आणि सोबत असलेला मुलगा यावरून डॉक्टरांनी प्रकार लक्षात आला. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3g4Kly4
Read More
आरोसबागमधला जीवघेणा प्रवास थांबणार 

बांदा (सिंधुदुर्ग) - बांदा-शेर्ले दरम्यान तेरेखोल नदीपात्रातील आरोसबाग पुलाचे 95 टक्के काम पूर्णत्वास आल्याने यावर्षी पावसाळ्यात आरोसबागवासीयांचा होडीतील जीवघेणा प्रवास आता संपणार आहे. पुलाचे अंतीम टप्प्यातील काम सुरू असून मेच्या अखेरपर्यंत हा पूल वाहतुकीस खुला होणार आहे. गेल्या अनेक वर्षांची आरोसबागवासीयांची मागणी पूर्ण झाल्याने या वाडीतील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद ओसंडून वाहत आहे. 

आरोसबाग येथे नदीपात्रात पूल होण्यासाठी कित्येक आंदोलने, उपोषणे झाली; मात्र प्रत्येकवेळी आश्‍वासनांची खैरात करत ग्रामस्थांच्या मागण्यांना केराची टोपली दाखविण्यात आली. शेर्ले गावची आरोसबागवाडी ही 800 ते 900 लोकवस्तीची आहे. ही वाडी पूर्णपणे बांदा शहरावर अवलंबून आहे. शिक्षण, आरोग्य, बाजार यासाठी येथील ग्रामस्थांना रोज बांदा शहरात यावे लागते. दिवस असो की रात्र, उन्हाळा असो की पावसाळा आरोसबागवासीयांना दळणवळणासाठी होडी हाच एकमेव आधार होता. नदीच्या पल्याड येण्यासाठी गेली अनेक वर्षे होडीतील हा जीवघेणा प्रवास सुरू होता. याठिकाणी पूल व्हावा यासाठी 1987 सालापासून खऱ्या अर्थाने प्रयत्न सुरू झाले. त्यावेळी असंख्य अर्ज, निवेदने शासन दरबारी देण्यात आली. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कित्येक आंदोलने देखील झाली; मात्र मागणीला यश मिळत नव्हते. 

उन्हाळ्यात नदीपात्रात स्थानिक लोक श्रमदानातून लाकडी साकव बांधतात. 1995 मध्ये प्रथमच नदीपात्रात बांधलेल्या साकवाचे उद्‌घाटन देवगडचे दिवंगत आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आप्पासाहेब यांनी याठिकाणी पूल होण्यासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढा देणार असल्याचे अभिवचन आरोसबागवासीयांना त्यांनी दिले. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा सुरू झाला. युती शासन काळात या पुलाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. 

तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 23 मे 1999 ला या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. या पुलाचा आराखडा देखील तयार झाला. युती शासन गेल्यानंतर आघाडी शासनाच्या काळात या पुलाचा प्रश्‍न रखडला. नदीपात्रात एक किलोमीटर अंतरात चार पुलांना मंजुरी मिळत नसल्याचा मापदंड शासनाने पुढे केल्याने या पुलाचे भवितव्य अधांतरी राहिले; मात्र आरोसबाग ग्रामस्थांनी जिद्द सोडली नव्हती. या पुलाच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला. जुलै 2014 मध्ये आरोसबाग ग्रामस्थांनी तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, मंदार कल्याणकर, शीतल राऊळ, श्‍यामकांत काणेकर यांच्या माध्यमातून केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची मुंबई येथे भेट घेऊन पुलाच्या कामास तत्काळ मंजुरी देण्याची विनंती केली.

त्यावेळी राज्य शासनाकडे निधीची उपलब्धता नसल्याने मंत्री गडकरी यांनी हे काम नाबार्डमधून मंजूर करून घेण्याचे आश्‍वासन दिले. आश्‍वासनाची पूर्तता करत या पुलासाठी नाबार्ड मधून निधी मंजूर करण्यात आला. तत्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करत पुलाच्या प्रत्यक्ष कामास दोन वर्षांपूर्वी प्रारंभ करण्यात आला. कोरोना संकट काळात पुलाचे काम थांबले होते; मात्र यावर्षी पुलाचे उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. पुलाचे अंतिम टप्प्यातील काम शिल्लक असून महिनाभरात प्रत्यक्ष वाहतुकीला पूल खुला होणार आहे. 

होडी चालविणेही जिकरीचे 
गेली अनेक वर्षे आरोसबाग ग्रामस्थ पुलाच्या प्रतीक्षेत होते. पूल प्रत्यक्षात साकारल्याने ग्रामस्थांचे पुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आरोसबाग ग्रामस्थांची शेती व बागायती ही नदी पलीकडे आहे. ग्रामस्थांना होडीतून प्रवास करावा लागायचा. नदीपात्रात गोव्याच्या हद्दीत अलीकडे वाळू उपसा होत असल्याने पात्र खोल झाले आहे. त्यामुळे प्रवाहही वेगवान आहे. अशा स्थितीत होडी चालविणे हे जिकरीचे काम होते. 

22 वर्षांनी स्वप्न झाले साकार 
तब्बल 22 वर्षांनी पूल पूर्णत्वास येत असल्याने स्थानिकांचे हाल थांबणार आहेत. आरोसबागवासीय दरवर्षी जानेवारी महिन्यात तेरेखोल नदीपात्रावर श्रमदानाने लाकडी साकव बांधतात. उन्हाळ्यात चार महिने या साकवावरून ग्रामस्थ प्रवास करतात; मात्र 8 महिने नदीपात्रातून ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन होडीतूनच प्रवास करावा लागत होता. आता हा जीवघेणा प्रवास यावर्षीपासून थांबणार आहे. 

असे आहे पूल 
पुलाला 50 मीटरचे 3 गाळे आहेत. पुलाची एकूण लांबी 150 मीटर असून रुंदी 22 फूट आहे. पुलाचा सर्वाधिक उंची असून पावसाळ्यात पुराच्या पाण्यात पूल बुडण्याची शक्‍यता फार कमी आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुलामुळे आरोसबाग बरोबरच कास, मडुरा गावे ही बांदा शहराजवळ आली आहेत. 

