September 2020 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, September 30, 2020

अतिवृष्टीमुळे पिक नुकसानीचा कृषी विभागाचा पंख्याखाली बसून अहवाल 

सांगली : जिल्ह्यात पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मिरज, खानापूर, पलूस, आटपाडी, वाळवा आणि तासगाव तालुक्‍यात खरीपासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने 220 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल तयार केला आहे. या पंचनाम्यांविषयीच आता शंका उपस्थित होत आहे. पंख्याखाली बसून बनवण्यात आलेल्या या अहवालाविषयी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत मुसळधार पाऊस झाला. आटपाडी, खानापूर, तासगाव आणि मिरज तालुक्‍यांत अतिवृष्टी झाली आहे. आटपाडी तालुक्‍यात तर चार दिवसांत वर्षभराचा पाऊस पडला. दुष्काळग्रस्त पट्ट्यातील सर्व तालुक्‍यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. हा पाऊस पीक काढणीच्या वेळी झाला. मिरज तालुक्‍यातील कसबे डिग्रज, समडोळी, कर्नाळ, नांद्रे तसेच वाळवा तालुक्‍यात सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला पिकांत पाणी साचून आहे. पलूस, तासगाव आणि आटपाडी तालुक्‍यातील ज्वारी, भाजीपाला आणि बाजरी पिके अतिवृष्टीमुळे कुजण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्याने छाटणीही खोळंबली. 

अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान समोर दिसत असताना कृषी विभागाने मात्र जिल्ह्यात 220 हेक्‍टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार पंचनामे केले जाण्याची शक्‍यता आहे. आटपाडी तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे डाळिंबाचे फक्त शंभर हेक्‍टर नुकसान झाले असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. परंतु, तालुक्‍यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. डाळिंबाच्या बागांमध्ये पाच ते सहा दिवस पाणी साचून राहिले होते. त्यामुळे फळकूज होण्यास सुरवात झाली आहे. नदी आणि ओढ्याकाठी असलेल्या बागा पाण्याचा प्रवाहाने उन्मळून पडल्या आहेत. त्यामुळे कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालाबाबत शंका उपस्थित होत आहेत.
 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अतिवृष्टीमुळे पिक नुकसानीचा कृषी विभागाचा पंख्याखाली बसून अहवाल  सांगली : जिल्ह्यात पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मिरज, खानापूर, पलूस, आटपाडी, वाळवा आणि तासगाव तालुक्‍यात खरीपासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने 220 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल तयार केला आहे. या पंचनाम्यांविषयीच आता शंका उपस्थित होत आहे. पंख्याखाली बसून बनवण्यात आलेल्या या अहवालाविषयी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत मुसळधार पाऊस झाला. आटपाडी, खानापूर, तासगाव आणि मिरज तालुक्‍यांत अतिवृष्टी झाली आहे. आटपाडी तालुक्‍यात तर चार दिवसांत वर्षभराचा पाऊस पडला. दुष्काळग्रस्त पट्ट्यातील सर्व तालुक्‍यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. हा पाऊस पीक काढणीच्या वेळी झाला. मिरज तालुक्‍यातील कसबे डिग्रज, समडोळी, कर्नाळ, नांद्रे तसेच वाळवा तालुक्‍यात सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला पिकांत पाणी साचून आहे. पलूस, तासगाव आणि आटपाडी तालुक्‍यातील ज्वारी, भाजीपाला आणि बाजरी पिके अतिवृष्टीमुळे कुजण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्याने छाटणीही खोळंबली.  अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान समोर दिसत असताना कृषी विभागाने मात्र जिल्ह्यात 220 हेक्‍टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार पंचनामे केले जाण्याची शक्‍यता आहे. आटपाडी तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे डाळिंबाचे फक्त शंभर हेक्‍टर नुकसान झाले असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. परंतु, तालुक्‍यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. डाळिंबाच्या बागांमध्ये पाच ते सहा दिवस पाणी साचून राहिले होते. त्यामुळे फळकूज होण्यास सुरवात झाली आहे. नदी आणि ओढ्याकाठी असलेल्या बागा पाण्याचा प्रवाहाने उन्मळून पडल्या आहेत. त्यामुळे कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालाबाबत शंका उपस्थित होत आहेत.     संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ESTqdi
Read More
लॉकडाउनचा उपयोग ‘टेक्नोसॅव्ही’ होण्यासाठी!

पुण्यातील ज्येष्ठांची ‘न्यू नॉर्मल’ जीवनशैली; ऑनलाइन व्याख्याने, गाण्यांतून मनोरंजन 
पुणे - कोरोना आपत्तीच्या काळात सकारात्मक विचार करत ज्येष्ठांनी स्वतःला अपडेट केले. हातात असलेल्या स्मार्ट फोन आणि घरातील लॅपटॉपच्या मदतीने टेक्नोसॅव्ही होत काळसुसंगत पावले टाकत स्वतःला गुंतवून ठेवले आहे. ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचे हे विचार तरुणाईला लाजवतील, असेच ठरले आहेत. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडण्यास कोणतीच संधी नसल्याने ते कंटाळले होते. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी एकत्र येऊन अनेक उपक्रम हाती घेतले. या काळात बहुतांश सदस्य घरातच असल्याने कोणा ज्येष्ठ नागरिकाने नातवाकडून, तर कोणी मुलांकडून स्मार्ट फोनसह अन्य तांत्रिक गोष्टी शिकून घेतल्या. वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून बैठका घेण्यापासून त्यासाठीची लिंक तयार करणे, ती ग्रुपमध्ये पाठविणे आदी अनेक गोष्टी शिकून घेतल्या. याद्वारे दैनंदिन बैठका घेऊन एकमेकांशी सकारात्मक बाबी शेअर केल्या. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कायम राहण्यासाठी व्याख्याने, गाण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करत वेळेचा सदुपयोग हे ज्येष्ठ करीत आहेत.

पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेचा मार्ग सुकर; वेळापत्रक जाहीर करण्यास सुरवात

मानसिक स्वास्थ्यासाठी

आवडते संगीत ऐकावे.

विनाकारण काळजी करू नये.

विधायक दृष्टिकोन ठेवावा.

आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

साक्षित्वाची भावना ठेवावी.

शारीरिक स्वास्थ्यासाठी

व्यायामात खंड पडू देऊ नये.

डॉक्टरांच्या सल्ल्याने कोणता व्यायाम करावा हे ठरवावे.

प्राणायाम, ध्यानधारणेवर लक्ष द्यावे.

सूर्यनमस्कार नियमित घालावेत  व चालण्याचा व्यायाम करावा.

अतिरंजित बातम्या ऐकण्यापासून लांब राहावे. 

आकडे बोलतात

९ कोटी देशातील ज्येष्ठ

१ कोटी महाराष्ट्रातील ज्येष्ठ

४.५ लाख पुण्यातील ज्येष्ठ

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात निराशा आली होती. त्यानंतर संघटनेतील अन्य सदस्यांशी बोलून एकमेकांना धीर देण्यास सुरुवात केली. स्मार्ट फोनद्वारे सर्वांशी चांगल्याप्रकारे जोडले गेल्यामुळे रिकाम्या वेळेचे काय करायचे, हा प्रश्‍नच राहिला नाही. ऑनलाइन माध्यमातून लेखन व अन्य स्पर्धा घेत स्वतःला सकारात्मकरित्या गुंतवून घेतले. स्वाभाविकच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कायम राहिले आहे. भरगच्च कार्यक्रमांमुळे आता मोकळा वेळच मिळत नाही.
- मकरंद पवार, उपाध्यक्ष, मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघ, पुणे.

ज्येष्ठांनी मनाने तरुण राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक आहे. संयमित आहार घेत नियमित व्यायाम करावा. आत्ता घडतेय ते चांगलेच आणि पुढेही चांगलेच घडेल हा दृष्टिकोन ठेवावा. एखादी अप्रिय गोष्ट घडल्यास विनाअट स्वीकारावी. एखादी व्याधी जडल्यास निसर्गनियमाचा भाग म्हणून त्याही स्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा. मुख्य म्हणजे भूतकाळातल्या गोष्टी उगाळत बसू नये.
- डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउनचा उपयोग ‘टेक्नोसॅव्ही’ होण्यासाठी! पुण्यातील ज्येष्ठांची ‘न्यू नॉर्मल’ जीवनशैली; ऑनलाइन व्याख्याने, गाण्यांतून मनोरंजन  पुणे - कोरोना आपत्तीच्या काळात सकारात्मक विचार करत ज्येष्ठांनी स्वतःला अपडेट केले. हातात असलेल्या स्मार्ट फोन आणि घरातील लॅपटॉपच्या मदतीने टेक्नोसॅव्ही होत काळसुसंगत पावले टाकत स्वतःला गुंतवून ठेवले आहे. ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचे हे विचार तरुणाईला लाजवतील, असेच ठरले आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडण्यास कोणतीच संधी नसल्याने ते कंटाळले होते. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी एकत्र येऊन अनेक उपक्रम हाती घेतले. या काळात बहुतांश सदस्य घरातच असल्याने कोणा ज्येष्ठ नागरिकाने नातवाकडून, तर कोणी मुलांकडून स्मार्ट फोनसह अन्य तांत्रिक गोष्टी शिकून घेतल्या. वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून बैठका घेण्यापासून त्यासाठीची लिंक तयार करणे, ती ग्रुपमध्ये पाठविणे आदी अनेक गोष्टी शिकून घेतल्या. याद्वारे दैनंदिन बैठका घेऊन एकमेकांशी सकारात्मक बाबी शेअर केल्या. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कायम राहण्यासाठी व्याख्याने, गाण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करत वेळेचा सदुपयोग हे ज्येष्ठ करीत आहेत. पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेचा मार्ग सुकर; वेळापत्रक जाहीर करण्यास सुरवात मानसिक स्वास्थ्यासाठी आवडते संगीत ऐकावे. विनाकारण काळजी करू नये. विधायक दृष्टिकोन ठेवावा. आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करावे. साक्षित्वाची भावना ठेवावी. शारीरिक स्वास्थ्यासाठी व्यायामात खंड पडू देऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने कोणता व्यायाम करावा हे ठरवावे. प्राणायाम, ध्यानधारणेवर लक्ष द्यावे. सूर्यनमस्कार नियमित घालावेत  व चालण्याचा व्यायाम करावा. अतिरंजित बातम्या ऐकण्यापासून लांब राहावे.  आकडे बोलतात ९ कोटी देशातील ज्येष्ठ १ कोटी महाराष्ट्रातील ज्येष्ठ ४.५ लाख पुण्यातील ज्येष्ठ कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात निराशा आली होती. त्यानंतर संघटनेतील अन्य सदस्यांशी बोलून एकमेकांना धीर देण्यास सुरुवात केली. स्मार्ट फोनद्वारे सर्वांशी चांगल्याप्रकारे जोडले गेल्यामुळे रिकाम्या वेळेचे काय करायचे, हा प्रश्‍नच राहिला नाही. ऑनलाइन माध्यमातून लेखन व अन्य स्पर्धा घेत स्वतःला सकारात्मकरित्या गुंतवून घेतले. स्वाभाविकच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कायम राहिले आहे. भरगच्च कार्यक्रमांमुळे आता मोकळा वेळच मिळत नाही. - मकरंद पवार, उपाध्यक्ष, मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघ, पुणे. ज्येष्ठांनी मनाने तरुण राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक आहे. संयमित आहार घेत नियमित व्यायाम करावा. आत्ता घडतेय ते चांगलेच आणि पुढेही चांगलेच घडेल हा दृष्टिकोन ठेवावा. एखादी अप्रिय गोष्ट घडल्यास विनाअट स्वीकारावी. एखादी व्याधी जडल्यास निसर्गनियमाचा भाग म्हणून त्याही स्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा. मुख्य म्हणजे भूतकाळातल्या गोष्टी उगाळत बसू नये. - डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36nsjT0
Read More
पुण्यातील नागरिकांना ऑक्‍टोबर हीटच सामना करावा लागणार

पुणे - शहरातील कमाल तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. नागरिकांना आता ऑक्‍टोबर हीटच सामना करावा लागणार असल्याचे यातून दिसत आहे. बुधवारी शहरातील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 1.4 अंश सेल्सिअसनेने वाढलेले, म्हणजे 31.9 अंश सेल्सिअस होते. तर लोहगाव येथे सर्वाधिक 32.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तापमानात जरी वाढ होत असली, तरी पुढील काही दिवस तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातही अशीच स्थिती राहील. मागील काही दिवसांपासून शहरात पावसाने घेतलेली विश्रांती आणि निरभ्र यामुळे तापमानात वाढ झालेली पहायला मिळत आहे. 

पुण्यातील उद्याने, बागा केव्हा होणार सुरू? जाणून घ्या

मान्सून परततोय... 
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, आत्तापर्यंत राजस्थानचा काही भाग, हरियाना, पंजाब, पश्‍चिम हिमालयातून त्याने माघार घेतलीआहे. पुढील दोन ते तीन दिवसात उत्तरप्रदेश, राजस्थानच्या काही भागातून माघार घेईल. मंगळवारी (ता.29) देशभरात सरासरी पेक्षा नऊ टक्के जास्त पाऊस पडल्याचे हवामान खात्याने कळवले आहे.

डॉक्‍टरांना मारहाण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल  

पुण्यातील सरासरी कमाल तापमान -
दिवस - तापमान (अंश सेल्सिअस) 
शनिवार - 29.3 
रविवार - 30.7 
सोमवार - 30.8 
मंगळवार - 31.1 
बुधवार - 31.9

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यातील नागरिकांना ऑक्‍टोबर हीटच सामना करावा लागणार पुणे - शहरातील कमाल तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. नागरिकांना आता ऑक्‍टोबर हीटच सामना करावा लागणार असल्याचे यातून दिसत आहे. बुधवारी शहरातील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 1.4 अंश सेल्सिअसनेने वाढलेले, म्हणजे 31.9 अंश सेल्सिअस होते. तर लोहगाव येथे सर्वाधिक 32.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तापमानात जरी वाढ होत असली, तरी पुढील काही दिवस तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातही अशीच स्थिती राहील. मागील काही दिवसांपासून शहरात पावसाने घेतलेली विश्रांती आणि निरभ्र यामुळे तापमानात वाढ झालेली पहायला मिळत आहे.  पुण्यातील उद्याने, बागा केव्हा होणार सुरू? जाणून घ्या मान्सून परततोय...  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, आत्तापर्यंत राजस्थानचा काही भाग, हरियाना, पंजाब, पश्‍चिम हिमालयातून त्याने माघार घेतलीआहे. पुढील दोन ते तीन दिवसात उत्तरप्रदेश, राजस्थानच्या काही भागातून माघार घेईल. मंगळवारी (ता.29) देशभरात सरासरी पेक्षा नऊ टक्के जास्त पाऊस पडल्याचे हवामान खात्याने कळवले आहे. डॉक्‍टरांना मारहाण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल   पुण्यातील सरासरी कमाल तापमान - दिवस - तापमान (अंश सेल्सिअस)  शनिवार - 29.3  रविवार - 30.7  सोमवार - 30.8  मंगळवार - 31.1  बुधवार - 31.9 Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3l2mPkB
Read More
सुदृढ भारतीयांचे वजन 5 किलोने वाढले, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचा अहवाल

मुंबई: माणसाचे वय, उंची यानुसार वजनाचे प्रमाण निश्चित केले आहे. मात्र ठराविक वयानंतर सुदृढ व्यक्तीचे वय किती असावे याचेही गणित निश्चित केले आहे. त्यानुसार आतापर्यंत प्रत्येक सुदृढ भारतीय स्त्री आणि पुरुषाचे वजन हे अनुक्रमे 50 आणि 60 किलो असणे अपेक्षित होते. मात्र नुकतेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने जाहीर केलेल्या अहवालानुसार, सुदृढ भारतीयांचे वजन पाच किलोने वाढले आहे. त्यानुसारच पुरुषाचे वजन 65 तर स्त्रियांचे वजन 55 किलो निश्चित केले आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (एनआयएन)या सरकारी संस्थेने 1989 मध्ये सुदृढ भारतीयांचे वजन किती असावे यासंदर्भात सर्वेक्षण केले होते. त्यानुसार भारतातील 20 ते 39 वयोगटातील पुरुषाचे वजन हे 60 किलो असल्यास तो सुदृढ समजण्यात येईल. तर याच वयोगटातील महिलांचे वजन हे 50 किलो असणे अपेक्षित होते. मात्र एनआयएनने 2010 मध्ये पुन्हा या अभ्यासाला सुरुवात केली. हे सर्व्हेक्षण नुकतेच संपले असून त्याचा अहवाल एनआयएनने त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे.

 देशातील 10 राज्यांमधील ग्रामीण भागामध्ये केला. यासाठी त्यांनी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे, नॅशनल न्यूट्रिशन मॉनिटरिंग ब्युरो, जागतिक आरोग्य संघटना इंडियन अकेडमी ऑफ पेडिऍट्रिक या संस्थानी केलेल्या सर्व्हेक्षणाच्या माहितीचाही यासाठी वापर केला. सुदृढ भारतीयांचे वजन ठरवण्यासाठी 100 मागे 95 जण गृहीत धरण्यात आले. यानुसार सुदृढ भारतीयांचे वजन ठरवताना वयाची मर्यादाही बदलण्यात आली. नव्याने केलेल्या या सर्व्हेक्षणानुसार सुदृढ भारतीय व्यक्तीचे वय हे 19 ते 39 वर्ष इतके ग्राह्य धरण्यात आले. त्यानुसार सुदृढ भारतीय पुरुषाचे वजन हे 60 वरून 65 किलो तर महिलांचे वजन 50 वरून 55 किलो करण्यात आले आहे. नव्या सर्व्हेक्षणानुसार सुदृढ भारतीय पुरुष आणि महिलांचे वजन हे पाच किलोने वाढले आहे.

सुदृढ भारतीय व्यक्तीप्रमाणे सुदृढ बालकांचे वजनही या सर्वेक्षणाद्वारे निश्चित करण्यात आले. यामध्ये 1 ते 3 वर्ष बालकांचे वजन 11.7 किलो, 4 ते 6 वर्ष बालक 18.3 किलो, 7 ते 9 वर्ष बाळ 25.3 किलो तसेच 10 ते 12 वर्षाच्या मुलाचे वजन 34.9 किलो तर मुलीचे वजन 36.9 किलो, 13 ते 15 वर्षाच्या मुलाचे वजन 50.4 किलो तर मुलीचे वजन 49.6 किलो त्याचप्रमाणे 16 ते 18 वर्षाच्या तरुणाचे मुलाचे वजन 64.4 किलो तर मुलीचे वजन 55.7 किलो इतके निश्चित केले आहे. 

-----------------

(संपादनः पूजा विचारे)

Healthy Indians gained 5 kg according report by National Institute of Nutrition

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सुदृढ भारतीयांचे वजन 5 किलोने वाढले, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचा अहवाल मुंबई: माणसाचे वय, उंची यानुसार वजनाचे प्रमाण निश्चित केले आहे. मात्र ठराविक वयानंतर सुदृढ व्यक्तीचे वय किती असावे याचेही गणित निश्चित केले आहे. त्यानुसार आतापर्यंत प्रत्येक सुदृढ भारतीय स्त्री आणि पुरुषाचे वजन हे अनुक्रमे 50 आणि 60 किलो असणे अपेक्षित होते. मात्र नुकतेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने जाहीर केलेल्या अहवालानुसार, सुदृढ भारतीयांचे वजन पाच किलोने वाढले आहे. त्यानुसारच पुरुषाचे वजन 65 तर स्त्रियांचे वजन 55 किलो निश्चित केले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (एनआयएन)या सरकारी संस्थेने 1989 मध्ये सुदृढ भारतीयांचे वजन किती असावे यासंदर्भात सर्वेक्षण केले होते. त्यानुसार भारतातील 20 ते 39 वयोगटातील पुरुषाचे वजन हे 60 किलो असल्यास तो सुदृढ समजण्यात येईल. तर याच वयोगटातील महिलांचे वजन हे 50 किलो असणे अपेक्षित होते. मात्र एनआयएनने 2010 मध्ये पुन्हा या अभ्यासाला सुरुवात केली. हे सर्व्हेक्षण नुकतेच संपले असून त्याचा अहवाल एनआयएनने त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे.  देशातील 10 राज्यांमधील ग्रामीण भागामध्ये केला. यासाठी त्यांनी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे, नॅशनल न्यूट्रिशन मॉनिटरिंग ब्युरो, जागतिक आरोग्य संघटना इंडियन अकेडमी ऑफ पेडिऍट्रिक या संस्थानी केलेल्या सर्व्हेक्षणाच्या माहितीचाही यासाठी वापर केला. सुदृढ भारतीयांचे वजन ठरवण्यासाठी 100 मागे 95 जण गृहीत धरण्यात आले. यानुसार सुदृढ भारतीयांचे वजन ठरवताना वयाची मर्यादाही बदलण्यात आली. नव्याने केलेल्या या सर्व्हेक्षणानुसार सुदृढ भारतीय व्यक्तीचे वय हे 19 ते 39 वर्ष इतके ग्राह्य धरण्यात आले. त्यानुसार सुदृढ भारतीय पुरुषाचे वजन हे 60 वरून 65 किलो तर महिलांचे वजन 50 वरून 55 किलो करण्यात आले आहे. नव्या सर्व्हेक्षणानुसार सुदृढ भारतीय पुरुष आणि महिलांचे वजन हे पाच किलोने वाढले आहे. सुदृढ भारतीय व्यक्तीप्रमाणे सुदृढ बालकांचे वजनही या सर्वेक्षणाद्वारे निश्चित करण्यात आले. यामध्ये 1 ते 3 वर्ष बालकांचे वजन 11.7 किलो, 4 ते 6 वर्ष बालक 18.3 किलो, 7 ते 9 वर्ष बाळ 25.3 किलो तसेच 10 ते 12 वर्षाच्या मुलाचे वजन 34.9 किलो तर मुलीचे वजन 36.9 किलो, 13 ते 15 वर्षाच्या मुलाचे वजन 50.4 किलो तर मुलीचे वजन 49.6 किलो त्याचप्रमाणे 16 ते 18 वर्षाच्या तरुणाचे मुलाचे वजन 64.4 किलो तर मुलीचे वजन 55.7 किलो इतके निश्चित केले आहे.  ----------------- (संपादनः पूजा विचारे) Healthy Indians gained 5 kg according report by National Institute of Nutrition News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36pLuLN
Read More
आजपासून नियम बदलले; आता गाडी चालवताना लायसन्स सोबत नसेल तरीही चालेल

मुंबई : नागरिकांचे व्यवहार सुरळित आणि पेपरलेस व्हावेत यासाठी आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार वाहन चालवताना लायसन्स बाळगण्याऐवजी त्याची इ-कॉपी दाखवली तरी चालेल. तसेच फक्त रस्ता शोधण्यासाठी मोबाईल दूरध्वनीचा वापर करता येईल. उज्वला गॅस योजनेची जोडणी आता सशुल्क राहील तर दूरचित्रवाणी संच महागण्याची शक्यता आहे. आजपासून लागू होणाऱ्या या बदललेल्या नियमांनुसार परदेशात पाठवायच्या रकमेवर कर भरावा लागेल. तर सुट्या मिठायांवरही एक्सपायरी डेट नमूद करावी लागेल. 

मोटारीत मोबाईल, पण...

वाहनचालक परवाना तसेच आरसी-बुक सारखी कागदपत्रे आता मोटारीत ठेवण्याची गरज नाही. ही कागदपत्रे केंद्राच्या डिजीलॉकर किंवा एम परिवर्तन सारख्या ऑनलाईन पोर्टलवर ठेऊन ती ऑनलाईन कॉपी वाहन चालवताना बाळगली तरीही चालेल. सध्या वाहन चालवताना मोबाईल दूरध्वनीचा वापर करण्याची परवानगी नाही. मात्र आता रस्ते शोधण्यासाठी मोबाईल वापरता येतील, अर्थात त्यामुळे वाहनचालकाची एकाग्रता भंग होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. यासंदर्भात केंद्राने वाहन कायद्यात बदल केले आहेत. 

महत्त्वाची बातमी : पाच तारखेपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार होणार सुरु, डब्बेवाल्यांनाही लोकलमधून प्रवासास परवानगी

प्रधानमंत्री उज्वला योजनेत गॅस सिलेंडरची जोडणी घेण्यासाठी आता निर्धारित शुल्क भरावे लागेल. एवढे दिवस ही योजना निःशुल्क होती, मात्र आता निःशुल्क योजनेची मुदत संपत आहे. परदेशी टूरपॅकेज खरेदी करण्यासाठी वा अन्य कारणांसाठी परदेशात पाठवलेल्या सात लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर ती पाठवतानाच आयकर भरावा लागेल. टूर पॅकेजसाठी पाच टक्के कर लागेल तर अन्य रकमेसाठी सात लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या रकमेवरच कर भरावा लागेल.  

मिठायांवर बेस्ट बिफोर
विक्रीला असलेल्या सुट्या मिठायांची एक्सपायरी डेट नमूद करणे आता फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सूचनांनुसार दुकानदारांना बंधनकारक राहणार आहे. तर मोहरीचे तेल अन्य कोणत्याही तेलासोबत एकत्र करून वापरण्यासही अथॉरिटी ने बंदी लादली आहे. 

दूरचित्रवाणी संचांसाठी लागणाऱ्या भागांवर पाच टक्के आयात कर लागू होणार असल्याने दूरदर्शन संच महाग होऊ शकतील. आत्मनिर्भर भारत योजनेनुसार हे भाग देशातच निर्मित व्हावेत या हेतूने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्डांचा वापर अधिक सुरक्षित करणारे नियमही अमलात येतील. त्यानुसार एखादी सेवा हवी किंवा नको, कार्डावर आंतरराष्ट्रीय किंवा ऑनलाईन खर्चाची मर्यादा किती असावी यासंदर्भात ग्राहक सूचना देऊ शकतील. 

महत्वाची बातमी : महाविकास आघाडीतीलच पक्षाची आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी, मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठराविक आरोग्य विमा सेवांची दरवाढ होईल. तर इ- कॉमर्स ऑपरेटरने आता इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल पद्धतीने विक्री केलेल्या वस्तूंवर किंवा दिलेल्या सेवांवर एक टक्का कर कापणे अत्यावश्यक होईल. आयकर कायद्यात यासंदर्भात बदल करण्यात आले आहेत.

many rules changed from today now no need to keep physical driving license with you

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजपासून नियम बदलले; आता गाडी चालवताना लायसन्स सोबत नसेल तरीही चालेल मुंबई : नागरिकांचे व्यवहार सुरळित आणि पेपरलेस व्हावेत यासाठी आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार वाहन चालवताना लायसन्स बाळगण्याऐवजी त्याची इ-कॉपी दाखवली तरी चालेल. तसेच फक्त रस्ता शोधण्यासाठी मोबाईल दूरध्वनीचा वापर करता येईल. उज्वला गॅस योजनेची जोडणी आता सशुल्क राहील तर दूरचित्रवाणी संच महागण्याची शक्यता आहे. आजपासून लागू होणाऱ्या या बदललेल्या नियमांनुसार परदेशात पाठवायच्या रकमेवर कर भरावा लागेल. तर सुट्या मिठायांवरही एक्सपायरी डेट नमूद करावी लागेल.  मोटारीत मोबाईल, पण... वाहनचालक परवाना तसेच आरसी-बुक सारखी कागदपत्रे आता मोटारीत ठेवण्याची गरज नाही. ही कागदपत्रे केंद्राच्या डिजीलॉकर किंवा एम परिवर्तन सारख्या ऑनलाईन पोर्टलवर ठेऊन ती ऑनलाईन कॉपी वाहन चालवताना बाळगली तरीही चालेल. सध्या वाहन चालवताना मोबाईल दूरध्वनीचा वापर करण्याची परवानगी नाही. मात्र आता रस्ते शोधण्यासाठी मोबाईल वापरता येतील, अर्थात त्यामुळे वाहनचालकाची एकाग्रता भंग होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. यासंदर्भात केंद्राने वाहन कायद्यात बदल केले आहेत.  महत्त्वाची बातमी : पाच तारखेपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार होणार सुरु, डब्बेवाल्यांनाही लोकलमधून प्रवासास परवानगी प्रधानमंत्री उज्वला योजनेत गॅस सिलेंडरची जोडणी घेण्यासाठी आता निर्धारित शुल्क भरावे लागेल. एवढे दिवस ही योजना निःशुल्क होती, मात्र आता निःशुल्क योजनेची मुदत संपत आहे. परदेशी टूरपॅकेज खरेदी करण्यासाठी वा अन्य कारणांसाठी परदेशात पाठवलेल्या सात लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर ती पाठवतानाच आयकर भरावा लागेल. टूर पॅकेजसाठी पाच टक्के कर लागेल तर अन्य रकमेसाठी सात लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या रकमेवरच कर भरावा लागेल.   मिठायांवर बेस्ट बिफोर विक्रीला असलेल्या सुट्या मिठायांची एक्सपायरी डेट नमूद करणे आता फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सूचनांनुसार दुकानदारांना बंधनकारक राहणार आहे. तर मोहरीचे तेल अन्य कोणत्याही तेलासोबत एकत्र करून वापरण्यासही अथॉरिटी ने बंदी लादली आहे.  दूरचित्रवाणी संचांसाठी लागणाऱ्या भागांवर पाच टक्के आयात कर लागू होणार असल्याने दूरदर्शन संच महाग होऊ शकतील. आत्मनिर्भर भारत योजनेनुसार हे भाग देशातच निर्मित व्हावेत या हेतूने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्डांचा वापर अधिक सुरक्षित करणारे नियमही अमलात येतील. त्यानुसार एखादी सेवा हवी किंवा नको, कार्डावर आंतरराष्ट्रीय किंवा ऑनलाईन खर्चाची मर्यादा किती असावी यासंदर्भात ग्राहक सूचना देऊ शकतील.  महत्वाची बातमी : महाविकास आघाडीतीलच पक्षाची आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी, मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठराविक आरोग्य विमा सेवांची दरवाढ होईल. तर इ- कॉमर्स ऑपरेटरने आता इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल पद्धतीने विक्री केलेल्या वस्तूंवर किंवा दिलेल्या सेवांवर एक टक्का कर कापणे अत्यावश्यक होईल. आयकर कायद्यात यासंदर्भात बदल करण्यात आले आहेत. many rules changed from today now no need to keep physical driving license with you News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30oQHQ6
Read More
औरंगाबादेतील १४ रुग्णालय रडारवर; जादा बिल लावून रुग्णांना ६२ लाखांने लूटले. 

औरंगाबाद : कोरोना रुग्णांकडून आकाराचे दर राज्य शासनाने निश्‍चित केलेले आहे. मात्र, शहरातील १४ हॉस्पिटलने ६५६ कोरोना रुग्णांकडून ६२ लाख ३३ हजार इतकी जादा रक्कम आकारलेली आहे. त्याबाबत २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी १४ हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस दिलेल्या आहेत.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
नोटीसला सात दिवसांमध्ये हॉस्पिटलने समर्पक उत्तर न दिल्यास व बिल कमी करणेबाबत आवश्यक ती कारवाई न केल्यास दंडात्मक किंवा फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी दिलेला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आरोग्य विभागाने २१ मे २०२० व ३१ ऑगस्ट २०२० च्या अधिसूचनेनुसार राज्य शासनाने कोरोना रुग्णावर उपचार करताना रुग्णालयांनी आकारावयाचे दर याबाबत परिशिष्ट क नुसार दर निश्चित केलेले आहेत . यामध्ये दवाखान्यातील डॉक्टरची फी चाही समावेश आहे. त्यानुसार कोरोना रुग्णांकडून जादा दराने आकारणी करू नये, असे शासनाचे स्पष्ट निर्देश दिलेले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मात्र शहरातील बरेच हॉस्पिटलमधून रुग्णांकडून जादा दराने बिल आकारणी करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या सर्व तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी यांनी सहाय्यक लेखाधिकारी यांची हॉस्पिटल कडून आकारण्यात येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या बिलाची तपासणी करण्यासाठी नेमणूक केली. त्यानुसार या बिलांची सखोल तपासणी करण्यात येत असून तपासणी अंती शहरातील १४ हॉस्पिटलमध्ये ६५६ कोरोना रुग्णाचे बिलाची एकूण ६२ लाख ३३ हजार इतकी जादा रक्कम आकारणी केल्याचे निदर्शनास आले आहे. या कारवाई अंतर्गत लाईफलाईन हॉस्पिटलला तीन लाख तीस हजार रुपये पंधरा रुग्णांचे परत करण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णांकडून आकारलेली अतिरिक्त रक्कम परत केली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी दिली. 

              हॉस्पिटल        रक्कम 

अजंता हॉस्पिटल - ६,३२,३०० 

सिग्मा हॉस्पिटल - २,११,३५० 

एशियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी - ३,९०,६२३ 

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल - २४,७२,३६९ 

ओरियन सिटी केअर - ५८,८५० 

हयात हॉस्पिटल - ४००० 

डॉ. हेडगेवार रुग्णालय - ६,०७,९३२ 

कृष्णा हॉस्पिटल - ४,८५,३०० 

लाइफ लाइन हॉस्पिटल - ७,३२,६०० 

एमआयटी हॉस्पिटल - १,३२,५७१ 

वुई केअर नर्सिंग होम- २७,८९९ 

एकवीरा हॉस्पिटल - ४००० 

वायएसके हॉस्पिटल - २,७४,३०० 

अपेक्स हॉस्पिटल - १,९९,२०० 

एकूण रक्कम     -६२,३३,२९४ 

(संपादन-प्रताप अवचार)

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

औरंगाबादेतील १४ रुग्णालय रडारवर; जादा बिल लावून रुग्णांना ६२ लाखांने लूटले.  औरंगाबाद : कोरोना रुग्णांकडून आकाराचे दर राज्य शासनाने निश्‍चित केलेले आहे. मात्र, शहरातील १४ हॉस्पिटलने ६५६ कोरोना रुग्णांकडून ६२ लाख ३३ हजार इतकी जादा रक्कम आकारलेली आहे. त्याबाबत २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी १४ हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस दिलेल्या आहेत. मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!   नोटीसला सात दिवसांमध्ये हॉस्पिटलने समर्पक उत्तर न दिल्यास व बिल कमी करणेबाबत आवश्यक ती कारवाई न केल्यास दंडात्मक किंवा फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी दिलेला आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आरोग्य विभागाने २१ मे २०२० व ३१ ऑगस्ट २०२० च्या अधिसूचनेनुसार राज्य शासनाने कोरोना रुग्णावर उपचार करताना रुग्णालयांनी आकारावयाचे दर याबाबत परिशिष्ट क नुसार दर निश्चित केलेले आहेत . यामध्ये दवाखान्यातील डॉक्टरची फी चाही समावेश आहे. त्यानुसार कोरोना रुग्णांकडून जादा दराने आकारणी करू नये, असे शासनाचे स्पष्ट निर्देश दिलेले आहे.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. मात्र शहरातील बरेच हॉस्पिटलमधून रुग्णांकडून जादा दराने बिल आकारणी करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या सर्व तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी यांनी सहाय्यक लेखाधिकारी यांची हॉस्पिटल कडून आकारण्यात येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या बिलाची तपासणी करण्यासाठी नेमणूक केली. त्यानुसार या बिलांची सखोल तपासणी करण्यात येत असून तपासणी अंती शहरातील १४ हॉस्पिटलमध्ये ६५६ कोरोना रुग्णाचे बिलाची एकूण ६२ लाख ३३ हजार इतकी जादा रक्कम आकारणी केल्याचे निदर्शनास आले आहे. या कारवाई अंतर्गत लाईफलाईन हॉस्पिटलला तीन लाख तीस हजार रुपये पंधरा रुग्णांचे परत करण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णांकडून आकारलेली अतिरिक्त रक्कम परत केली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी दिली.                हॉस्पिटल        रक्कम  अजंता हॉस्पिटल - ६,३२,३००  सिग्मा हॉस्पिटल - २,११,३५०  एशियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी - ३,९०,६२३  सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल - २४,७२,३६९  ओरियन सिटी केअर - ५८,८५०  हयात हॉस्पिटल - ४०००  डॉ. हेडगेवार रुग्णालय - ६,०७,९३२  कृष्णा हॉस्पिटल - ४,८५,३००  लाइफ लाइन हॉस्पिटल - ७,३२,६००  एमआयटी हॉस्पिटल - १,३२,५७१  वुई केअर नर्सिंग होम- २७,८९९  एकवीरा हॉस्पिटल - ४०००  वायएसके हॉस्पिटल - २,७४,३००  अपेक्स हॉस्पिटल - १,९९,२००  एकूण रक्कम     -६२,३३,२९४  (संपादन-प्रताप अवचार)   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36nq6Hg
Read More
`चांदा ते बांदा` योजनेच्या निधीची पुन्हा मागणी

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यासाठी चांदा ते बांदा आणि अन्य आयोजनातून 150 ते 200 कोटी रुपयांचा निधी मी मंत्री असताना दिला होता. तो सरकारने मागे घेतला आहे. हा निधी पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वर्ग करून कोरोना आटोक्‍यात आल्यानंतर पूर्वनियोजित विकासकामे करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपण केली आहे, असे माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितले. 

