मराठी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तर २० बाधितांचा मृत्यू गडचिरोली : गडचिरोली शहरात केवळ तीन मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची क्षमता असलेल्या स्मशानभूमीत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी तब्बल १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले. मंगळवार (ता. १३) गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाने २० मृत्यू झाले असून ३७० नवीन कोरोनाबाधित आढळून आले. हेही वाचा - केंद्रीय पथकानं नागपुरातील कोरोना रुग्णांसाठीच्या ... गडचिरोली शहरातील स्मशानभूमीत एकावेळी केवळ ३ मृतदेहांना अग्नी देण्याची सोय असताना १४ मृतदेहांवर कसे अंत्यसंस्कार करायचे, हा मोठा प्रश्‍न प्रशासना समोर होता. कोरोनामुळे माणसे अशी पटापट मरत असतानाही अनेकजण अद्याप याबाबत गंभीर नाहीत. एखादी व्यक्ती कोरोनामुळे मरण पावली, तर तिच्या जवळचे कुणीच सोबत राहू शकत नाहीत. कुटुंबीय, नातेवाइकांविना अंत्यविधी होत आहेत. त्यामुळे आतातरी नागरिकांनी कोरोनाच्या नियमाचे कडेकोट पालन करावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी केले आहे.  हेही वाचा - भय इथले संपत नाही! आज ६५ मृत्यू, ६८२६ नवे कोरोनाबाधित 'गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनामुळे मृतांची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात 14 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले, हे खरच खूप दुर्दैवी आहे. म्हणून नागरिकांनी कायम तोंडावर मास्क ठेवणे, साबणाने नियमित हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे व सुरक्षित शारीरिक अंतर पाळणे, अतिशय आवश्‍यक आहे. त्यामुळे नागरिकांनी नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे.''  - संजीव ओहोळ, मुख्याधिकारी, नगर परिषद, गडचिरोली    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 13, 2021

मराठी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तर २० बाधितांचा मृत्यू गडचिरोली : गडचिरोली शहरात केवळ तीन मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची क्षमता असलेल्या स्मशानभूमीत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी तब्बल १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले. मंगळवार (ता. १३) गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाने २० मृत्यू झाले असून ३७० नवीन कोरोनाबाधित आढळून आले. हेही वाचा - केंद्रीय पथकानं नागपुरातील कोरोना रुग्णांसाठीच्या ... गडचिरोली शहरातील स्मशानभूमीत एकावेळी केवळ ३ मृतदेहांना अग्नी देण्याची सोय असताना १४ मृतदेहांवर कसे अंत्यसंस्कार करायचे, हा मोठा प्रश्‍न प्रशासना समोर होता. कोरोनामुळे माणसे अशी पटापट मरत असतानाही अनेकजण अद्याप याबाबत गंभीर नाहीत. एखादी व्यक्ती कोरोनामुळे मरण पावली, तर तिच्या जवळचे कुणीच सोबत राहू शकत नाहीत. कुटुंबीय, नातेवाइकांविना अंत्यविधी होत आहेत. त्यामुळे आतातरी नागरिकांनी कोरोनाच्या नियमाचे कडेकोट पालन करावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी केले आहे.  हेही वाचा - भय इथले संपत नाही! आज ६५ मृत्यू, ६८२६ नवे कोरोनाबाधित 'गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनामुळे मृतांची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात 14 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले, हे खरच खूप दुर्दैवी आहे. म्हणून नागरिकांनी कायम तोंडावर मास्क ठेवणे, साबणाने नियमित हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे व सुरक्षित शारीरिक अंतर पाळणे, अतिशय आवश्‍यक आहे. त्यामुळे नागरिकांनी नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे.''  - संजीव ओहोळ, मुख्याधिकारी, नगर परिषद, गडचिरोली    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3tgXQhL

No comments:

Post a Comment