आरोसबाग पूल निर्मितीचे खरे श्रेय हे दिवंगत आमदार आप्पासाहेब गोगटे यांचे आहे. त्यांनी प्रशासकीय पातळीवर केलेल्या पाठपुराव्यामुळेच आरोसबागवासीयांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यासाठी या पुलाला आप्पासाहेब गोगटे यांचे नाव देण्याची मागणी शासन दरबारी करू. 
- संजय चांदेकर, ग्रामस्थ, आरोसबाग 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आरोसबागमधला जीवघेणा प्रवास थांबणार  बांदा (सिंधुदुर्ग) - बांदा-शेर्ले दरम्यान तेरेखोल नदीपात्रातील आरोसबाग पुलाचे 95 टक्के काम पूर्णत्वास आल्याने यावर्षी पावसाळ्यात आरोसबागवासीयांचा होडीतील जीवघेणा प्रवास आता संपणार आहे. पुलाचे अंतीम टप्प्यातील काम सुरू असून मेच्या अखेरपर्यंत हा पूल वाहतुकीस खुला होणार आहे. गेल्या अनेक वर्षांची आरोसबागवासीयांची मागणी पूर्ण झाल्याने या वाडीतील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद ओसंडून वाहत आहे.  आरोसबाग येथे नदीपात्रात पूल होण्यासाठी कित्येक आंदोलने, उपोषणे झाली; मात्र प्रत्येकवेळी आश्‍वासनांची खैरात करत ग्रामस्थांच्या मागण्यांना केराची टोपली दाखविण्यात आली. शेर्ले गावची आरोसबागवाडी ही 800 ते 900 लोकवस्तीची आहे. ही वाडी पूर्णपणे बांदा शहरावर अवलंबून आहे. शिक्षण, आरोग्य, बाजार यासाठी येथील ग्रामस्थांना रोज बांदा शहरात यावे लागते. दिवस असो की रात्र, उन्हाळा असो की पावसाळा आरोसबागवासीयांना दळणवळणासाठी होडी हाच एकमेव आधार होता. नदीच्या पल्याड येण्यासाठी गेली अनेक वर्षे होडीतील हा जीवघेणा प्रवास सुरू होता. याठिकाणी पूल व्हावा यासाठी 1987 सालापासून खऱ्या अर्थाने प्रयत्न सुरू झाले. त्यावेळी असंख्य अर्ज, निवेदने शासन दरबारी देण्यात आली. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कित्येक आंदोलने देखील झाली; मात्र मागणीला यश मिळत नव्हते.  उन्हाळ्यात नदीपात्रात स्थानिक लोक श्रमदानातून लाकडी साकव बांधतात. 1995 मध्ये प्रथमच नदीपात्रात बांधलेल्या साकवाचे उद्‌घाटन देवगडचे दिवंगत आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आप्पासाहेब यांनी याठिकाणी पूल होण्यासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढा देणार असल्याचे अभिवचन आरोसबागवासीयांना त्यांनी दिले. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा सुरू झाला. युती शासन काळात या पुलाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.  तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 23 मे 1999 ला या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. या पुलाचा आराखडा देखील तयार झाला. युती शासन गेल्यानंतर आघाडी शासनाच्या काळात या पुलाचा प्रश्‍न रखडला. नदीपात्रात एक किलोमीटर अंतरात चार पुलांना मंजुरी मिळत नसल्याचा मापदंड शासनाने पुढे केल्याने या पुलाचे भवितव्य अधांतरी राहिले; मात्र आरोसबाग ग्रामस्थांनी जिद्द सोडली नव्हती. या पुलाच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला. जुलै 2014 मध्ये आरोसबाग ग्रामस्थांनी तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, मंदार कल्याणकर, शीतल राऊळ, श्‍यामकांत काणेकर यांच्या माध्यमातून केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची मुंबई येथे भेट घेऊन पुलाच्या कामास तत्काळ मंजुरी देण्याची विनंती केली. त्यावेळी राज्य शासनाकडे निधीची उपलब्धता नसल्याने मंत्री गडकरी यांनी हे काम नाबार्डमधून मंजूर करून घेण्याचे आश्‍वासन दिले. आश्‍वासनाची पूर्तता करत या पुलासाठी नाबार्ड मधून निधी मंजूर करण्यात आला. तत्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करत पुलाच्या प्रत्यक्ष कामास दोन वर्षांपूर्वी प्रारंभ करण्यात आला. कोरोना संकट काळात पुलाचे काम थांबले होते; मात्र यावर्षी पुलाचे उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. पुलाचे अंतिम टप्प्यातील काम शिल्लक असून महिनाभरात प्रत्यक्ष वाहतुकीला पूल खुला होणार आहे.  होडी चालविणेही जिकरीचे  गेली अनेक वर्षे आरोसबाग ग्रामस्थ पुलाच्या प्रतीक्षेत होते. पूल प्रत्यक्षात साकारल्याने ग्रामस्थांचे पुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आरोसबाग ग्रामस्थांची शेती व बागायती ही नदी पलीकडे आहे. ग्रामस्थांना होडीतून प्रवास करावा लागायचा. नदीपात्रात गोव्याच्या हद्दीत अलीकडे वाळू उपसा होत असल्याने पात्र खोल झाले आहे. त्यामुळे प्रवाहही वेगवान आहे. अशा स्थितीत होडी चालविणे हे जिकरीचे काम होते.  22 वर्षांनी स्वप्न झाले साकार  तब्बल 22 वर्षांनी पूल पूर्णत्वास येत असल्याने स्थानिकांचे हाल थांबणार आहेत. आरोसबागवासीय दरवर्षी जानेवारी महिन्यात तेरेखोल नदीपात्रावर श्रमदानाने लाकडी साकव बांधतात. उन्हाळ्यात चार महिने या साकवावरून ग्रामस्थ प्रवास करतात; मात्र 8 महिने नदीपात्रातून ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन होडीतूनच प्रवास करावा लागत होता. आता हा जीवघेणा प्रवास यावर्षीपासून थांबणार आहे.  असे आहे पूल  पुलाला 50 मीटरचे 3 गाळे आहेत. पुलाची एकूण लांबी 150 मीटर असून रुंदी 22 फूट आहे. पुलाचा सर्वाधिक उंची असून पावसाळ्यात पुराच्या पाण्यात पूल बुडण्याची शक्‍यता फार कमी आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुलामुळे आरोसबाग बरोबरच कास, मडुरा गावे ही बांदा शहराजवळ आली आहेत.  आरोसबाग पूल निर्मितीचे खरे श्रेय हे दिवंगत आमदार आप्पासाहेब गोगटे यांचे आहे. त्यांनी प्रशासकीय पातळीवर केलेल्या पाठपुराव्यामुळेच आरोसबागवासीयांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यासाठी या पुलाला आप्पासाहेब गोगटे यांचे नाव देण्याची मागणी शासन दरबारी करू.  - संजय चांदेकर, ग्रामस्थ, आरोसबाग  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3uM5XDo
Read More
एकट्या नवऱ्याचीच वरात निघते तेव्हा... 