श्री. केसरकर पुढे म्हणाले, ""आंबोली, चौकुळ, गेळे येथील कबुलायतदार जमीन प्रश्नदेखील लवकरच सुटण्याची शक्‍यता असून या जमिनीबाबत निर्णय घ्यावा आणि साथीनंतर वाटप करण्यात याव्यात अशी देखील आपण मागणी केली आहे. एलईडी मच्छीमारीमुळे लहान-मोठ्या मच्छीमारांवर निर्माण झालेला वाद लक्षात घेऊन तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीय मच्छीमार येऊन फिशिंग करतात. त्यामुळे नुकसान होत आहेत, यासाठी वेगवान गस्ती नौका घेण्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली होती.

पहिली नौका उपलब्ध झाल्यावर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी समुद्र किनाऱ्याच्या संरक्षणासाठी दिली तर मच्छीमारांना फायदा होईल, याकडे आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्याचे केसरकर म्हणाले. दोडामार्ग, बांदा, कसाल ते मालवण, देवगड कणकवली असे जोडणारे रस्ते हायब्रीड अम्युनिटी नियोजित कार्यक्रमानुसार लवकर व्हावे, यासाठी देखील मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असून त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिवांना आदेश दिल्याचे केसरकर म्हणाले. 

शासकीय महाविद्यालयाचाही प्रश्‍न 
जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, म्हणून मागणी असून उपजिल्हा रुग्णालय परिसरात त्यासाठी 21 एकर जमिन उपलब्ध केली आहे. आरोग्य आणि मेडिकल शैक्षणिक धोरण, शैक्षणिक उपक्रमानुसार समन्वय साधून लवकरच मान्यता मिळावी, म्हणूनही मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. आपण आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी संपर्क साधून समन्वयकाची भूमिका घेतल्याचे केसरकर म्हणाले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

`चांदा ते बांदा` योजनेच्या निधीची पुन्हा मागणी सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यासाठी चांदा ते बांदा आणि अन्य आयोजनातून 150 ते 200 कोटी रुपयांचा निधी मी मंत्री असताना दिला होता. तो सरकारने मागे घेतला आहे. हा निधी पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वर्ग करून कोरोना आटोक्‍यात आल्यानंतर पूर्वनियोजित विकासकामे करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपण केली आहे, असे माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितले.  श्री. केसरकर पुढे म्हणाले, ""आंबोली, चौकुळ, गेळे येथील कबुलायतदार जमीन प्रश्नदेखील लवकरच सुटण्याची शक्‍यता असून या जमिनीबाबत निर्णय घ्यावा आणि साथीनंतर वाटप करण्यात याव्यात अशी देखील आपण मागणी केली आहे. एलईडी मच्छीमारीमुळे लहान-मोठ्या मच्छीमारांवर निर्माण झालेला वाद लक्षात घेऊन तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीय मच्छीमार येऊन फिशिंग करतात. त्यामुळे नुकसान होत आहेत, यासाठी वेगवान गस्ती नौका घेण्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली होती. पहिली नौका उपलब्ध झाल्यावर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी समुद्र किनाऱ्याच्या संरक्षणासाठी दिली तर मच्छीमारांना फायदा होईल, याकडे आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्याचे केसरकर म्हणाले. दोडामार्ग, बांदा, कसाल ते मालवण, देवगड कणकवली असे जोडणारे रस्ते हायब्रीड अम्युनिटी नियोजित कार्यक्रमानुसार लवकर व्हावे, यासाठी देखील मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असून त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिवांना आदेश दिल्याचे केसरकर म्हणाले.  शासकीय महाविद्यालयाचाही प्रश्‍न  जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, म्हणून मागणी असून उपजिल्हा रुग्णालय परिसरात त्यासाठी 21 एकर जमिन उपलब्ध केली आहे. आरोग्य आणि मेडिकल शैक्षणिक धोरण, शैक्षणिक उपक्रमानुसार समन्वय साधून लवकरच मान्यता मिळावी, म्हणूनही मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. आपण आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी संपर्क साधून समन्वयकाची भूमिका घेतल्याचे केसरकर म्हणाले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cKtywB
Read More
शेतकऱ्यांना वर्षभरापासून भरपाईची प्रतीक्षाच 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - अतिवृष्टीमुळे भातशेती नुकसानीबाबत शेतकरी मागणी करत असताना वर्ष उलटत आल तरी गेल्यावर्षीच्या भातशेती नुकसान भरपाईपासून तालुक्‍यातील अर्धेअधिक शेतकरी वंचित राहिले आहेत. भरपाईसाठी रोज येथील तहसील कार्यालयाची पायरी शेतकरी झिजवत आहेत. तालुक्‍यातील 13 हजार 163 नुकसानग्रस्तांपैकी 7 हजार 653 शेतकऱ्यांच्याच खात्यावर भरपाईची रक्कम जमा झाली आहे. 

जिल्ह्यामध्ये ऑक्‍टोबर, नोव्हेंबर दरम्यान झालेल्या "क्‍यार' वादळात सावंतवाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. भात पिकाचे नुकसान लक्षात घेता शासनाने भरपाई देण्याचे जाहीर केले होते. सुरूवातीला सरसकट भरपाई मिळावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी तसेच शेतकरी बांधवांकडून झाली; मात्र शासनाने हेक्‍टरी आठ हजार रुपये भरपाई म्हणून जाहीर केली; मात्र त्यानंतर सामायिक जमिनीचा प्रश्‍न पुढे आला. त्यामध्ये तडजोड करत हमीपत्रावर ही रक्कम देण्याची मागणी शेतकरी तसेच लोकप्रतिनिधी शासन दप्तरी केल्यानंतर याला हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर ही भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याला आवश्‍यक कागदपत्रे गावातील तलाठ्याकडे किंवा तहसीलदार कार्यालयांमध्ये जमा करण्याचे आवाहन तहसीलदार कार्यालयाने केले होते. 

सावंतवाडी तालुक्‍याची स्थिती 
- 13 हजार 163 शेतकऱ्यांचे भरपाईसाठी प्रस्ताव 
- पहिल्या टप्प्यात 88 लाखांचा हप्ता महसूलकडे 
- जवळपास तीन कोटी 36 लाख रुपये टप्प्याटप्प्याने 
- 13 हजार 163 शेतकऱ्यांपैकी 9 हजार 939 पात्र 
- आतापर्यंत 7 हजार 653 शेतकऱ्यांना रक्कम 
- नुकसानग्रस्त रोज झिझवताहेत तहसील कार्यालयाची पायरी 

संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा करण्यात येत आहे. ही प्रक्रिया टप्पाटप्पाने सुरू आहे. काहींची हमीपत्रे नाहीत अशांची गावातील कृषी सहाय्यकामार्फत हमीपत्रे घेण्याचे काम सुरू आहे; मात्र सर्व शेतकऱ्यांची नुकसानी देण्यासाठी अजुन मोठ्या रक्कमेची गरज आहे. 
- राजाराम म्हात्रे, तहसीलदार सावंतवाडी. 

नुकसानीचे 3 कोटी वाटलेले नाहीत. तहसीलदार, कृषी अधिकारी व कृषी सहाय्यकांमध्ये ताळमेळ नाही. त्यामुळे उर्वरित रक्कम शासनाकडून मिळावी याची अपेक्षा करू नये. हमीपत्रे देऊनही भरपाई मिळाली नाही अशांना तत्काळ रक्कम देण्यासाठी तहसीलदारांनी पुढाकार घ्यावा. 
- रविंद्र मडगावकर, पंचायत समिती सदस्य. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शेतकऱ्यांना वर्षभरापासून भरपाईची प्रतीक्षाच  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - अतिवृष्टीमुळे भातशेती नुकसानीबाबत शेतकरी मागणी करत असताना वर्ष उलटत आल तरी गेल्यावर्षीच्या भातशेती नुकसान भरपाईपासून तालुक्‍यातील अर्धेअधिक शेतकरी वंचित राहिले आहेत. भरपाईसाठी रोज येथील तहसील कार्यालयाची पायरी शेतकरी झिजवत आहेत. तालुक्‍यातील 13 हजार 163 नुकसानग्रस्तांपैकी 7 हजार 653 शेतकऱ्यांच्याच खात्यावर भरपाईची रक्कम जमा झाली आहे.  जिल्ह्यामध्ये ऑक्‍टोबर, नोव्हेंबर दरम्यान झालेल्या "क्‍यार' वादळात सावंतवाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. भात पिकाचे नुकसान लक्षात घेता शासनाने भरपाई देण्याचे जाहीर केले होते. सुरूवातीला सरसकट भरपाई मिळावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी तसेच शेतकरी बांधवांकडून झाली; मात्र शासनाने हेक्‍टरी आठ हजार रुपये भरपाई म्हणून जाहीर केली; मात्र त्यानंतर सामायिक जमिनीचा प्रश्‍न पुढे आला. त्यामध्ये तडजोड करत हमीपत्रावर ही रक्कम देण्याची मागणी शेतकरी तसेच लोकप्रतिनिधी शासन दप्तरी केल्यानंतर याला हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर ही भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याला आवश्‍यक कागदपत्रे गावातील तलाठ्याकडे किंवा तहसीलदार कार्यालयांमध्ये जमा करण्याचे आवाहन तहसीलदार कार्यालयाने केले होते.  सावंतवाडी तालुक्‍याची स्थिती  - 13 हजार 163 शेतकऱ्यांचे भरपाईसाठी प्रस्ताव  - पहिल्या टप्प्यात 88 लाखांचा हप्ता महसूलकडे  - जवळपास तीन कोटी 36 लाख रुपये टप्प्याटप्प्याने  - 13 हजार 163 शेतकऱ्यांपैकी 9 हजार 939 पात्र  - आतापर्यंत 7 हजार 653 शेतकऱ्यांना रक्कम  - नुकसानग्रस्त रोज झिझवताहेत तहसील कार्यालयाची पायरी  संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा करण्यात येत आहे. ही प्रक्रिया टप्पाटप्पाने सुरू आहे. काहींची हमीपत्रे नाहीत अशांची गावातील कृषी सहाय्यकामार्फत हमीपत्रे घेण्याचे काम सुरू आहे; मात्र सर्व शेतकऱ्यांची नुकसानी देण्यासाठी अजुन मोठ्या रक्कमेची गरज आहे.  - राजाराम म्हात्रे, तहसीलदार सावंतवाडी.  नुकसानीचे 3 कोटी वाटलेले नाहीत. तहसीलदार, कृषी अधिकारी व कृषी सहाय्यकांमध्ये ताळमेळ नाही. त्यामुळे उर्वरित रक्कम शासनाकडून मिळावी याची अपेक्षा करू नये. हमीपत्रे देऊनही भरपाई मिळाली नाही अशांना तत्काळ रक्कम देण्यासाठी तहसीलदारांनी पुढाकार घ्यावा.  - रविंद्र मडगावकर, पंचायत समिती सदस्य.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30kIkFg
Read More
मराठा आरक्षण: EWS म्हणजे काय? मराठा समाजाने EWS सवलती का नाकारल्या?
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 01 ऑक्टोबर

पंचांग -
गुरुवार - अधिक आश्विन शुद्ध १५, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.२१, चंद्रोदय सायंकाळी ६.२१, चंद्रास्त सकाळी ६.३८, पौर्णिमा समाप्ती रात्री २.३४, भारतीय सौर ९ शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
ज्येष्ठ नागरिक दिन । जागतिक रक्तदान दिन
१८५४ : भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले. त्यात पांढऱ्या कागदावर निळ्या रंगात व्हिक्‍टोरिया राणीचे चित्र छापले होते.
१९०५ : लेखिका मालतीबाई बेडेकर यांचा जन्म. ‘कळ्यांचे निःश्वास’ हे पुस्तक त्यांनी विभावरी शिरूरकर या टोपणनावाने लिहिले.
१९३१ : मराठीतील नाट्यछटा या वाङ्‌मयप्रकाराचे जनक ‘दिवाकर’ यांचे निधन. त्यांचे पूर्ण नाव शंकर काशिनाथ गर्गे. 
१९९५ : नामवंत उद्योगपती, फिरोदिया उद्योगसमूहातील कंपन्यांचे अध्यक्ष व मराठा चेंबरचे माजी अध्यक्ष हस्तिमल कुंदनमल फिरोदिया यांचे निधन. 
१९९५ : प्रसिद्ध उद्योगपती व बिर्ला उद्योगसमूहाचे प्रमुख आदित्य विक्रम बिर्ला यांचे निधन.
१९९५ : प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आर. के. नय्यर यांचे निधन.
१९९६ : मद्रास शहराचे नामांतर करून ‘चेन्नई’ असे नामकरण करण्यात आले.
१९९६ : प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ आणि डेक्कन कॉलेजचे माजी संचालक प्रा. शांताराम भालचंद्र देव यांचे निधन.

दिनमान -
मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी.
वृषभ : संततीच्या बाबतीत एखादी चांगली घटना घडेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. 
मिथुन : शासकीय कामे मार्गी लागतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क : काहींना गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.
सिंह : मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. 
कन्या : वादविवाद टाळावेत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. 
तुळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. 
वृश्‍चिक : संततीच्या तक्रारी जाणवतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. 
मकर : नातेवाईकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. कामानिमित्त छोटे प्रवास होतील. 
कुंभ : आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. जुनी येणी वसूल होतील.
मीन : आत्मविश्‍वास वाढेल. हाती घेतलेली कामे पूर्णत्वास न्याल. प्रवास सुखकर होतील.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 01 ऑक्टोबर पंचांग - गुरुवार - अधिक आश्विन शुद्ध १५, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.२१, चंद्रोदय सायंकाळी ६.२१, चंद्रास्त सकाळी ६.३८, पौर्णिमा समाप्ती रात्री २.३४, भारतीय सौर ९ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - ज्येष्ठ नागरिक दिन । जागतिक रक्तदान दिन १८५४ : भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले. त्यात पांढऱ्या कागदावर निळ्या रंगात व्हिक्‍टोरिया राणीचे चित्र छापले होते. १९०५ : लेखिका मालतीबाई बेडेकर यांचा जन्म. ‘कळ्यांचे निःश्वास’ हे पुस्तक त्यांनी विभावरी शिरूरकर या टोपणनावाने लिहिले. १९३१ : मराठीतील नाट्यछटा या वाङ्‌मयप्रकाराचे जनक ‘दिवाकर’ यांचे निधन. त्यांचे पूर्ण नाव शंकर काशिनाथ गर्गे.  १९९५ : नामवंत उद्योगपती, फिरोदिया उद्योगसमूहातील कंपन्यांचे अध्यक्ष व मराठा चेंबरचे माजी अध्यक्ष हस्तिमल कुंदनमल फिरोदिया यांचे निधन.  १९९५ : प्रसिद्ध उद्योगपती व बिर्ला उद्योगसमूहाचे प्रमुख आदित्य विक्रम बिर्ला यांचे निधन. १९९५ : प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आर. के. नय्यर यांचे निधन. १९९६ : मद्रास शहराचे नामांतर करून ‘चेन्नई’ असे नामकरण करण्यात आले. १९९६ : प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ आणि डेक्कन कॉलेजचे माजी संचालक प्रा. शांताराम भालचंद्र देव यांचे निधन. दिनमान - मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी. वृषभ : संततीच्या बाबतीत एखादी चांगली घटना घडेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.  मिथुन : शासकीय कामे मार्गी लागतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. कर्क : काहींना गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. सिंह : मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.  कन्या : वादविवाद टाळावेत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.  तुळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.  वृश्‍चिक : संततीच्या तक्रारी जाणवतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा.  मकर : नातेवाईकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. कामानिमित्त छोटे प्रवास होतील.  कुंभ : आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. जुनी येणी वसूल होतील. मीन : आत्मविश्‍वास वाढेल. हाती घेतलेली कामे पूर्णत्वास न्याल. प्रवास सुखकर होतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n5z9Ci
Read More
नैसर्गिक साधनसंपत्तीतून आदिवासी होताहेत समृद्ध; बांबूने दिला जगण्याचा आधार

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात विपूल नैसर्गिक संपन्नता आहे. आयुर्वेदिक वनौषधींची खाण समजल्या जाणाऱ्या या भागात बांबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. बांबू उत्पादनाच्या माध्यमातून येथील आदिवासींना रोजगार मिळावा, चांगल्या अर्थार्जनातून ते स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी एका तरुणाची सतत धडपड सुरू आहे. त्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही आले, तरीही त्याचे प्रयत्न थांबले नाहीत.

आज गडचिरोली जिल्ह्यात तयार झालेल्या बांबूच्या वस्तूंना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या विविध भागांतून मोठी मागणी आहे. हाताला काम मिळाल्याने तेथील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. बांबूपासून वस्तूनिर्मितीचे हब म्हणून या भागाला प्रसिध्दी मिळत आहे. याचे श्रेय आदिवासींच्या मेहनतीला असले तरी त्यांना हा मार्ग दाखविणाऱ्या निरंजन तोरडमलचाही यात खारीचा वाटा आहे.

सविस्तर वाचा - शरीरावरील प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो, जाणून घ्या तिळाचे जीवनातील महत्त्व
 

नक्षली सावटाखाली जीवन जगत असलेल्या आदिवासींना सरकारकडून अपेक्षा नाहीच. किंबहुना सरकारने आमच्यासाठी काही करावे, असे त्यांचे म्हणणे नाही. कारण पिढ्यानपिढ्यांपासून केवळ उदरनिर्वाहासाठी जगणाऱ्या या समाजाच्या गरजाच सीमित आहेत. परंतु निसर्गाचा पूजक असलेल्या या समाजाचा उद्धारकही निसर्गच आहे, ही बाब निरंजनच्या लक्षात आली. बांबू हस्तकला प्लास्टिकला पर्याय ठरू शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्मित बांबूवर प्रक्रिया करून त्यापासून निर्मित वस्तू बाजारात आणल्या तर रोजगारासोबत अर्थार्जन असे दोन्ही हेतू साध्य होऊ शकतात, हा विचार त्याच्या डोक्यात आला.

बांबूपासून बनलेले ट्रे, खुर्च्या, पलंग आदी वस्तूंचे डिझाईन त्याने स्वतः तयार केले. पुण्याच्या एमआयटी या नामांकित महाविद्यालयातून इंजिनिअरिंगची पदवी मिळविलेल्या निरंजनचे ध्येय काही वेगळेच होते. त्यातच निर्माणशी जुळल्याने आपल्याला मनासारखे काही करता येईल, हे निरंजनला उमगले.

सविस्तर वाचा - ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन
 

सरकारने प्लास्टिकवर बंदी आणल्याने वस्तू, खाद्यपदार्थांचे वहन करण्यासाठी काहीतरी लागेल, या विचारातून बांबूच्या उपयोगातून काहीतरी करण्याचा विचार निरंजनच्या मनात आला. गडचिरोली विद्यापीठाअंतर्गत राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाची स्थापन करण्यात आली. याअंतर्गतच निरंजनने आपले काम सुरू केले. स्वतःमधील अभियांत्रिकी कौशल्याच्या आधारे गावातील नागरिकांना त्याने बांबुपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देणे सुरू केले. अतिशय कमी काळात नागरिक या कामात प्रवीण झाले. त्यानंतर लगेच प्रत्यक्षात काम सुरू करण्यात आले. बांबूपासून आकर्षक वस्तू तयार करण्यासोबतच विविध प्रकारच्या राख्याही मोठ्या प्रमाणात साकारण्यात आल्या. विशेष म्हणजे या साऱ्या वस्तूंना चांगली मागणीही आहे.

मेघालय सरकारकडून कौतुक

याशिवाय शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे बांबू टोकन यंत्र तयार करण्यात आले. हे शेतकऱ्यांना सगुणा धान लागवड तंत्रज्ञानच्या कार्यपद्धतीत विहित अंतरावर बियाणे पेरणी आणि वाफे तयार प्रक्रियेत मदत करीत आहे. विशेष म्हणजे मेघालय राज्य विज्ञान व तंत्रज्ञान परिषदेने एसटीआरसी विकसित बांबू टोकन यंत्राच्या संशोधन व विकासात सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोजच्या वापरातील उपयुक्त वस्तू, सुशोभीकरणाच्या वस्तू, शेतीसंबंधित अवजारे, हंगामी मागणीच्या वस्तू यांचे मागणीनुसार उत्पादन करणे हे या केंद्राचे मुख्य लक्ष्य असेल.

नैसर्गिक वस्तूंपासून समृद्ध करण्याचा मानस 
बांबू-गोटूल कोंदावाही या नावाने सुसज्ज बांबू कार्यशाळेचे आयोजन केले जाते. स्थानिक कारागिरांना बांबू हस्तकलेत शाश्वत व्यवसाय विकसित करण्यात प्रोत्सानह देणे हे याचे उद्दिष्ट आहे. बांबूपासून तयार करण्यात येणारे शेड बनविण्यावर आमचा अभ्यास सुरू आहे. लोखंडी शेडच्या तोडीचे बांबू शेड कमी खर्चात आकर्षकरीत्या तयार होते. याशिवाय शेतीचे सर्वच साहित्य, लाकडी खेळणी आदी तयार करून निसर्गपूजक आदिवासींना नैसर्गिक वस्तूंपासून समृद्ध करण्याचा आमचा मानस आहे.
निरंजन तोरडमल 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नैसर्गिक साधनसंपत्तीतून आदिवासी होताहेत समृद्ध; बांबूने दिला जगण्याचा आधार नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात विपूल नैसर्गिक संपन्नता आहे. आयुर्वेदिक वनौषधींची खाण समजल्या जाणाऱ्या या भागात बांबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. बांबू उत्पादनाच्या माध्यमातून येथील आदिवासींना रोजगार मिळावा, चांगल्या अर्थार्जनातून ते स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी एका तरुणाची सतत धडपड सुरू आहे. त्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही आले, तरीही त्याचे प्रयत्न थांबले नाहीत. आज गडचिरोली जिल्ह्यात तयार झालेल्या बांबूच्या वस्तूंना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या विविध भागांतून मोठी मागणी आहे. हाताला काम मिळाल्याने तेथील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. बांबूपासून वस्तूनिर्मितीचे हब म्हणून या भागाला प्रसिध्दी मिळत आहे. याचे श्रेय आदिवासींच्या मेहनतीला असले तरी त्यांना हा मार्ग दाखविणाऱ्या निरंजन तोरडमलचाही यात खारीचा वाटा आहे. सविस्तर वाचा - शरीरावरील प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो, जाणून घ्या तिळाचे जीवनातील महत्त्व   नक्षली सावटाखाली जीवन जगत असलेल्या आदिवासींना सरकारकडून अपेक्षा नाहीच. किंबहुना सरकारने आमच्यासाठी काही करावे, असे त्यांचे म्हणणे नाही. कारण पिढ्यानपिढ्यांपासून केवळ उदरनिर्वाहासाठी जगणाऱ्या या समाजाच्या गरजाच सीमित आहेत. परंतु निसर्गाचा पूजक असलेल्या या समाजाचा उद्धारकही निसर्गच आहे, ही बाब निरंजनच्या लक्षात आली. बांबू हस्तकला प्लास्टिकला पर्याय ठरू शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्मित बांबूवर प्रक्रिया करून त्यापासून निर्मित वस्तू बाजारात आणल्या तर रोजगारासोबत अर्थार्जन असे दोन्ही हेतू साध्य होऊ शकतात, हा विचार त्याच्या डोक्यात आला. बांबूपासून बनलेले ट्रे, खुर्च्या, पलंग आदी वस्तूंचे डिझाईन त्याने स्वतः तयार केले. पुण्याच्या एमआयटी या नामांकित महाविद्यालयातून इंजिनिअरिंगची पदवी मिळविलेल्या निरंजनचे ध्येय काही वेगळेच होते. त्यातच निर्माणशी जुळल्याने आपल्याला मनासारखे काही करता येईल, हे निरंजनला उमगले. सविस्तर वाचा - ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन   सरकारने प्लास्टिकवर बंदी आणल्याने वस्तू, खाद्यपदार्थांचे वहन करण्यासाठी काहीतरी लागेल, या विचारातून बांबूच्या उपयोगातून काहीतरी करण्याचा विचार निरंजनच्या मनात आला. गडचिरोली विद्यापीठाअंतर्गत राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाची स्थापन करण्यात आली. याअंतर्गतच निरंजनने आपले काम सुरू केले. स्वतःमधील अभियांत्रिकी कौशल्याच्या आधारे गावातील नागरिकांना त्याने बांबुपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देणे सुरू केले. अतिशय कमी काळात नागरिक या कामात प्रवीण झाले. त्यानंतर लगेच प्रत्यक्षात काम सुरू करण्यात आले. बांबूपासून आकर्षक वस्तू तयार करण्यासोबतच विविध प्रकारच्या राख्याही मोठ्या प्रमाणात साकारण्यात आल्या. विशेष म्हणजे या साऱ्या वस्तूंना चांगली मागणीही आहे. मेघालय सरकारकडून कौतुक याशिवाय शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे बांबू टोकन यंत्र तयार करण्यात आले. हे शेतकऱ्यांना सगुणा धान लागवड तंत्रज्ञानच्या कार्यपद्धतीत विहित अंतरावर बियाणे पेरणी आणि वाफे तयार प्रक्रियेत मदत करीत आहे. विशेष म्हणजे मेघालय राज्य विज्ञान व तंत्रज्ञान परिषदेने एसटीआरसी विकसित बांबू टोकन यंत्राच्या संशोधन व विकासात सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोजच्या वापरातील उपयुक्त वस्तू, सुशोभीकरणाच्या वस्तू, शेतीसंबंधित अवजारे, हंगामी मागणीच्या वस्तू यांचे मागणीनुसार उत्पादन करणे हे या केंद्राचे मुख्य लक्ष्य असेल. नैसर्गिक वस्तूंपासून समृद्ध करण्याचा मानस  बांबू-गोटूल कोंदावाही या नावाने सुसज्ज बांबू कार्यशाळेचे आयोजन केले जाते. स्थानिक कारागिरांना बांबू हस्तकलेत शाश्वत व्यवसाय विकसित करण्यात प्रोत्सानह देणे हे याचे उद्दिष्ट आहे. बांबूपासून तयार करण्यात येणारे शेड बनविण्यावर आमचा अभ्यास सुरू आहे. लोखंडी शेडच्या तोडीचे बांबू शेड कमी खर्चात आकर्षकरीत्या तयार होते. याशिवाय शेतीचे सर्वच साहित्य, लाकडी खेळणी आदी तयार करून निसर्गपूजक आदिवासींना नैसर्गिक वस्तूंपासून समृद्ध करण्याचा आमचा मानस आहे. निरंजन तोरडमल  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iqQrXj
Read More
सावंतवाडी पालिका कर्मचाऱ्यांची अचानक लेखणी बंद

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील पालिकेतील महिला लिपिकाला कार्यालयीन निरीक्षकासमोर एका सत्ताधारी नगरसेवकाने स्टॉल प्रकरणात तातडीने कारवाई न केल्याबद्दल अवाच्य शब्दात बोलून मानसिक त्रास दिला. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अचानक लेखणी बंद पुकारले. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असे सांगत पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. याबाबतचे निवेदनही त्यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष संजू परब यांना दिले. 

नगराध्यक्ष परब तसेच मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पालिकेच्या महिला लिपिकेला केबिनमध्ये बोलावून कार्यालय निरीक्षकांसमोर एका स्टॉल प्रकरणात तातडीने कारवाई का केली नाही? अशी विचारणा करताना अर्वाच्य शब्दांमध्ये बोलून अपमानास्पद वागणूक दिली. यापूर्वीही तारतंत्री कर्मचाऱ्यांना व महिला अधिकाऱ्याला चूक नसताना नगरसेवकांकडून उद्धटपणाची वागणूक मिळालेली होती. त्यावेळी नगराध्यक्ष परब यांनी पुढाकार घेत यापुढे कोणत्याही नगरसेवकाचा कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही, असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे कोणत्याही आंदोलनाचा निर्णय पालिका कर्मचाऱ्यांनी घेतला नव्हता.

हे प्रकरण त्यावेळी मिटले होते; मात्र आज घडलेल्या घटनेनंतर संबंधित महिला लिपिकेचा रक्तदाब वाढल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी अचानक लेखणीबंद आंदोलन हाती घेतले. आज घडलेल्या विषयाप्रमाणे अनेक विषयात कर्मचारी टार्गेट होत आहेत. त्यामुळे लेखी ठोस आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असे सांगितले.

दरम्यान, याबाबत नगराध्यक्ष परब यांना विचारले असता ते म्हणाले, ""नगरसेवक व कर्मचारी यांच्यात चर्चा करून या प्रश्‍नही समन्वय घडवून आणणार आहे.'' यावेळी पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देवीदास आडारकर, उपाध्यक्ष परवीन, सचिव टी. पी. जाधव, सदस्य विजय बांदेकर, शिवप्रसाद कुडपकर, सुनील कुडतरकर, दीपक म्हापसेकर, डुर्मिग अल्मेडा, प्रशांत टोपले, प्रदीप सावरवाडकर, विठ्ठल मालंडकर, विनोद सावंत, आसावरी केळबाईकर, मनोज शिरोडकर, गीता जाधव, संजय पोईपकर, रसिका नाडकर्णी, गोपाळ सावंत आदी उपस्थित होते. 

झालेला प्रकार दुर्दैवी 
सत्ताधारी नगरसेवकाने एका महिला कर्मचाऱ्यासोबत केलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. कर्मचाऱ्यांना बोलण्याचा अधिकार हा नगरसेवकांना नाही. त्यांच्या काही चुका असतील तर त्या चुका मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना दाखविणे आवश्‍यक आहे; मात्र अर्वाच्य भाषेत बोलून मानसिक त्रास देणे, हे चुकीचे असून या अगोदर असा प्रकार कधी घडला नव्हता. आजचा प्रकार दुर्दैवी आहे, असे शिवसेनेच्या गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी सांगितले.  

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सावंतवाडी पालिका कर्मचाऱ्यांची अचानक लेखणी बंद सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील पालिकेतील महिला लिपिकाला कार्यालयीन निरीक्षकासमोर एका सत्ताधारी नगरसेवकाने स्टॉल प्रकरणात तातडीने कारवाई न केल्याबद्दल अवाच्य शब्दात बोलून मानसिक त्रास दिला. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अचानक लेखणी बंद पुकारले. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असे सांगत पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. याबाबतचे निवेदनही त्यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष संजू परब यांना दिले.  नगराध्यक्ष परब तसेच मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पालिकेच्या महिला लिपिकेला केबिनमध्ये बोलावून कार्यालय निरीक्षकांसमोर एका स्टॉल प्रकरणात तातडीने कारवाई का केली नाही? अशी विचारणा करताना अर्वाच्य शब्दांमध्ये बोलून अपमानास्पद वागणूक दिली. यापूर्वीही तारतंत्री कर्मचाऱ्यांना व महिला अधिकाऱ्याला चूक नसताना नगरसेवकांकडून उद्धटपणाची वागणूक मिळालेली होती. त्यावेळी नगराध्यक्ष परब यांनी पुढाकार घेत यापुढे कोणत्याही नगरसेवकाचा कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही, असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे कोणत्याही आंदोलनाचा निर्णय पालिका कर्मचाऱ्यांनी घेतला नव्हता. हे प्रकरण त्यावेळी मिटले होते; मात्र आज घडलेल्या घटनेनंतर संबंधित महिला लिपिकेचा रक्तदाब वाढल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी अचानक लेखणीबंद आंदोलन हाती घेतले. आज घडलेल्या विषयाप्रमाणे अनेक विषयात कर्मचारी टार्गेट होत आहेत. त्यामुळे लेखी ठोस आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असे सांगितले. दरम्यान, याबाबत नगराध्यक्ष परब यांना विचारले असता ते म्हणाले, ""नगरसेवक व कर्मचारी यांच्यात चर्चा करून या प्रश्‍नही समन्वय घडवून आणणार आहे.'' यावेळी पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देवीदास आडारकर, उपाध्यक्ष परवीन, सचिव टी. पी. जाधव, सदस्य विजय बांदेकर, शिवप्रसाद कुडपकर, सुनील कुडतरकर, दीपक म्हापसेकर, डुर्मिग अल्मेडा, प्रशांत टोपले, प्रदीप सावरवाडकर, विठ्ठल मालंडकर, विनोद सावंत, आसावरी केळबाईकर, मनोज शिरोडकर, गीता जाधव, संजय पोईपकर, रसिका नाडकर्णी, गोपाळ सावंत आदी उपस्थित होते.  झालेला प्रकार दुर्दैवी  सत्ताधारी नगरसेवकाने एका महिला कर्मचाऱ्यासोबत केलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. कर्मचाऱ्यांना बोलण्याचा अधिकार हा नगरसेवकांना नाही. त्यांच्या काही चुका असतील तर त्या चुका मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना दाखविणे आवश्‍यक आहे; मात्र अर्वाच्य भाषेत बोलून मानसिक त्रास देणे, हे चुकीचे असून या अगोदर असा प्रकार कधी घडला नव्हता. आजचा प्रकार दुर्दैवी आहे, असे शिवसेनेच्या गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी सांगितले.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jladEF
Read More
वैभववाडीतील भ्रष्टाचार, अधिकाऱ्याचे धाबे दणाणले

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - राष्ट्रीय ग्रामस्वराज्य योजनेंतर्गंत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमातील खर्चात अधिकाऱ्यांनी केलेला घोळ उघड झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. यात प्रमुख ठपका असलेला अधिकारी हे प्रकरण मिटविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. 