ओटवणे (सिंधुदुर्ग) -  "उगाच घरातून बाहेर पडू नका', "मास्क वापरा', "सामाजिक अंतर ठेवा', "कोरोनापासून सावधान', "गर्दी करू नका', असे विविध संदेश लिहिलेली छत्री घेवून चक्क एकट्या नवऱ्याची दुचाकीवरुन वरात ओटवणेतून निघाली. सोबत कोरोना विषयी कोणती काळजी घ्यावी या विषयाचा आशय असलेला डीजे देखील या एकट्याच्या वरातीत सोबत होता. त्यामुळे गावात सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेणाऱ्या या नवऱ्याला लोकांनी आहेर तर दिले; मात्र आहेर घेणाऱ्या या नवऱ्याने लाडू नाही तर मास्क वाटप केले. कुतुहल ठरलेला हा नवरा ओटवणेचा कलावंत. बहुरूपी कलेत माहीर असलेला प्रमोद श्रीधर गांवकर. औचित्य होते ते ओटवणे शिमगोत्सवाचे. 

यावर्षी काही कारणास्तव पुढे गेलेला ओटवणे 7 दिवसीय शिमगोत्सव शनिवारी रंगपंचमी साजरी करत धार्मिक, पारंपरिक पद्धतीने पार पडला. कोरोनामुळे हा उत्सव साधेपणे झाला; पण त्यादिवशी या सोहळ्याला बहुरूपी कलावंत गांवकर यांनी "चार चॉंद' लावले. थेट नवऱ्याची वेशभूषा सादर करत दुचाकीने वरात काढली. ही वरात शिमगोत्सवात केवळ मनोरंजन करत नव्हती तर आजच्या घडीला प्रलयकारी कोरोनापासून बचाव करण्याबाबत प्रबोधन करीत होती. त्यासाठी या कलावंताने डोक्‍यावर घेतलेल्या छत्रीवर कोविड 19 संदर्भात विविध उपाययोजना नोंदविल्या होत्या. शिवाय छोट्या साउंड सिस्टीमद्वारे मंगलाष्टकासह विविध माहितीची ध्वनीफितही अधुनमधून लावली जात होती. 

वाटसरुने कला बघुन आहेर दिलाच तर त्याला मास्क सुद्धा हा बहुरूपी देत होता. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजन करणारे ओटवणे देऊळवाडी येथील प्रमोद हे यंदा शिमगोत्सवात विशेष आकर्षण ठरले. सध्याची परिस्थिती पाहता त्यांच्या या अभिनव प्रबोधनपर उपक्रमाचे ओटवणेतून विशेष कौतुक झाले. 

ओटवणे शिमगोत्सवात दरवर्षी कला सादर करतो; पण यंदा कलेच्या माध्यमातून लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणि प्रबोधनपर विचाराने संकटाची जाणीव व्हावी हा उद्देश होता. लोकांनी कोरोना काळात स्वतः ची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी. गाव सुरक्षित रहावा. 
- प्रमोद गांवकर, ओटवणे 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

एकट्या नवऱ्याचीच वरात निघते तेव्हा...  ओटवणे (सिंधुदुर्ग) -  "उगाच घरातून बाहेर पडू नका', "मास्क वापरा', "सामाजिक अंतर ठेवा', "कोरोनापासून सावधान', "गर्दी करू नका', असे विविध संदेश लिहिलेली छत्री घेवून चक्क एकट्या नवऱ्याची दुचाकीवरुन वरात ओटवणेतून निघाली. सोबत कोरोना विषयी कोणती काळजी घ्यावी या विषयाचा आशय असलेला डीजे देखील या एकट्याच्या वरातीत सोबत होता. त्यामुळे गावात सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेणाऱ्या या नवऱ्याला लोकांनी आहेर तर दिले; मात्र आहेर घेणाऱ्या या नवऱ्याने लाडू नाही तर मास्क वाटप केले. कुतुहल ठरलेला हा नवरा ओटवणेचा कलावंत. बहुरूपी कलेत माहीर असलेला प्रमोद श्रीधर गांवकर. औचित्य होते ते ओटवणे शिमगोत्सवाचे.  यावर्षी काही कारणास्तव पुढे गेलेला ओटवणे 7 दिवसीय शिमगोत्सव शनिवारी रंगपंचमी साजरी करत धार्मिक, पारंपरिक पद्धतीने पार पडला. कोरोनामुळे हा उत्सव साधेपणे झाला; पण त्यादिवशी या सोहळ्याला बहुरूपी कलावंत गांवकर यांनी "चार चॉंद' लावले. थेट नवऱ्याची वेशभूषा सादर करत दुचाकीने वरात काढली. ही वरात शिमगोत्सवात केवळ मनोरंजन करत नव्हती तर आजच्या घडीला प्रलयकारी कोरोनापासून बचाव करण्याबाबत प्रबोधन करीत होती. त्यासाठी या कलावंताने डोक्‍यावर घेतलेल्या छत्रीवर कोविड 19 संदर्भात विविध उपाययोजना नोंदविल्या होत्या. शिवाय छोट्या साउंड सिस्टीमद्वारे मंगलाष्टकासह विविध माहितीची ध्वनीफितही अधुनमधून लावली जात होती.  वाटसरुने कला बघुन आहेर दिलाच तर त्याला मास्क सुद्धा हा बहुरूपी देत होता. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजन करणारे ओटवणे देऊळवाडी येथील प्रमोद हे यंदा शिमगोत्सवात विशेष आकर्षण ठरले. सध्याची परिस्थिती पाहता त्यांच्या या अभिनव प्रबोधनपर उपक्रमाचे ओटवणेतून विशेष कौतुक झाले.  ओटवणे शिमगोत्सवात दरवर्षी कला सादर करतो; पण यंदा कलेच्या माध्यमातून लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणि प्रबोधनपर विचाराने संकटाची जाणीव व्हावी हा उद्देश होता. लोकांनी कोरोना काळात स्वतः ची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी. गाव सुरक्षित रहावा.  - प्रमोद गांवकर, ओटवणे  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2OHJCrk
Read More
नियम धाब्यावर; सावंतवाडी बाजारपेठेत तोबा गर्दी 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - दोन दिवसाच्या विकेंड लॉकडाउन व मंगळवारनंतर सरसकट लॉकडाउनची शक्‍यता आणि गुढीपाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर येथील बाजारपेठेत खरेदीसाठी आज तोबा गर्दी पाहायला मिळाली. कुठलेही सामाजिक अंतर व नियमांचे पालन न करता बाजारपेठेत व दुकानांमध्ये झालेली ही गर्दी कोरोना प्रादुर्भावास कारणीभूत ठरू शकते, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. 
शनिवार व रविवार दोन दिवस व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला. त्यामुळे आज बाजारपेठेत खरेदीसाठी झालेल्या गर्दीच्या रुपाने त्याचा परिणाम दिसून आला.