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गंत तालुक्‍यातील पंचायत समिती पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांना 15 व 16 नोव्हेंबर 2019 ला प्रशिक्षण देण्यात आले. दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमावर तब्बल 1 लाख 31 हजार 615 रूपये खर्च करण्यात आले आहेत. जेवण, नाश्‍ता, चहा, पाणी, स्टेशनरी, प्रोजेक्‍टर, बॅनर, प्रत्येक गोष्टीत त्या दोन अधिकाऱ्यांनी संगनमताने वाढीव खर्च दाखवुन हजारो रूपयांचा घपला केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

न वापरलेल्या साऊंड सिस्टीमवर 9 हजार रूपये खर्च दाखविण्यात आला आहे. चहा, जेवण आणि नाश्‍त्याचा मक्ता एकाच शेतकरी गटाला 20 हजार रूपयाला दिला होता; परंतु त्याच्या नावे 41 हजार 520 रूपयांचा धनादेश काढुन त्याच्याकडुन 21 हजार रूपये त्या अधिकाऱ्यांने परत घेतले. हा सर्व प्रकार माहिती अधिकारात उजेडात आल्यानंतर त्या प्रकाराच्या बातम्या वृत्तपत्रातुन प्रसिध्द झाल्या. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. संबंधितांनी आणखीही काही आर्थिक गडबड केल्याची चर्चा आहे. या प्रकरणात आपण अडकणार असल्याच्या भीतीने त्यांनी मिटवामिटवीचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

पंचायत समितीत मुद्दा उपस्थित होणार 
वैभववाडी पंचायत समितीची मासीक सभा उद्या (ता.1) होणार आहे. या सभेच्या एक दिवस अगोदरच पंचायत समिती स्तरावर झालेल्या प्रशिक्षणाचा खर्च वादाचा भोवऱ्यात सापडल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. त्यामुळे हा विषय आजच्या सभेत गाजण्याची शक्‍यता आहे. 

पंचायत समितीच्या सभेत हा विषय उपस्थित करणार आहोतच; परंतु त्याचबरोबर या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करणार आहे. 
- मंगेश लोके, सदस्य, पंचायत समिती वैभववाडी 

पंचायत समिती स्तरावर 15 व 16 नोव्हेंबर 2019ला प्रशिक्षण झाले आहे. या प्रशिक्षणावर कोणकोणता खर्च झाला आहे. यासंदर्भातील कागदपत्रे लेखा विभागाकडे मागीतली आहेत. या प्रशिक्षण खर्चात जर काही चुकीचे झाले असेल तर त्याची चौकशी केली जाईल. 
- विद्या गमरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती वैभववाडी 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वैभववाडीतील भ्रष्टाचार, अधिकाऱ्याचे धाबे दणाणले वैभववाडी (सिंधुदुर्ग) - राष्ट्रीय ग्रामस्वराज्य योजनेंतर्गंत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमातील खर्चात अधिकाऱ्यांनी केलेला घोळ उघड झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. यात प्रमुख ठपका असलेला अधिकारी हे प्रकरण मिटविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.  राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गंत तालुक्‍यातील पंचायत समिती पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांना 15 व 16 नोव्हेंबर 2019 ला प्रशिक्षण देण्यात आले. दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमावर तब्बल 1 लाख 31 हजार 615 रूपये खर्च करण्यात आले आहेत. जेवण, नाश्‍ता, चहा, पाणी, स्टेशनरी, प्रोजेक्‍टर, बॅनर, प्रत्येक गोष्टीत त्या दोन अधिकाऱ्यांनी संगनमताने वाढीव खर्च दाखवुन हजारो रूपयांचा घपला केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. न वापरलेल्या साऊंड सिस्टीमवर 9 हजार रूपये खर्च दाखविण्यात आला आहे. चहा, जेवण आणि नाश्‍त्याचा मक्ता एकाच शेतकरी गटाला 20 हजार रूपयाला दिला होता; परंतु त्याच्या नावे 41 हजार 520 रूपयांचा धनादेश काढुन त्याच्याकडुन 21 हजार रूपये त्या अधिकाऱ्यांने परत घेतले. हा सर्व प्रकार माहिती अधिकारात उजेडात आल्यानंतर त्या प्रकाराच्या बातम्या वृत्तपत्रातुन प्रसिध्द झाल्या. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. संबंधितांनी आणखीही काही आर्थिक गडबड केल्याची चर्चा आहे. या प्रकरणात आपण अडकणार असल्याच्या भीतीने त्यांनी मिटवामिटवीचे प्रयत्न सुरू केले आहेत.  पंचायत समितीत मुद्दा उपस्थित होणार  वैभववाडी पंचायत समितीची मासीक सभा उद्या (ता.1) होणार आहे. या सभेच्या एक दिवस अगोदरच पंचायत समिती स्तरावर झालेल्या प्रशिक्षणाचा खर्च वादाचा भोवऱ्यात सापडल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. त्यामुळे हा विषय आजच्या सभेत गाजण्याची शक्‍यता आहे.  पंचायत समितीच्या सभेत हा विषय उपस्थित करणार आहोतच; परंतु त्याचबरोबर या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करणार आहे.  - मंगेश लोके, सदस्य, पंचायत समिती वैभववाडी  पंचायत समिती स्तरावर 15 व 16 नोव्हेंबर 2019ला प्रशिक्षण झाले आहे. या प्रशिक्षणावर कोणकोणता खर्च झाला आहे. यासंदर्भातील कागदपत्रे लेखा विभागाकडे मागीतली आहेत. या प्रशिक्षण खर्चात जर काही चुकीचे झाले असेल तर त्याची चौकशी केली जाईल.  - विद्या गमरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती वैभववाडी  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n8FJrZ
Read More
वाहनांचा लेखाजोखा थेट पोर्टलवर 

कणकवली (सिंधुदुर्ग) - रस्ते वाहतुकीचे नियम कडक करत असताना वाहनांच्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन होत आहे. 1 ऑक्‍टोंबरपासून ड्रायव्हिंग लायसन आणि चलन यासारखा लेखाजोखा एका पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून थेट दस्तऐवज प्रमाणित करण्यात येणार असून याचा वाहनचालकांना फायदा होणार आहे. 

केंद्रीय रस्ते वाहतूक तथा राज्यमार्ग मंत्रालयाने या संदर्भात नुकतीच अधिसूचना जारी केली होती. वाहतूक व्यवस्थेत माहिती तंत्रज्ञान तसेच इलेक्‍ट्रॉनिक माध्यमाचा वापर केल्याने वाहतुकीचे नियम तंतोतंत पालन करण्यास मदत होणार आहे. यातून वाहनचालकांना निष्कारण होणारा त्रास कमी केला जाणार आहे. परिवहन खात्यातील भ्रष्टाचारालाही आळा बसणार असून दलालीही कमी होणार आहे.

नव्या नियमानुसार वाहनासंबंधित कोणतेही कागदपत्र इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने पडताळणी करता येणार आहेत. नियम तोडल्यानंतर एखाद्या चालकाच्या वाहनासह कागदपत्राची जप्ती इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने केली जाईल, अशी माहिती त्या पोर्टलवर प्रदर्शित केली जाईल. मोटर वाहन कायद्याअंतर्गत ही नवी नियमावली 1 ऑक्‍टोबरपासून लागू होणार आहे.

अनावश्‍यक तपासणीला लागणारे कोणतेही कागदपत्र मागितल्यानंतर किंवा तपासणी केल्यानंतर तपासणीचा दिनांक, वेळ, शिक्का आणि गणवेशातील पोलिस अधिकाऱ्यांच्या ओळखीची नोंदणी पोर्टलवर ठेवली जाईल. त्याद्वारे अधिकृत अधिकारी तपशील जाहीर करतील. यामुळे वाहनांच्या अनावश्‍यक तपासणी किंवा तपासणीमुळे होणारा त्रास कमी होणार आहे. 

अशी असेल वेब नोंदणी 
केंद्रीय मोटार वाहन नियमात सुधारणा केल्याने वाहनाची संबंधित परवाना, नोंदणीची कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्र आदी विषयी कागदपत्रे वेब पोर्टलवर नोंदविली जातील. याशिवाय कंपाऊंडींग, निलंबन व परवाना रद्द करणे ही नोंदणी ही सर्व कामे इलेक्‍ट्रॉनिक पोर्टलवर केली जातील. 

मोबाईलवर बोलाल तर... 
वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना पकडल्यास एक ते पाच हजारापर्यंत दंड होऊ शकतो तसेच वाहन परवाना रद्द होऊ शकतो. याचीही माहिती आता पोर्टलवर रेकॉर्ड होणार आहे. मोबाईलचा वापर केवळ नेव्हिगेशनसाठीच असावा, अशाही सूचना करण्यात आली आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वाहनांचा लेखाजोखा थेट पोर्टलवर  कणकवली (सिंधुदुर्ग) - रस्ते वाहतुकीचे नियम कडक करत असताना वाहनांच्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन होत आहे. 1 ऑक्‍टोंबरपासून ड्रायव्हिंग लायसन आणि चलन यासारखा लेखाजोखा एका पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून थेट दस्तऐवज प्रमाणित करण्यात येणार असून याचा वाहनचालकांना फायदा होणार आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक तथा राज्यमार्ग मंत्रालयाने या संदर्भात नुकतीच अधिसूचना जारी केली होती. वाहतूक व्यवस्थेत माहिती तंत्रज्ञान तसेच इलेक्‍ट्रॉनिक माध्यमाचा वापर केल्याने वाहतुकीचे नियम तंतोतंत पालन करण्यास मदत होणार आहे. यातून वाहनचालकांना निष्कारण होणारा त्रास कमी केला जाणार आहे. परिवहन खात्यातील भ्रष्टाचारालाही आळा बसणार असून दलालीही कमी होणार आहे. नव्या नियमानुसार वाहनासंबंधित कोणतेही कागदपत्र इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने पडताळणी करता येणार आहेत. नियम तोडल्यानंतर एखाद्या चालकाच्या वाहनासह कागदपत्राची जप्ती इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने केली जाईल, अशी माहिती त्या पोर्टलवर प्रदर्शित केली जाईल. मोटर वाहन कायद्याअंतर्गत ही नवी नियमावली 1 ऑक्‍टोबरपासून लागू होणार आहे. अनावश्‍यक तपासणीला लागणारे कोणतेही कागदपत्र मागितल्यानंतर किंवा तपासणी केल्यानंतर तपासणीचा दिनांक, वेळ, शिक्का आणि गणवेशातील पोलिस अधिकाऱ्यांच्या ओळखीची नोंदणी पोर्टलवर ठेवली जाईल. त्याद्वारे अधिकृत अधिकारी तपशील जाहीर करतील. यामुळे वाहनांच्या अनावश्‍यक तपासणी किंवा तपासणीमुळे होणारा त्रास कमी होणार आहे.  अशी असेल वेब नोंदणी  केंद्रीय मोटार वाहन नियमात सुधारणा केल्याने वाहनाची संबंधित परवाना, नोंदणीची कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्र आदी विषयी कागदपत्रे वेब पोर्टलवर नोंदविली जातील. याशिवाय कंपाऊंडींग, निलंबन व परवाना रद्द करणे ही नोंदणी ही सर्व कामे इलेक्‍ट्रॉनिक पोर्टलवर केली जातील.  मोबाईलवर बोलाल तर...  वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना पकडल्यास एक ते पाच हजारापर्यंत दंड होऊ शकतो तसेच वाहन परवाना रद्द होऊ शकतो. याचीही माहिती आता पोर्टलवर रेकॉर्ड होणार आहे. मोबाईलचा वापर केवळ नेव्हिगेशनसाठीच असावा, अशाही सूचना करण्यात आली आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33hyypl
Read More
एकीकडे अनलॉक, मात्र सिल इमारतींवरील निर्बंध झालेत अधिक कठोर

मुंबई : सप्टेंबर महिन्यापासून इमारतींमधिल रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे आता सिल इमारतींवर निर्बंध अधिक वाढविण्यात येणार आहेत. इमारतीतील येण्याजाण्यावर निर्बंध आणले जाणार आहेत. सिल इमारतींमधिल कर्मचाऱ्यांची चाचणी करण्या बरोबरच मुंबईताल चाचण्याची संख्या वाढविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंंह चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकित सिल इमारतींचा आढावा घेण्यात आला.सुरवातीच्या काळात इमारतीत एक रुग्ण आढळला तरी पुर्ण इमारत सिल केली जात होती. तर, इमारतीतील वावरावरही निर्बंध आणले जात होते. मात्र, जूलै महिन्यापासून कोविडचा संसर्ग नियंत्रणात आल्यावर रुग्ण सापडलेला मजला अथवा विंग सिल केली जाऊ लागली. मात्र, सप्टेंबर महिन्यात पुन्हा इमारतींमध्ये रुग्ण वाढू लागले. त्यामुळे एका इमारतीत 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपुर्ण इमारतच सिल केली जाऊ लागली. त्याचबरोबर आता इमारतीतील वावरावरही निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी नियमावलीही तयार केली जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाची बातमी : ऑक्टोबरपासून मध्य रेल्वे महिला विशेष लोकल सोडणार; गाड्यांची संख्याही वाढवली'

मुंबईतील सध्या 10 हजार 235 इमारती सिल असून त्यात 10 लाख 50 हजार नागरीक राहात आहेत.तर,666 वस्त्या प्रतिबंधित असून त्यात 31लाख 90 हजार नागरीक राहात आहेत.

सिल इमारतीमधिल सुरक्षारक्षक, लिफ्टटमन, सफाईकामगार तसेच इतर कर्मचार्यांची कोविड चाचणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक प्रभागातील चाचण्याची संख्या वाढविण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी नियोजन करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी

सर्वेक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी उपायुक्तांवर सोपविण्यात आली आहे.सध्या खासगी डॉक्टरांकडून या मोहिमेला विरोध होत आहे.तर,राजकीय पक्षांकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे उपायुक्तांनी काही व्यक्तींची नेमणुक करुन या मोहिमेचे नियोजन करावे असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

महत्त्वाची बातमी : पाच तारखेपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार होणार सुरु, डब्बेवाल्यांनाही लोकलमधून प्रवासास परवानगी

रुग्णालयांवर कारवाई 

नागरीकांना कोविड रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती उपलब्ध होण्यासाठी डॅशबोर्ड तयार केला आहे.मात्र,काही रुग्णांलयांकडून वेळीच माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे माहिती अपडेट न करणार्यां रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

विना मास्क कारवाई वाढवा 

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांकडून 200 रुपये दंड घेतला जात आहे. आता ही कारवाई अधिक वाढविण्यााााचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

rules for covid sealed buildings to become more strict in mumbai

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

एकीकडे अनलॉक, मात्र सिल इमारतींवरील निर्बंध झालेत अधिक कठोर मुंबई : सप्टेंबर महिन्यापासून इमारतींमधिल रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे आता सिल इमारतींवर निर्बंध अधिक वाढविण्यात येणार आहेत. इमारतीतील येण्याजाण्यावर निर्बंध आणले जाणार आहेत. सिल इमारतींमधिल कर्मचाऱ्यांची चाचणी करण्या बरोबरच मुंबईताल चाचण्याची संख्या वाढविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. महापालिका आयुक्त इक्बाल सिंंह चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकित सिल इमारतींचा आढावा घेण्यात आला.सुरवातीच्या काळात इमारतीत एक रुग्ण आढळला तरी पुर्ण इमारत सिल केली जात होती. तर, इमारतीतील वावरावरही निर्बंध आणले जात होते. मात्र, जूलै महिन्यापासून कोविडचा संसर्ग नियंत्रणात आल्यावर रुग्ण सापडलेला मजला अथवा विंग सिल केली जाऊ लागली. मात्र, सप्टेंबर महिन्यात पुन्हा इमारतींमध्ये रुग्ण वाढू लागले. त्यामुळे एका इमारतीत 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपुर्ण इमारतच सिल केली जाऊ लागली. त्याचबरोबर आता इमारतीतील वावरावरही निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी नियमावलीही तयार केली जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बातमी : ऑक्टोबरपासून मध्य रेल्वे महिला विशेष लोकल सोडणार; गाड्यांची संख्याही वाढवली' मुंबईतील सध्या 10 हजार 235 इमारती सिल असून त्यात 10 लाख 50 हजार नागरीक राहात आहेत.तर,666 वस्त्या प्रतिबंधित असून त्यात 31लाख 90 हजार नागरीक राहात आहेत. सिल इमारतीमधिल सुरक्षारक्षक, लिफ्टटमन, सफाईकामगार तसेच इतर कर्मचार्यांची कोविड चाचणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक प्रभागातील चाचण्याची संख्या वाढविण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी नियोजन करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. माझे कुटुंब, माझी जबाबदारी सर्वेक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी उपायुक्तांवर सोपविण्यात आली आहे.सध्या खासगी डॉक्टरांकडून या मोहिमेला विरोध होत आहे.तर,राजकीय पक्षांकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे उपायुक्तांनी काही व्यक्तींची नेमणुक करुन या मोहिमेचे नियोजन करावे असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. महत्त्वाची बातमी : पाच तारखेपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार होणार सुरु, डब्बेवाल्यांनाही लोकलमधून प्रवासास परवानगी रुग्णालयांवर कारवाई  नागरीकांना कोविड रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती उपलब्ध होण्यासाठी डॅशबोर्ड तयार केला आहे.मात्र,काही रुग्णांलयांकडून वेळीच माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे माहिती अपडेट न करणार्यां रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. विना मास्क कारवाई वाढवा  सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांकडून 200 रुपये दंड घेतला जात आहे. आता ही कारवाई अधिक वाढविण्यााााचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. rules for covid sealed buildings to become more strict in mumbai News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cM9pGD
Read More
कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत

पुणे - कोरोनाने मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या कुटुंबीयांच्या मदतीला इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी धावून आली आहे. यानुसार शिक्षक पतसंस्थेने त्यांच्या शिक्षक कल्याण निधीतून या दिवंगत शिक्षकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या मदतीचे धनादेश बुधवारी (ता. 30) संबंधित शिक्षकांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांतील तीन आणि माध्यमिक शाळांमधील दोन अशा एकूण पाच शिक्षकांचा कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू होऊन सुमारे महिनाभराचा कालावधी लोटून गेला तरीही, या शिक्षकांच्या कुटुंबीयांना सरकार किंवा जिल्हा परिषद प्रशासनाकडून काहीच आर्थिक मदत मिळाली नव्हती. एवढेच नव्हे, या कुटुंबीयांचे साधे सांत्वन करण्याचे सौजन्यही जिल्हा प्रशासनाने दाखवले नव्हते.

नानासाहेब पेशव्यांच्या राजकीय, लष्करी हालचालींचा वेध 

याबाबतचे वृत्त सकाळने 28 सप्टेंबर रोजी "सांगा,आम्ही जगायंचं कसं' या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले होते. इंदापूर तालुक्‍यातील संतोष खुटाळे व सोपान कांबळे या दोन प्राथमिक शिक्षकांचे कोरोनाने निधन झाले आहे. पतसंस्थेच्यावतीने सभापती संतोष वाघ, उपसभापती वसंत फलफले, माजी सभापती किरण म्हेत्रे, संभाजी काळे आदींसह संचालक मंडळाने संतोष खुटाळे यांच्या पत्नी सविता खुटाळे आणि सोपान कांबळे यांच्या पत्नी सुवर्णा कांबळे यांना त्यांच्या घरी जाऊन आज प्रत्येकी 10 लाख रुपयांचा धनादेश दिला.

बारामतीकरांची दंड आकारूनही सवय काही जाईना; बेशिस्त वाहन चालकांकडून पाच महिन्यांत 35 लाख वसूल 

यावेळी माजी सभापती सुनील शिंदे, विलास शिंदे, दत्तात्रेय ठोंबरे, संचालक आदिनाथ धायगुडे, बालाजी कलवले, तज्ज्ञ संचालक सुनील चव्हाण, सचिव संजय लोहार, माजी तज्ज्ञ संचालक भारत ननवरे, शिक्षक समितीचे नेते मोहन भगत, प्रवीण धाईंजे, प्रताप शिरसट, सयाजी येवले,सदाशिव रणदिवे आदी उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत पुणे - कोरोनाने मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या कुटुंबीयांच्या मदतीला इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी धावून आली आहे. यानुसार शिक्षक पतसंस्थेने त्यांच्या शिक्षक कल्याण निधीतून या दिवंगत शिक्षकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या मदतीचे धनादेश बुधवारी (ता. 30) संबंधित शिक्षकांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांतील तीन आणि माध्यमिक शाळांमधील दोन अशा एकूण पाच शिक्षकांचा कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू होऊन सुमारे महिनाभराचा कालावधी लोटून गेला तरीही, या शिक्षकांच्या कुटुंबीयांना सरकार किंवा जिल्हा परिषद प्रशासनाकडून काहीच आर्थिक मदत मिळाली नव्हती. एवढेच नव्हे, या कुटुंबीयांचे साधे सांत्वन करण्याचे सौजन्यही जिल्हा प्रशासनाने दाखवले नव्हते. नानासाहेब पेशव्यांच्या राजकीय, लष्करी हालचालींचा वेध  याबाबतचे वृत्त सकाळने 28 सप्टेंबर रोजी "सांगा,आम्ही जगायंचं कसं' या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले होते. इंदापूर तालुक्‍यातील संतोष खुटाळे व सोपान कांबळे या दोन प्राथमिक शिक्षकांचे कोरोनाने निधन झाले आहे. पतसंस्थेच्यावतीने सभापती संतोष वाघ, उपसभापती वसंत फलफले, माजी सभापती किरण म्हेत्रे, संभाजी काळे आदींसह संचालक मंडळाने संतोष खुटाळे यांच्या पत्नी सविता खुटाळे आणि सोपान कांबळे यांच्या पत्नी सुवर्णा कांबळे यांना त्यांच्या घरी जाऊन आज प्रत्येकी 10 लाख रुपयांचा धनादेश दिला. बारामतीकरांची दंड आकारूनही सवय काही जाईना; बेशिस्त वाहन चालकांकडून पाच महिन्यांत 35 लाख वसूल  यावेळी माजी सभापती सुनील शिंदे, विलास शिंदे, दत्तात्रेय ठोंबरे, संचालक आदिनाथ धायगुडे, बालाजी कलवले, तज्ज्ञ संचालक सुनील चव्हाण, सचिव संजय लोहार, माजी तज्ज्ञ संचालक भारत ननवरे, शिक्षक समितीचे नेते मोहन भगत, प्रवीण धाईंजे, प्रताप शिरसट, सयाजी येवले,सदाशिव रणदिवे आदी उपस्थित होते. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34sS0Px
Read More
जपान आणि संधी : जपानमधील शिष्यवृत्ती

जपानमधील MEXT या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून परदेशी देशांकडून उत्कृष्ट मानवी संसाधने स्वीकारणे, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून परदेशी देशांशी परस्पर सामंजस्य वाढवणे आणि मानवी नेटवर्क तयार करणे, जपानी विद्यापीठांच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षमता बळकट करणे आणि आंतरराष्ट्रीय बौद्धिक योगदान देणे यांचा समावेश आहे.

Student Exchange Support Program 
अगदी माध्यमिकपासून ते ‘पीएचडी’पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकते. ती जपानी विद्यापीठे, शाळा, ज्युनिअर किंवा सीनियर हायस्कूल, प्रोफेशनल ट्रेनिंग स्कूल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था देतात. यामध्ये स्टायपेंड साधारण ८०,००० जपानी येन इतका मिळू शकतो.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या व्यतिरिक्त जपानमध्ये जपानी भाषेच्या खूप संस्था आहेत, तिथे त्यांची फी भरून शिकता येते. तिथे शिकत असताना पार्ट टाइम नोकरी करता येते. त्यामुळे सुरुवातीची फी भरली तर बाकी खर्च नोकरीद्वारे काही विद्यार्थी अगदी व्यवस्थित करिअर करतात.जपानी कंपन्यांमध्ये शॉर्ट टर्म इंटर्नशिप्स - या वेगवेगळ्या टेक्निकल कंपन्यांमध्ये इंटर्नशिप्स असतात. यासाठी पूर्वीची ओळख किंवा तुम्ही भारतात ज्या कंपनीमध्ये काम करता त्यांची जपानमधील शाखा किंवा काही रेफरन्सने काही कालावधीसाठी संधी मिळू शकते. यामध्ये टेक्निकल कामाबरोबरच जपानी संस्कृतीची ओळख होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जपानमध्ये शिकण्याचे पुढील फायदे होतात

वैयक्तिक विकास, आंतरराष्ट्रीय नेटवर्किंग, जपानी संस्कृतीचा अभ्यास, जपानी व्यवसायाच्या पद्धतीची माहिती. जपानमधील शिक्षण जगभर उपयोगी पडते त्यामुळे जपानमध्ये शिकून वेगवेगळ्या देशातही नोकरी मिळू शकते.  

Monbukagakusho - यामध्ये खासगी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य मिळते.  

एकूण साधारण ७,४०० शिष्यवृत्ती आहेत. (Total of 12 month and 6 month scholarships)

पदवी आणि पदविका - ६,८४०   

जपानी भाषा शिकणारे विद्यार्थी - ५६० पुण्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. 

जपानमधील खालील मोठ्या विद्यापीठामध्ये शिष्यवृत्ती मिळते
१. युनिव्हर्सिटी ऑफ टोकियो    
२. ओसाका युनिव्हर्सिटी    
३. होक्काइदो युनिव्हर्सिटी 
४. नागोया युनिव्हर्सिटी   
५. क्यूश्यू युनिव्हर्सिटी    
६. केईओ युनिव्हर्सिटी   
७. त्सुकुबा युनिव्हर्सिटी 
८. अकीता इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी   
९. वासेदा युनिव्हर्सिटी   
१०. टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. 
११. क्योतो युनिव्हर्सिटी    
१२. तोहोकू युनिव्हर्सिटी 
अजूनही काही विद्यापीठांमध्ये संधी असू शकते. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/3l1G7GD

जपान आणि संधी : जपानमधील शिष्यवृत्ती जपानमधील MEXT या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून परदेशी देशांकडून उत्कृष्ट मानवी संसाधने स्वीकारणे, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून परदेशी देशांशी परस्पर सामंजस्य वाढवणे आणि मानवी नेटवर्क तयार करणे, जपानी विद्यापीठांच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षमता बळकट करणे आणि आंतरराष्ट्रीय बौद्धिक योगदान देणे यांचा समावेश आहे. Student Exchange Support Program  अगदी माध्यमिकपासून ते ‘पीएचडी’पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकते. ती जपानी विद्यापीठे, शाळा, ज्युनिअर किंवा सीनियर हायस्कूल, प्रोफेशनल ट्रेनिंग स्कूल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था देतात. यामध्ये स्टायपेंड साधारण ८०,००० जपानी येन इतका मिळू शकतो. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या व्यतिरिक्त जपानमध्ये जपानी भाषेच्या खूप संस्था आहेत, तिथे त्यांची फी भरून शिकता येते. तिथे शिकत असताना पार्ट टाइम नोकरी करता येते. त्यामुळे सुरुवातीची फी भरली तर बाकी खर्च नोकरीद्वारे काही विद्यार्थी अगदी व्यवस्थित करिअर करतात.जपानी कंपन्यांमध्ये शॉर्ट टर्म इंटर्नशिप्स - या वेगवेगळ्या टेक्निकल कंपन्यांमध्ये इंटर्नशिप्स असतात. यासाठी पूर्वीची ओळख किंवा तुम्ही भारतात ज्या कंपनीमध्ये काम करता त्यांची जपानमधील शाखा किंवा काही रेफरन्सने काही कालावधीसाठी संधी मिळू शकते. यामध्ये टेक्निकल कामाबरोबरच जपानी संस्कृतीची ओळख होते. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जपानमध्ये शिकण्याचे पुढील फायदे होतात वैयक्तिक विकास, आंतरराष्ट्रीय नेटवर्किंग, जपानी संस्कृतीचा अभ्यास, जपानी व्यवसायाच्या पद्धतीची माहिती. जपानमधील शिक्षण जगभर उपयोगी पडते त्यामुळे जपानमध्ये शिकून वेगवेगळ्या देशातही नोकरी मिळू शकते.   Monbukagakusho - यामध्ये खासगी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य मिळते.   एकूण साधारण ७,४०० शिष्यवृत्ती आहेत. (Total of 12 month and 6 month scholarships) पदवी आणि पदविका - ६,८४०    जपानी भाषा शिकणारे विद्यार्थी - ५६० पुण्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे.  जपानमधील खालील मोठ्या विद्यापीठामध्ये शिष्यवृत्ती मिळते १. युनिव्हर्सिटी ऑफ टोकियो     २. ओसाका युनिव्हर्सिटी     ३. होक्काइदो युनिव्हर्सिटी  ४. नागोया युनिव्हर्सिटी    ५. क्यूश्यू युनिव्हर्सिटी     ६. केईओ युनिव्हर्सिटी    ७. त्सुकुबा युनिव्हर्सिटी  ८. अकीता इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी    ९. वासेदा युनिव्हर्सिटी    १०. टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.  ११. क्योतो युनिव्हर्सिटी     १२. तोहोकू युनिव्हर्सिटी  अजूनही काही विद्यापीठांमध्ये संधी असू शकते.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/3l1G7GD

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SktLwV
Read More
चिश्तिया कॉलनीतील हुक्का पार्लरवर छापा !  

औरंगाबाद : सिडकोतील चिश्तिया कॉलनीत सुरू असलेल्या ‘सुफीज लन्ज’ रेस्टॉरंटमधील हुक्का पार्लरवर मंगळवारी (ता.२९) पोलिसांनी छापा मारून १५ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साडेसहा हजारांचे फ्लेवर जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी हॉटेलमालकांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शहरात अंमली पदार्थाविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. सिडकोतील चिश्तिया कॉलनी परिसरात अनेक दिवसांपासून हुक्का पार्लर सुरू होता. मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारात पोलिसांनी छापा मारला.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सर्फराज चिश्ती, शकील चिश्ती, २०, रा. आरेफ कॉलनी, राहुल आत्माराम साळवे, ३०, रा. पडेगाव, साळवे सोसायटी, राजधानीनगर, आनंद बाबूराव खपरे, २३, रा. शिवाजीनगर, घुंगर्डे हदगाव, ता. अंबड, जि. जालना, ऋषिकेश विष्णू नाब्दे, २१, रा. शिवाजीनगर, सागर संतोष वारेकर, २७, एन-२, कासलीवाल मार्वेष्ठट, स्वप्नील रामराव नागरगोजे, २७, हरिरामनगर बीडबायपास, प्रवीण मच्छिंद्र झिंजुर्डे, २३, रा. गादिया विहार, पहाडे पार्क, प्रतीक किरीट सोनी, २७, रा. सिडको एन-१, तौसिफ रमिजखान पठाण, २४, रा अंबरहिल, जटवाडा रोड, हर्सूल,अमीर सुभान पटेल, २३, रा. चिश्तिया चौक, सय्यद सर्फराज सलीम, २५, रा. रहेमानिया कॉलनी, महंमद समीर महंमद नासेरखान, २१, रा. बेगमपुरा, शेख इम्रान शेख गुलाब, २५, रा. जहांगीर कॉलनी, सय्यद जुबेर सय्यद पाशा, २३, रा. आझाद चौक, मीर रसद पठाण, २६, रा. एन-१२ हडको हे नशा करताना आढळून आले. तर इम्रान खान गुलाब खान, ३०, रा. टाइम्स कॉलनी याने नशा करण्यासाठी तंबाखूजन्य हुक्का तसेच जेवण पुरविल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सहा हजारांचा मुद्देमाल जप्त 
या हुक्का पार्लरमध्ये ३ हजार ५०० रुपये किमतीचे ३ हुक्का पॉट, तंबाखू फ्लेवरचे २० पॉकेट ३ हजार रुपये असा ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पोलिस हवालदार दिनेश बन, जाधव, सोनवणे, शिरसाठ यांनी ही कारवाई केली. 

(संपादन-प्रताप अवचार)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चिश्तिया कॉलनीतील हुक्का पार्लरवर छापा !   औरंगाबाद : सिडकोतील चिश्तिया कॉलनीत सुरू असलेल्या ‘सुफीज लन्ज’ रेस्टॉरंटमधील हुक्का पार्लरवर मंगळवारी (ता.२९) पोलिसांनी छापा मारून १५ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साडेसहा हजारांचे फ्लेवर जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी हॉटेलमालकांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! शहरात अंमली पदार्थाविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. सिडकोतील चिश्तिया कॉलनी परिसरात अनेक दिवसांपासून हुक्का पार्लर सुरू होता. मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारात पोलिसांनी छापा मारला. देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. सर्फराज चिश्ती, शकील चिश्ती, २०, रा. आरेफ कॉलनी, राहुल आत्माराम साळवे, ३०, रा. पडेगाव, साळवे सोसायटी, राजधानीनगर, आनंद बाबूराव खपरे, २३, रा. शिवाजीनगर, घुंगर्डे हदगाव, ता. अंबड, जि. जालना, ऋषिकेश विष्णू नाब्दे, २१, रा. शिवाजीनगर, सागर संतोष वारेकर, २७, एन-२, कासलीवाल मार्वेष्ठट, स्वप्नील रामराव नागरगोजे, २७, हरिरामनगर बीडबायपास, प्रवीण मच्छिंद्र झिंजुर्डे, २३, रा. गादिया विहार, पहाडे पार्क, प्रतीक किरीट सोनी, २७, रा. सिडको एन-१, तौसिफ रमिजखान पठाण, २४, रा अंबरहिल, जटवाडा रोड, हर्सूल,अमीर सुभान पटेल, २३, रा. चिश्तिया चौक, सय्यद सर्फराज सलीम, २५, रा. रहेमानिया कॉलनी, महंमद समीर महंमद नासेरखान, २१, रा. बेगमपुरा, शेख इम्रान शेख गुलाब, २५, रा. जहांगीर कॉलनी, सय्यद जुबेर सय्यद पाशा, २३, रा. आझाद चौक, मीर रसद पठाण, २६, रा. एन-१२ हडको हे नशा करताना आढळून आले. तर इम्रान खान गुलाब खान, ३०, रा. टाइम्स कॉलनी याने नशा करण्यासाठी तंबाखूजन्य हुक्का तसेच जेवण पुरविल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. सहा हजारांचा मुद्देमाल जप्त  या हुक्का पार्लरमध्ये ३ हजार ५०० रुपये किमतीचे ३ हुक्का पॉट, तंबाखू फ्लेवरचे २० पॉकेट ३ हजार रुपये असा ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पोलिस हवालदार दिनेश बन, जाधव, सोनवणे, शिरसाठ यांनी ही कारवाई केली.  (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3l1zgNr
Read More
राज्यात मानसिक उपचारांची दरवर्षी दोन लाख जणांना गरज

पुणे - राज्यात दरवर्षी मानसिक आजारांवर उपचार घेण्याची गरज दोन लाखांहून अधिक जणांना भासते. येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर या चार प्रादेशिक मनोरुग्णालयात हे रुग्ण उपचार घेतात. राज्यातील ३४ जिल्ह्यात मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत बाह्यरुग्ण विभागात तीन लाख ३१४९ जणांनी औषधोपचार व समुपदेशन घेतले आहेत. आंतररुग्ण विभागात २२ हजार ७६६ जणांनी उपचार घेतले. लॉकडाउनच्या दरम्यान व कोरोनाच्या भितीमुळे राज्यभरात या रुग्णसंख्येत वाढ झाली असून त्याची माहिती संकलित करण्यात येत असल्याची माहिती येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अभिजित फडणीस यांनी दिली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. फडणीस म्हणाले, ‘‘राज्यातील चार मनोरुग्णालयांची पाच हजार ७०० रुग्णक्षमता आहे. त्यापैकी तीन हजार रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या पाच वर्षांत चारही रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातून नऊ लाख रुग्णांनी औषधोपचार, समुपदेशन घेतले आहे.’’ 

Corona Update - पुण्यात आज कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या अधिक

प्रादेशिक मनोरूग्णायांतील मनोरूग्णांना जागतिक दर्जाचे उपचार व सोयीसुविधा मिळण्यासाठी अभ्यास समिती गठित केली आहे. या समितीच्या सदस्या व वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रचना गोस्वामी म्हणाल्या, ‘‘कोरोनाचा संसर्ग व लॉकडाउनच्या काळात राज्यभरात मानसिक आजाराचे रुग्ण वाढल्याचे दिसत आहे. त्याचा अभ्यास करण्यात येत आहे. सध्या मनोरूग्णालयात अतिशय गंभीर आजार असल्याचे रुग्ण दाखल होत आहेत.’’

पुणे जिल्ह्यातील वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने झेडपीत थाटले कार्यालय 

रुग्णालयाच्या उपाधिक्षिका डॉ. गीता कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘रुग्णांची प्रथम कोरोना चाचणी केली जाते. स्वत व रुग्णांची घ्यावयाची काळजी बाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती आहे.’’

दहा प्रकारचे मानसिक आजार 
द्विध्रुवीय मनोविकार (स्वभावातील चढ-उतार), ऑरगॅनिक मानसिक आजार, छिन्नमनस्कता (स्क्विझोफ्रेनिया), उदासीनता, मानसिक दुर्बलता, फीट येणे किंवा अपस्मार, व्यसनाधीनता, स्मृतिभ्रंश आणि वर्तणूक, लैगिंकता आणि भटकंती यामुळे आलेले मानसिक आजार, असे दहा प्रकारचे गंभीर मानसिक आजार आहेत.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यात मानसिक उपचारांची दरवर्षी दोन लाख जणांना गरज पुणे - राज्यात दरवर्षी मानसिक आजारांवर उपचार घेण्याची गरज दोन लाखांहून अधिक जणांना भासते. येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर या चार प्रादेशिक मनोरुग्णालयात हे रुग्ण उपचार घेतात. राज्यातील ३४ जिल्ह्यात मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत बाह्यरुग्ण विभागात तीन लाख ३१४९ जणांनी औषधोपचार व समुपदेशन घेतले आहेत. आंतररुग्ण विभागात २२ हजार ७६६ जणांनी उपचार घेतले. लॉकडाउनच्या दरम्यान व कोरोनाच्या भितीमुळे राज्यभरात या रुग्णसंख्येत वाढ झाली असून त्याची माहिती संकलित करण्यात येत असल्याची माहिती येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अभिजित फडणीस यांनी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा डॉ. फडणीस म्हणाले, ‘‘राज्यातील चार मनोरुग्णालयांची पाच हजार ७०० रुग्णक्षमता आहे. त्यापैकी तीन हजार रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या पाच वर्षांत चारही रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातून नऊ लाख रुग्णांनी औषधोपचार, समुपदेशन घेतले आहे.’’  Corona Update - पुण्यात आज कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या अधिक प्रादेशिक मनोरूग्णायांतील मनोरूग्णांना जागतिक दर्जाचे उपचार व सोयीसुविधा मिळण्यासाठी अभ्यास समिती गठित केली आहे. या समितीच्या सदस्या व वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रचना गोस्वामी म्हणाल्या, ‘‘कोरोनाचा संसर्ग व लॉकडाउनच्या काळात राज्यभरात मानसिक आजाराचे रुग्ण वाढल्याचे दिसत आहे. त्याचा अभ्यास करण्यात येत आहे. सध्या मनोरूग्णालयात अतिशय गंभीर आजार असल्याचे रुग्ण दाखल होत आहेत.’’ पुणे जिल्ह्यातील वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने झेडपीत थाटले कार्यालय  रुग्णालयाच्या उपाधिक्षिका डॉ. गीता कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘रुग्णांची प्रथम कोरोना चाचणी केली जाते. स्वत व रुग्णांची घ्यावयाची काळजी बाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती आहे.’’ दहा प्रकारचे मानसिक आजार  द्विध्रुवीय मनोविकार (स्वभावातील चढ-उतार), ऑरगॅनिक मानसिक आजार, छिन्नमनस्कता (स्क्विझोफ्रेनिया), उदासीनता, मानसिक दुर्बलता, फीट येणे किंवा अपस्मार, व्यसनाधीनता, स्मृतिभ्रंश आणि वर्तणूक, लैगिंकता आणि भटकंती यामुळे आलेले मानसिक आजार, असे दहा प्रकारचे गंभीर मानसिक आजार आहेत. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30nq4uT
Read More
हॉस्पिटलचा कचरा रस्त्यावर आला, तर जवानांवर होणार कारवाई !

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू असताना दुसरीकडे काही हॉस्पिटलचा कचरा थेट रस्त्यावर येत आहे. वारंवारच्या या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या हॉस्पिटलला दंड लावला जात आहे. मात्र यापुढे ज्या भागातील हॉस्‍पिटलचा कचरा रस्त्यावर आढळून येईल, त्या भागातील स्वच्छता निरीक्षक, जवानांनाही दंड लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

महापालिकेने शहरात घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन करणे व हा कचरा प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोचता करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. तसेच हॉस्पिटलमधील बायोमेडिकल वेस्ट जमा करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी आहे. मात्र काही हॉस्पिटलचा कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. विशेष म्हणजे यात कोरोना उपाययोजनांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या पार्श्‍वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी रेड्डी कंपनीचे व्यवस्थापक मुरली रेड्डी व हर्ष रेड्डी व विभागीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक विशाल खरात, सचिन भालेराव, नागरिक मित्र पथकाचे प्रमोद जाधव यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी ज्या भागात हॉस्पिटलचे बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर सापडल्यास त्या झोनचे जवान, स्वच्छता निरीक्षक यांना दंड लावण्याचा निर्णय घेण्यात आला. बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर सापडल्यास त्वरित नागरिक मित्र पथकाला माहिती द्यावी, हे पथक संबंधित हॉस्पिटलला दंड आकारला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच प्रभाग क्रमांक एक, दोन व तीनचा सुका कचरा सेंट्रल नाका येथे न्यावा. प्रभाग चार, पाचचा चिकलठाणा प्रक्रिया केंद्र, प्रभाग सहामधील रामनगर-विठ्ठलनगर येथे तर प्रभाग ससात, आठ व नऊमधील सुका कचरा कांचनवाडी येथे नेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बैठकीतील निर्णय 

-बायोमेडिकल वेस्ट घरगुती कचऱ्यासोबत घ्यायचे नाही. 
-ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याचे प्रमाण वाढवावे. 
-प्रत्येक वॉर्डातून शंभर टक्के वर्गीकरण करून कचरा उचलावा. 
-झोनअंतर्गत आवश्यकतेनुसार घंटागाड्यांची संख्या वाढवावी. 
-प्रत्येक घंटागाडीवरील सर्व भोंगे चालू ठेवणे. 
 

(संपादन-प्रताप अवचार)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हॉस्पिटलचा कचरा रस्त्यावर आला, तर जवानांवर होणार कारवाई ! औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू असताना दुसरीकडे काही हॉस्पिटलचा कचरा थेट रस्त्यावर येत आहे. वारंवारच्या या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या हॉस्पिटलला दंड लावला जात आहे. मात्र यापुढे ज्या भागातील हॉस्‍पिटलचा कचरा रस्त्यावर आढळून येईल, त्या भागातील स्वच्छता निरीक्षक, जवानांनाही दंड लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! महापालिकेने शहरात घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन करणे व हा कचरा प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोचता करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. तसेच हॉस्पिटलमधील बायोमेडिकल वेस्ट जमा करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी आहे. मात्र काही हॉस्पिटलचा कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. विशेष म्हणजे यात कोरोना उपाययोजनांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. या पार्श्‍वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी रेड्डी कंपनीचे व्यवस्थापक मुरली रेड्डी व हर्ष रेड्डी व विभागीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक विशाल खरात, सचिन भालेराव, नागरिक मित्र पथकाचे प्रमोद जाधव यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी ज्या भागात हॉस्पिटलचे बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर सापडल्यास त्या झोनचे जवान, स्वच्छता निरीक्षक यांना दंड लावण्याचा निर्णय घेण्यात आला. बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर सापडल्यास त्वरित नागरिक मित्र पथकाला माहिती द्यावी, हे पथक संबंधित हॉस्पिटलला दंड आकारला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच प्रभाग क्रमांक एक, दोन व तीनचा सुका कचरा सेंट्रल नाका येथे न्यावा. प्रभाग चार, पाचचा चिकलठाणा प्रक्रिया केंद्र, प्रभाग सहामधील रामनगर-विठ्ठलनगर येथे तर प्रभाग ससात, आठ व नऊमधील सुका कचरा कांचनवाडी येथे नेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. बैठकीतील निर्णय  -बायोमेडिकल वेस्ट घरगुती कचऱ्यासोबत घ्यायचे नाही.  -ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याचे प्रमाण वाढवावे.  -प्रत्येक वॉर्डातून शंभर टक्के वर्गीकरण करून कचरा उचलावा.  -झोनअंतर्गत आवश्यकतेनुसार घंटागाड्यांची संख्या वाढवावी.  -प्रत्येक घंटागाडीवरील सर्व भोंगे चालू ठेवणे.    (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34blu49
Read More
सिनेकलाकारांच्या टपाल तिकिटांचा छंद; बोयत यांच्या संग्रहाची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद

पुणे - चित्रपटातील आवडत्या कलाकारांचे फोटो किंवा त्यांच्या सह्यांचा संग्रह करणे ही अनेकांची आवड असते. मात्र, पुण्यातील संदीप बोयत हे सिनेप्रेमी गेल्या सहा वर्षांपासून चित्रपटातील कलाकारांचे टपाल तिकिटं जमा करण्याचा अनोखा छंद जोपासत आहेत. भारतीय चित्रपट क्षेत्राला १०७ वर्षे पूर्ण झाली असून, या वर्षांमध्ये चित्रपट विषयी टपाल खात्याने आजवर काढलेली तिकिटं संदीप यांच्याकडे संग्रहित आहेत. नुकतेच त्यांचे नाव ’लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड’मध्ये झळकले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बोयत म्हणाले, ‘‘माझे वडील हे सहाय्यक कॅमेरामन म्हणून चित्रपटांमध्ये काम करायचे. त्यामुळे चित्रपट क्षेत्राशी संबंध पहिल्यापासून होता. या दिग्गज कलाकारांना मानवंदना म्हणून मी कलाकारांच्या टपाल तिकिटांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. चित्रपट सृष्टीला १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा भारत सरकारने सिनेसृष्टीतील कलाकारांचे चित्र असलेले टपाल तिकिटं काढली होती. ही सर्व तिकिटे मी वेगवेगळ्या प्रदर्शनातून जमा केली. यामध्ये केवळ हिंदी नाही तर मराठी, दाक्षिणात्य आणि हॉलिवूडमधील अभेनेते, संगीतकार, दिग्दर्शक, निर्माते, गीतकार, लेखक अश्‍या सर्व कलाकारांच्या टपाल तिकिटांचा समावेश आहे. सुमारे ५३० हून अधिक टपाल तिकिटांचा संग्रह केला असून ‘द कलेक्‍शन ऑफ बॉलिवूड स्टॅम्पस’ नावाने ते ओळखले जाते.’’ या संग्रहाचे प्रदर्शन भरविणार असल्याचेही बोयत यांनी सांगितले.

कलाकारांच्या टपाल तिकिटांचा संग्रह करणारे संदीप बोयत.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिनेकलाकारांच्या टपाल तिकिटांचा छंद; बोयत यांच्या संग्रहाची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद पुणे - चित्रपटातील आवडत्या कलाकारांचे फोटो किंवा त्यांच्या सह्यांचा संग्रह करणे ही अनेकांची आवड असते. मात्र, पुण्यातील संदीप बोयत हे सिनेप्रेमी गेल्या सहा वर्षांपासून चित्रपटातील कलाकारांचे टपाल तिकिटं जमा करण्याचा अनोखा छंद जोपासत आहेत. भारतीय चित्रपट क्षेत्राला १०७ वर्षे पूर्ण झाली असून, या वर्षांमध्ये चित्रपट विषयी टपाल खात्याने आजवर काढलेली तिकिटं संदीप यांच्याकडे संग्रहित आहेत. नुकतेच त्यांचे नाव ’लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड’मध्ये झळकले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बोयत म्हणाले, ‘‘माझे वडील हे सहाय्यक कॅमेरामन म्हणून चित्रपटांमध्ये काम करायचे. त्यामुळे चित्रपट क्षेत्राशी संबंध पहिल्यापासून होता. या दिग्गज कलाकारांना मानवंदना म्हणून मी कलाकारांच्या टपाल तिकिटांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. चित्रपट सृष्टीला १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा भारत सरकारने सिनेसृष्टीतील कलाकारांचे चित्र असलेले टपाल तिकिटं काढली होती. ही सर्व तिकिटे मी वेगवेगळ्या प्रदर्शनातून जमा केली. यामध्ये केवळ हिंदी नाही तर मराठी, दाक्षिणात्य आणि हॉलिवूडमधील अभेनेते, संगीतकार, दिग्दर्शक, निर्माते, गीतकार, लेखक अश्‍या सर्व कलाकारांच्या टपाल तिकिटांचा समावेश आहे. सुमारे ५३० हून अधिक टपाल तिकिटांचा संग्रह केला असून ‘द कलेक्‍शन ऑफ बॉलिवूड स्टॅम्पस’ नावाने ते ओळखले जाते.’’ या संग्रहाचे प्रदर्शन भरविणार असल्याचेही बोयत यांनी सांगितले. कलाकारांच्या टपाल तिकिटांचा संग्रह करणारे संदीप बोयत. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33hU7WY
Read More
औरंगाबादेतील रस्त्याच्या निधीबाबत मंत्रालयातील अधिकारी म्हणतात, ‘कशात काहीच नाही’ !

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांसाठी शासनाने महापालिकेला १५२ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मात्र अद्याप निधीचे पत्र मिळाले नसल्यामुळे महापालिका व रस्ते विकास महामंडळाच्या हिश्‍श्‍याची रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत. पत्रासंदर्भात महापालिकेचा पाठपुरावा सुरू असून, मंत्र्यालयातील अधिकारी मात्र ‘अजून कशात काहीत नाही... थांबा थोडे’ असे उत्तर देत आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शहरातील १५२ कोटींच्या निधीतून महापालिका, एमआयडीसी व एमएसआरडीसी कामे करणार आहे. ‘एमआयडीसी़’ने पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशानुसार कामे सुरू केली आहेत. पण महापालिका व ‘एमएसआरडीसी’ला निधीबाबतच्या पत्राची प्रतीक्षा आहे. निधी उपलब्धतेचे पत्र शासनाकडून मिळावे, यासाठी महापालिकेकडून पाठपुरावा केला जात आहे; परंतु शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महापालिकेतील अधिकाऱ्याने निधीबद्दलची विचारणा करण्यासाठी बुधवारी (ता. ३०) मंत्रालयात अधिकाऱ्याला फोन केला असता, ‘अजून कशातच काही नाही, जरा थांबा’ असे उत्तर देण्यात आले. दरम्यान, नुकत्याच झालेल्या बैठकीत निधीवरून पालकमंत्र्यांनी ‘निधीच्या पत्राचे तुम्ही मला आता सांगताय का?’ असे म्हणत अधिकाऱ्यांना सुनावले होते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

औरंगाबादेतील रस्त्याच्या निधीबाबत मंत्रालयातील अधिकारी म्हणतात, ‘कशात काहीच नाही’ ! औरंगाबाद : शहरातील रस्त्यांसाठी शासनाने महापालिकेला १५२ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मात्र अद्याप निधीचे पत्र मिळाले नसल्यामुळे महापालिका व रस्ते विकास महामंडळाच्या हिश्‍श्‍याची रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत. पत्रासंदर्भात महापालिकेचा पाठपुरावा सुरू असून, मंत्र्यालयातील अधिकारी मात्र ‘अजून कशात काहीत नाही... थांबा थोडे’ असे उत्तर देत आहेत.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! शहरातील १५२ कोटींच्या निधीतून महापालिका, एमआयडीसी व एमएसआरडीसी कामे करणार आहे. ‘एमआयडीसी़’ने पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशानुसार कामे सुरू केली आहेत. पण महापालिका व ‘एमएसआरडीसी’ला निधीबाबतच्या पत्राची प्रतीक्षा आहे. निधी उपलब्धतेचे पत्र शासनाकडून मिळावे, यासाठी महापालिकेकडून पाठपुरावा केला जात आहे; परंतु शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. महापालिकेतील अधिकाऱ्याने निधीबद्दलची विचारणा करण्यासाठी बुधवारी (ता. ३०) मंत्रालयात अधिकाऱ्याला फोन केला असता, ‘अजून कशातच काही नाही, जरा थांबा’ असे उत्तर देण्यात आले. दरम्यान, नुकत्याच झालेल्या बैठकीत निधीवरून पालकमंत्र्यांनी ‘निधीच्या पत्राचे तुम्ही मला आता सांगताय का?’ असे म्हणत अधिकाऱ्यांना सुनावले होते.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3joNSX2
Read More
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरीक दिन विशेष : 'आस्था' ने दिला हक्काचा निवारा 

औरंगाबाद : आजच्या तरुण पिढीला मानसिक ताणतणाव, नोकरी व्यवसायातील अस्थिरता, बदल्या, परदेशी वास्तव्य, आर्थिक नियोजनाची ओढाताण, संसार अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे इच्छा असूनही तरुणांना घरातील जेष्ठ व्यक्तींना वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे ज्येष्ठांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. या ज्येष्ठांना वृद्धापकाळात सन्मानाने जगता यावे, यासाठी ‘आनंददायी वृद्धापकाळ’ ही संकल्पना घेवून आस्था फाऊंडेशन सेवाभावी संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
अपुरा पोषक आहार, परावलंबित्व, एकटेपणा, घरात मिळणारी वागणूक असे ज्येष्ठांचे अनेक प्रश्न असतात. वृद्धापकाळातील स्मृतीविषयक मोठ्या तक्रारी असतात. यात सौम्य विसराळूपणा ते तीव्र स्वरूपाचे स्मृतिभ्रंशासारखे आजार आढळून येतात. त्यामुळे अनेकदा ज्येष्ठांची परवड होते. घरातील तरुणमंडळीकडून या ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करतात. या बदलांचे भान विचारात घेऊन १२ वर्षांपूर्वी काही तरुणांनी एकत्र येवून आस्था फाउंडेशनची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत संस्था वृद्धांसाठी हक्काचा निवारा बनले आहे. संस्थेचे विश्वस्त सुनील अग्रवाल यांनी वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेला तीन एकर जागा दान दिली. या जागेवर ‘बसंतप्रभा विसावा’ ही वास्तू वृद्धांसाठी उभारली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोनाकाळात शास्त्रशुद्ध काळजी 
नव्याने वृद्धाश्रमात दाखल होणाऱ्या ज्येष्ठांना त्यांच्या आजाराची कल्पना दिली जाते. तिथे रहाणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठांचे नियमित पल्स, तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासली जाते. घरातील प्रत्येकाला मास्क, सॅनेटायझर, देवून त्याचा उपयोग कसा करावा याबाबत माहिती दिली जाते. आस्थाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र वैद्य घराला नियमित भेट देवून वृद्धांचे मनोबल वाढवितात. सर्व आजी-आजोबांशी संवाद साधतात. संपूर्ण परीसर निर्जंतुक केले जात असल्याचे वरिष्ठ व्यवस्थापक सुनिता तगारे यांनी सांगीतले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वृद्धांसाठी उपक्रम 
शारीरिक आरोग्यासोबत या सर्वांची विचारातील सकारात्मकता, मनोबल वाढविण्यासाठी वर्षभरातील सण समारंभ पण साजरे केले जातात. यात संक्रांतीला पतंग उडविणे, १५ ऑगस्टला देशभक्तीपर गीते, गणपती उत्सव, बागकाम, संगीत, वेगवेगळे खेळ घेतले जातात. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

‘सकाळ’च्या बातमीचा केला पाठपुरावा 
८५ वर्षाच्या पटवर्धन दांम्पत्याला हैदराबाद येथील आश्रमातून बाहेर काढण्यात आले होते. कोरोनाच्या काळात या दांम्पत्यांना कुठेही आधार मिळत नसल्यामुळे त्यांची होणारी परवड ‘सकाळ’मधून प्रकाशित करण्यात आली होती. नंतर या दाम्पत्याची ‘आस्था फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेने जबाबदारी घेतली. त्यांची वैद्यकीय तपासणी करून सन्मानपूर्वक आस्थाच्या घरात प्रवेश दिला. 
 

(संंपादन-प्रताप अवचार)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरीक दिन विशेष : 'आस्था' ने दिला हक्काचा निवारा  औरंगाबाद : आजच्या तरुण पिढीला मानसिक ताणतणाव, नोकरी व्यवसायातील अस्थिरता, बदल्या, परदेशी वास्तव्य, आर्थिक नियोजनाची ओढाताण, संसार अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे इच्छा असूनही तरुणांना घरातील जेष्ठ व्यक्तींना वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे ज्येष्ठांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. या ज्येष्ठांना वृद्धापकाळात सन्मानाने जगता यावे, यासाठी ‘आनंददायी वृद्धापकाळ’ ही संकल्पना घेवून आस्था फाऊंडेशन सेवाभावी संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! अपुरा पोषक आहार, परावलंबित्व, एकटेपणा, घरात मिळणारी वागणूक असे ज्येष्ठांचे अनेक प्रश्न असतात. वृद्धापकाळातील स्मृतीविषयक मोठ्या तक्रारी असतात. यात सौम्य विसराळूपणा ते तीव्र स्वरूपाचे स्मृतिभ्रंशासारखे आजार आढळून येतात. त्यामुळे अनेकदा ज्येष्ठांची परवड होते. घरातील तरुणमंडळीकडून या ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करतात. या बदलांचे भान विचारात घेऊन १२ वर्षांपूर्वी काही तरुणांनी एकत्र येवून आस्था फाउंडेशनची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत संस्था वृद्धांसाठी हक्काचा निवारा बनले आहे. संस्थेचे विश्वस्त सुनील अग्रवाल यांनी वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेला तीन एकर जागा दान दिली. या जागेवर ‘बसंतप्रभा विसावा’ ही वास्तू वृद्धांसाठी उभारली आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. कोरोनाकाळात शास्त्रशुद्ध काळजी  नव्याने वृद्धाश्रमात दाखल होणाऱ्या ज्येष्ठांना त्यांच्या आजाराची कल्पना दिली जाते. तिथे रहाणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठांचे नियमित पल्स, तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासली जाते. घरातील प्रत्येकाला मास्क, सॅनेटायझर, देवून त्याचा उपयोग कसा करावा याबाबत माहिती दिली जाते. आस्थाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र वैद्य घराला नियमित भेट देवून वृद्धांचे मनोबल वाढवितात. सर्व आजी-आजोबांशी संवाद साधतात. संपूर्ण परीसर निर्जंतुक केले जात असल्याचे वरिष्ठ व्यवस्थापक सुनिता तगारे यांनी सांगीतले.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. वृद्धांसाठी उपक्रम  शारीरिक आरोग्यासोबत या सर्वांची विचारातील सकारात्मकता, मनोबल वाढविण्यासाठी वर्षभरातील सण समारंभ पण साजरे केले जातात. यात संक्रांतीला पतंग उडविणे, १५ ऑगस्टला देशभक्तीपर गीते, गणपती उत्सव, बागकाम, संगीत, वेगवेगळे खेळ घेतले जातात.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘सकाळ’च्या बातमीचा केला पाठपुरावा  ८५ वर्षाच्या पटवर्धन दांम्पत्याला हैदराबाद येथील आश्रमातून बाहेर काढण्यात आले होते. कोरोनाच्या काळात या दांम्पत्यांना कुठेही आधार मिळत नसल्यामुळे त्यांची होणारी परवड ‘सकाळ’मधून प्रकाशित करण्यात आली होती. नंतर या दाम्पत्याची ‘आस्था फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेने जबाबदारी घेतली. त्यांची वैद्यकीय तपासणी करून सन्मानपूर्वक आस्थाच्या घरात प्रवेश दिला.    (संंपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3l0ZzDt
Read More

Tuesday, September 29, 2020

N 95 मास्कचा पुन्हा वापर करणं शक्य आहे का ? संशोधनातून माहिती झाली उघड 

मुंबई : एन 95 मास्कचा आता आपण पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. N95 मास्कला संक्रमणमुक्त म्हणजेच डिसइन्फेक्ट करण्याची नवी पद्धत शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. हीट आणि ह्युमिडीटी म्हणजेच उष्ण आणि आर्द्रतेचा संयोग करून एन 95 मास्क आता संक्रमण मुक्त करू शकतो.

एसएलएसी म्हणजेच नॅशनल एक्सीलिरेटर लॅबोरेटरी, स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी आणि यूनिवर्सिटी ऑफ टेक्सासच्या चिकित्सा शाखेतील संशोधकांनी हा शोध लावला असून त्यात उच्च रिलेटिव ह्यूमिडिटी मध्ये एन95 मास्क ला हळूहळू गरम केल्याने त्यातील गुणवत्तेत काहीही परिणाम न होता मास्क च्या आतील SARS-CoV-2 विषाणुला निष्क्रिय होत असल्याचे स्पष्ट झाले.

महत्त्वाची बातमी : भाजपवर निशाणा साधत अनिल देशमुख म्हणालेत; CBI ने आता सांगावं, सुशांतची हत्या होती की आत्महत्या

संशोधकांपैकी वरिष्ठ संशोधक 'स्टिवन चू' यांनी सांगितले की, कोरोना संक्रमण काळात मास्क वापरणे मोठी समस्या बनली आहे. एक डझन पेक्षा अधिक मास्क प्रत्येकाला वापराव लागत असल्याने मास्कचा साठा जमवावा लागतो. खास करून डॉक्टर आणि नर्ससाठी मोठी समस्या उभी राहिली आहे. मात्र या नव्या संशोधनामुळे यावर तोडगा निघाला असून आता केवळ कॉफी ब्रेक मध्ये देखील ते आपल्या मास्कचं निर्जंतूकीकरण करू शकतात.

शोधातील निष्कर्ष 
या नव्या संशोधनात यूनिवर्सिटी ऑफ टेक्सास मधील चिकित्सा शाखेचे विषाणु विज्ञान तज्ञ स्कॉट वीवर आणि स्टैनफोर्ड/एसएलएसी चे प्रोफेसर यी कुई तसेच वाह चिउ यांनी मास्कला संक्रमण-मुक्त करण्यासाठी हीट एंड ह्यूमिडिटी च्या प्रयोगावर आपलं लक्ष केंद्रीत केलं.

प्रयोगासाठी आणलेले नमूने रिलेटिव ह्यूमिडिटी सह 25 से 95 डिग्री सेल्सियस तापमान मध्ये 30 मिनिट गरम केले. 25 सप्टेंबररोजी एसीएस नॅनो पत्रिकेमध्ये या संशोधनातील निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले.

महत्त्वाची बातमी : 'तुम्ही खासदार आहात; बोलताना भान ठेवणं अपेक्षित आहे'; संजय राऊतांना न्यायालयाचा सल्ला

20 वेळा करू शकतो वापर
अधिक आर्द्रता तसेच उष्णतेमुळे मास्कवरील विषाणूंची संख्या कमी झाली आहे. मात्र अधिक तापमानात मास्क जळण्याची भिती देखील होती. मास्कवरील विषाणूला मारण्याच्या प्रयत्नात मास्कसाठी वापरण्यात आलेल्या पदर्थाची क्षमता प्रभावित होण्याची शक्यता होती.

मास्कसाठी 85 डिग्री सेल्सियस हे योग्य तापमान होते​, ज्यात रिलेटिव ह्यूमिडीटी 100 टक्के होती. या तापमानात मास्क ठेवल्यानंतर संशोधकांना मास्कवर कोविड चे विषाणू दिसले नाहीत. इतकेच नाही तर मास्कला किमान 20 वेळा वापरण्या योग्य बनवू शकतो हे ही स्पष्ट झाले. याशिवाय कोरोना सह  ताप तसेच चिकनगुनियासाठी कारणीभूत असणा-या विषाणूंना देखील अशा प्रकारे नष्ट करू शकतो.

reuse of n 95 mask is possible research done by stanford university

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

N 95 मास्कचा पुन्हा वापर करणं शक्य आहे का ? संशोधनातून माहिती झाली उघड  मुंबई : एन 95 मास्कचा आता आपण पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. N95 मास्कला संक्रमणमुक्त म्हणजेच डिसइन्फेक्ट करण्याची नवी पद्धत शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. हीट आणि ह्युमिडीटी म्हणजेच उष्ण आणि आर्द्रतेचा संयोग करून एन 95 मास्क आता संक्रमण मुक्त करू शकतो. एसएलएसी म्हणजेच नॅशनल एक्सीलिरेटर लॅबोरेटरी, स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी आणि यूनिवर्सिटी ऑफ टेक्सासच्या चिकित्सा शाखेतील संशोधकांनी हा शोध लावला असून त्यात उच्च रिलेटिव ह्यूमिडिटी मध्ये एन95 मास्क ला हळूहळू गरम केल्याने त्यातील गुणवत्तेत काहीही परिणाम न होता मास्क च्या आतील SARS-CoV-2 विषाणुला निष्क्रिय होत असल्याचे स्पष्ट झाले. महत्त्वाची बातमी : भाजपवर निशाणा साधत अनिल देशमुख म्हणालेत; CBI ने आता सांगावं, सुशांतची हत्या होती की आत्महत्या संशोधकांपैकी वरिष्ठ संशोधक 'स्टिवन चू' यांनी सांगितले की, कोरोना संक्रमण काळात मास्क वापरणे मोठी समस्या बनली आहे. एक डझन पेक्षा अधिक मास्क प्रत्येकाला वापराव लागत असल्याने मास्कचा साठा जमवावा लागतो. खास करून डॉक्टर आणि नर्ससाठी मोठी समस्या उभी राहिली आहे. मात्र या नव्या संशोधनामुळे यावर तोडगा निघाला असून आता केवळ कॉफी ब्रेक मध्ये देखील ते आपल्या मास्कचं निर्जंतूकीकरण करू शकतात. शोधातील निष्कर्ष  या नव्या संशोधनात यूनिवर्सिटी ऑफ टेक्सास मधील चिकित्सा शाखेचे विषाणु विज्ञान तज्ञ स्कॉट वीवर आणि स्टैनफोर्ड/एसएलएसी चे प्रोफेसर यी कुई तसेच वाह चिउ यांनी मास्कला संक्रमण-मुक्त करण्यासाठी हीट एंड ह्यूमिडिटी च्या प्रयोगावर आपलं लक्ष केंद्रीत केलं. प्रयोगासाठी आणलेले नमूने रिलेटिव ह्यूमिडिटी सह 25 से 95 डिग्री सेल्सियस तापमान मध्ये 30 मिनिट गरम केले. 25 सप्टेंबररोजी एसीएस नॅनो पत्रिकेमध्ये या संशोधनातील निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले. महत्त्वाची बातमी : 'तुम्ही खासदार आहात; बोलताना भान ठेवणं अपेक्षित आहे'; संजय राऊतांना न्यायालयाचा सल्ला 20 वेळा करू शकतो वापर अधिक आर्द्रता तसेच उष्णतेमुळे मास्कवरील विषाणूंची संख्या कमी झाली आहे. मात्र अधिक तापमानात मास्क जळण्याची भिती देखील होती. मास्कवरील विषाणूला मारण्याच्या प्रयत्नात मास्कसाठी वापरण्यात आलेल्या पदर्थाची क्षमता प्रभावित होण्याची शक्यता होती. मास्कसाठी 85 डिग्री सेल्सियस हे योग्य तापमान होते​, ज्यात रिलेटिव ह्यूमिडीटी 100 टक्के होती. या तापमानात मास्क ठेवल्यानंतर संशोधकांना मास्कवर कोविड चे विषाणू दिसले नाहीत. इतकेच नाही तर मास्कला किमान 20 वेळा वापरण्या योग्य बनवू शकतो हे ही स्पष्ट झाले. याशिवाय कोरोना सह  ताप तसेच चिकनगुनियासाठी कारणीभूत असणा-या विषाणूंना देखील अशा प्रकारे नष्ट करू शकतो. reuse of n 95 mask is possible research done by stanford university News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EKUTlR
Read More
कोरोनाबाधित रुग्णांना दुधी भोपळा खाण्याचे हे आहेत फायदे !  

औरंगाबाद : संभाव्य व्याधींपासून दूर ठेवणाऱ्या दुधी भोपळ्याला गुणकारी ही उपमा दिली गेली, ती उगाचच नव्हे. त्याच्या आरोग्यवर्धक गुणांमुळेच. हल्ली कोविड-१९ रुग्णांसाठी रक्तदाबाचा त्रास हा धोका ठरत आहे; पण दुधी भोपळ्याचा आहारात समावेश केल्यास उच्चरक्तदाबही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते व संभाव्य धोक्यापासून आपण दूर राहू शकतो. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

दुधी भोपळ्याचा रस थंडीच्या दिवसात अधिक लाभदायक असतो. दुधी भोपळ्यात विषनाशक गुण असतात. यात १२ टक्के पाण्याचे प्रमाण असून याची चव इतर भाज्यांपेक्षा निराळी असते. नियमित व्यायाम, शारीरिक श्रमानंतर रोज १०० ग्राम दुधी भोपळ्याचा रस प्या, त्यामुळे पोट भरल्यासारखे राहते व भूक लागत नाही परिणामी वजन नियंत्रित राहते. दुधी भोपळ्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस प्रथिने असतात. वजन कमी करण्यास सायंकाळी दुधी भोपळ्याचे सुप पिल्याने फायदा होतो. उष्णतेचा त्रास होत असल्यास दुधी भोपळ्याच्या रसात खडीसाखर टाकून पिल्याने त्रास कमी होतो.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ताप आल्यानंतर दुधी भोपळ्याचे सूप पिणे गुणकारी ठरते. ताप वाढत असल्यास दुधी भोपळ्याचा कीस कपाळी लावल्यास फायदा होतो. शांत झोपेसाठीही दुधी भोपळ्याचे तेल डोके व तळव्यांना लावल्यास आराम मिळतो. भोपळा पित्तनाशक असून डोके दुखत असल्यास दुधी भोपळ्याच्या रसात मध घालून प्यायला हवा. गर्भवती महिलांनी आहारात दुधी भोपळ्याचा समावेश केल्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. लहान मुलांसाठीही दुधी भोपळा आरोग्यदायी असून विस्मरणावर परिणामकारक आहे. बुद्धी तल्लख होते; पण दुधी भोपळा उकडून व चांगला शिजवून खायला हवा. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भोपळा उच्चरक्तदाब नियंत्रित ठेवतो :
जर आपण नियमितपणे एक ग्लास दुधी भोपळ्याचे रस पीत असाल तर आपली उच्चरक्तदाबाची समस्या अधिक प्रमाणात नियंत्रित राहील. हा रस दररोज २०० ग्राम प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. 