उद्या (ता. 13) येणारा गुढीपाडवा आणि 14 एप्रिलला लॉकडाउनची होणारी घोषणा लक्षात घेता खेड्यापाड्यातील तसेच शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडत बाजारपेठेत गर्दी केली. पाडव्याचा मुहूर्त काढत अनेकांनी नवनवीन वस्तू खरेदीसाठी उत्सुकता दाखविली होती. त्यामुळे बाजारात इलेक्‍ट्रॉनिक व इलेक्‍ट्रीक तसेच कपड्याच्या, भांड्याच्या व सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानातही गर्दी दिसून आली. एकूणच आजच्या दिवसात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले. 

नियमांची ऐशीतैशी 
गतवर्षी कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाउन केले होते. त्यामुळे एकूणच आर्थिक व्यवस्थाच कोलमडली होती. सद्यस्थितीत पुन्हा वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी येत्या बुधवारी लॉकडाउनची घोषणा होणार आहे, हे लॉकडाउन किती दिवसाचे असेल, हे निश्‍चित नसल्याने आज अनेकांनी बाजारात धाव घेतली. एकीकडे व्यापारी लॉकडाउन नको; पण कडक निर्बंध लादा, असे सांगतात. मात्र आज कुठलेच व्यापारी नियम पाळताना दिसले नाहीत. दुकानात होणारी गर्दी कोरोनाला आंमत्रण देणारी ठरली. 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

नियम धाब्यावर; सावंतवाडी बाजारपेठेत तोबा गर्दी  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - दोन दिवसाच्या विकेंड लॉकडाउन व मंगळवारनंतर सरसकट लॉकडाउनची शक्‍यता आणि गुढीपाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर येथील बाजारपेठेत खरेदीसाठी आज तोबा गर्दी पाहायला मिळाली. कुठलेही सामाजिक अंतर व नियमांचे पालन न करता बाजारपेठेत व दुकानांमध्ये झालेली ही गर्दी कोरोना प्रादुर्भावास कारणीभूत ठरू शकते, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.  शनिवार व रविवार दोन दिवस व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला. त्यामुळे आज बाजारपेठेत खरेदीसाठी झालेल्या गर्दीच्या रुपाने त्याचा परिणाम दिसून आला. उद्या (ता. 13) येणारा गुढीपाडवा आणि 14 एप्रिलला लॉकडाउनची होणारी घोषणा लक्षात घेता खेड्यापाड्यातील तसेच शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडत बाजारपेठेत गर्दी केली. पाडव्याचा मुहूर्त काढत अनेकांनी नवनवीन वस्तू खरेदीसाठी उत्सुकता दाखविली होती. त्यामुळे बाजारात इलेक्‍ट्रॉनिक व इलेक्‍ट्रीक तसेच कपड्याच्या, भांड्याच्या व सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानातही गर्दी दिसून आली. एकूणच आजच्या दिवसात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले.  नियमांची ऐशीतैशी  गतवर्षी कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाउन केले होते. त्यामुळे एकूणच आर्थिक व्यवस्थाच कोलमडली होती. सद्यस्थितीत पुन्हा वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी येत्या बुधवारी लॉकडाउनची घोषणा होणार आहे, हे लॉकडाउन किती दिवसाचे असेल, हे निश्‍चित नसल्याने आज अनेकांनी बाजारात धाव घेतली. एकीकडे व्यापारी लॉकडाउन नको; पण कडक निर्बंध लादा, असे सांगतात. मात्र आज कुठलेच व्यापारी नियम पाळताना दिसले नाहीत. दुकानात होणारी गर्दी कोरोनाला आंमत्रण देणारी ठरली.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3g68HaE
Read More
बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी भाजप आक्रमक 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बांदा- दोडामार्ग रस्त्यावरून आज पुन्हा भाजपने बांधकाम विभागाला धारेवर धरले. आम्ही पुकारलेले तिरडी आंदोलन तुमच्या आश्‍वासनामुळे केले नाही; मग आतापर्यंत रस्त्याचे काम का नाही झाले? असा संतप्त सवाल पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांना केला. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून बाहेर जाणार नाही, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. अखेर आजच या कामाची ऑनलाइन निविदा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी माघार घेतली. 

पालकमंत्री उदय सावंत व आमदार दीपक केसरकर जनतेची दिशाभूल करत असून पालकमंत्र्यांच्या भावाला ठेका मिळत नसल्याने हे काम अडवल्याचा आरोपही नगराध्यक्ष संजू परब यांनी केला. बांदा - दोडामार्ग रस्त्यावर पडलेले खड्डे आणि होणारे अपघात लक्षात घेता सावंतवाडी आणि दोडामार्ग भाजपच्यावतीने रस्त्याबाबत आवाज उठविण्यात आला होता. रस्त्याचे काम महिन्याभरात मार्गी न लागल्यास तिरडी आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र बांधकामाच्या अधिकाऱ्यांनी रस्तेकामाबाबत आश्‍वासन देऊन तिरडी आंदोलन करण्यापासून पदाधिकाऱ्यांना रोखले होते; मात्र मे महिना जवळ आला तरी रस्त्याच्या कामाबाबत काहीच हालचाली दिसून न आल्याने आज पुन्हा बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता माने यांना जाब विचारला.

यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष परब, पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, नगरसेवक मनोज नाईक, बंटी राजपुरोहित, डी. के. सावंत, मकरंद तोरसकर, केतन आजगावकर, विनोद राऊळ, बाळा आकेरकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष परब म्हणाले, ""बांदा-दोडामार्ग रस्ता दुरवस्थेवरुन लोकांचा अंत पाहू नका. एकीकडे पालकमंत्री स्थानिक आमदार रस्त्याबाबत जनतेला आश्‍वासन देत आहेत; मात्र प्रत्यक्षात काहीच नाही. निष्क्रिय पालकमंत्र्यांमुळे या जिल्ह्याची वाताहत झाली असून तब्बल तीन वेळा निवडून दिलेले स्थानिक आमदार केसरकर हे कुचकामी ठरले आहे.'' 

एकनाथ नाडकर्णी म्हणाले, ""तिरडी आंदोलन करू नका. रस्तेकाम मार्गी लावू, असा शब्द दिला त्याचे काय झाले? भीक मांगो आंदोलनही केले; मात्र या सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील रस्ते होत असताना मात्र महत्वाच्या या रस्त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. जोपर्यंत लेखी आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही.'' यावेळी तब्बल दोन तास ठिय्या मांडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आजच ऑनलाइन निविदा काढण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी तिथून माघार घेतली. 