असा हा गुणकारी भोपळा 

-भोपळ्याच्या रसात अधिक मात्रेत पाणी असते, ते शरीर थंड ठेवते. 

-लघवीत जळजळ होत असेल तर दररोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस सेवन करावा. 

-दुधी भोपळा केसांवरही गुणकारी आहे. 

-केस पांढरे होणे व गळणे या समस्येसाठी दुधी भोपळ्याचा रस प्यावा. 

-या रसात तिळाच्या तेलाचे मिश्रण करून केसांच्या मुळाशी लावल्याने केस गळती कमी होते. 

- रोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस पिल्यास पचनक्षमता वाढण्यास मदत होते. 

-पोटाचे आजार कमी करण्यास मदत होते.

(संपादन-प्रताप अवचार) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाबाधित रुग्णांना दुधी भोपळा खाण्याचे हे आहेत फायदे !   औरंगाबाद : संभाव्य व्याधींपासून दूर ठेवणाऱ्या दुधी भोपळ्याला गुणकारी ही उपमा दिली गेली, ती उगाचच नव्हे. त्याच्या आरोग्यवर्धक गुणांमुळेच. हल्ली कोविड-१९ रुग्णांसाठी रक्तदाबाचा त्रास हा धोका ठरत आहे; पण दुधी भोपळ्याचा आहारात समावेश केल्यास उच्चरक्तदाबही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते व संभाव्य धोक्यापासून आपण दूर राहू शकतो.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! दुधी भोपळ्याचा रस थंडीच्या दिवसात अधिक लाभदायक असतो. दुधी भोपळ्यात विषनाशक गुण असतात. यात १२ टक्के पाण्याचे प्रमाण असून याची चव इतर भाज्यांपेक्षा निराळी असते. नियमित व्यायाम, शारीरिक श्रमानंतर रोज १०० ग्राम दुधी भोपळ्याचा रस प्या, त्यामुळे पोट भरल्यासारखे राहते व भूक लागत नाही परिणामी वजन नियंत्रित राहते. दुधी भोपळ्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस प्रथिने असतात. वजन कमी करण्यास सायंकाळी दुधी भोपळ्याचे सुप पिल्याने फायदा होतो. उष्णतेचा त्रास होत असल्यास दुधी भोपळ्याच्या रसात खडीसाखर टाकून पिल्याने त्रास कमी होतो. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ताप आल्यानंतर दुधी भोपळ्याचे सूप पिणे गुणकारी ठरते. ताप वाढत असल्यास दुधी भोपळ्याचा कीस कपाळी लावल्यास फायदा होतो. शांत झोपेसाठीही दुधी भोपळ्याचे तेल डोके व तळव्यांना लावल्यास आराम मिळतो. भोपळा पित्तनाशक असून डोके दुखत असल्यास दुधी भोपळ्याच्या रसात मध घालून प्यायला हवा. गर्भवती महिलांनी आहारात दुधी भोपळ्याचा समावेश केल्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. लहान मुलांसाठीही दुधी भोपळा आरोग्यदायी असून विस्मरणावर परिणामकारक आहे. बुद्धी तल्लख होते; पण दुधी भोपळा उकडून व चांगला शिजवून खायला हवा.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. भोपळा उच्चरक्तदाब नियंत्रित ठेवतो : जर आपण नियमितपणे एक ग्लास दुधी भोपळ्याचे रस पीत असाल तर आपली उच्चरक्तदाबाची समस्या अधिक प्रमाणात नियंत्रित राहील. हा रस दररोज २०० ग्राम प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.  असा हा गुणकारी भोपळा  -भोपळ्याच्या रसात अधिक मात्रेत पाणी असते, ते शरीर थंड ठेवते.  -लघवीत जळजळ होत असेल तर दररोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस सेवन करावा.  -दुधी भोपळा केसांवरही गुणकारी आहे.  -केस पांढरे होणे व गळणे या समस्येसाठी दुधी भोपळ्याचा रस प्यावा.  -या रसात तिळाच्या तेलाचे मिश्रण करून केसांच्या मुळाशी लावल्याने केस गळती कमी होते.  - रोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस पिल्यास पचनक्षमता वाढण्यास मदत होते.  -पोटाचे आजार कमी करण्यास मदत होते. (संपादन-प्रताप अवचार)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n635yb
Read More
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेची निवडणूक पुन्हा लांबली

ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्याने राज्यातील सहकारी संस्थाच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. 31 डिसेंबरपर्यंत या निवडणुका पुढे गेल्याने जिल्हा बॅंकेसह सुमारे साडेचारशे सहकारी संस्थाच्या निवडणुका अडकल्या आहेत. शासनाने सलग तिसऱ्या वेळी हा निर्णय घेतला आहे. 

राज्य शासनाने क्रांतीज्योती महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना ही कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्यामुळे 27 जानेवारीला आदेश काढत तीन महिन्यांसाठी निवडणुका पुढे नेल्या होत्या. एप्रिलपर्यंत ही स्थगिती असताना मार्चमध्ये कोरोनाचा जोरदार शिरकाव झाला. त्यामुळे एप्रिलमध्ये पुन्हा कोरोना विषाणुमुळे या निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या गेल्या. आता 28 सप्टेंबरला पुन्हा नव्याने आदेश काढत शासनाने 31 डिसेंबरपर्यंत तिसऱ्या वेळी निवडणुका पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश शासनाचे अवर सचिव रमेश शिंगटे यांनी काढले आहेत. 

राज्यातील कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. सहकारी संस्था निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शी होणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 93 कक मधील तरतूदीनुसार उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेशीत केलेल्या सहकारी संस्था निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत घेण्यात येवू नयेत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

106 संस्थाच्या प्रक्रिया होवून थांबल्या 
जिल्ह्यात एकूण एक हजार 223 संस्था आहेत. यात अ वर्गामध्ये एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंक आहे. या बॅंकेची मुदत मेमध्ये संपली आहे. ब वर्गात 279 संस्था असून यातील 180 संस्थाच्या निवडणुका 2020 मध्ये होणार होत्या. क वर्गात 223 संस्थांपैकी 114 तर ड वर्गातील 720 पैकी 211 अशा एकूण 506 संस्थाच्या निवडणुका 2020 मध्ये होणार होत्या. यातील थोड्याच संस्थाच्या 27 जानेवारीपूर्वी निवडणुका झाल्या आहेत. साडेचारशे संस्थाच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यातील 34 संस्थाच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. 72 संस्थाच्या निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. उर्वरित संस्थाची प्रक्रिया सुरुच झालेली नाही.

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेची निवडणूक पुन्हा लांबली ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्याने राज्यातील सहकारी संस्थाच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. 31 डिसेंबरपर्यंत या निवडणुका पुढे गेल्याने जिल्हा बॅंकेसह सुमारे साडेचारशे सहकारी संस्थाच्या निवडणुका अडकल्या आहेत. शासनाने सलग तिसऱ्या वेळी हा निर्णय घेतला आहे.  राज्य शासनाने क्रांतीज्योती महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना ही कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्यामुळे 27 जानेवारीला आदेश काढत तीन महिन्यांसाठी निवडणुका पुढे नेल्या होत्या. एप्रिलपर्यंत ही स्थगिती असताना मार्चमध्ये कोरोनाचा जोरदार शिरकाव झाला. त्यामुळे एप्रिलमध्ये पुन्हा कोरोना विषाणुमुळे या निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या गेल्या. आता 28 सप्टेंबरला पुन्हा नव्याने आदेश काढत शासनाने 31 डिसेंबरपर्यंत तिसऱ्या वेळी निवडणुका पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश शासनाचे अवर सचिव रमेश शिंगटे यांनी काढले आहेत.  राज्यातील कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. सहकारी संस्था निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शी होणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 93 कक मधील तरतूदीनुसार उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेशीत केलेल्या सहकारी संस्था निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत घेण्यात येवू नयेत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.  106 संस्थाच्या प्रक्रिया होवून थांबल्या  जिल्ह्यात एकूण एक हजार 223 संस्था आहेत. यात अ वर्गामध्ये एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंक आहे. या बॅंकेची मुदत मेमध्ये संपली आहे. ब वर्गात 279 संस्था असून यातील 180 संस्थाच्या निवडणुका 2020 मध्ये होणार होत्या. क वर्गात 223 संस्थांपैकी 114 तर ड वर्गातील 720 पैकी 211 अशा एकूण 506 संस्थाच्या निवडणुका 2020 मध्ये होणार होत्या. यातील थोड्याच संस्थाच्या 27 जानेवारीपूर्वी निवडणुका झाल्या आहेत. साडेचारशे संस्थाच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यातील 34 संस्थाच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. 72 संस्थाच्या निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. उर्वरित संस्थाची प्रक्रिया सुरुच झालेली नाही. संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n4V5gU
Read More
वरची देवलीत अवैध वाळू उपसा

मालवण (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील वरची देवली वाघवणे येथे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. वाळू उपशासाठी परराज्यातील कामगार दाखल झाले आहेत. हे कामगार क्वारंटाईन न राहता खाडीपात्रात वाळू उपशास उतरत आहेत. पुलालगत उपसा होत असल्याने पुलाला धोका आहे. खाडीपात्रात होड्यांची संख्या वाढली असून मेरिटाईम बोर्डाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. महसूल प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

वरची देवली, खालची देवली भागात सध्या अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू आहे. या भागातील वाळू पट्ट्याचा लिलाव झाला नसतानाही वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. वाळू उपशाच्या कामासाठी सध्या मोठ्या प्रमाणात कामगारही गावात दाखल झाले आहेत; मात्र ते क्वारंटाइन न राहता थेट खाडीपात्रात वाळू काढण्यास उतरत असल्याचे दिसून आले आहे.

शिवाय गावातही त्यांचा बिनधास्त वावर सुरू आहे. वाळू उपसा करणाऱ्या डंपरवर कारवाई होताना दिसते; मात्र वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या होड्यांवर प्रशासन केव्हा कारवाई करणार? सध्या खाडीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होड्या उतरविण्यात आल्या असून होड्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. 

कारवाईची गरज 
याकडे मेरिटाईम बोर्डाचे दुर्लक्ष असून त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. वाळूच्या बेसुमार उपशामुळे देवली पुलाला धोका निर्माण झाला आहे. वाळू उपशामुळे खार बंधाराही खचला असून त्यामुळे भविष्यात लोकवस्ती, शेती, माड बागायतीस धोका आहे. त्यामुळे महसूल, मेरिटाईम बोर्डाने याची तत्काळ दखल घेत कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वरची देवलीत अवैध वाळू उपसा मालवण (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील वरची देवली वाघवणे येथे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. वाळू उपशासाठी परराज्यातील कामगार दाखल झाले आहेत. हे कामगार क्वारंटाईन न राहता खाडीपात्रात वाळू उपशास उतरत आहेत. पुलालगत उपसा होत असल्याने पुलाला धोका आहे. खाडीपात्रात होड्यांची संख्या वाढली असून मेरिटाईम बोर्डाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. महसूल प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.  वरची देवली, खालची देवली भागात सध्या अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू आहे. या भागातील वाळू पट्ट्याचा लिलाव झाला नसतानाही वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. वाळू उपशाच्या कामासाठी सध्या मोठ्या प्रमाणात कामगारही गावात दाखल झाले आहेत; मात्र ते क्वारंटाइन न राहता थेट खाडीपात्रात वाळू काढण्यास उतरत असल्याचे दिसून आले आहे. शिवाय गावातही त्यांचा बिनधास्त वावर सुरू आहे. वाळू उपसा करणाऱ्या डंपरवर कारवाई होताना दिसते; मात्र वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या होड्यांवर प्रशासन केव्हा कारवाई करणार? सध्या खाडीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होड्या उतरविण्यात आल्या असून होड्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे.  कारवाईची गरज  याकडे मेरिटाईम बोर्डाचे दुर्लक्ष असून त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. वाळूच्या बेसुमार उपशामुळे देवली पुलाला धोका निर्माण झाला आहे. वाळू उपशामुळे खार बंधाराही खचला असून त्यामुळे भविष्यात लोकवस्ती, शेती, माड बागायतीस धोका आहे. त्यामुळे महसूल, मेरिटाईम बोर्डाने याची तत्काळ दखल घेत कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30hmgv6
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 सप्टेंबर

पंचांग -
बुधवार - अधिक अश्‍विन शु.14, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सायं. 5.45, चंद्रास्त प. 5.04, भारतीय सौर 8, शके 1942.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९९३ : मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील उमरगा, किल्लारी व औसा परिसरात भीषण भूकंप. आठ गावे भुईसपाट झाली.  वीस हजारांपेक्षा जास्त लोक ठार तर दहा हजार लोक जखमी झाले.
२००० : देशातील रासायनिक उद्योगक्षेत्राच्या प्रगतीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंडेशन अँड केमिकल इंजिनिअरिंग वर्ल्ड (सीईडब्ल्यू) या संस्थेतर्फे ‘हॉल ऑफ फेम’ हा पुरस्कार जाहीर.
२००० : ‘जागर’ नाट्यसंस्थेचे संस्थापक, हौशी रंगभूमीवरील जाणकार दिग्दर्शक व वास्तुशिल्पकार अशोक अनंत जोशी यांचे निधन.
२००१ : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज माधवराव जिवाजीराव शिंदे यांचे विमान अपघातात निधन.
२००४ : हैदराबाद मुक्तिसंग्रामातील धुरंधर, लढवय्ये आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी विजयेंद्र काबरा यांचे निधन. 
२००४ : लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे आणि ज्येष्ठ नृत्य कलावंत रोहिणी भाटे यांना डेक्कन कॉलेजतर्फे ‘डॉक्‍टर ऑफ लेटर्स’ ही सन्माननीय पदवी जाहीर.

दिनमान -
मेष : अधिकारपद लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.
वृषभ : नावलौकिक व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. 
मिथुन : कामानिमित्त छोटे प्रवास होतील. साहित्याच्या क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. 
कर्क : महत्त्वाची कामे, प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे ढकलावेत. आत्मविश्‍वास कमी राहील.
सिंह : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. 
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. 
तुळ : अधिकारपद लाभेल. मोठमोठ्या व्यक्तींच्या ओळखी होतील. आर्थिक लाभ होईल.
वृश्‍चिक : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. 
धनु : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींना गुरूकृपा लाभेल. सुसंधी लाभतील.
मकर : उधारी, उसनवारी वसूल होईल. उमेद वाढेल. आपली मते इतरांना पटवून द्याल. 
कुंभ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमचे अंदाज अचूक ठरतील.  
मीन : मनस्ताप होणाऱ्या घटना घडतील. ऐशारामाकडे कल राहील. संकटे उद्भवतील.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 सप्टेंबर पंचांग - बुधवार - अधिक अश्‍विन शु.14, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सायं. 5.45, चंद्रास्त प. 5.04, भारतीय सौर 8, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९९३ : मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील उमरगा, किल्लारी व औसा परिसरात भीषण भूकंप. आठ गावे भुईसपाट झाली.  वीस हजारांपेक्षा जास्त लोक ठार तर दहा हजार लोक जखमी झाले. २००० : देशातील रासायनिक उद्योगक्षेत्राच्या प्रगतीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंडेशन अँड केमिकल इंजिनिअरिंग वर्ल्ड (सीईडब्ल्यू) या संस्थेतर्फे ‘हॉल ऑफ फेम’ हा पुरस्कार जाहीर. २००० : ‘जागर’ नाट्यसंस्थेचे संस्थापक, हौशी रंगभूमीवरील जाणकार दिग्दर्शक व वास्तुशिल्पकार अशोक अनंत जोशी यांचे निधन. २००१ : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज माधवराव जिवाजीराव शिंदे यांचे विमान अपघातात निधन. २००४ : हैदराबाद मुक्तिसंग्रामातील धुरंधर, लढवय्ये आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी विजयेंद्र काबरा यांचे निधन.  २००४ : लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे आणि ज्येष्ठ नृत्य कलावंत रोहिणी भाटे यांना डेक्कन कॉलेजतर्फे ‘डॉक्‍टर ऑफ लेटर्स’ ही सन्माननीय पदवी जाहीर. दिनमान - मेष : अधिकारपद लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. वृषभ : नावलौकिक व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.  मिथुन : कामानिमित्त छोटे प्रवास होतील. साहित्याच्या क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे.  कर्क : महत्त्वाची कामे, प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे ढकलावेत. आत्मविश्‍वास कमी राहील. सिंह : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.  कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.  तुळ : अधिकारपद लाभेल. मोठमोठ्या व्यक्तींच्या ओळखी होतील. आर्थिक लाभ होईल. वृश्‍चिक : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.  धनु : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींना गुरूकृपा लाभेल. सुसंधी लाभतील. मकर : उधारी, उसनवारी वसूल होईल. उमेद वाढेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.  कुंभ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमचे अंदाज अचूक ठरतील.   मीन : मनस्ताप होणाऱ्या घटना घडतील. ऐशारामाकडे कल राहील. संकटे उद्भवतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2So8suN
Read More
घ्या जाणून ! वाहन विमा कंपनी क्लेम का फेटाळते? 

औरंगाबाद : वाहनाचा विमा उतरवला म्हणजे तुम्ही निर्धास्त होऊ शकत नाही. कारण विमा कंपनीने अनेक हक्क राखून ठेवलेले असतात. काही हक्क कायदेशीर पद्धतीने विमा कंपनीला मिळालेले आहेत. त्यामुळेच वाहनचालक, मालकाच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. त्यात कसूर झाला तर विमा कंपनी तुमचा दावा फेटाळून लावू शकते. दावा केवळ वाहनापुरता असेल तर ठीक; पण मृत्यूचा दावा असेल तर मात्र आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकते हे समजून घेण्याची गरज आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
वाहनाचा विमा वेळेत नोंदवणे ही चांगली बाब आहे. मात्र, वैध विमा असला म्हणजे झाले असे नाही. त्याच्या जोडीला वैध वाहन परवाना, वाहनाचे वैध कागदपत्र आणि वाहनाची योग्य परिस्थिती (फिटनेस) अशा अनेक बाबा महत्त्वाच्या आहेत. त्याशिवाय विमा कंपनी क्लेम मंजूर करतच नाही. 

वाहनचालक परवाना 
वाहनाचा विमा असला तरीही योग्य आणि वैध वाहन परवाना आवश्यक असतो. वाहनाच्या अपघाताच्या वेळी चालकाजवळ योग्य परवाना आवश्यक आहे. टू व्हीलर, थ्री व्हीलर टीआर, फोर व्हीलर एलएमव्ही, फोर व्हीलर टीआर, अवजड वाहतूक ट्रान्स व अन्य अशा विविध प्रकारचे परवाने असतात. चालकाजवळ यातील योग्य आणि वैध परवाना (वेळीच नूतनीकरण केलेला) आवश्यक असतो. यातील कुठलीही त्रुटी असेल तर विमा कंपनी वैध विमा असतानाही दावा फेटाळून लावते. त्यामुळे वेळेत वाहन परवाना नूतनीकरण करा. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वाहनाचे कागदपत्र 
विमा दावा करताना वैध वाहनचालक परवाना, वैध विमा प्रमाणपत्र, वैध नोंदणी प्रमाणपत्र, वैध कर प्रमाणपत्र, प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), परिवहन वाहनासाठी वैध परवाना, परिवहन वाहनासाठी वैध योग्यता प्रमाणपत्र, विमा कंपनीच्या प्राधिकृत सर्वेयरचा रिपोर्ट आवश्यक आहे. यातील कुठलीही त्रुटी असेल तर विमा क्लेम नाकारला जातो. 

मद्य प्राशन केले असेल तर... 
अपघाताच्या वेळी चालकाने मद्य प्राशन केलेले असेल तर विमा कंपनीला दावा फेटाळण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा प्रकारात कुठलेही न्यायालय तुमचे म्हणणे ऐकून घेत नाही. अपघातानंतर चालक अथवा प्रवासी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले तर रुग्णालय ही माहिती पोलिसांना देते. दारूचा अंमल रेकॉर्डवर आल्यानंतर विमा कंपनी दावा फेटाळून लावते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खासगी वाहन, व्यावसायिक वापर 
वैयक्तिक खासगी वापराचे वाहन (पांढरी पाटी) व्यावसायिक कामासाठी (पिवळी पाटी) वापरता येत नाही. जर तुम्ही तसे केले आणि गाडीला अपघात झाला तर विमा कंपनी तुमचे दावे फेटाळून लावेल. तसेच ओव्हरशीट असेल तरीही कंपनी दावा फेटाळून लावते. 

 

वाहनाचा उपयोग नियमाप्रमाणे होत नसल्यास आणि वैध योग्य परवाना, कागदपत्र नसले तर किंवा ओव्हरशीट, मद्यप्राशन करून वाहन चालवणे यामुळे दावा फेटाळला जाऊ शकतो; मात्र त्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करता येतो. 
-ॲड. संदेशकुमार शिंदे, मोटार अपघात दावे तज्ज्ञ 

(संपादन-प्रताप अवचार) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

घ्या जाणून ! वाहन विमा कंपनी क्लेम का फेटाळते?  औरंगाबाद : वाहनाचा विमा उतरवला म्हणजे तुम्ही निर्धास्त होऊ शकत नाही. कारण विमा कंपनीने अनेक हक्क राखून ठेवलेले असतात. काही हक्क कायदेशीर पद्धतीने विमा कंपनीला मिळालेले आहेत. त्यामुळेच वाहनचालक, मालकाच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. त्यात कसूर झाला तर विमा कंपनी तुमचा दावा फेटाळून लावू शकते. दावा केवळ वाहनापुरता असेल तर ठीक; पण मृत्यूचा दावा असेल तर मात्र आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकते हे समजून घेण्याची गरज आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! वाहनाचा विमा वेळेत नोंदवणे ही चांगली बाब आहे. मात्र, वैध विमा असला म्हणजे झाले असे नाही. त्याच्या जोडीला वैध वाहन परवाना, वाहनाचे वैध कागदपत्र आणि वाहनाची योग्य परिस्थिती (फिटनेस) अशा अनेक बाबा महत्त्वाच्या आहेत. त्याशिवाय विमा कंपनी क्लेम मंजूर करतच नाही.  वाहनचालक परवाना  वाहनाचा विमा असला तरीही योग्य आणि वैध वाहन परवाना आवश्यक असतो. वाहनाच्या अपघाताच्या वेळी चालकाजवळ योग्य परवाना आवश्यक आहे. टू व्हीलर, थ्री व्हीलर टीआर, फोर व्हीलर एलएमव्ही, फोर व्हीलर टीआर, अवजड वाहतूक ट्रान्स व अन्य अशा विविध प्रकारचे परवाने असतात. चालकाजवळ यातील योग्य आणि वैध परवाना (वेळीच नूतनीकरण केलेला) आवश्यक असतो. यातील कुठलीही त्रुटी असेल तर विमा कंपनी वैध विमा असतानाही दावा फेटाळून लावते. त्यामुळे वेळेत वाहन परवाना नूतनीकरण करा.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. वाहनाचे कागदपत्र  विमा दावा करताना वैध वाहनचालक परवाना, वैध विमा प्रमाणपत्र, वैध नोंदणी प्रमाणपत्र, वैध कर प्रमाणपत्र, प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), परिवहन वाहनासाठी वैध परवाना, परिवहन वाहनासाठी वैध योग्यता प्रमाणपत्र, विमा कंपनीच्या प्राधिकृत सर्वेयरचा रिपोर्ट आवश्यक आहे. यातील कुठलीही त्रुटी असेल तर विमा क्लेम नाकारला जातो.  मद्य प्राशन केले असेल तर...  अपघाताच्या वेळी चालकाने मद्य प्राशन केलेले असेल तर विमा कंपनीला दावा फेटाळण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा प्रकारात कुठलेही न्यायालय तुमचे म्हणणे ऐकून घेत नाही. अपघातानंतर चालक अथवा प्रवासी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले तर रुग्णालय ही माहिती पोलिसांना देते. दारूचा अंमल रेकॉर्डवर आल्यानंतर विमा कंपनी दावा फेटाळून लावते.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. खासगी वाहन, व्यावसायिक वापर  वैयक्तिक खासगी वापराचे वाहन (पांढरी पाटी) व्यावसायिक कामासाठी (पिवळी पाटी) वापरता येत नाही. जर तुम्ही तसे केले आणि गाडीला अपघात झाला तर विमा कंपनी तुमचे दावे फेटाळून लावेल. तसेच ओव्हरशीट असेल तरीही कंपनी दावा फेटाळून लावते.    वाहनाचा उपयोग नियमाप्रमाणे होत नसल्यास आणि वैध योग्य परवाना, कागदपत्र नसले तर किंवा ओव्हरशीट, मद्यप्राशन करून वाहन चालवणे यामुळे दावा फेटाळला जाऊ शकतो; मात्र त्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करता येतो.  -ॲड. संदेशकुमार शिंदे, मोटार अपघात दावे तज्ज्ञ  (संपादन-प्रताप अवचार)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jgFite
Read More
मांगेली सरपंच अखेर पायउतार, भाजपला धक्का

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस यांच्या विरोधातील अविश्‍वास ठराव अखेर संमत झाला. श्री. गवस यांना केवळ त्यांचेच मत मिळाले. अविश्‍वास ठराव आठ विरुद्ध एक मताने संमत झाला. श्री. गवस पायउतार होणे हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे. यापुर्वी आयी येथील भाजपच्या प्रार्थना मुरगोडी यांच्या विरोधातही अविश्‍वास ठराव मंजूर झाला आहे. भाजपने थेट लोकांमधून निवडून आलेल्या दोघा सरपंचांना गमावले आहे. 

श्री. गवस यांच्याविरुद्ध उपसरपंचांसह सर्व सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. प्रभारी तहसीलदार संजय कर्पे यांनी ठरावावर सुनावणी घेण्यासाठी सोमवारी (ता.28) मांगेली ग्रामपंचायतीत विशेष बैठक बोलावली होती. त्यावेळी उपसरपंच विश्‍वनाथ गवस, सदस्य एकनाथ गवस, संतोष गवस, वेदिका गवस, सुचिता गवस, पूनम गवस, विनिता गवस आणि सेजल वर्णेकर यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने तर श्री. गवस यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे ठराव एक विरुद्ध आठ मतांनी संमत झाला. यावेळी माजी सरपंच विजय गवस, विजय गवस, विजय गवस, दीपक गवस, ज्ञानेश्‍वर गवस आदी उपस्थित होते. श्री. गवस भाजयुमोचे तालुका सचिव तर सरपंच संघटनेचे तालुका सहसचिव होते. निवडून आल्यानंतर सरपंच म्हणून त्यांच्या कार्यपद्धतीवर सर्व सदस्य नाराज होते. 

वरिष्ठांनी गांभीर्याने घ्यावे 
भाजपची जिल्ह्यात सत्ता आहे, असे असताना तालुक्‍यातील भाजपचे सरपंच एकामागोमाग पायउतार होत आहेत. ही पक्षासाठी भूषणावह गोष्ट नाही. जिल्हास्तरीय पक्ष नेतृत्व कमी पडत असल्याने आणि ज्यांनी पक्षाला बळ दिले त्यांना अडचणीच्या काळात सहकार्य मिळत नसल्याने असे प्रकार होत आहेत. त्याबद्दल पंचायत समिती सदस्य बाळा नाईक आणि उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वरिष्ठांनी आता तरी गांभीर्याने घ्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मांगेली सरपंच अखेर पायउतार, भाजपला धक्का साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस यांच्या विरोधातील अविश्‍वास ठराव अखेर संमत झाला. श्री. गवस यांना केवळ त्यांचेच मत मिळाले. अविश्‍वास ठराव आठ विरुद्ध एक मताने संमत झाला. श्री. गवस पायउतार होणे हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे. यापुर्वी आयी येथील भाजपच्या प्रार्थना मुरगोडी यांच्या विरोधातही अविश्‍वास ठराव मंजूर झाला आहे. भाजपने थेट लोकांमधून निवडून आलेल्या दोघा सरपंचांना गमावले आहे.  श्री. गवस यांच्याविरुद्ध उपसरपंचांसह सर्व सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. प्रभारी तहसीलदार संजय कर्पे यांनी ठरावावर सुनावणी घेण्यासाठी सोमवारी (ता.28) मांगेली ग्रामपंचायतीत विशेष बैठक बोलावली होती. त्यावेळी उपसरपंच विश्‍वनाथ गवस, सदस्य एकनाथ गवस, संतोष गवस, वेदिका गवस, सुचिता गवस, पूनम गवस, विनिता गवस आणि सेजल वर्णेकर यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने तर श्री. गवस यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे ठराव एक विरुद्ध आठ मतांनी संमत झाला. यावेळी माजी सरपंच विजय गवस, विजय गवस, विजय गवस, दीपक गवस, ज्ञानेश्‍वर गवस आदी उपस्थित होते. श्री. गवस भाजयुमोचे तालुका सचिव तर सरपंच संघटनेचे तालुका सहसचिव होते. निवडून आल्यानंतर सरपंच म्हणून त्यांच्या कार्यपद्धतीवर सर्व सदस्य नाराज होते.  वरिष्ठांनी गांभीर्याने घ्यावे  भाजपची जिल्ह्यात सत्ता आहे, असे असताना तालुक्‍यातील भाजपचे सरपंच एकामागोमाग पायउतार होत आहेत. ही पक्षासाठी भूषणावह गोष्ट नाही. जिल्हास्तरीय पक्ष नेतृत्व कमी पडत असल्याने आणि ज्यांनी पक्षाला बळ दिले त्यांना अडचणीच्या काळात सहकार्य मिळत नसल्याने असे प्रकार होत आहेत. त्याबद्दल पंचायत समिती सदस्य बाळा नाईक आणि उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वरिष्ठांनी आता तरी गांभीर्याने घ्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SaYgpc
Read More
रेशन कार्डला करा आधार लिंक, अन्यथा मोफत धान्य बंद 

कणकवली (सिंधुदुर्ग) - लॉकडाउनमुळे प्रवासी मजुरांसह बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गमावल्या. ज्यामुळे त्यांना रोजीरोटीपासून अन्नापर्यंतची समस्या होती. अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारने वन नेशन, वन रेशन कार्ड अंतर्गत मोफत रेशन जाहीर केले. त्याअंतर्गत कोणत्याही राज्यात राहणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. केंद्रीय अन्न मंत्रालयाने रेशन कार्डला आधारशी लिंक करण्यासाठी अंतिम तारीख उद्यापर्यंत (ता.30) दिली आहे. आधार लिंक नसल्यास मोफत धान्य वितरण बंद होणार आहे. 

कोरोना रोखण्यासाठी देश लॉकडाउन झाला. त्यामुळे गरीब कुटुंबाच्या अन्नाचा प्रश्‍न गंभीरपणे उभा राहिला. अशा काळात सरकारने मोफत राशन वाटप करून दिलासा दिला आहे. मोफत धान्यवाटप आताही सुरूच आहे; मात्र ज्या शिधापत्रकधारकांनी अद्याप रेशनकार्ड आधारशी जोडलेले नाहीत. त्यांना यापुढील काळात मोफत धान्य सुविधेचा लाभ मिळणार नाही. त्यांना पूर्वीप्रमाणे रेशन मिळणार आहे. त्यांचे रेशनकार्ड देखील रद्द केले जाणार नाही; परंतु जर आधार त्यांच्याशी जोडला गेला तर भविष्यात त्यांना सहज धान्य मिळेल. आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 32 हजार रेशनकार्डपैकी 90 टक्के आधारशी जोडली गेली आहेत. 10 टक्के लोक अद्याप यामध्ये सामील झालेले नसल्याचे समोर आले आहे. 

अशी आहे प्रक्रिया 
रेशनकार्डला आधारशी जोडण्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करू शकता. यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन (यूआयडीएआय) या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर त्यात लॉग इन करावे लागेल. ऑप्शनवर क्‍लिक केल्यानंतर पत्ता, तपशील भरावा लागेल. ज्यात आपला जिल्हा व राज्य निवडले जाईल. सर्व माहिती संकेतस्थावर भरल्यानंतर आपले रेशनकार्ड आधारशी लिंक केले जाईल. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रेशन कार्डला करा आधार लिंक, अन्यथा मोफत धान्य बंद  कणकवली (सिंधुदुर्ग) - लॉकडाउनमुळे प्रवासी मजुरांसह बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गमावल्या. ज्यामुळे त्यांना रोजीरोटीपासून अन्नापर्यंतची समस्या होती. अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारने वन नेशन, वन रेशन कार्ड अंतर्गत मोफत रेशन जाहीर केले. त्याअंतर्गत कोणत्याही राज्यात राहणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. केंद्रीय अन्न मंत्रालयाने रेशन कार्डला आधारशी लिंक करण्यासाठी अंतिम तारीख उद्यापर्यंत (ता.30) दिली आहे. आधार लिंक नसल्यास मोफत धान्य वितरण बंद होणार आहे.  कोरोना रोखण्यासाठी देश लॉकडाउन झाला. त्यामुळे गरीब कुटुंबाच्या अन्नाचा प्रश्‍न गंभीरपणे उभा राहिला. अशा काळात सरकारने मोफत राशन वाटप करून दिलासा दिला आहे. मोफत धान्यवाटप आताही सुरूच आहे; मात्र ज्या शिधापत्रकधारकांनी अद्याप रेशनकार्ड आधारशी जोडलेले नाहीत. त्यांना यापुढील काळात मोफत धान्य सुविधेचा लाभ मिळणार नाही. त्यांना पूर्वीप्रमाणे रेशन मिळणार आहे. त्यांचे रेशनकार्ड देखील रद्द केले जाणार नाही; परंतु जर आधार त्यांच्याशी जोडला गेला तर भविष्यात त्यांना सहज धान्य मिळेल. आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 32 हजार रेशनकार्डपैकी 90 टक्के आधारशी जोडली गेली आहेत. 10 टक्के लोक अद्याप यामध्ये सामील झालेले नसल्याचे समोर आले आहे.  अशी आहे प्रक्रिया  रेशनकार्डला आधारशी जोडण्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करू शकता. यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन (यूआयडीएआय) या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर त्यात लॉग इन करावे लागेल. ऑप्शनवर क्‍लिक केल्यानंतर पत्ता, तपशील भरावा लागेल. ज्यात आपला जिल्हा व राज्य निवडले जाईल. सर्व माहिती संकेतस्थावर भरल्यानंतर आपले रेशनकार्ड आधारशी लिंक केले जाईल.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30ku1R1
Read More
बाबरी मशीद पाडण्याचा आरोप असलेल्या या पाच व्यक्तींविषयी तुम्हाला माहिती आहे का?
बाबरी मशीद खटला: लालकृष्ण अडवाणींसह सर्व आरोपींनी हजर राहावे; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
वैभववाडीत प्रशिक्षण खर्च संशयाच्या भोवऱ्यात 

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गंत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला लाखो रूपये खर्च संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जेवणापासून ते पेन खरेदीपर्यंत घोळ झाल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. या अवास्तव खर्चाबाबत पंचायत समितीचे पदाधिकारी अनभिज्ञ आहेत. या सर्व प्रकारात पीपीई खरेदीत स्वत:चा हंडा भरून घेतलेल्या "त्या' अधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चा आहे. 
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गंत तालुक्‍यातील पंचायत समिती पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे 15 व 16 नोव्हेंबर या कालावधीत आयोजन केले होते. ग्रामपंचायत आराखड्यासंदर्भात हे दोन दिवशीय प्रशिक्षण होते. 

या प्रशिक्षण कार्यक्रमावर पंचायत समिती स्तरावरून 1 लाख 31 हजार 615 रूपये खर्च झाला आहे. यामध्ये जेवण व नाष्ट्यावर तब्बल 41 हजार 520 रूपये, प्रोजेक्‍टर, बॅनर आणि इतर 16 हजार रूपये, साऊंड सिस्टीमवर 9 हजार रूपये, चहा व पाणी 9 हजार 675 रूपये, स्टेशनरी साहित्य 39 हजार 220 रूपये आणि मार्गदर्शक तज्ञांना मानधन म्हणून 14 हजार रूपये, असे एकुण 1 लाख 31 हजार 615 रूपये खर्च दाखविला आहे. या दोन दिवशीय प्रशिक्षणाला 130 प्रशिक्षणार्थी उपस्थित असल्याचे दाखविले आहे.

प्रशिक्षणासाठी एका शेतकरी गटाला दोन दिवसांचे जेवण, नाष्टा आणि चहाचे काम 20 हजार रूपयाला देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्याच्या नावे 41 हजार 520 रूपयांचा धनादेश देवून त्यांच्याकडून इतर खर्च देखील याच रक्कमेतून करावयाचा असल्याचे सांगुन त्यांच्याकडून 21 हजार रूपये एका अधिकाऱ्याने परत घेतले. एक दिवस शाकाहरी आणि एक दिवस चिकन जेवण त्या गटाने दिले. प्रत्यक्षात बिल मात्र स्पेशल सुरमई जेवणाचे काढले आहे. एक थाळीचा दर 250 रूपये दाखविण्यात आला आहे. चहा त्याच गटाने पुरविला असताना स्वतंत्र चहावर 4 हजार 875 रूपये खर्च दाखविण्यात आला आहे. याशिवाय पाण्यावर देखील अवास्तव खर्च दाखविण्यात आला आहे. 

पंचायत समितीच्या मालकीची साऊंड सिस्टीम आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाला हीच साऊंड सिस्टीम वापरण्यात आली; परंतु साऊंड सिस्टीमचे भाडे म्हणून 9 हजार रूपये खर्च झाला आहे. स्टेशनरीवर केलेला खर्चही अवाजवी आहे. प्रशिक्षणार्थीना एक दोन रूपयाचे पेन आणि चार पाच रूपयाचे पॅड दिले होते; परंतु दिलेला पेन 30 रूपये किंमतीचा आणि पॅड 30 रूपये किंमतीचे आहे.

शासन निर्णयाची झेरॉक्‍स काढून तयार केलेल्या पुस्तकाची किंमत 180 रूपये आहे. स्टेशनरीवर तब्बल 39 हजार 220 रूपये खर्च झाला आहे. या प्रशिक्षणात दिलेल्या स्टेशनरी साहित्य, चहा, जेवण, नाष्टा यासंदर्भात अनेक सरपंच आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी प्रशिक्षणाला सुरमई जेवण कधीच दिले नसल्याचे सांगितले. पंचायत समितीचे पदाधिकारी देखील या खर्चाबद्दल अनभिज्ञ आहेत. 

वैभववाडी पंचायत समितीचा कार्यभार आताच स्वीकारला आहे. सध्या एका कामासाठी दुसरीकडे आहे; परंतु आल्यानंतर या खर्चासंदर्भात माहिती घेईन आणि योग्य तो निर्णय घेईन. 
- विद्या गमरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती वैभववाडी 

प्रशिक्षणावर नेमका किती आणि कसा खर्च झाला, याची माहिती घेवून त्याची खातरजमा केली जाईल. जर चुकीच्या पद्धतीने खर्च झाला असेल तर त्यासंदर्भात नक्कीच ती बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून देण्यात येईल. 
- अक्षता डाफळे, सभापती, पंचायत समिती वैभववाडी 

सरपंच आणि ग्रामसेवक प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला खर्चात घोळ असेल तर त्याबाबतीत शहानिशा करून मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. 
- लक्ष्मण रावराणे, माजी सभापती, पंचायत समिती सदस्य

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वैभववाडीत प्रशिक्षण खर्च संशयाच्या भोवऱ्यात  वैभववाडी (सिंधुदुर्ग) - राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गंत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला लाखो रूपये खर्च संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जेवणापासून ते पेन खरेदीपर्यंत घोळ झाल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. या अवास्तव खर्चाबाबत पंचायत समितीचे पदाधिकारी अनभिज्ञ आहेत. या सर्व प्रकारात पीपीई खरेदीत स्वत:चा हंडा भरून घेतलेल्या "त्या' अधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चा आहे.  राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गंत तालुक्‍यातील पंचायत समिती पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे 15 व 16 नोव्हेंबर या कालावधीत आयोजन केले होते. ग्रामपंचायत आराखड्यासंदर्भात हे दोन दिवशीय प्रशिक्षण होते.  या प्रशिक्षण कार्यक्रमावर पंचायत समिती स्तरावरून 1 लाख 31 हजार 615 रूपये खर्च झाला आहे. यामध्ये जेवण व नाष्ट्यावर तब्बल 41 हजार 520 रूपये, प्रोजेक्‍टर, बॅनर आणि इतर 16 हजार रूपये, साऊंड सिस्टीमवर 9 हजार रूपये, चहा व पाणी 9 हजार 675 रूपये, स्टेशनरी साहित्य 39 हजार 220 रूपये आणि मार्गदर्शक तज्ञांना मानधन म्हणून 14 हजार रूपये, असे एकुण 1 लाख 31 हजार 615 रूपये खर्च दाखविला आहे. या दोन दिवशीय प्रशिक्षणाला 130 प्रशिक्षणार्थी उपस्थित असल्याचे दाखविले आहे. प्रशिक्षणासाठी एका शेतकरी गटाला दोन दिवसांचे जेवण, नाष्टा आणि चहाचे काम 20 हजार रूपयाला देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्याच्या नावे 41 हजार 520 रूपयांचा धनादेश देवून त्यांच्याकडून इतर खर्च देखील याच रक्कमेतून करावयाचा असल्याचे सांगुन त्यांच्याकडून 21 हजार रूपये एका अधिकाऱ्याने परत घेतले. एक दिवस शाकाहरी आणि एक दिवस चिकन जेवण त्या गटाने दिले. प्रत्यक्षात बिल मात्र स्पेशल सुरमई जेवणाचे काढले आहे. एक थाळीचा दर 250 रूपये दाखविण्यात आला आहे. चहा त्याच गटाने पुरविला असताना स्वतंत्र चहावर 4 हजार 875 रूपये खर्च दाखविण्यात आला आहे. याशिवाय पाण्यावर देखील अवास्तव खर्च दाखविण्यात आला आहे.  पंचायत समितीच्या मालकीची साऊंड सिस्टीम आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाला हीच साऊंड सिस्टीम वापरण्यात आली; परंतु साऊंड सिस्टीमचे भाडे म्हणून 9 हजार रूपये खर्च झाला आहे. स्टेशनरीवर केलेला खर्चही अवाजवी आहे. प्रशिक्षणार्थीना एक दोन रूपयाचे पेन आणि चार पाच रूपयाचे पॅड दिले होते; परंतु दिलेला पेन 30 रूपये किंमतीचा आणि पॅड 30 रूपये किंमतीचे आहे. शासन निर्णयाची झेरॉक्‍स काढून तयार केलेल्या पुस्तकाची किंमत 180 रूपये आहे. स्टेशनरीवर तब्बल 39 हजार 220 रूपये खर्च झाला आहे. या प्रशिक्षणात दिलेल्या स्टेशनरी साहित्य, चहा, जेवण, नाष्टा यासंदर्भात अनेक सरपंच आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी प्रशिक्षणाला सुरमई जेवण कधीच दिले नसल्याचे सांगितले. पंचायत समितीचे पदाधिकारी देखील या खर्चाबद्दल अनभिज्ञ आहेत.  वैभववाडी पंचायत समितीचा कार्यभार आताच स्वीकारला आहे. सध्या एका कामासाठी दुसरीकडे आहे; परंतु आल्यानंतर या खर्चासंदर्भात माहिती घेईन आणि योग्य तो निर्णय घेईन.  - विद्या गमरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती वैभववाडी  प्रशिक्षणावर नेमका किती आणि कसा खर्च झाला, याची माहिती घेवून त्याची खातरजमा केली जाईल. जर चुकीच्या पद्धतीने खर्च झाला असेल तर त्यासंदर्भात नक्कीच ती बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून देण्यात येईल.  - अक्षता डाफळे, सभापती, पंचायत समिती वैभववाडी  सरपंच आणि ग्रामसेवक प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला खर्चात घोळ असेल तर त्याबाबतीत शहानिशा करून मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.  - लक्ष्मण रावराणे, माजी सभापती, पंचायत समिती सदस्य संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n24mGt
Read More
बुडालेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी हाती

कुडाळ (सिंधुदुर्ग) - पावशी धरणात काल (ता.28) सायंकाळी पोहण्यासाठी गेलेल्या अभिषेक दळवी (वय 21) या युवकाचा मृतदेह आज दुपारी सापडला. काल रात्री साडेआठपर्यंत शोध घेऊनही त्याचा शोध लागला नव्हता. आपत्कालीन यंत्रणेचे सहकार्य मिळाले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सरपंच बाळा कोरगावकर यांनी व्यक्त केली. 

पावशी धरणवाडी येथील अभिषेक हा युवक मित्रांसमवेत काल (ता.28) सायंकाळी पावशी धरणवाडी येथील धरणात पोहण्यास गेला होता. तलाव पावसाने पूर्ण भरलेला असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याची पातळी खोलवर होती. अलीकडेच हा युवक कधीतरी पोहण्यासाठी जात असे.

काल सायंकाळी तो बुडाल्याचे समजताच पावशी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन त्याचा शोध घेतला. घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, सरपंच बाळा कोरगावकर, माजी सभपती राजन जाधव, पप्या तवटे, उपसरपंच दीपक आगणे यांनी भेट दिली. येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री 8.30 पर्यंत शोध मोहीम सुरू होती. काळोख झाल्याने शोधमोहिम थांबविण्यात आली. आज मालवण येथील स्कुबा डायव्हिंग दाखल झाले होते. त्यांनी होडीतून शोध मोहीम सुरू केली असता त्याचा मृतदेह आढळला. 

आपत्कालीन यंत्रणेबाबत संताप 
ज्यावेळी काल सायंकाळी शोधमोहीम सुरू असताना आपत्कालीन यंत्रणेचे सहकार्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली; मात्र या मागणीला सहकार्य मिळाले नाही. याबाबत सरपंच बाळा कोरगावकर यांनी संताप व्यक्त केला. अभिषेकची घरची परिस्थिती हलाखीची असून एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्‍चात आई आहे. त्याच्या जाण्याने दळवी कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बुडालेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी हाती कुडाळ (सिंधुदुर्ग) - पावशी धरणात काल (ता.28) सायंकाळी पोहण्यासाठी गेलेल्या अभिषेक दळवी (वय 21) या युवकाचा मृतदेह आज दुपारी सापडला. काल रात्री साडेआठपर्यंत शोध घेऊनही त्याचा शोध लागला नव्हता. आपत्कालीन यंत्रणेचे सहकार्य मिळाले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सरपंच बाळा कोरगावकर यांनी व्यक्त केली.  पावशी धरणवाडी येथील अभिषेक हा युवक मित्रांसमवेत काल (ता.28) सायंकाळी पावशी धरणवाडी येथील धरणात पोहण्यास गेला होता. तलाव पावसाने पूर्ण भरलेला असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याची पातळी खोलवर होती. अलीकडेच हा युवक कधीतरी पोहण्यासाठी जात असे. काल सायंकाळी तो बुडाल्याचे समजताच पावशी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन त्याचा शोध घेतला. घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, सरपंच बाळा कोरगावकर, माजी सभपती राजन जाधव, पप्या तवटे, उपसरपंच दीपक आगणे यांनी भेट दिली. येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री 8.30 पर्यंत शोध मोहीम सुरू होती. काळोख झाल्याने शोधमोहिम थांबविण्यात आली. आज मालवण येथील स्कुबा डायव्हिंग दाखल झाले होते. त्यांनी होडीतून शोध मोहीम सुरू केली असता त्याचा मृतदेह आढळला.  आपत्कालीन यंत्रणेबाबत संताप  ज्यावेळी काल सायंकाळी शोधमोहीम सुरू असताना आपत्कालीन यंत्रणेचे सहकार्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली; मात्र या मागणीला सहकार्य मिळाले नाही. याबाबत सरपंच बाळा कोरगावकर यांनी संताप व्यक्त केला. अभिषेकची घरची परिस्थिती हलाखीची असून एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्‍चात आई आहे. त्याच्या जाण्याने दळवी कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3487nfP
Read More
या १० कामांना जाणार असाल तर आधार कार्ड नेण्यास चुकूनही विसरू नका; अन्यथा सेवांचे दरवाजे होणार बंद

नागपूर : सामन्यांचा अधिकार असे संबोधल्या जाणाऱ्या 'आधार कार्ड' ला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. विमानाच्या तिकिटापासून ते रेशनच्या धान्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड दाखवल्याशिवाय काम होत नाही. अगदी नवजात बालकांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे आधार कार्ड असणे अनिवार्य झाले आहे.

आधार कार्ड म्हणजे आपण भारतीय असण्याचा पुरावा आहे. आता प्रत्येक कामात आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. एखाद्या कामानिमित्त गेलात आणि तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला परत पाठवण्यात येते या गोष्टीचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. पण आता अजिबात चिंता करू नका. आम्ही तुम्हाला अशी १० ठिकाणे सांगणार आहोत जिथे आधार कार्ड सक्तीचे आहे.       

स्वतःचे व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवायचे आहे, तर जाणून घ्या महत्वाच्या बाबी

या ठिकाणी जाताना सोबत ठेवा आधार कार्ड 

बँकेत नवीन खाते सुरू करण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य.

५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या बँकिंग व्यवहारासाठी आधार नंबर अनिवार्य

म्युच्युअल फंडच्या अकाउंटसाठीही आधार अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी सरकारने मुदत दिली आहे. जर आधार नंबर दिला नाही तर संबंधित खाते निष्क्रिय होईल.

मोबाइल नंबरसाठी ई - केवायसी : दूरसंचार मंत्रालयाने सर्व दूरसंचार कंपन्यांना सूचना दिल्या आहेत की, ग्राहकांच्या आधार कार्डच्या साहाय्याने ई व्हेरिफिकेशन करावे.

कोणताही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याचा आधार नंबर ईपीएफशी जोडलेला असेल.

सरकारी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले आधार नंबर बँक खात्यांशी जोडणे अनिवार्य आहे.

जर आपल्याला प्राप्तिकर रिटर्न दाखल करायचा असेल वा बँक खाते सुरू करायचे आहे, तर तुम्हाला आधार कार्डची गरज भासणार आहे. अनेक सामाजिक आणि सरकारी उपक्रमांसाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. अन्य काही योजनांसाठीही लवकरच आधार बंधनकारक होणार आहे.

आपल्याकडे आधार कार्ड असल्यास प्राप्तिकर रिटर्न दाखल करण्यासाठी आधार कार्ड आपल्या पॅन  कार्डशी लिंक करावे लागेल. आधारमुळे प्राप्तिकरचे ई-व्हेरिफिकेशन सोपे होईल.

पालकांनो सावधान! मुलांवर कधीही हात उगारू नका; नाही तर भोगावे लागतील भयंकर परिणाम

वैयक्तिक दस्तऐवज संग्रहित (डिजिटल लॉकर) करण्यासाठी सरकारने आॅनलाइन लॉकर प्रणाली सुरू केली आहे. डिजीलॉकर सुरू करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य.

गॅस सबसिडीचा थेट हस्तांतरणाचा लाभ घेण्यासाठी सरकारने आधार नंबर आवश्यक केलेला आहे.

ईपीएफप्रमाणेच पेन्शन प्राप्त करण्यासाठीही आधार नंबर अनिवार्य करण्यात आला आहे. फसवणूक होऊ नये, यासाठी हे केले आहे.

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

या १० कामांना जाणार असाल तर आधार कार्ड नेण्यास चुकूनही विसरू नका; अन्यथा सेवांचे दरवाजे होणार बंद नागपूर : सामन्यांचा अधिकार असे संबोधल्या जाणाऱ्या 'आधार कार्ड' ला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. विमानाच्या तिकिटापासून ते रेशनच्या धान्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड दाखवल्याशिवाय काम होत नाही. अगदी नवजात बालकांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे आधार कार्ड असणे अनिवार्य झाले आहे. आधार कार्ड म्हणजे आपण भारतीय असण्याचा पुरावा आहे. आता प्रत्येक कामात आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. एखाद्या कामानिमित्त गेलात आणि तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला परत पाठवण्यात येते या गोष्टीचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. पण आता अजिबात चिंता करू नका. आम्ही तुम्हाला अशी १० ठिकाणे सांगणार आहोत जिथे आधार कार्ड सक्तीचे आहे.        स्वतःचे व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवायचे आहे, तर जाणून घ्या महत्वाच्या बाबी या ठिकाणी जाताना सोबत ठेवा आधार कार्ड  बँकेत नवीन खाते सुरू करण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य. ५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या बँकिंग व्यवहारासाठी आधार नंबर अनिवार्य म्युच्युअल फंडच्या अकाउंटसाठीही आधार अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी सरकारने मुदत दिली आहे. जर आधार नंबर दिला नाही तर संबंधित खाते निष्क्रिय होईल. मोबाइल नंबरसाठी ई - केवायसी : दूरसंचार मंत्रालयाने सर्व दूरसंचार कंपन्यांना सूचना दिल्या आहेत की, ग्राहकांच्या आधार कार्डच्या साहाय्याने ई व्हेरिफिकेशन करावे. कोणताही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याचा आधार नंबर ईपीएफशी जोडलेला असेल. सरकारी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले आधार नंबर बँक खात्यांशी जोडणे अनिवार्य आहे. जर आपल्याला प्राप्तिकर रिटर्न दाखल करायचा असेल वा बँक खाते सुरू करायचे आहे, तर तुम्हाला आधार कार्डची गरज भासणार आहे. अनेक सामाजिक आणि सरकारी उपक्रमांसाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. अन्य काही योजनांसाठीही लवकरच आधार बंधनकारक होणार आहे. आपल्याकडे आधार कार्ड असल्यास प्राप्तिकर रिटर्न दाखल करण्यासाठी आधार कार्ड आपल्या पॅन  कार्डशी लिंक करावे लागेल. आधारमुळे प्राप्तिकरचे ई-व्हेरिफिकेशन सोपे होईल. पालकांनो सावधान! मुलांवर कधीही हात उगारू नका; नाही तर भोगावे लागतील भयंकर परिणाम वैयक्तिक दस्तऐवज संग्रहित (डिजिटल लॉकर) करण्यासाठी सरकारने आॅनलाइन लॉकर प्रणाली सुरू केली आहे. डिजीलॉकर सुरू करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य. गॅस सबसिडीचा थेट हस्तांतरणाचा लाभ घेण्यासाठी सरकारने आधार नंबर आवश्यक केलेला आहे. ईपीएफप्रमाणेच पेन्शन प्राप्त करण्यासाठीही आधार नंबर अनिवार्य करण्यात आला आहे. फसवणूक होऊ नये, यासाठी हे केले आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n4KNNJ
Read More
सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबतीने काम करणार ‘गार्बेज पिकिंग मशीन’

नागपूर  : स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्यांना धुळीमुळे अनेक रोगांची लागण होताना दिसून येते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कामात सुलभता आणण्यासाठी तीन अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले ‘गार्बेज पिकिंग मशीन’तयार केले आहे. हे मशीन केवळ रस्त्यावरील धूळच स्वच्छ करीत नाही, तर रस्त्यावर पडलेली पाने, प्लॅस्टिक आणि बटल्याही अगदी आरामात उचलू शकते. त्यामुळे आता नागरिकांना रस्त्यावरील धुळीचा त्रास होणार नाही.

महापालिकेतील सफाई कामगार दररोज रस्ता स्वछ करण्याची कामे करीत असतात. यात झाडूचा वापर होत असल्याने त्यातून उडणारी धूळ कर्मचाऱ्यांच्या नाकातोंडात जाते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दमा, जॉइंट पेन आणि इतर आजार होतात. यामुळे पुढे कामाची क्षमता कमी होत असते. तसेच मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होते. याचा त्रास नागरिकांनाही होतो. 

या सगळ्याचा अभ्यास करीत जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील निहाल वरगंटीवार, महेश शेंडे आणि नितीन परशुरामकर या तिघांनी इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता गार्बेज पिकिंग मशीन तयार केले. या मशीनच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे धूळ न उडविता ती स्वच्छ करण्यात येते. 

सविस्तर वाचा - शरीरावरील प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो, जाणून घ्या तिळाचे जीवनातील महत्त्व
 

केवळ धूळ नाही, तर काचेच्या बटल्या, झाडांची पाने आणि इतर जड कचरा उचलण्यात मदत होते. हे मशीन कर्मचाऱ्यांना वापरण्यास दिल्यास त्यांची कामाची क्षमता वाढविण्यास बरीच मदत होईल. बाजारात ‘ट्रक माउंटेड’ अनेक मशीन उपलब्ध आहेत. मात्र, त्यांची किंमत २० ते ३० लाखांच्या घरात आहे. या मशीनच्या माध्यमातून प्लॅस्टिक आणि काचेच्या बाटल्या उचलल्या जात नाही. मात्र, त्या तुलनेत हे मशीन अधिक प्रभावी असून, केवळ ४० हजारात उपलब्ध होईल, असे निहाल वरगंटीवार याने सांगितले.
 

तीन ट्रायल यशस्वी

निहाल वरगंटीवार याच्यासह तिघांनी तयार केलेल्या उत्पादनाचे तीनदा यशस्वी ट्रायल घेण्यात आले आहे. लवकरच याबाबत विद्यार्थी महापालिकेशी बोलणार असल्याचे निहाल याने सांगितले. 

संपादन  : अतुल मांगे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबतीने काम करणार ‘गार्बेज पिकिंग मशीन’ नागपूर  : स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्यांना धुळीमुळे अनेक रोगांची लागण होताना दिसून येते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कामात सुलभता आणण्यासाठी तीन अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले ‘गार्बेज पिकिंग मशीन’तयार केले आहे. हे मशीन केवळ रस्त्यावरील धूळच स्वच्छ करीत नाही, तर रस्त्यावर पडलेली पाने, प्लॅस्टिक आणि बटल्याही अगदी आरामात उचलू शकते. त्यामुळे आता नागरिकांना रस्त्यावरील धुळीचा त्रास होणार नाही. महापालिकेतील सफाई कामगार दररोज रस्ता स्वछ करण्याची कामे करीत असतात. यात झाडूचा वापर होत असल्याने त्यातून उडणारी धूळ कर्मचाऱ्यांच्या नाकातोंडात जाते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दमा, जॉइंट पेन आणि इतर आजार होतात. यामुळे पुढे कामाची क्षमता कमी होत असते. तसेच मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होते. याचा त्रास नागरिकांनाही होतो.  या सगळ्याचा अभ्यास करीत जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील निहाल वरगंटीवार, महेश शेंडे आणि नितीन परशुरामकर या तिघांनी इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता गार्बेज पिकिंग मशीन तयार केले. या मशीनच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे धूळ न उडविता ती स्वच्छ करण्यात येते.  सविस्तर वाचा - शरीरावरील प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो, जाणून घ्या तिळाचे जीवनातील महत्त्व   केवळ धूळ नाही, तर काचेच्या बटल्या, झाडांची पाने आणि इतर जड कचरा उचलण्यात मदत होते. हे मशीन कर्मचाऱ्यांना वापरण्यास दिल्यास त्यांची कामाची क्षमता वाढविण्यास बरीच मदत होईल. बाजारात ‘ट्रक माउंटेड’ अनेक मशीन उपलब्ध आहेत. मात्र, त्यांची किंमत २० ते ३० लाखांच्या घरात आहे. या मशीनच्या माध्यमातून प्लॅस्टिक आणि काचेच्या बाटल्या उचलल्या जात नाही. मात्र, त्या तुलनेत हे मशीन अधिक प्रभावी असून, केवळ ४० हजारात उपलब्ध होईल, असे निहाल वरगंटीवार याने सांगितले.   तीन ट्रायल यशस्वी निहाल वरगंटीवार याच्यासह तिघांनी तयार केलेल्या उत्पादनाचे तीनदा यशस्वी ट्रायल घेण्यात आले आहे. लवकरच याबाबत विद्यार्थी महापालिकेशी बोलणार असल्याचे निहाल याने सांगितले.  संपादन  : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cHk0T3
Read More
चाचणी किटच्या तुटवड्याने बाधितांच्या संख्येत घट

नागपूर :  सध्या तरी कोरोनावर तत्काळ उपचार हाच उपाय आहे. मात्र, चाचणी किटचा तुटवडा निर्माण झाल्याची धक्कादायक बाब पुढे आल्याने चाचण्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत कमी झाले आहे. परिणामी चाचणीलाच मर्यादा आल्याने कोरोनाचे निदान व त्यानंतर उपचार कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. चाचणी केंद्रावरून परत जावे लागत असल्याने नागरिकांत नैराश्य दिसून येत आहे. लक्षणे असलेल्यांंनाही परत जावे लागत असल्याने कुटुंबीयांतही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गेल्या काही दिवसांत चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने बाधितांची संख्याही कमी दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा फिरण्याचा हुरूप येण्याची शक्यता आहे. मात्र, बाधितांची कमी दिसून येत असलेली संख्या फार्स असल्याचे चाचण्याच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांत चाचण्याच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीतून अधोरेखित झाले.

शुक्रवारी ५५९५, रविवारी ४३५५ तर काल, सोमवारी २७०१ चाचण्या झाल्या. या चाचण्या कमी झाल्याने बाधितांच्या संख्येतही घट झाली. आरटीपीसीआर तसेच ॲऩ्टिजिन, या दोन्ही चाचण्यांच्या संख्येत घट झाल्याचे धक्कादायक कारण पुढे आले आहे. चाचण्यासाठी आवश्यक किटचा तुटवडा निर्माण झाल्याचे सुत्राने नमुद केले. शहरात महापालिकेचे ५१ कोव्हीड चाचणी केंद्र आहेत. प्रत्येक प्रभागात एक चाचणी केंद्र असून सिव्हिल लाईन मनपा मुख्यालयाताही केंद्र आहे.

या केंद्रावर डॉक्टरांकडून आरटीपीसीआर तसेच ॲन्टीजिन टेस्टसाठी नागरिकांचे नमुणे घेतले जाते. आरटीपीसीआर टेस्टसाठी नमुणे घेण्यासाठी आवश्यक किटच्या साठ्यालाच ओहोटी लागल्याचे चित्र आहे. शहरात एका दिवसांत आठ ते दहा हजारांपर्यंत नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. परंतु आता किटचाच तुटवडा निर्माण झाला असून नव्या किट येईस्तोवर चाचण्यांच्या संख्येत घट दिसून येणार असल्याचे सुत्राने नमुद केले.

खाण्यासाठी मरमर, खवय्यांना ना चिंता, ना भिती !

त्यामुळे लक्षणे असलेल्या नागरिकांना चाचणीसाठी प्राधान्य देण्यात येत असले तरी अनेकांना चाचणी केंद्रावरून परत जावे लागत असल्याने त्यांच्यात कोरोनासंबंधी भीती वाढत आहेत. नागरिकांवर तत्काळ उपचारासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणाऱी महापालिकाही पेचात पडली आहे.
 
चार दिवसांतील चाचण्या व बाधित

दिनांक             चाचण्या          आढळून आलेले बाधित
२५ सप्टेंबर         ५५९५                 ९७१
२६ सप्टेंबर         ५०२६                 १२०५
२७ सप्टेंबर         ४३५५                  ५९०
२८ सप्टेंबर         २७०१                   ८६२

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चाचणी किटच्या तुटवड्याने बाधितांच्या संख्येत घट नागपूर :  सध्या तरी कोरोनावर तत्काळ उपचार हाच उपाय आहे. मात्र, चाचणी किटचा तुटवडा निर्माण झाल्याची धक्कादायक बाब पुढे आल्याने चाचण्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत कमी झाले आहे. परिणामी चाचणीलाच मर्यादा आल्याने कोरोनाचे निदान व त्यानंतर उपचार कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. चाचणी केंद्रावरून परत जावे लागत असल्याने नागरिकांत नैराश्य दिसून येत आहे. लक्षणे असलेल्यांंनाही परत जावे लागत असल्याने कुटुंबीयांतही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  गेल्या काही दिवसांत चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने बाधितांची संख्याही कमी दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा फिरण्याचा हुरूप येण्याची शक्यता आहे. मात्र, बाधितांची कमी दिसून येत असलेली संख्या फार्स असल्याचे चाचण्याच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांत चाचण्याच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीतून अधोरेखित झाले. शुक्रवारी ५५९५, रविवारी ४३५५ तर काल, सोमवारी २७०१ चाचण्या झाल्या. या चाचण्या कमी झाल्याने बाधितांच्या संख्येतही घट झाली. आरटीपीसीआर तसेच ॲऩ्टिजिन, या दोन्ही चाचण्यांच्या संख्येत घट झाल्याचे धक्कादायक कारण पुढे आले आहे. चाचण्यासाठी आवश्यक किटचा तुटवडा निर्माण झाल्याचे सुत्राने नमुद केले. शहरात महापालिकेचे ५१ कोव्हीड चाचणी केंद्र आहेत. प्रत्येक प्रभागात एक चाचणी केंद्र असून सिव्हिल लाईन मनपा मुख्यालयाताही केंद्र आहे. या केंद्रावर डॉक्टरांकडून आरटीपीसीआर तसेच ॲन्टीजिन टेस्टसाठी नागरिकांचे नमुणे घेतले जाते. आरटीपीसीआर टेस्टसाठी नमुणे घेण्यासाठी आवश्यक किटच्या साठ्यालाच ओहोटी लागल्याचे चित्र आहे. शहरात एका दिवसांत आठ ते दहा हजारांपर्यंत नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. परंतु आता किटचाच तुटवडा निर्माण झाला असून नव्या किट येईस्तोवर चाचण्यांच्या संख्येत घट दिसून येणार असल्याचे सुत्राने नमुद केले. खाण्यासाठी मरमर, खवय्यांना ना चिंता, ना भिती ! त्यामुळे लक्षणे असलेल्या नागरिकांना चाचणीसाठी प्राधान्य देण्यात येत असले तरी अनेकांना चाचणी केंद्रावरून परत जावे लागत असल्याने त्यांच्यात कोरोनासंबंधी भीती वाढत आहेत. नागरिकांवर तत्काळ उपचारासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणाऱी महापालिकाही पेचात पडली आहे.   चार दिवसांतील चाचण्या व बाधित दिनांक             चाचण्या          आढळून आलेले बाधित २५ सप्टेंबर         ५५९५                 ९७१ २६ सप्टेंबर         ५०२६                 १२०५ २७ सप्टेंबर         ४३५५                  ५९० २८ सप्टेंबर         २७०१                   ८६२ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ifUm91
Read More
Corona Update : औरंगाबादेत नवे २३७ कोरोनारुग्ण, उपचारानंतर बरे झाले २६५ जण

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी (ता.२९) नवे २३७ कोरोनाबाधित आढळले.
अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ७१, ग्रामीण भागात ६२ रुग्ण आढळले. उपचारानंतर बरे झालेल्या २६५ जणांना सुटी देण्यात आली.
जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३३ हजार ४११ झाली असून सध्या ५ हजार ८५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.२६ हजार ६२४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ९३० जणांचा मृत्यू झाला आहे. सोयगाव तालुक्यातील ठाणा येथील ३७ वर्षीय पुरुष, पैठण तालुक्यातील पारुंडी तांडा येथील ८५ वर्षीय महिला, शहरातील एन-एकमधील ६७ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयांत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबादेतही ड्रग्जचा काळाबाजार ! 

ग्रामीण भागातील बाधित
परिसर, कंसात रुग्णसंख्या) ः औरंगाबाद (१९), फुलंब्री (२), गंगापूर (९), कन्नड (६), खुलताबाद (४), वैजापूर (७), पैठण (११), सोयगाव (४) अडगाव (१), इंदापूर (१), करमाड (१), मांडकी (१), सिडको वाळूज महानगर (१), छत्रपतीनगर, वाळूज (१), आंबेडकरनगर, बजाजनगर (१), अनंतपूर, कन्नड (१), सरस्वती कॉलनी, कन्नड (१), पवार गल्ली, कन्नड (१), करंजखेडा, कन्नड (२), समर्थनगर, कन्नड (१), कन्नड पोलिस स्टेशन परिसर (१), नवजीवन कॉलनी, कन्नड (१), समर्थनगर, कन्नड (१), शेकटा (१), अनंतपूर वडवळी (२), पाटेगाव, पैठण (१), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (१), मयूर पार्क, गंगापूर (१), माऊलीनगर, गंगापूर (१), लासूर (२), सारोळा (१), मोहडा (१), शिवाजी रोड, वैजापूर (२), जाधव गल्ली, वैजापूर (१), डव्हाळा, वैजापूर (१), शंकरनगर, वैजापूर (१), परदेशी गल्ली (१).