55 लाख गेले कुठे? 
बांदा - दोडामार्ग रस्त्यासाठी देखभाल दुरुस्तीचे 55 लाख रुपये मंजूर असल्याचे कार्यकारी अभियंता माने यांनी सांगितले. मग ते 55 लाख रुपये गेले कुठे? असा सवाल करत संबंधित ठेकेदाराला पाचारण करण्यात आले. दोन वर्षांपासून एक कोटीची कामे केली. पैकी केवळ चार लाख रुपये "बांधकाम'कडून बिलापोटी मिळाल्याचे ठेकेदाराने सांगितले. खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचेही तो म्हणाला. 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी भाजप आक्रमक  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बांदा- दोडामार्ग रस्त्यावरून आज पुन्हा भाजपने बांधकाम विभागाला धारेवर धरले. आम्ही पुकारलेले तिरडी आंदोलन तुमच्या आश्‍वासनामुळे केले नाही; मग आतापर्यंत रस्त्याचे काम का नाही झाले? असा संतप्त सवाल पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांना केला. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून बाहेर जाणार नाही, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. अखेर आजच या कामाची ऑनलाइन निविदा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी माघार घेतली.  पालकमंत्री उदय सावंत व आमदार दीपक केसरकर जनतेची दिशाभूल करत असून पालकमंत्र्यांच्या भावाला ठेका मिळत नसल्याने हे काम अडवल्याचा आरोपही नगराध्यक्ष संजू परब यांनी केला. बांदा - दोडामार्ग रस्त्यावर पडलेले खड्डे आणि होणारे अपघात लक्षात घेता सावंतवाडी आणि दोडामार्ग भाजपच्यावतीने रस्त्याबाबत आवाज उठविण्यात आला होता. रस्त्याचे काम महिन्याभरात मार्गी न लागल्यास तिरडी आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र बांधकामाच्या अधिकाऱ्यांनी रस्तेकामाबाबत आश्‍वासन देऊन तिरडी आंदोलन करण्यापासून पदाधिकाऱ्यांना रोखले होते; मात्र मे महिना जवळ आला तरी रस्त्याच्या कामाबाबत काहीच हालचाली दिसून न आल्याने आज पुन्हा बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता माने यांना जाब विचारला. यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष परब, पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, नगरसेवक मनोज नाईक, बंटी राजपुरोहित, डी. के. सावंत, मकरंद तोरसकर, केतन आजगावकर, विनोद राऊळ, बाळा आकेरकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष परब म्हणाले, ""बांदा-दोडामार्ग रस्ता दुरवस्थेवरुन लोकांचा अंत पाहू नका. एकीकडे पालकमंत्री स्थानिक आमदार रस्त्याबाबत जनतेला आश्‍वासन देत आहेत; मात्र प्रत्यक्षात काहीच नाही. निष्क्रिय पालकमंत्र्यांमुळे या जिल्ह्याची वाताहत झाली असून तब्बल तीन वेळा निवडून दिलेले स्थानिक आमदार केसरकर हे कुचकामी ठरले आहे.''  एकनाथ नाडकर्णी म्हणाले, ""तिरडी आंदोलन करू नका. रस्तेकाम मार्गी लावू, असा शब्द दिला त्याचे काय झाले? भीक मांगो आंदोलनही केले; मात्र या सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील रस्ते होत असताना मात्र महत्वाच्या या रस्त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. जोपर्यंत लेखी आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही.'' यावेळी तब्बल दोन तास ठिय्या मांडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आजच ऑनलाइन निविदा काढण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी तिथून माघार घेतली.  55 लाख गेले कुठे?  बांदा - दोडामार्ग रस्त्यासाठी देखभाल दुरुस्तीचे 55 लाख रुपये मंजूर असल्याचे कार्यकारी अभियंता माने यांनी सांगितले. मग ते 55 लाख रुपये गेले कुठे? असा सवाल करत संबंधित ठेकेदाराला पाचारण करण्यात आले. दोन वर्षांपासून एक कोटीची कामे केली. पैकी केवळ चार लाख रुपये "बांधकाम'कडून बिलापोटी मिळाल्याचे ठेकेदाराने सांगितले. खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचेही तो म्हणाला.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/32bnJnj
Read More

Sunday, April 11, 2021

1200 रुपयांचे रेमडेसिव्हिर डॉक्टरने विकले 25 हजारांना! नाशिकमधील धक्कादायक घटना

म्हसरूळ (नाशिक) : कोरोना संसर्गाच्या लाटेचा फायदा घेणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून होणाऱ्या अव्वाच्या सव्वा बिलांचे किस्से बाहेर येत असताना ज्या इंजेक्शनचा राज्यभर तुटवडा सुरू आहे, ते बाराशे रुपये किमतीचे इंजेक्शन तब्बल २५ हजार रुपयांना विकणाऱ्या डॉक्टरला आप्तस्वकीयांची सतर्कता व पोलिस वेळेवर पोचल्याने रविवारी (ता. ११) रात्री रंगेहाथ पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. काय घडले नेमके?

बाराशे रुपयाचे रेमडेसिव्हिर २५ हजारांना देण्याचे ठरले
देवळाली कॅम्प व शहरातील रुग्णालयात दाखल रुग्णासाठी तीन रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी फिरफिर करणारे सामाजिक कार्यकर्ते योगेश मोहिते यांना एक क्रमांक मिळाला. त्यांनी संबंधित क्रमांकावर कॉल केला. तो कट करण्यात आला. काही वेळातच संबंधितांनी कॉल केला. यात बाराशे रुपये किमतीचे रेमडेसिव्हिर प्रतिइंजेक्शन २५ हजार रुपयांना देण्याचे ठरले. संबंधित इंजेक्श‍न देण्यासाठी अमृतधाम परिसरात रात्र आठ ते साडेआठच्या दरम्यान आले. मात्र मोहिते यांच्याकडे अवघे १६ हजार रुपये असल्याचे सांगितले. त्यांनी संबंधितांना अमृतधाम परिसरातील ॲक्सिस बँकेच्या एटीएमवर बोलविले. या वेळी सद्‌गरू हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र मुळूक त्या ठिकाणी आले. डॉ. मुळूक येण्याअगोदर मोहिते यांनी पोलिसांना घटना कळविली.

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात; पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल 

दरम्यान, एटीएमवर डॉ. मुळूक आले असता मोहिते यांच्यासमवेत असलेल्या मित्राने ते आलेल्या वाहनाचे मोबाईलमध्ये छायाचित्र घेतले. ही बाब डॉ. मुळूक यांच्या लक्षात येताच त्यांनी पैसे तिथेच टाकून वाहनात बसून निघाले. दरम्यान, पोलिस गाडीही त्याच वेळी आली, त्यांनी वाहनाचा पाठलाग करीत डॉ. मुळूक यांना अडविले. त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता त्यांना इंजेक्श‍न‍ मिळून आले. डॉ. मुळूक व तक्रारदारांना पोलिसांनी पंचवटी पोलिस ठाण्यात आणले. रात्री बारापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, सद्‌गुरू हॉस्पिटलचे डॉ. रवींद्र मुळूक व त्यांचे सहकारी संचालक डॉ. भाबड यांनी डॉ. मुळूक संचालक असून, आज मात्र त्यांची सुटी असल्याबाबत सांगितले.  

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

1200 रुपयांचे रेमडेसिव्हिर डॉक्टरने विकले 25 हजारांना! नाशिकमधील धक्कादायक घटना म्हसरूळ (नाशिक) : कोरोना संसर्गाच्या लाटेचा फायदा घेणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून होणाऱ्या अव्वाच्या सव्वा बिलांचे किस्से बाहेर येत असताना ज्या इंजेक्शनचा राज्यभर तुटवडा सुरू आहे, ते बाराशे रुपये किमतीचे इंजेक्शन तब्बल २५ हजार रुपयांना विकणाऱ्या डॉक्टरला आप्तस्वकीयांची सतर्कता व पोलिस वेळेवर पोचल्याने रविवारी (ता. ११) रात्री रंगेहाथ पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. काय घडले नेमके? बाराशे रुपयाचे रेमडेसिव्हिर २५ हजारांना देण्याचे ठरले देवळाली कॅम्प व शहरातील रुग्णालयात दाखल रुग्णासाठी तीन रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी फिरफिर करणारे सामाजिक कार्यकर्ते योगेश मोहिते यांना एक क्रमांक मिळाला. त्यांनी संबंधित क्रमांकावर कॉल केला. तो कट करण्यात आला. काही वेळातच संबंधितांनी कॉल केला. यात बाराशे रुपये किमतीचे रेमडेसिव्हिर प्रतिइंजेक्शन २५ हजार रुपयांना देण्याचे ठरले. संबंधित इंजेक्श‍न देण्यासाठी अमृतधाम परिसरात रात्र आठ ते साडेआठच्या दरम्यान आले. मात्र मोहिते यांच्याकडे अवघे १६ हजार रुपये असल्याचे सांगितले. त्यांनी संबंधितांना अमृतधाम परिसरातील ॲक्सिस बँकेच्या एटीएमवर बोलविले. या वेळी सद्‌गरू हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र मुळूक त्या ठिकाणी आले. डॉ. मुळूक येण्याअगोदर मोहिते यांनी पोलिसांना घटना कळविली. हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात; पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल  दरम्यान, एटीएमवर डॉ. मुळूक आले असता मोहिते यांच्यासमवेत असलेल्या मित्राने ते आलेल्या वाहनाचे मोबाईलमध्ये छायाचित्र घेतले. ही बाब डॉ. मुळूक यांच्या लक्षात येताच त्यांनी पैसे तिथेच टाकून वाहनात बसून निघाले. दरम्यान, पोलिस गाडीही त्याच वेळी आली, त्यांनी वाहनाचा पाठलाग करीत डॉ. मुळूक यांना अडविले. त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता त्यांना इंजेक्श‍न‍ मिळून आले. डॉ. मुळूक व तक्रारदारांना पोलिसांनी पंचवटी पोलिस ठाण्यात आणले. रात्री बारापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, सद्‌गुरू हॉस्पिटलचे डॉ. रवींद्र मुळूक व त्यांचे सहकारी संचालक डॉ. भाबड यांनी डॉ. मुळूक संचालक असून, आज मात्र त्यांची सुटी असल्याबाबत सांगितले.   हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 11, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3g37Nf9
Read More
कोरेगावातील कोरोना केअर सेंटरसाठी आमदार महेश शिंदेंचे माेठे याेगदान

कोरेगाव (जि. सातारा) : अपुऱ्या साधनसामग्रीमुळे गेले काही दिवस बंद असलेले येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीनंतर पूर्ववत सुरू करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णकल्याण समितीचे सदस्य सुनील बर्गे यांनी ही माहिती दिली. सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांना उपचार देण्यासाठी कोरेगाव तालुक्‍यात सुविधा उपलब्ध नसल्याचे तसेच येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या साधनसामग्रीमुळे इमारत असूनही उपचार सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्याचे आमदार महेश शिंदे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तत्काळ सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. 

उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी लागणारी साधनसामग्री स्वत:च तत्काळ उपलब्ध करून दिली आणि कोरोनाबाधितांवर उपचार सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या. या बैठकीस प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, राहुल बर्गे, जयवंत पवार, महेश बर्गे, राहुल बर्गे, निवास मेरूकर उपस्थित होते.

Weekend Lockdown : हातात विळा घेत खासदारांनी खपली गव्हाची केली कापणी

दरम्यान, बैठक संपताच उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर सुरू झाल्याची व आमदार महेश शिंदे यांच्या सूचनेमुळे कोरेगाव तालुक्‍यातील कोरोनाबाधितांना दिलासा मिळाल्याची माहिती सुनील बर्गे यांनी दिली. गेल्या वर्षी आमदार महेश शिंदे यांनी स्वखर्चाने उभारलेल्या कोविड रुग्णालयामध्ये हजारो रुग्णांना उपचार मिळाले असून, कोरेगाव शहरासाठी त्यांनी सुसज्ज रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिली आहे. आता येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना उपचाराची सोय झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहेत. 