शहरातील बाधित
सैनिक कॉलनी (१), घाटी परिसर (१), एमजीएम हॉस्पिटल परिसर (१), पानदरिबा रोड (१), कासलीवाल सो. (१), सुंदरवाडी (१), ज्योतीनगर (१), भवानीनगर (१), देवळाई परिसर, म्हाडा कॉलनी (१), बन्सीलाल नगर (२), बनकरवाडी (३), सिंहगड कॉलनी (२), प्राइड फिनिक्स (१), सुराणानगर (१), गणेश वसाहत (१), बकवालनगर (१), जुना बाजार (१), भीमनगर, भावसिंगपुरा (१), नंदनवन कॉलनी (३), बीड बायपास (३), दर्गा चौक (१), मिलिनियम पार्क (१), एन-चार सिडको (६), संभाजी कॉलनी (१), सत्त्वक सोसायटी, गुलमोहर कॉलनी (२), पवननगर (१), हर्सूल (१), औताडे गल्ली (१), पदमपुरा (३), हनुमाननगर (१), मयूरबन कॉलनी (१), गजानननगर (१), अकरावी योजना, शिवाजीनगर (१), रेणुकानगर (१), पैठण रोड (१), मिलिटरी हॉस्पिटल (१), हिमायत बाग (१), म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर (२), बालाजीनगर (१), सनी हाऊस (२), स्नेहनगर (१), किराडपुरा (१), काजीवाडा (१), नक्षत्रवाडी (१), न्यू नंदनवन कॉलनी (१), ठाकरेनगर (१), खत्री कॉलनी (१), मिटमिटा (१), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (१), देवानगरी (१), बालाजीनगर (१), अन्य (२).

 

Edited - Ganesh Pitekar

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Corona Update : औरंगाबादेत नवे २३७ कोरोनारुग्ण, उपचारानंतर बरे झाले २६५ जण औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी (ता.२९) नवे २३७ कोरोनाबाधित आढळले. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ७१, ग्रामीण भागात ६२ रुग्ण आढळले. उपचारानंतर बरे झालेल्या २६५ जणांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३३ हजार ४११ झाली असून सध्या ५ हजार ८५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.२६ हजार ६२४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ९३० जणांचा मृत्यू झाला आहे. सोयगाव तालुक्यातील ठाणा येथील ३७ वर्षीय पुरुष, पैठण तालुक्यातील पारुंडी तांडा येथील ८५ वर्षीय महिला, शहरातील एन-एकमधील ६७ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयांत उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबादेतही ड्रग्जचा काळाबाजार !  ग्रामीण भागातील बाधित परिसर, कंसात रुग्णसंख्या) ः औरंगाबाद (१९), फुलंब्री (२), गंगापूर (९), कन्नड (६), खुलताबाद (४), वैजापूर (७), पैठण (११), सोयगाव (४) अडगाव (१), इंदापूर (१), करमाड (१), मांडकी (१), सिडको वाळूज महानगर (१), छत्रपतीनगर, वाळूज (१), आंबेडकरनगर, बजाजनगर (१), अनंतपूर, कन्नड (१), सरस्वती कॉलनी, कन्नड (१), पवार गल्ली, कन्नड (१), करंजखेडा, कन्नड (२), समर्थनगर, कन्नड (१), कन्नड पोलिस स्टेशन परिसर (१), नवजीवन कॉलनी, कन्नड (१), समर्थनगर, कन्नड (१), शेकटा (१), अनंतपूर वडवळी (२), पाटेगाव, पैठण (१), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (१), मयूर पार्क, गंगापूर (१), माऊलीनगर, गंगापूर (१), लासूर (२), सारोळा (१), मोहडा (१), शिवाजी रोड, वैजापूर (२), जाधव गल्ली, वैजापूर (१), डव्हाळा, वैजापूर (१), शंकरनगर, वैजापूर (१), परदेशी गल्ली (१). शहरातील बाधित सैनिक कॉलनी (१), घाटी परिसर (१), एमजीएम हॉस्पिटल परिसर (१), पानदरिबा रोड (१), कासलीवाल सो. (१), सुंदरवाडी (१), ज्योतीनगर (१), भवानीनगर (१), देवळाई परिसर, म्हाडा कॉलनी (१), बन्सीलाल नगर (२), बनकरवाडी (३), सिंहगड कॉलनी (२), प्राइड फिनिक्स (१), सुराणानगर (१), गणेश वसाहत (१), बकवालनगर (१), जुना बाजार (१), भीमनगर, भावसिंगपुरा (१), नंदनवन कॉलनी (३), बीड बायपास (३), दर्गा चौक (१), मिलिनियम पार्क (१), एन-चार सिडको (६), संभाजी कॉलनी (१), सत्त्वक सोसायटी, गुलमोहर कॉलनी (२), पवननगर (१), हर्सूल (१), औताडे गल्ली (१), पदमपुरा (३), हनुमाननगर (१), मयूरबन कॉलनी (१), गजानननगर (१), अकरावी योजना, शिवाजीनगर (१), रेणुकानगर (१), पैठण रोड (१), मिलिटरी हॉस्पिटल (१), हिमायत बाग (१), म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर (२), बालाजीनगर (१), सनी हाऊस (२), स्नेहनगर (१), किराडपुरा (१), काजीवाडा (१), नक्षत्रवाडी (१), न्यू नंदनवन कॉलनी (१), ठाकरेनगर (१), खत्री कॉलनी (१), मिटमिटा (१), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (१), देवानगरी (१), बालाजीनगर (१), अन्य (२).   Edited - Ganesh Pitekar News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GlNKJb
Read More
कृषी विधेयकाच्या विरोधात 'एक गाव, एक ठराव' करा : गणेश देवी

मार्केट यार्ड - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी, पणन आणि कामगार विधेयकाला विरोध करण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने "एक गाव, एक ठराव' करावा. तसेच, राज्यातील एक लाख ग्रामपंचायतींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी यांनी केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारचे विधेयक शेतकरी आणि कामगारविरोधी आहे. त्याच्या निषेधार्थ राज्यभरात शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. ही यात्रा मंगळवारी पुण्यात आली. त्यावेळी देवी यांनी पुणे बाजार समितीतील शेतकरी, व्यापारी, कामगार, अडते यांच्याबरोबर संवाद साधला. राष्ट्र सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, राष्ट्र सेवा दलाचे प्रा. सुभाष वारे, कामगार युनियनचे संतोष नांगरे आदी उपस्थित होते.

राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ

देवी म्हणाले, 'केंद्र सरकारने कृषी, पणन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचा अपप्रचार केला आहे. प्रत्यक्षात हे विधेयक शेतकरी, कामगारविरोधी आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी राज्यात शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने या विधेयकाच्या विरोधात ठराव करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. या ठरावांमुळे केंद्र सरकारला विधेयकात बदल करावा लागणार आहे.''

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कृषी विधेयकाच्या विरोधात 'एक गाव, एक ठराव' करा : गणेश देवी मार्केट यार्ड - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी, पणन आणि कामगार विधेयकाला विरोध करण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने "एक गाव, एक ठराव' करावा. तसेच, राज्यातील एक लाख ग्रामपंचायतींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी यांनी केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा केंद्र सरकारचे विधेयक शेतकरी आणि कामगारविरोधी आहे. त्याच्या निषेधार्थ राज्यभरात शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. ही यात्रा मंगळवारी पुण्यात आली. त्यावेळी देवी यांनी पुणे बाजार समितीतील शेतकरी, व्यापारी, कामगार, अडते यांच्याबरोबर संवाद साधला. राष्ट्र सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, राष्ट्र सेवा दलाचे प्रा. सुभाष वारे, कामगार युनियनचे संतोष नांगरे आदी उपस्थित होते. राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ देवी म्हणाले, 'केंद्र सरकारने कृषी, पणन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचा अपप्रचार केला आहे. प्रत्यक्षात हे विधेयक शेतकरी, कामगारविरोधी आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी राज्यात शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने या विधेयकाच्या विरोधात ठराव करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. या ठरावांमुळे केंद्र सरकारला विधेयकात बदल करावा लागणार आहे.'' Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36eQjHP
Read More
पिंपरी-चिंचवडकरांनो कोरोनाचा संसर्ग घटतोय, फक्त स्वयंसेवकांना खरी माहिती द्या

पिंपरी : कोरोना संसर्गाचे प्रमाण गेल्या पंधरा दिवसांपासून घटले आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण स्थिर असून त्यात अन्य आजार असलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी व नातेवाइकांनी घरी आलेल्या स्वयंसेवकांनी खरी माहिती सांगून वेळीच उपचार करून घेण्याची आवश्‍यकता आहे, या बाबत स्वयंसेवकांमार्फत जनजागृती केली जात आहे. 

पिंपरी-चिंचवडकरांनो सावध राहा; कुत्र्यांचे हल्ले वाढले, पाच महिन्यांत दोन हजार 430 जणांना चावा

सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात 17 हजार 615 जणांना आणि दुसऱ्या पंधरवड्यात मंगळवारपर्यंत (ता. 29) आठ हजार 379 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. जवळपास निम्म्याने रुग्णसंख्या घटली आहे. विशेषतः 15 सप्टेंबरपासून शहरात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम राबवली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांत 11 लाख 25 हजार नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. "लवकर रुग्ण शोधून लवकर उपचार करणे' हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, काही नागरिक चुकीची माहिती देत आहेत. संसर्ग झाल्याचे किंवा त्याची लक्षणे असल्याचे लपवून ठेवत आहेत का? या दृष्टिने कसून चौकशी केली जात आहे. रुग्णसंख्या कमी आढळत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र स्थिर आहे. त्याचा दर 1.6 ते 1.7 च्या दरम्यान स्थिर राहिला आहे. तो कमी करण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून तपासणी करून घेणे व काहीही माहिती न लपवणे, उपयुक्त ठरणार आहे. 

कुत्र्याने केला घात, दुचाकीस्वार तरुणाचा गेला नाहक बळी

"जुलै व ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. नागरिकांत मास्क वापरणे, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदींबाबत जागृतता निर्माण झाल्याचा हा परिणाम असावा. मात्र, हृदयविकार, मधुमेह, किडनीविकार, फुफ्फुसाचा विकार, रक्तदाबाचा त्रास असलेल्या नागरिकांनी वेळीच तपासणी करून घ्यायला हवी. घरी आलेल्या स्वयंसेवकांनी खरी माहिती द्यायला हवी. यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होईल.'' 
- संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

दृष्टिक्षेपात सप्टेंबर 

तारीख/रुग्ण/मत्यू 

1 ते 15/17615/211 

16 ते 29/8329/213 

एकूण/25944/424 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरी-चिंचवडकरांनो कोरोनाचा संसर्ग घटतोय, फक्त स्वयंसेवकांना खरी माहिती द्या पिंपरी : कोरोना संसर्गाचे प्रमाण गेल्या पंधरा दिवसांपासून घटले आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण स्थिर असून त्यात अन्य आजार असलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी व नातेवाइकांनी घरी आलेल्या स्वयंसेवकांनी खरी माहिती सांगून वेळीच उपचार करून घेण्याची आवश्‍यकता आहे, या बाबत स्वयंसेवकांमार्फत जनजागृती केली जात आहे.  पिंपरी-चिंचवडकरांनो सावध राहा; कुत्र्यांचे हल्ले वाढले, पाच महिन्यांत दोन हजार 430 जणांना चावा सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात 17 हजार 615 जणांना आणि दुसऱ्या पंधरवड्यात मंगळवारपर्यंत (ता. 29) आठ हजार 379 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. जवळपास निम्म्याने रुग्णसंख्या घटली आहे. विशेषतः 15 सप्टेंबरपासून शहरात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम राबवली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांत 11 लाख 25 हजार नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. "लवकर रुग्ण शोधून लवकर उपचार करणे' हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, काही नागरिक चुकीची माहिती देत आहेत. संसर्ग झाल्याचे किंवा त्याची लक्षणे असल्याचे लपवून ठेवत आहेत का? या दृष्टिने कसून चौकशी केली जात आहे. रुग्णसंख्या कमी आढळत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र स्थिर आहे. त्याचा दर 1.6 ते 1.7 च्या दरम्यान स्थिर राहिला आहे. तो कमी करण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून तपासणी करून घेणे व काहीही माहिती न लपवणे, उपयुक्त ठरणार आहे.  कुत्र्याने केला घात, दुचाकीस्वार तरुणाचा गेला नाहक बळी "जुलै व ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. नागरिकांत मास्क वापरणे, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदींबाबत जागृतता निर्माण झाल्याचा हा परिणाम असावा. मात्र, हृदयविकार, मधुमेह, किडनीविकार, फुफ्फुसाचा विकार, रक्तदाबाचा त्रास असलेल्या नागरिकांनी वेळीच तपासणी करून घ्यायला हवी. घरी आलेल्या स्वयंसेवकांनी खरी माहिती द्यायला हवी. यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होईल.''  - संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका  दृष्टिक्षेपात सप्टेंबर  तारीख/रुग्ण/मत्यू  1 ते 15/17615/211  16 ते 29/8329/213  एकूण/25944/424    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2S7AcUh
Read More
लातूर भूकंपानंतरची २७ वर्ष ! 

उमरगा (उस्मानाबाद) : ३० सप्टेंबर १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपाला आज २७ वर्ष पूर्ण होत आहेत. भूकंपात तालुक्यातील अनेक गावे उद्धवस्त झाली. सरकार, सेवाभावी संस्था यांच्या मदतीने टुमदार घरे उभी राहिली, घरात नागरिक राहण्यासाठी गेले. मात्र मालकी हक्कापासून आजही नागरिक वंचित आहेत. दरम्यान भूकंप ही नैसर्गिक आपत्ती. आणि सध्या सुरू असलेले कोरोना संसर्गाची आपत्ती. या दोन्ही बाबी मानवी मनाला वेदना देणाऱ्या आहेत.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

भूकंपानंतर नऊ हजार ९७ नागरिक घरासाठी प्राप्त ठरले. आज पर्यंत सहा हजार ५७५ कबाल्याचे (जमिन मालकी हक्क) वाटप करण्यात आले आहे तर दोन हजार ५२२ लाभधारकाना कबाल्याची प्रतीक्षा लागली आहे. कांही दिवसा पूर्वी एक हजार ६२४ लाभधारकाना कबाले मिळावेत म्हणून तहसील कार्यालयातुन जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तर उर्वरित ८९८ लाभधारकाच्या त्रुटी असून त्याची पूर्तता झाल्यास कबाले वाटप करण्यात येतील असे महसूल प्रशासनाने कळवले आहे. उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्त अ वर्गवारीत एकूण दहा गावे येतात तर ब वर्गवारीत ९ गावे आहेत. या सर्व गावाचे पुनर्वसन झाले आहे त्यात अ वर्गवारीत गावे पेठसांगवी, सावळसूर, नाईचाकुर, कलदेव निंबाळा, बोरी, मातोळा, बाबळसुर, काळ निंबाळा, समुद्राळ, नारंगवाडी आहेत तर ब वर्ग वारीत एकुरगा, येणेगुर, बेटजवळगा, माडज, बलसुर, व्हंताळ, कोराळ, कडदोरा आदी गावाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

घराचे मालकी हक्क नसल्याने अनेक योजनांचा मिळेना लाभ
भूकंपग्रस्तांना पूर्नवसन क्षेत्रात ऐसपैस जागा मिळाली, मोठे रस्ते मिळाले. घराचे कबाले मिळाले मात्र मालकी हक्क नसल्याने अनेक योजनांचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येताहेत. पंचवीस वर्षानंतर कुटुंबाचा विस्तार वाढल्याने विभक्त कुटुंबामुळे दुसऱ्या घराचे काम करण्याचा प्रश्न निर्माण झाला. मात्र मालकी हक्क मिळत नसल्याने घरकुल मंजूर असूनही लाभ मिळणे कठीण झाले आहे. 

भूकंपानंतर कोरोनाची आपत्ती !
भूकंपात जिवीत व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. नात्यातील जिवाभावाची माणसं गेली. त्या वेदनांची आठवण अजूनही कुटुंबातील व्यक्तींना येते. गेल्या सहा महिन्यापासुन कोरोना संसर्गाची आपत्ती अनेकावर येत आहे. उमरगा तालुक्यात अठराशेहुन अधिक कोरोना पॉझिटिव्हची संख्या झाली आहे. पन्नास व्यक्तींना मृत्यूला सामोरे जावे लागले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

" भूकंपात गावातील ७३६ व्यक्ती दगावल्या, त्यांच्या आठवणीचे स्मरण अजुनही होते. पूर्नवसन गावामुळे घराचे घरपणं गेले. रस्ते मोठे झाले परंतू त्याची दुरावस्था दुर करण्यासाठी निधी मिळत नाही. कोरोनाचे संकट सावधगिरीने व उपचाराने घालवू शकतो मात्र भूकंपाच्या संकटाचे भयावह विसारण्यासारखे नाही.

- गणेश पाटील, सरपंच पेठसांगवी

" घराच्या मालकी हक्काचे अधिकार मिळत नसल्याने घरकुलाची उभारणी होत नाही. गावातील प्राथमिक सुविधासाठी विशेष निधी मिळत नसल्याने समस्यांचा ढिग आहे. शासनाने भूकंपग्रस्त भागाच्या विकासासाठी निधीची खास तरतूद करायला हवी.

- प्रभाकर बिराजदार, नागरिक बेटजवळगा
 

(संपादन-प्रताप अवचार) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लातूर भूकंपानंतरची २७ वर्ष !  उमरगा (उस्मानाबाद) : ३० सप्टेंबर १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपाला आज २७ वर्ष पूर्ण होत आहेत. भूकंपात तालुक्यातील अनेक गावे उद्धवस्त झाली. सरकार, सेवाभावी संस्था यांच्या मदतीने टुमदार घरे उभी राहिली, घरात नागरिक राहण्यासाठी गेले. मात्र मालकी हक्कापासून आजही नागरिक वंचित आहेत. दरम्यान भूकंप ही नैसर्गिक आपत्ती. आणि सध्या सुरू असलेले कोरोना संसर्गाची आपत्ती. या दोन्ही बाबी मानवी मनाला वेदना देणाऱ्या आहेत.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! भूकंपानंतर नऊ हजार ९७ नागरिक घरासाठी प्राप्त ठरले. आज पर्यंत सहा हजार ५७५ कबाल्याचे (जमिन मालकी हक्क) वाटप करण्यात आले आहे तर दोन हजार ५२२ लाभधारकाना कबाल्याची प्रतीक्षा लागली आहे. कांही दिवसा पूर्वी एक हजार ६२४ लाभधारकाना कबाले मिळावेत म्हणून तहसील कार्यालयातुन जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तर उर्वरित ८९८ लाभधारकाच्या त्रुटी असून त्याची पूर्तता झाल्यास कबाले वाटप करण्यात येतील असे महसूल प्रशासनाने कळवले आहे. उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्त अ वर्गवारीत एकूण दहा गावे येतात तर ब वर्गवारीत ९ गावे आहेत. या सर्व गावाचे पुनर्वसन झाले आहे त्यात अ वर्गवारीत गावे पेठसांगवी, सावळसूर, नाईचाकुर, कलदेव निंबाळा, बोरी, मातोळा, बाबळसुर, काळ निंबाळा, समुद्राळ, नारंगवाडी आहेत तर ब वर्ग वारीत एकुरगा, येणेगुर, बेटजवळगा, माडज, बलसुर, व्हंताळ, कोराळ, कडदोरा आदी गावाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. घराचे मालकी हक्क नसल्याने अनेक योजनांचा मिळेना लाभ भूकंपग्रस्तांना पूर्नवसन क्षेत्रात ऐसपैस जागा मिळाली, मोठे रस्ते मिळाले. घराचे कबाले मिळाले मात्र मालकी हक्क नसल्याने अनेक योजनांचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येताहेत. पंचवीस वर्षानंतर कुटुंबाचा विस्तार वाढल्याने विभक्त कुटुंबामुळे दुसऱ्या घराचे काम करण्याचा प्रश्न निर्माण झाला. मात्र मालकी हक्क मिळत नसल्याने घरकुल मंजूर असूनही लाभ मिळणे कठीण झाले आहे.  भूकंपानंतर कोरोनाची आपत्ती ! भूकंपात जिवीत व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. नात्यातील जिवाभावाची माणसं गेली. त्या वेदनांची आठवण अजूनही कुटुंबातील व्यक्तींना येते. गेल्या सहा महिन्यापासुन कोरोना संसर्गाची आपत्ती अनेकावर येत आहे. उमरगा तालुक्यात अठराशेहुन अधिक कोरोना पॉझिटिव्हची संख्या झाली आहे. पन्नास व्यक्तींना मृत्यूला सामोरे जावे लागले.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.     " भूकंपात गावातील ७३६ व्यक्ती दगावल्या, त्यांच्या आठवणीचे स्मरण अजुनही होते. पूर्नवसन गावामुळे घराचे घरपणं गेले. रस्ते मोठे झाले परंतू त्याची दुरावस्था दुर करण्यासाठी निधी मिळत नाही. कोरोनाचे संकट सावधगिरीने व उपचाराने घालवू शकतो मात्र भूकंपाच्या संकटाचे भयावह विसारण्यासारखे नाही. - गणेश पाटील, सरपंच पेठसांगवी " घराच्या मालकी हक्काचे अधिकार मिळत नसल्याने घरकुलाची उभारणी होत नाही. गावातील प्राथमिक सुविधासाठी विशेष निधी मिळत नसल्याने समस्यांचा ढिग आहे. शासनाने भूकंपग्रस्त भागाच्या विकासासाठी निधीची खास तरतूद करायला हवी. - प्रभाकर बिराजदार, नागरिक बेटजवळगा   (संपादन-प्रताप अवचार)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/348SABM
Read More
मध्य, उत्तर प्रदेशमध्येही पोटनिवडणुका; शिवराजसिंह यांचे भवितव्य दहा नोव्हेंबरला ठरणार

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीपाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगाने आता मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह 11 राज्यांमधील विधानसभेच्या 56 जागांसाठी आणि बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारचे भवितव्य ठरविणाऱ्या या पोटनिवडणुकांसाठी तीन नोव्हेंबरला मतदान होईल. तर बिहारमधील लोकसभेच्या रिक्त जागेसाठी सात नोव्हेंबरला मतदान होईल. या सर्व जागांसाठी मतमोजणी 10 नोव्हेंबरला होईल. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार छत्तीसगढ, तेलंगण आणि हरियानातील प्रत्येकी एक, झारखंड, कर्नाटक, मणिपूर, नागालँड आणि ओडिशा या राज्यातील प्रत्येकी दोन, उत्तर प्रदेशातील सात, गुजरातमधील आठ आणि मध्य प्रदेशातील 28 जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहे. तर बिहारमधील वाल्मिकी नगर लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूकही याचसोबत होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत जिंकलेले संयुक्त जनता दलाचे खासदार वैद्यनाथ प्रसाद महातो यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. या सर्व पोटनिवडणुकांसाठीही निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली असून कोरोना साथीपासून निवडणूक कर्मचारी आणि मतदारांच्या बचावासाठी मतदान केंद्रांवर हॅन्ड सॅनिटायझर, मास्क आणि हॅन्ड ग्लोव्ह्ज यासारख्या साहित्याची व्यवस्था केली जाणार आहे.

लोकप्रिय मुख्यमंत्री योगींच्या उत्तर प्रदेशात महिलांचे अस्तित्व धोक्यात!

ऐन कोरोना संकटात कमलनाथ सरकार उलथून पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळविलेल्या शिवराजसिंह चौहान यांच्या सत्तास्थैर्यासाठी या पोटनिवडणुका निर्णायक आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काॅंग्रेसमधून बंडखोरी करून आपल्या समर्थक आमदारांसह भाजपची वाट धरल्यामुळे काठावरचे बहुमत असलेले कमलनाथ सरकार कोसळले होते. हे सर्व समर्थक आमदार राजीनामा दिल्यानंतर भाजपतर्फे आता पुन्हा नशीब आजमावत आहे.

...म्हणून नवरी झाली विवाहापूर्वीच व्हायरल

मध्य प्रदेशातील बलाबल
230 संख्याबळ असलेल्या मध्यप्रदेश विधानसभेमध्ये बहुमताचा जादुई आकडा  116 आमदारांचा आहे. भाजपकडे 107 आमदार आहेत. तर विरोधात असलेल्या काॅंग्रेसकडे 88, बहुजन समाज पक्षाकडे 2 आणि समाजवादी पक्षाकडे 1 आमदार आहे. या व्यतिरिक्त 4 अपक्ष आमदार आहेत. भाजपला सत्ता टिकविण्यासाठी 9 आमदारांची आवश्यकता असून काॅंग्रेसला सत्तेत पुनरागमनासाठी सर्व 28 जागा जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील चुरस वाढली आहे. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मध्य, उत्तर प्रदेशमध्येही पोटनिवडणुका; शिवराजसिंह यांचे भवितव्य दहा नोव्हेंबरला ठरणार नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीपाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगाने आता मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह 11 राज्यांमधील विधानसभेच्या 56 जागांसाठी आणि बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारचे भवितव्य ठरविणाऱ्या या पोटनिवडणुकांसाठी तीन नोव्हेंबरला मतदान होईल. तर बिहारमधील लोकसभेच्या रिक्त जागेसाठी सात नोव्हेंबरला मतदान होईल. या सर्व जागांसाठी मतमोजणी 10 नोव्हेंबरला होईल.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार छत्तीसगढ, तेलंगण आणि हरियानातील प्रत्येकी एक, झारखंड, कर्नाटक, मणिपूर, नागालँड आणि ओडिशा या राज्यातील प्रत्येकी दोन, उत्तर प्रदेशातील सात, गुजरातमधील आठ आणि मध्य प्रदेशातील 28 जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहे. तर बिहारमधील वाल्मिकी नगर लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूकही याचसोबत होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत जिंकलेले संयुक्त जनता दलाचे खासदार वैद्यनाथ प्रसाद महातो यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. या सर्व पोटनिवडणुकांसाठीही निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली असून कोरोना साथीपासून निवडणूक कर्मचारी आणि मतदारांच्या बचावासाठी मतदान केंद्रांवर हॅन्ड सॅनिटायझर, मास्क आणि हॅन्ड ग्लोव्ह्ज यासारख्या साहित्याची व्यवस्था केली जाणार आहे. लोकप्रिय मुख्यमंत्री योगींच्या उत्तर प्रदेशात महिलांचे अस्तित्व धोक्यात! ऐन कोरोना संकटात कमलनाथ सरकार उलथून पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळविलेल्या शिवराजसिंह चौहान यांच्या सत्तास्थैर्यासाठी या पोटनिवडणुका निर्णायक आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काॅंग्रेसमधून बंडखोरी करून आपल्या समर्थक आमदारांसह भाजपची वाट धरल्यामुळे काठावरचे बहुमत असलेले कमलनाथ सरकार कोसळले होते. हे सर्व समर्थक आमदार राजीनामा दिल्यानंतर भाजपतर्फे आता पुन्हा नशीब आजमावत आहे. ...म्हणून नवरी झाली विवाहापूर्वीच व्हायरल मध्य प्रदेशातील बलाबल 230 संख्याबळ असलेल्या मध्यप्रदेश विधानसभेमध्ये बहुमताचा जादुई आकडा  116 आमदारांचा आहे. भाजपकडे 107 आमदार आहेत. तर विरोधात असलेल्या काॅंग्रेसकडे 88, बहुजन समाज पक्षाकडे 2 आणि समाजवादी पक्षाकडे 1 आमदार आहे. या व्यतिरिक्त 4 अपक्ष आमदार आहेत. भाजपला सत्ता टिकविण्यासाठी 9 आमदारांची आवश्यकता असून काॅंग्रेसला सत्तेत पुनरागमनासाठी सर्व 28 जागा जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील चुरस वाढली आहे.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3im9diw
Read More
इचलकरंजी पालिकेसमोर घरफाळा वसुलीचे आव्हान

इचलकरंजी : पालिकेचे सर्वात मोठे महसुली उत्पन्न घरफाळा आणि पाणी पट्टी आहे, पण गेल्यावर्षीनंतर यंदाही घरफाळा वसुलीचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर असणार आहे. गेल्या वर्षी महापुराचा घरफाळा वसुलीवर मोठा परिणाम झाला होता, तर यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे घरफाळा वसुली करताना पालिका प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.

हेही वाचा- मजुरांच्या तांड्याला मधमाशांनी घेरले ; साहित्य टाकून जीवाच्या आकांताने पळ

कोरोनामुळे शासनाकडून भरीव निधी मिळणे सध्यातरी अशक्‍य दिसत आहे. सहायक अनुदानातील कपातीमुळे आर्थिक नियोजन करताना पालिका प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे सध्या घरफाळा व पाणीपट्टी यातून मिळणारे महसुली उत्पन्नच पालिकेला आर्थिक आधार ठरणार आहे. गेल्यावर्षी महापूर आला होता. शहरातील मोठा भाग महापुराच्या विळख्यात सापडला होता. त्याचा परिणाम घरफाळा व पाणीपट्टी वसुलीवर झाला. महापूर बाधित क्षेत्रातील घरफाळा माफ करण्याचा ठराव झाला आहे, पण त्यावरील निर्णय शासन पातळीवर प्रलंबित आहे.

मार्चअखेरच्या टप्प्यात घरफाळा व पाणीपट्टी वसुली जोरात असतानाच कोरोनाचे संकट आले. लॉकडाउन जाहीर केला. परिणामी सक्षमतेने वसुली झाली नाही. 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वसुली अपेक्षित असताना केवळ 66.89 टक्केच वसुली झाली. त्यामुळे गेल्यावर्षीची सुमारे 7 कोटीपेक्षा जास्त थकबाकी आहे. त्यामुळे यंदा थकबाकीमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी लॉकडाउनमुळे सर्वच घटकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर सर्वच घटक आर्थिक स्थैर्यासाठी धडपडत आहेत. उद्योगाची घडी आता रुळावर येत आहे.

हेही वाचा-  रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

या पार्श्‍वभूमीवर नेहमीप्रमाणे यंदाही पालिकेच्या कर विभागाकडून घरफाळा व पाणीपट्टी वसुलीच्या बिलांचे वाटप सुरू केले आहे. 30 डिसेंबरपर्यंत घरफाळा व पाणीपट्टी भरण्याची मुदत आहे. त्यानंतर दंडाची आकारणी केली जाते, पण यंदा एकूणच परिस्थिती पाहता घरफाळा व पाणीपट्टी वसुली करताना पालिका प्रशासनाला कसरत करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. मुळात गेल्यावर्षीची मोठी थकबाकी आहे. यंदाही मिळकतधारकांची आर्थिक परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. अशा परिस्थितीत यावर्षीही घरफाळा व पाणीपट्टी वसुलीचे आव्हान पालिका प्रशासनासमोर असणार आहे.
 

मिळकतधारकांना 1 टक्के रिबेटचा फटका
घरफाळा बिल मिळाल्यापासून पंधरा दिवसांत भरल्यास संयुक्त करात 1 टक्का रिबेटची सवलत दिली जाते, पण यंदा याबाबत गोंधळाची स्थिती आहे. बिलाची प्रिंट कॉपी काढल्यापासून 15 दिवसांत भरल्यानंतर ही सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत तक्रारी होत आहेत.

संपादन - अमरसिंह घोरपडे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

इचलकरंजी पालिकेसमोर घरफाळा वसुलीचे आव्हान इचलकरंजी : पालिकेचे सर्वात मोठे महसुली उत्पन्न घरफाळा आणि पाणी पट्टी आहे, पण गेल्यावर्षीनंतर यंदाही घरफाळा वसुलीचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर असणार आहे. गेल्या वर्षी महापुराचा घरफाळा वसुलीवर मोठा परिणाम झाला होता, तर यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे घरफाळा वसुली करताना पालिका प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. हेही वाचा- मजुरांच्या तांड्याला मधमाशांनी घेरले ; साहित्य टाकून जीवाच्या आकांताने पळ कोरोनामुळे शासनाकडून भरीव निधी मिळणे सध्यातरी अशक्‍य दिसत आहे. सहायक अनुदानातील कपातीमुळे आर्थिक नियोजन करताना पालिका प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे सध्या घरफाळा व पाणीपट्टी यातून मिळणारे महसुली उत्पन्नच पालिकेला आर्थिक आधार ठरणार आहे. गेल्यावर्षी महापूर आला होता. शहरातील मोठा भाग महापुराच्या विळख्यात सापडला होता. त्याचा परिणाम घरफाळा व पाणीपट्टी वसुलीवर झाला. महापूर बाधित क्षेत्रातील घरफाळा माफ करण्याचा ठराव झाला आहे, पण त्यावरील निर्णय शासन पातळीवर प्रलंबित आहे. मार्चअखेरच्या टप्प्यात घरफाळा व पाणीपट्टी वसुली जोरात असतानाच कोरोनाचे संकट आले. लॉकडाउन जाहीर केला. परिणामी सक्षमतेने वसुली झाली नाही. 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वसुली अपेक्षित असताना केवळ 66.89 टक्केच वसुली झाली. त्यामुळे गेल्यावर्षीची सुमारे 7 कोटीपेक्षा जास्त थकबाकी आहे. त्यामुळे यंदा थकबाकीमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी लॉकडाउनमुळे सर्वच घटकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर सर्वच घटक आर्थिक स्थैर्यासाठी धडपडत आहेत. उद्योगाची घडी आता रुळावर येत आहे. हेही वाचा-  रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव या पार्श्‍वभूमीवर नेहमीप्रमाणे यंदाही पालिकेच्या कर विभागाकडून घरफाळा व पाणीपट्टी वसुलीच्या बिलांचे वाटप सुरू केले आहे. 30 डिसेंबरपर्यंत घरफाळा व पाणीपट्टी भरण्याची मुदत आहे. त्यानंतर दंडाची आकारणी केली जाते, पण यंदा एकूणच परिस्थिती पाहता घरफाळा व पाणीपट्टी वसुली करताना पालिका प्रशासनाला कसरत करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. मुळात गेल्यावर्षीची मोठी थकबाकी आहे. यंदाही मिळकतधारकांची आर्थिक परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. अशा परिस्थितीत यावर्षीही घरफाळा व पाणीपट्टी वसुलीचे आव्हान पालिका प्रशासनासमोर असणार आहे.   मिळकतधारकांना 1 टक्के रिबेटचा फटका घरफाळा बिल मिळाल्यापासून पंधरा दिवसांत भरल्यास संयुक्त करात 1 टक्का रिबेटची सवलत दिली जाते, पण यंदा याबाबत गोंधळाची स्थिती आहे. बिलाची प्रिंट कॉपी काढल्यापासून 15 दिवसांत भरल्यानंतर ही सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत तक्रारी होत आहेत. संपादन - अमरसिंह घोरपडे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2S7lVXE
Read More
‘ॲम्नेस्टी’ने भारतातील काम थांबवले

नवी दिल्ली - ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थेने भारतातील कामकाज बंद करीत असल्याचे मंगळवारी जाहीर केले. भारत सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला संस्थेची बँक खाती बंद केल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे भाग पडले आहे, असे स्पष्टीकरण देताना भारत सरकार संस्थेच्या हात धुऊन मागे लागले असल्याचा आरोपही केला.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ॲम्नेस्टी’वरील कारवाईबाबत बोलताना सरकारने म्हटले आहे की, मानही अधिकाराच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या जागतिक संस्थेला विदेशातून ज्या देणग्या, निधी मिळत होता तो बेकायदा आहे. कारण यासाठी परकीय निधी विनियमन कायद्यानुसार (एफसीआरए) संस्थेची नोंदणी झालेली नाही.