ढेबेवाडीतील Covid Hospital कोमात; उपचारांसाठी रुग्णांसह नातेवाईकांवर दाहीदिशा फिरण्याची वेळ

Edited By : Siddharth Latkar

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरेगावातील कोरोना केअर सेंटरसाठी आमदार महेश शिंदेंचे माेठे याेगदान कोरेगाव (जि. सातारा) : अपुऱ्या साधनसामग्रीमुळे गेले काही दिवस बंद असलेले येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीनंतर पूर्ववत सुरू करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णकल्याण समितीचे सदस्य सुनील बर्गे यांनी ही माहिती दिली. सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांना उपचार देण्यासाठी कोरेगाव तालुक्‍यात सुविधा उपलब्ध नसल्याचे तसेच येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या साधनसामग्रीमुळे इमारत असूनही उपचार सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्याचे आमदार महेश शिंदे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तत्काळ सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली.  उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी लागणारी साधनसामग्री स्वत:च तत्काळ उपलब्ध करून दिली आणि कोरोनाबाधितांवर उपचार सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या. या बैठकीस प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, राहुल बर्गे, जयवंत पवार, महेश बर्गे, राहुल बर्गे, निवास मेरूकर उपस्थित होते. Weekend Lockdown : हातात विळा घेत खासदारांनी खपली गव्हाची केली कापणी दरम्यान, बैठक संपताच उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर सुरू झाल्याची व आमदार महेश शिंदे यांच्या सूचनेमुळे कोरेगाव तालुक्‍यातील कोरोनाबाधितांना दिलासा मिळाल्याची माहिती सुनील बर्गे यांनी दिली. गेल्या वर्षी आमदार महेश शिंदे यांनी स्वखर्चाने उभारलेल्या कोविड रुग्णालयामध्ये हजारो रुग्णांना उपचार मिळाले असून, कोरेगाव शहरासाठी त्यांनी सुसज्ज रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिली आहे. आता येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना उपचाराची सोय झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहेत.  ढेबेवाडीतील Covid Hospital कोमात; उपचारांसाठी रुग्णांसह नातेवाईकांवर दाहीदिशा फिरण्याची वेळ Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 11, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2QkbaDq
Read More
मुंबईत आता 'या' रुग्णालयांमध्ये रेमडेसेवीरचा पुरवठा बंद

मुंबई: कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसेवीर इंजेक्शनबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने कडक निर्णय घेतला आहे. रेमडेसेवीर इंजेक्शन कोविड नसलेल्या रुग्णालयांना पुरवले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेमडेसेवीर इंजेक्शनचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी एफडीएने ही कठोर पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत वितरकांना आता नॉन कोविड रुग्णालयांना रेमडेसेवीर इंजेक्शन न पुरवण्याचे आदेश दिले आहेत. एफडीएनेही याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

मुंबईसह राज्यात कोरोना उपचारांसाठी लागणारे रेमडेसेवीर इंजेक्शनची कमतरता आहे. काही वितरक याचा गैरफायदा घेत आहेत आणि इंजेक्शनचा काळा बाजार करत आहेत. या सर्व प्रकाराला एफडीएने गांभीर्याने घेतले आहे. काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी एफडीएने कठोर पावले उचलली आहेत. एफडीएचे सहआयुक्त जी. बी. बायळे यांनी शनिवारी एक परिपत्रकही जारी केले आहे. या परिपत्रकाअंतर्गत कोविड समर्पित असलेले रुग्णालय आणि वैद्यकीय दुकान असलेल्या रुग्णालये याच रुग्णालयात वितरक रेमडेसेवीर  इंजेक्शन पुरवतील.

मुंबईतल्या लसीकरणाबाबत मोठी बातमी, पालिकेनं घेतला महत्त्वाचा निर्णय

शिवाय, ज्या कोविड रुग्णालयात वैद्यकीय दुकाने नाहीत त्या रुग्णालयांनाही वितरक आणि किरकोळ विक्रेते इंजेक्शन पुरवतील. एवढेच नव्हे तर कोविड रुग्णालयांच्या डॉक्टरांच्या सूचनानुसार एफडीएने रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन देण्याचे आदेश दिले आहेत. एफडीएने वितरकांना मुंबईत किती कोविड रुग्णालये आहेत याची यादी दिली आहे. त्यानुसारच, इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे. यात 115 रुग्णालयांचा समावेश आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

115 रुग्णालयात रेमेडिसवीरचा पुरवठा 

रेमेडिसवीरचा काळा बाजार रोखण्यासाठी आणि रुग्णांना हे औषध मिळावे यासाठी त्याची विक्री होणाऱ्या 115 रुग्णालयांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात राज्य सरकारी, पालिका प्रशासन, लष्करी आणि खासगी रुग्णालये असे मिळून 115 रुग्णालये आहेत. यात सात राज्य सरकारी रुग्णालये, 86 खासगी हॉस्पिटल, 21 पालिका रुग्णालये आणि 1 लष्करी रुग्णालय आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Remedesavir not be supplied Non covid hospitals fda decision

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबईत आता 'या' रुग्णालयांमध्ये रेमडेसेवीरचा पुरवठा बंद मुंबई: कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसेवीर इंजेक्शनबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने कडक निर्णय घेतला आहे. रेमडेसेवीर इंजेक्शन कोविड नसलेल्या रुग्णालयांना पुरवले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेमडेसेवीर इंजेक्शनचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी एफडीएने ही कठोर पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत वितरकांना आता नॉन कोविड रुग्णालयांना रेमडेसेवीर इंजेक्शन न पुरवण्याचे आदेश दिले आहेत. एफडीएनेही याबाबत परिपत्रक जारी केले आहे. मुंबईसह राज्यात कोरोना उपचारांसाठी लागणारे रेमडेसेवीर इंजेक्शनची कमतरता आहे. काही वितरक याचा गैरफायदा घेत आहेत आणि इंजेक्शनचा काळा बाजार करत आहेत. या सर्व प्रकाराला एफडीएने गांभीर्याने घेतले आहे. काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी एफडीएने कठोर पावले उचलली आहेत. एफडीएचे सहआयुक्त जी. बी. बायळे यांनी शनिवारी एक परिपत्रकही जारी केले आहे. या परिपत्रकाअंतर्गत कोविड समर्पित असलेले रुग्णालय आणि वैद्यकीय दुकान असलेल्या रुग्णालये याच रुग्णालयात वितरक रेमडेसेवीर  इंजेक्शन पुरवतील. मुंबईतल्या लसीकरणाबाबत मोठी बातमी, पालिकेनं घेतला महत्त्वाचा निर्णय शिवाय, ज्या कोविड रुग्णालयात वैद्यकीय दुकाने नाहीत त्या रुग्णालयांनाही वितरक आणि किरकोळ विक्रेते इंजेक्शन पुरवतील. एवढेच नव्हे तर कोविड रुग्णालयांच्या डॉक्टरांच्या सूचनानुसार एफडीएने रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन देण्याचे आदेश दिले आहेत. एफडीएने वितरकांना मुंबईत किती कोविड रुग्णालये आहेत याची यादी दिली आहे. त्यानुसारच, इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे. यात 115 रुग्णालयांचा समावेश आहे. मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 115 रुग्णालयात रेमेडिसवीरचा पुरवठा  रेमेडिसवीरचा काळा बाजार रोखण्यासाठी आणि रुग्णांना हे औषध मिळावे यासाठी त्याची विक्री होणाऱ्या 115 रुग्णालयांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात राज्य सरकारी, पालिका प्रशासन, लष्करी आणि खासगी रुग्णालये असे मिळून 115 रुग्णालये आहेत. यात सात राज्य सरकारी रुग्णालये, 86 खासगी हॉस्पिटल, 21 पालिका रुग्णालये आणि 1 लष्करी रुग्णालय आहे. ------------------------------ (संपादन- पूजा विचारे) Remedesavir not be supplied Non covid hospitals fda decision Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 11, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/39ZpWqk
Read More
Corona Updates: औरंगाबादेत बाराशे कोरोनाबाधित वाढले, आणखी दीड हजार रुग्ण बरे 

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी (ता.११) दिवसभरात १ हजार २८० कोरोनाबाधित आढळले. बरे झालेल्या आणखी १ हजार ४३५ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात महापालिका क्षेत्रातील ९०० तर ग्रामीण भागातील ५३५ जणांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या ९८ हजार ६९२ वर पोचली आहे. सध्या १५ हजार ३८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत ८१ हजार ३३० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. उपचारादरम्यान आणखी २९ जणांचा मत्यू झाला. मृतांची संख्या १ हजार ९८१ वर पोचली आहे. 

जिद्दीला सलाम! आजोबांनी ९२ व्या वर्षी कोरोनावर केली मात

वैजापूर येथील पुरुष (वय ६०), मोठीअली (ता. खुलताबाद) येथील महिला (६५), पैठण येथील महिला (७०), हनुमानगर, गारखेडा येथील पुरुष (६९), वाळूज येथील महिला (७५), सिटी चौक येथील पुरुष (६०), वडगाव (ता. औरंगाबाद) येथील पुरुष (३३), पुरनवाडी (ता. कन्नड) येथील (५५), रामनगर, औरंगाबाद येथील महिला (३५), पहाडसिंगपुरा येथील महिला (६९), बायजीपुरा येथील पुरुष (६१), सिल्लोड येथील पुरुष (४०), मिसारवाडी येथील महिला (२६), गावठाण हिंगोली (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (७५), येथील आंबेडकरनगरातील पुरुष (३९), खोकडपुऱ्यातील महिला (६२), टीव्ही सेंटर, हडको येथील पुरुष (६८), बोधेगाव बुद्रक (ता. फुलंब्री) येथील महिला (७५), रांजणगाव शेणपुंजी (ता.गंगापूर) येथील महिला (३२), चिकलठाणा एमआयडीसी भागातील पुरुषाचा (६९) घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

अवघ्या पंगतीला तृप्त करणाऱ्यांवर अर्धपोटी राहण्याची वेळ, केटरिंग व्यवसायाचे मोडले कंबरडे 

बिल्डा, फुलंब्री येथील पुरुष (६३), शिवनगर, कन्नड येथील महिला (८०), फिरदोस गार्डन, पडेगाव औरंगाबाद येथील महिलेचा (४७) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. विरमगाव (ता. फुलंब्री) येथील महिला (६६), मनजित नगर, औरंगाबाद येथील पुरुष (७०), ब्लू बेल अपार्टमेंट, प्रोझोन मॉल परिसरातील पुरुष (५४), आदित्य नगर, गारखेडा येथील महिला (७३), शिवशंकर कॉलनीतील महिलेचा (८५) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. 

--- 
कोरोना मीटर 
-- 
आतापर्यंतचे बाधित ९८६९२ 
बरे झालेले ८१३३० 
उपचार घेणारे १५३८१ 
आतापर्यंत मृत्यू : १९८१ 

 

संपादन - गणेश पिटेकर

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Corona Updates: औरंगाबादेत बाराशे कोरोनाबाधित वाढले, आणखी दीड हजार रुग्ण बरे  औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी (ता.११) दिवसभरात १ हजार २८० कोरोनाबाधित आढळले. बरे झालेल्या आणखी १ हजार ४३५ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात महापालिका क्षेत्रातील ९०० तर ग्रामीण भागातील ५३५ जणांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या ९८ हजार ६९२ वर पोचली आहे. सध्या १५ हजार ३८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत ८१ हजार ३३० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. उपचारादरम्यान आणखी २९ जणांचा मत्यू झाला. मृतांची संख्या १ हजार ९८१ वर पोचली आहे.  जिद्दीला सलाम! आजोबांनी ९२ व्या वर्षी कोरोनावर केली मात वैजापूर येथील पुरुष (वय ६०), मोठीअली (ता. खुलताबाद) येथील महिला (६५), पैठण येथील महिला (७०), हनुमानगर, गारखेडा येथील पुरुष (६९), वाळूज येथील महिला (७५), सिटी चौक येथील पुरुष (६०), वडगाव (ता. औरंगाबाद) येथील पुरुष (३३), पुरनवाडी (ता. कन्नड) येथील (५५), रामनगर, औरंगाबाद येथील महिला (३५), पहाडसिंगपुरा येथील महिला (६९), बायजीपुरा येथील पुरुष (६१), सिल्लोड येथील पुरुष (४०), मिसारवाडी येथील महिला (२६), गावठाण हिंगोली (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (७५), येथील आंबेडकरनगरातील पुरुष (३९), खोकडपुऱ्यातील महिला (६२), टीव्ही सेंटर, हडको येथील पुरुष (६८), बोधेगाव बुद्रक (ता. फुलंब्री) येथील महिला (७५), रांजणगाव शेणपुंजी (ता.गंगापूर) येथील महिला (३२), चिकलठाणा एमआयडीसी भागातील पुरुषाचा (६९) घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.  अवघ्या पंगतीला तृप्त करणाऱ्यांवर अर्धपोटी राहण्याची वेळ, केटरिंग व्यवसायाचे मोडले कंबरडे  बिल्डा, फुलंब्री येथील पुरुष (६३), शिवनगर, कन्नड येथील महिला (८०), फिरदोस गार्डन, पडेगाव औरंगाबाद येथील महिलेचा (४७) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. विरमगाव (ता. फुलंब्री) येथील महिला (६६), मनजित नगर, औरंगाबाद येथील पुरुष (७०), ब्लू बेल अपार्टमेंट, प्रोझोन मॉल परिसरातील पुरुष (५४), आदित्य नगर, गारखेडा येथील महिला (७३), शिवशंकर कॉलनीतील महिलेचा (८५) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.  ---  कोरोना मीटर  --  आतापर्यंतचे बाधित ९८६९२  बरे झालेले ८१३३०  उपचार घेणारे १५३८१  आतापर्यंत मृत्यू : १९८१    संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 11, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3al4Kvl
Read More