लोकप्रिय मुख्यमंत्री योगींच्या उत्तर प्रदेशात महिलांचे अस्तित्व धोक्यात!

‍‘ॲम्नेस्टी’चे स्पष्टीकरण
संस्थेने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, भारत सरकारने ॲम्नेस्टी इंटरनॅशनलची बँक खाती पूर्णपणे गोठविली आहेत. याची माहिती संस्थेला १० सप्टेंबरला मिळाली. यामुळे संस्थेचे कामकाज ठप्प झाले आहे. कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढणे संस्थेला भाग पडले आहे. त्याचप्रमाणे भारतात सुरू असलेले उपक्रम व संशोधन कार्यही बंद करावे लागले आहे.

आणखी एका युवतीला मारले: राहुल गांधी

निराधार आणि हेतुपुरस्सर आरोपांच्या आधारे भारत सरकार मानवाधिकार संस्थांच्या मागे लागले असून ही नवी कारवाई त्याचे पुढील पाऊल आहे, ‘ॲम्नेस्टी’ने भारतीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व कायद्यांचे पालन केले असल्याचा दावाही केला आहे.

Video: खेळाडूच्या दोरीवरील आगळ्या वेगळ्या उड्या पाहाच

भारतातील ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचे कार्यकारी संचालक अविनाश कुमार म्हणाले, ‘भारतातील ‘ॲम्नेस्टी’वर गेल्या दोन वर्षांत सरकारकडून सातत्याने होत असलेली कारवाई आणि आता बँक खाती गोठविण्याचे पाऊल हे काही अचानकपणे झालेले नाही. सरकारमध्ये पारदर्शकतेची निःसंदिग्ध मागणी, दिल्लीतील दंगल आणि जम्मू-काश्‍मीरमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनात दिल्ली पोलिस व सरकारची जबाबदारी निश्‍चित करणे, अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची चळवळ अशा गोष्टींमुळे सक्तवसुली संचालनालयासह अनेक सरकारी यंत्रणांकडून''ॲम्नेस्टी’ची छळवणूक सुरू आहे.’’

आरोप व चौकशी

परकीय देणग्या मिळविण्यात नियमांचे पालन झाले नसल्याच्या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी

संस्थेने थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) पैसे मागविल्याचा गृह मंत्रालयाचा आरोप. स्वयंसेवी संस्थांना अशी परवानगी नाही.

‘ईडी’ने २०१७ मध्ये  खाती गोठविली होती. ‘ॲम्नेस्टी’ने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यांना दिलासा मिळाला.

गेल्या वर्षी ‘सीबीआय’नेही ‘ॲम्नेस्टी’विरोधात खटला दाखल केला. 

ब्रिटनमधील ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने मंत्रालयाच्या मंजुरीविना ‘एफडीआय’च्या रूपात भारतातील ‘ॲम्नेस्टी’ला दहा कोटी रुपयांचे वितरण असा आरोप केला होता.

याशिवाय ब्रिटनमधील संस्थांकडून ‘ॲम्नेस्टी’ (भारत) ला २६ कोटी रुपये मंत्रालयाच्या परवानगीविना दिले. भारतातील स्वयंसेवी संस्थांच्या कामासाठी ही रक्कम खर्च करण्यात आली. मात्र असे करणे ‘एफसीआरए’ कायद्याचे उल्लंघन आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘ॲम्नेस्टी’ने भारतातील काम थांबवले नवी दिल्ली - ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थेने भारतातील कामकाज बंद करीत असल्याचे मंगळवारी जाहीर केले. भारत सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला संस्थेची बँक खाती बंद केल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे भाग पडले आहे, असे स्पष्टीकरण देताना भारत सरकार संस्थेच्या हात धुऊन मागे लागले असल्याचा आरोपही केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ॲम्नेस्टी’वरील कारवाईबाबत बोलताना सरकारने म्हटले आहे की, मानही अधिकाराच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या जागतिक संस्थेला विदेशातून ज्या देणग्या, निधी मिळत होता तो बेकायदा आहे. कारण यासाठी परकीय निधी विनियमन कायद्यानुसार (एफसीआरए) संस्थेची नोंदणी झालेली नाही. लोकप्रिय मुख्यमंत्री योगींच्या उत्तर प्रदेशात महिलांचे अस्तित्व धोक्यात! ‍‘ॲम्नेस्टी’चे स्पष्टीकरण संस्थेने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, भारत सरकारने ॲम्नेस्टी इंटरनॅशनलची बँक खाती पूर्णपणे गोठविली आहेत. याची माहिती संस्थेला १० सप्टेंबरला मिळाली. यामुळे संस्थेचे कामकाज ठप्प झाले आहे. कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढणे संस्थेला भाग पडले आहे. त्याचप्रमाणे भारतात सुरू असलेले उपक्रम व संशोधन कार्यही बंद करावे लागले आहे. आणखी एका युवतीला मारले: राहुल गांधी निराधार आणि हेतुपुरस्सर आरोपांच्या आधारे भारत सरकार मानवाधिकार संस्थांच्या मागे लागले असून ही नवी कारवाई त्याचे पुढील पाऊल आहे, ‘ॲम्नेस्टी’ने भारतीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व कायद्यांचे पालन केले असल्याचा दावाही केला आहे. Video: खेळाडूच्या दोरीवरील आगळ्या वेगळ्या उड्या पाहाच भारतातील ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचे कार्यकारी संचालक अविनाश कुमार म्हणाले, ‘भारतातील ‘ॲम्नेस्टी’वर गेल्या दोन वर्षांत सरकारकडून सातत्याने होत असलेली कारवाई आणि आता बँक खाती गोठविण्याचे पाऊल हे काही अचानकपणे झालेले नाही. सरकारमध्ये पारदर्शकतेची निःसंदिग्ध मागणी, दिल्लीतील दंगल आणि जम्मू-काश्‍मीरमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनात दिल्ली पोलिस व सरकारची जबाबदारी निश्‍चित करणे, अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची चळवळ अशा गोष्टींमुळे सक्तवसुली संचालनालयासह अनेक सरकारी यंत्रणांकडून''ॲम्नेस्टी’ची छळवणूक सुरू आहे.’’ आरोप व चौकशी परकीय देणग्या मिळविण्यात नियमांचे पालन झाले नसल्याच्या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी संस्थेने थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) पैसे मागविल्याचा गृह मंत्रालयाचा आरोप. स्वयंसेवी संस्थांना अशी परवानगी नाही. ‘ईडी’ने २०१७ मध्ये  खाती गोठविली होती. ‘ॲम्नेस्टी’ने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यांना दिलासा मिळाला. गेल्या वर्षी ‘सीबीआय’नेही ‘ॲम्नेस्टी’विरोधात खटला दाखल केला.  ब्रिटनमधील ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने मंत्रालयाच्या मंजुरीविना ‘एफडीआय’च्या रूपात भारतातील ‘ॲम्नेस्टी’ला दहा कोटी रुपयांचे वितरण असा आरोप केला होता. याशिवाय ब्रिटनमधील संस्थांकडून ‘ॲम्नेस्टी’ (भारत) ला २६ कोटी रुपये मंत्रालयाच्या परवानगीविना दिले. भारतातील स्वयंसेवी संस्थांच्या कामासाठी ही रक्कम खर्च करण्यात आली. मात्र असे करणे ‘एफसीआरए’ कायद्याचे उल्लंघन आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HIc8W1
Read More
विद्यापीठ परीक्षेसाठी एजन्सी निवडीचा निर्णय एक दोन दिवसात होणार

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी एजन्सीची निवड कधी होते याकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले असताना आजच्या (मंगळवार) खरेदी समितीच्या (पर्चेस कमिटी) बैठकीमध्ये यावर निर्णय होऊ शकला नाही, आलेल्या प्रस्तावांवर तांत्रीक चर्चा करण्यात आली. पुढील एक दोन दिवसात याबाबत निर्णय होणार असला तरी परीक्षेच्या प्रक्रियेस आणखी विलंब होणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाईस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 89 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइनचा पर्याय निवडला आहे. सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. "एमसीक्‍यू' पद्धतीने ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी एजन्सीची नेमणूक आवश्‍यक असल्याने पुणे विद्यापीठाने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये वर्षाला किमान 30 कोटी रुपयांची उलाढाल असावी, एका वर्षात किमान 3 लाख तर एका सत्रात 20 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा अनुभव असावा अशा अटी टाकल्या होत्या.

सिंहगड कोविड केअर सेंटरमध्ये 'ती' गेल्या सहा महिन्यांपासून लावतेय जिवाची बाजी

28 सप्टेंबर रोजी निविदेची मुदत संपल्यानंतर यामध्ये चार संस्थांनी सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाले, पण काही तांत्रीक कारणांमुळे ही या निविदा उघडण्यात आल्या नव्हत्या. त्यावर आजच्या (मंगळवारी) पर्चेस कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पण यामध्ये कोणत्या एजन्सीला काम द्यायचे यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. या कंपन्या मुंबईतील असल्याने त्यांना सादरीकरणासाठी आणखी काही वेळ द्यावा लागणार आहे अशी चर्चा बैठकीत झाली. त्यामुळे एजन्सी निवडीबाबत बुधवारी किंवा गुरुवारी बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेची पुढची कार्यवाही करण्यासही आणखी दोन दिवसांची विलंब होणार आहे.

35 व्या वर्षी केला गुन्हा आणि 55 व्या वर्षी सापडला

पुणे विद्यापीठाने 1 ऑक्‍टोबर पासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता, पण परीक्षेची तयारी पूर्ण न झाल्याने आता 12 ऑक्‍टोबर पासूनच नियमित व बॅकलॉगच्या विषयांचे पेपर होणार आहेत.

'पर्चेस कमिटीच्या बैठकीत ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी आलेल्या निवीदेबाबत तांत्रीक चर्चा झाली, यामध्ये आणखी व्यवस्थित चर्चा होणे गरजेचे आहे. पुढील बैठक येत्या दोन दिवसांमध्ये होऊन यावर निर्णय होईल.''
- राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन समिती

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विद्यापीठ परीक्षेसाठी एजन्सी निवडीचा निर्णय एक दोन दिवसात होणार पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी एजन्सीची निवड कधी होते याकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले असताना आजच्या (मंगळवार) खरेदी समितीच्या (पर्चेस कमिटी) बैठकीमध्ये यावर निर्णय होऊ शकला नाही, आलेल्या प्रस्तावांवर तांत्रीक चर्चा करण्यात आली. पुढील एक दोन दिवसात याबाबत निर्णय होणार असला तरी परीक्षेच्या प्रक्रियेस आणखी विलंब होणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाईस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 89 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइनचा पर्याय निवडला आहे. सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. "एमसीक्‍यू' पद्धतीने ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी एजन्सीची नेमणूक आवश्‍यक असल्याने पुणे विद्यापीठाने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये वर्षाला किमान 30 कोटी रुपयांची उलाढाल असावी, एका वर्षात किमान 3 लाख तर एका सत्रात 20 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा अनुभव असावा अशा अटी टाकल्या होत्या. सिंहगड कोविड केअर सेंटरमध्ये 'ती' गेल्या सहा महिन्यांपासून लावतेय जिवाची बाजी 28 सप्टेंबर रोजी निविदेची मुदत संपल्यानंतर यामध्ये चार संस्थांनी सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाले, पण काही तांत्रीक कारणांमुळे ही या निविदा उघडण्यात आल्या नव्हत्या. त्यावर आजच्या (मंगळवारी) पर्चेस कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पण यामध्ये कोणत्या एजन्सीला काम द्यायचे यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. या कंपन्या मुंबईतील असल्याने त्यांना सादरीकरणासाठी आणखी काही वेळ द्यावा लागणार आहे अशी चर्चा बैठकीत झाली. त्यामुळे एजन्सी निवडीबाबत बुधवारी किंवा गुरुवारी बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेची पुढची कार्यवाही करण्यासही आणखी दोन दिवसांची विलंब होणार आहे. 35 व्या वर्षी केला गुन्हा आणि 55 व्या वर्षी सापडला पुणे विद्यापीठाने 1 ऑक्‍टोबर पासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता, पण परीक्षेची तयारी पूर्ण न झाल्याने आता 12 ऑक्‍टोबर पासूनच नियमित व बॅकलॉगच्या विषयांचे पेपर होणार आहेत. 'पर्चेस कमिटीच्या बैठकीत ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी आलेल्या निवीदेबाबत तांत्रीक चर्चा झाली, यामध्ये आणखी व्यवस्थित चर्चा होणे गरजेचे आहे. पुढील बैठक येत्या दोन दिवसांमध्ये होऊन यावर निर्णय होईल.'' - राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन समिती Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3kWBttB
Read More

Monday, September 28, 2020

मुंबईच्या तटांवर पसरतेय रोगराई, कांदळवनांवर "हायब्लिया प्युएरा" रोगाचे थैमान

मुंबई, ता.28 : ठाणे जिल्हा खाडी पट्ट्यातील खांदळवनांवर हायब्लिया प्युरा नावाच्या रोगाने थैमाम घातले आहे. यामुळे कांदळनवातील झाडांची पाने नष्ट झाली असून सुकली आहेत. ठाण्यासह नवी मुंबईतील खाडी किना-यावरून जातांना या किड्यांच्या आक्रमणाने खराब झालेली कांदळवन दृष्टीस पडत असून पर्यावरण प्रमींना चिंता व्यक्त केली आहे.

"टिग डिफॉलेएटर" म्हणजेच पतंगाच्या अळीने ठाणे, नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यावरील कांदळवनांवर हे आक्रमण केले आहे. या अळीने कांदळवनांतील झाडांची सर्व पाने खाऊन टाकली आहेत. यामुळे सर्व पाने सुकून गेली असून खुरटी झुडपे तेव्हडी अस्तित्वात आहे. या अळ्या केवळ कांदळवनांवरच आक्रमण करत असल्याने खाडीमधील इतर वनस्पतींना काहीही बाधा झालेली नाही.

पतंगाच्या अळीचा सप्टेंबर ते नोव्हेंबर हा प्रजननाचा काळ असतो. या दरम्यान पतंगाच्या अळ्या केवळ कांदळवनांवरच आसरा घेऊन अंडी घालतात. त्यामुळे तिन महिने या अळ्या कांदळवनांची पाने खाऊन आपले पोषण करत असतात. साधारणता डिसेंबर नंतर या अळ्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो.

महत्त्वाची बातमी : मुंबई महापालिकेने कंगनाची केली पोलखोल, अवैध बांधकामाबाबत कोर्टात दिली महत्त्वाची माहिती

हिवाळ्याच्या ऋतुत या अळ्यांचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. दरवर्षी या अळ्या खाडीतील केवळ कांदळवनांवर येत असतात. या अळ्या जरी कांदळवनांची पाने खात असल्या तरी यामुळे झाडांना कोणताही धोका पोहोचत नसल्याचे मँग्रोव्ह फाउंडेशनचे प्रमुख सुरेश वरक यांनी सांगितले. अळ्या निघून गेल्यानंतर झाडे पुन्हा पुर्वीप्रमाणेच टवटवीत होत असल्याचे ही वरक म्हणाले. अळ्यांपासून झाडांच्या संरक्षणासाठी आम्ही काही औषधांची फवारणी करून प्रयोग केला आहे. मात्र त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी असल्याचे ही वरक यांनी सांगितले. 

ठाणे, नवी मुंबईसह शिवडी, माहीममधील खाडीत कांदळवनांचा मोठा पट्टा आहे. मात्र या अळ्यांनी केवळ ठाणे तसेच नवी मुंबईतील ऐरोली पट्ट्यामधील कांदळवनांवर आक्रमण केले आहे. त्यामुळे शिवडी,माहीम खाडीत या अळ्यांचा प्रादुर्भाव अद्याप झाला नसल्याचे दिसते.

महत्त्वाची बातमी : राज्यात लवकरच रेस्टॉरंट सुरु होण्याची चिन्ह, मार्गदर्शक तत्व अंतिम झाल्यावर निर्णय

टीग डीफॉलिएटर, हायब्लिया प्यूएरा हा दक्षिण-पूर्व आशियातील पतंग आहे. पीटर क्रेमर यांनी पहिल्यांदा त्याचे वर्णन केले होते. ही प्रजाती नुकतीच मध्य अमेरिका आणि आफ्रिकेतही आढळली आहेत.हा पतंग कांदळवन, सुरवंट, सागवान व इतर झाडांवर पोसतो. हा जगभरातील सागवानांच्या कीटकांपैकी एक मानला जातो.

mangrove jungle around mumbai and thane are facing threat of hyblia puera

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबईच्या तटांवर पसरतेय रोगराई, कांदळवनांवर "हायब्लिया प्युएरा" रोगाचे थैमान मुंबई, ता.28 : ठाणे जिल्हा खाडी पट्ट्यातील खांदळवनांवर हायब्लिया प्युरा नावाच्या रोगाने थैमाम घातले आहे. यामुळे कांदळनवातील झाडांची पाने नष्ट झाली असून सुकली आहेत. ठाण्यासह नवी मुंबईतील खाडी किना-यावरून जातांना या किड्यांच्या आक्रमणाने खराब झालेली कांदळवन दृष्टीस पडत असून पर्यावरण प्रमींना चिंता व्यक्त केली आहे. "टिग डिफॉलेएटर" म्हणजेच पतंगाच्या अळीने ठाणे, नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यावरील कांदळवनांवर हे आक्रमण केले आहे. या अळीने कांदळवनांतील झाडांची सर्व पाने खाऊन टाकली आहेत. यामुळे सर्व पाने सुकून गेली असून खुरटी झुडपे तेव्हडी अस्तित्वात आहे. या अळ्या केवळ कांदळवनांवरच आक्रमण करत असल्याने खाडीमधील इतर वनस्पतींना काहीही बाधा झालेली नाही. पतंगाच्या अळीचा सप्टेंबर ते नोव्हेंबर हा प्रजननाचा काळ असतो. या दरम्यान पतंगाच्या अळ्या केवळ कांदळवनांवरच आसरा घेऊन अंडी घालतात. त्यामुळे तिन महिने या अळ्या कांदळवनांची पाने खाऊन आपले पोषण करत असतात. साधारणता डिसेंबर नंतर या अळ्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. महत्त्वाची बातमी : मुंबई महापालिकेने कंगनाची केली पोलखोल, अवैध बांधकामाबाबत कोर्टात दिली महत्त्वाची माहिती हिवाळ्याच्या ऋतुत या अळ्यांचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. दरवर्षी या अळ्या खाडीतील केवळ कांदळवनांवर येत असतात. या अळ्या जरी कांदळवनांची पाने खात असल्या तरी यामुळे झाडांना कोणताही धोका पोहोचत नसल्याचे मँग्रोव्ह फाउंडेशनचे प्रमुख सुरेश वरक यांनी सांगितले. अळ्या निघून गेल्यानंतर झाडे पुन्हा पुर्वीप्रमाणेच टवटवीत होत असल्याचे ही वरक म्हणाले. अळ्यांपासून झाडांच्या संरक्षणासाठी आम्ही काही औषधांची फवारणी करून प्रयोग केला आहे. मात्र त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी असल्याचे ही वरक यांनी सांगितले.  ठाणे, नवी मुंबईसह शिवडी, माहीममधील खाडीत कांदळवनांचा मोठा पट्टा आहे. मात्र या अळ्यांनी केवळ ठाणे तसेच नवी मुंबईतील ऐरोली पट्ट्यामधील कांदळवनांवर आक्रमण केले आहे. त्यामुळे शिवडी,माहीम खाडीत या अळ्यांचा प्रादुर्भाव अद्याप झाला नसल्याचे दिसते. महत्त्वाची बातमी : राज्यात लवकरच रेस्टॉरंट सुरु होण्याची चिन्ह, मार्गदर्शक तत्व अंतिम झाल्यावर निर्णय टीग डीफॉलिएटर, हायब्लिया प्यूएरा हा दक्षिण-पूर्व आशियातील पतंग आहे. पीटर क्रेमर यांनी पहिल्यांदा त्याचे वर्णन केले होते. ही प्रजाती नुकतीच मध्य अमेरिका आणि आफ्रिकेतही आढळली आहेत.हा पतंग कांदळवन, सुरवंट, सागवान व इतर झाडांवर पोसतो. हा जगभरातील सागवानांच्या कीटकांपैकी एक मानला जातो. mangrove jungle around mumbai and thane are facing threat of hyblia puera News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30bKRld
Read More
"मल्टिस्पेशालिटी' अडले जागेच्या गोंधळात 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत; मात्र जिल्ह्यासाठी मंजूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल 
जागेच्या गोंधळामुळे अडकले आहे. यातून मार्ग काढण्याची मागणी जोर धरत आहे. 

सावंतवाडीचे आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाच्या काळात कोट्यवधीचा निधी जिल्हासाठी आणला. त्यात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वीस कोटी रुपये त्यांनी मंजूर करुन आणले आहेत. हे हॉस्पिटल सावंतवाडीत होण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेत या हॉस्पिटलसाठी भुमीपूजनही त्यांच्या हस्ते झाले; मात्र ही जागा न्यायप्रविष्ट असल्याने हॉस्पिटलसाठी एक विटही याठिकाणी रचली गेली नाही. 

अलिकडेच या हॉस्पिटलचा मुद्दा चांगलाच गाजला तो शहरातील मंजुर हॉस्पिटल शहराबाहेर इतरत्र हलविण्यावरुन. खासदार विनायक राऊत यांनी येथील एका कार्यक्रमात यासंदर्भात विधान केले होते. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार राऊत यांनी वेत्ये येथे या हॉस्पिटलसाठी पर्यायी जागेची पाहणीही केली. यावरून टीका झाली. या प्रकल्पासाठी विनामोबदला जागा आवश्‍यक असल्याचा मुद्दा पुढे आला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडीतील जागेबाबत तोडगा काढायचाही प्रयत्न केला.

खुद्द केसरकर यांनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हे सावंतवाडीतच होणार आहे, उगाच आपापसात वाद नको. जागेचा तिढा सोडविणार, असे सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन देत भूमीपूजन झालेल्या जागेचा मोबदला देऊन ही जागा भूसंपादन होण्याच्या दृष्टीने रितसर प्रस्ताव शासन दप्तरी पाठवा, अशी मागणी केली होती; मात्र त्यानंतर हा विषयच मागे पडला. 

आज कोरोनाचा जिल्हातील शिरकाव लक्षात घेता आणि जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा तोकडी पडत आहे. जिल्हा रुग्णालयात दिवसाकाठी शेकडो रुग्ण दाखल होत आहेत; मात्र कोणावरच योग्य व अपेक्षित उपचार होत नाहीत. जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय मंजूर आहे; मात्र इतर जिल्ह्याच्या मानाने जिल्ह्यातील या महाविद्यालच्या उभारणीसाठी काहीच हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे सक्षम आरोग्य यंत्रणा होण्यासाठी वीस कोटी रुपये मंजूर असलेले व सावंतवाडी शहरात भूमीपुजन झालेले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल तरी उभे राहावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे. 

"मल्टिस्पेशालिटी' हे सावंतवाडीतच होणार आहे. कोरोना काळात या विषयाला काहीसा ब्रेक लागला आहे. यासाठी प्राप्त निधी अद्यापही कुठेच वळविलेला नाही. लवकरच आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातूनच हॉस्पिटल उभारणीसाठी प्रयत्न केले जातील. 
- संजय पडते, जिल्हाप्रमुख, शिवसेना 

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नियोजित जागेतच होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जागेचा प्रश्‍न सुटल्यानंतर हॉस्पिटलचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी येत्या काही दिवसांत जिल्ह्यात येऊन या विषयावर चर्चा करणार आहे. 
- उदय सामंत, पालकमंत्री 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

"मल्टिस्पेशालिटी' अडले जागेच्या गोंधळात  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत; मात्र जिल्ह्यासाठी मंजूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल  जागेच्या गोंधळामुळे अडकले आहे. यातून मार्ग काढण्याची मागणी जोर धरत आहे.  सावंतवाडीचे आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाच्या काळात कोट्यवधीचा निधी जिल्हासाठी आणला. त्यात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वीस कोटी रुपये त्यांनी मंजूर करुन आणले आहेत. हे हॉस्पिटल सावंतवाडीत होण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेत या हॉस्पिटलसाठी भुमीपूजनही त्यांच्या हस्ते झाले; मात्र ही जागा न्यायप्रविष्ट असल्याने हॉस्पिटलसाठी एक विटही याठिकाणी रचली गेली नाही.  अलिकडेच या हॉस्पिटलचा मुद्दा चांगलाच गाजला तो शहरातील मंजुर हॉस्पिटल शहराबाहेर इतरत्र हलविण्यावरुन. खासदार विनायक राऊत यांनी येथील एका कार्यक्रमात यासंदर्भात विधान केले होते. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार राऊत यांनी वेत्ये येथे या हॉस्पिटलसाठी पर्यायी जागेची पाहणीही केली. यावरून टीका झाली. या प्रकल्पासाठी विनामोबदला जागा आवश्‍यक असल्याचा मुद्दा पुढे आला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडीतील जागेबाबत तोडगा काढायचाही प्रयत्न केला. खुद्द केसरकर यांनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हे सावंतवाडीतच होणार आहे, उगाच आपापसात वाद नको. जागेचा तिढा सोडविणार, असे सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन देत भूमीपूजन झालेल्या जागेचा मोबदला देऊन ही जागा भूसंपादन होण्याच्या दृष्टीने रितसर प्रस्ताव शासन दप्तरी पाठवा, अशी मागणी केली होती; मात्र त्यानंतर हा विषयच मागे पडला.  आज कोरोनाचा जिल्हातील शिरकाव लक्षात घेता आणि जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा तोकडी पडत आहे. जिल्हा रुग्णालयात दिवसाकाठी शेकडो रुग्ण दाखल होत आहेत; मात्र कोणावरच योग्य व अपेक्षित उपचार होत नाहीत. जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय मंजूर आहे; मात्र इतर जिल्ह्याच्या मानाने जिल्ह्यातील या महाविद्यालच्या उभारणीसाठी काहीच हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे सक्षम आरोग्य यंत्रणा होण्यासाठी वीस कोटी रुपये मंजूर असलेले व सावंतवाडी शहरात भूमीपुजन झालेले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल तरी उभे राहावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.  "मल्टिस्पेशालिटी' हे सावंतवाडीतच होणार आहे. कोरोना काळात या विषयाला काहीसा ब्रेक लागला आहे. यासाठी प्राप्त निधी अद्यापही कुठेच वळविलेला नाही. लवकरच आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातूनच हॉस्पिटल उभारणीसाठी प्रयत्न केले जातील.  - संजय पडते, जिल्हाप्रमुख, शिवसेना  मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नियोजित जागेतच होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जागेचा प्रश्‍न सुटल्यानंतर हॉस्पिटलचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी येत्या काही दिवसांत जिल्ह्यात येऊन या विषयावर चर्चा करणार आहे.  - उदय सामंत, पालकमंत्री  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/349uzdE
Read More
मराठा समाजाकडून कुडाळ तहसीलदार धारेवर 

कुडाळ (सिंधुदुर्ग) - मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज तालुक्‍यातील मराठा समाज बांधवांनी तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. तालुक्‍यातील स्थानिक प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मराठा समाजाने तहसीलदारांना धारेवर धरले. एकूणच जिल्हा प्रशासनाने आंदोलनाकडे कानाडोळा केला म्हणून तालुका व जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यात आला. 

जिल्ह्यात 65 टक्के मराठा समाज आहे. आज आंदोलनाबाबत निवेदन स्वीकारताना कसलीही व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली नाही. जिल्ह्यातील खासदार, आमदार मराठा समाजाचे असताना जिल्हा प्रशासनाने मराठा समाजाला वाऱ्यावर सोडले, अशी संतप्त प्रतिक्रीया यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.

सकल मराठा समाजाच्यावतीने 23 हजार 107 लोकांनी स्वाक्षरी करून निवेदन दिले. तहसीलदार अमोल पाठक यांनी हे निवेदन स्वीकारले. जिल्हा प्रशासनाने मराठा आंदोलनाकडे गांभीर्याने पहावे नाहीतर मराठा समाज गांभीर्याने बघेल. त्यावेळी "पळता भुई थोडी' होईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा जिल्हा समन्यवक सुहास सावंत यांनी दिला. न्याय मागण्यांसाठी लवकरच जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक होईल, असेही ते म्हमाले. यावेळी अमरसेन सावंत, प्रभाकर सावंत, सचिन काळप, राजू राऊळ, बंड्या सावंत, संग्राम सावंत, विजय सावंत, अभि गावडे, शैलेश घोगळे, ज्ञानेश्‍वर आळवे आदी उपस्थित होते. 

काय झाला वाद? 
ऍड. सावंत यांनी तहसीलदार पाठक यांना खडेबोल सुनावले. ते म्हणाले, ""हा मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. प्रशासन 65 टक्के इतक्‍या संख्येने असलेल्या या समाजाचा विचार करत नसेल तर चुकीचे आहे. यापुर्वी प्रशासनाकडून चांगले सहकार्य मिळाले. पुर्वीच्या पालकमंत्र्यांनीही मदत केली. ते आंदोलनाआधी संवाद साधायचे. यावेळी दुर्दैवाने प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. तुम्ही अधिकारी असला तरी जनसेवक आहात. तुमची वाट बघावी लागते, हे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री-समाजातील दुवा आहात; मात्र तुमच्या कार्यपद्धतीचा निषेध. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मराठा समाजाकडून कुडाळ तहसीलदार धारेवर  कुडाळ (सिंधुदुर्ग) - मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज तालुक्‍यातील मराठा समाज बांधवांनी तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. तालुक्‍यातील स्थानिक प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मराठा समाजाने तहसीलदारांना धारेवर धरले. एकूणच जिल्हा प्रशासनाने आंदोलनाकडे कानाडोळा केला म्हणून तालुका व जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यात आला.  जिल्ह्यात 65 टक्के मराठा समाज आहे. आज आंदोलनाबाबत निवेदन स्वीकारताना कसलीही व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली नाही. जिल्ह्यातील खासदार, आमदार मराठा समाजाचे असताना जिल्हा प्रशासनाने मराठा समाजाला वाऱ्यावर सोडले, अशी संतप्त प्रतिक्रीया यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. सकल मराठा समाजाच्यावतीने 23 हजार 107 लोकांनी स्वाक्षरी करून निवेदन दिले. तहसीलदार अमोल पाठक यांनी हे निवेदन स्वीकारले. जिल्हा प्रशासनाने मराठा आंदोलनाकडे गांभीर्याने पहावे नाहीतर मराठा समाज गांभीर्याने बघेल. त्यावेळी "पळता भुई थोडी' होईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा जिल्हा समन्यवक सुहास सावंत यांनी दिला. न्याय मागण्यांसाठी लवकरच जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक होईल, असेही ते म्हमाले. यावेळी अमरसेन सावंत, प्रभाकर सावंत, सचिन काळप, राजू राऊळ, बंड्या सावंत, संग्राम सावंत, विजय सावंत, अभि गावडे, शैलेश घोगळे, ज्ञानेश्‍वर आळवे आदी उपस्थित होते.  काय झाला वाद?  ऍड. सावंत यांनी तहसीलदार पाठक यांना खडेबोल सुनावले. ते म्हणाले, ""हा मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. प्रशासन 65 टक्के इतक्‍या संख्येने असलेल्या या समाजाचा विचार करत नसेल तर चुकीचे आहे. यापुर्वी प्रशासनाकडून चांगले सहकार्य मिळाले. पुर्वीच्या पालकमंत्र्यांनीही मदत केली. ते आंदोलनाआधी संवाद साधायचे. यावेळी दुर्दैवाने प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. तुम्ही अधिकारी असला तरी जनसेवक आहात. तुमची वाट बघावी लागते, हे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री-समाजातील दुवा आहात; मात्र तुमच्या कार्यपद्धतीचा निषेध.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HzH1f3
Read More
पावसाची विश्रांती, भात कापणीला वेग

आचरा (सिंधुदुर्ग) - सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेली भात शेती हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना स्वस्त बसू देत नसल्याने पावसाने मध्येच उघडीप घेतल्यावर भात कापणीच्या लगबगीत शेतकरी गुंतला आहे. कापलेले भात वाळवायचे कुठे? त्यामुळे ज्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त आहे, ते तातडीने भात झोडणीचे काम उरकून घेत आहेत. एकीकडे निसर्गाची अवकृपा होत असताना दुसरीकडे वन्य प्राण्यांचा उपद्रवही वाढल्याने बळीराजा पुरता मेटाकुटीस आला आहे. 

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिंता आहे. येथील परिसरात खाडी लगतची, मळे शेतीत पावसाच्या पाण्याचा निचराच होत नसल्याने भातशेती कुजू लागली आहे. बहुतांशी भागात भाताला कोंब आले आहेत. सध्या सुरू असलेल्या ऊन-पावसाच्या खेळात कापणी केलेले भात वाळवायचे कुठे? हा प्रश्‍न शेतकऱ्यांना आहे. अशातच शेतकऱ्यांनी कापणी सुरू केली आहे. ज्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त आहे ते शेतकरी तातडीने भात झोडणी करुन मिळेल ते भात गोळा करत आहेत. 

वन्य प्राण्यांचाही उपद्रव 
अती कोसळणाऱ्या पावसाने आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचाही त्रास सहन करावा लागत आहे. माकड, डुकरांसह इतर वन्य प्राण्यांकडूनही भुईमूग शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणासोबत वन्य प्राण्यांचाही त्रास वाढल्याने शेतकरी हैराण झाला आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पावसाची विश्रांती, भात कापणीला वेग आचरा (सिंधुदुर्ग) - सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेली भात शेती हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना स्वस्त बसू देत नसल्याने पावसाने मध्येच उघडीप घेतल्यावर भात कापणीच्या लगबगीत शेतकरी गुंतला आहे. कापलेले भात वाळवायचे कुठे? त्यामुळे ज्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त आहे, ते तातडीने भात झोडणीचे काम उरकून घेत आहेत. एकीकडे निसर्गाची अवकृपा होत असताना दुसरीकडे वन्य प्राण्यांचा उपद्रवही वाढल्याने बळीराजा पुरता मेटाकुटीस आला आहे.  सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिंता आहे. येथील परिसरात खाडी लगतची, मळे शेतीत पावसाच्या पाण्याचा निचराच होत नसल्याने भातशेती कुजू लागली आहे. बहुतांशी भागात भाताला कोंब आले आहेत. सध्या सुरू असलेल्या ऊन-पावसाच्या खेळात कापणी केलेले भात वाळवायचे कुठे? हा प्रश्‍न शेतकऱ्यांना आहे. अशातच शेतकऱ्यांनी कापणी सुरू केली आहे. ज्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त आहे ते शेतकरी तातडीने भात झोडणी करुन मिळेल ते भात गोळा करत आहेत.  वन्य प्राण्यांचाही उपद्रव  अती कोसळणाऱ्या पावसाने आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचाही त्रास सहन करावा लागत आहे. माकड, डुकरांसह इतर वन्य प्राण्यांकडूनही भुईमूग शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणासोबत वन्य प्राण्यांचाही त्रास वाढल्याने शेतकरी हैराण झाला आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3kTEtH8
Read More