कृषी विधेयकाच्या विरोधात 'एक गाव, एक ठराव' करा : गणेश देवी मार्केट यार्ड - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी, पणन आणि कामगार विधेयकाला विरोध करण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने "एक गाव, एक ठराव' करावा. तसेच, राज्यातील एक लाख ग्रामपंचायतींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी यांनी केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा केंद्र सरकारचे विधेयक शेतकरी आणि कामगारविरोधी आहे. त्याच्या निषेधार्थ राज्यभरात शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. ही यात्रा मंगळवारी पुण्यात आली. त्यावेळी देवी यांनी पुणे बाजार समितीतील शेतकरी, व्यापारी, कामगार, अडते यांच्याबरोबर संवाद साधला. राष्ट्र सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, राष्ट्र सेवा दलाचे प्रा. सुभाष वारे, कामगार युनियनचे संतोष नांगरे आदी उपस्थित होते. राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ देवी म्हणाले, 'केंद्र सरकारने कृषी, पणन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचा अपप्रचार केला आहे. प्रत्यक्षात हे विधेयक शेतकरी, कामगारविरोधी आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी राज्यात शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने या विधेयकाच्या विरोधात ठराव करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. या ठरावांमुळे केंद्र सरकारला विधेयकात बदल करावा लागणार आहे.'' Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 29, 2020

कृषी विधेयकाच्या विरोधात 'एक गाव, एक ठराव' करा : गणेश देवी मार्केट यार्ड - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी, पणन आणि कामगार विधेयकाला विरोध करण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने "एक गाव, एक ठराव' करावा. तसेच, राज्यातील एक लाख ग्रामपंचायतींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी यांनी केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा केंद्र सरकारचे विधेयक शेतकरी आणि कामगारविरोधी आहे. त्याच्या निषेधार्थ राज्यभरात शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. ही यात्रा मंगळवारी पुण्यात आली. त्यावेळी देवी यांनी पुणे बाजार समितीतील शेतकरी, व्यापारी, कामगार, अडते यांच्याबरोबर संवाद साधला. राष्ट्र सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, राष्ट्र सेवा दलाचे प्रा. सुभाष वारे, कामगार युनियनचे संतोष नांगरे आदी उपस्थित होते. राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ देवी म्हणाले, 'केंद्र सरकारने कृषी, पणन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचा अपप्रचार केला आहे. प्रत्यक्षात हे विधेयक शेतकरी, कामगारविरोधी आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी राज्यात शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने या विधेयकाच्या विरोधात ठराव करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. या ठरावांमुळे केंद्र सरकारला विधेयकात बदल करावा लागणार आहे.'' Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/36eQjHP

No comments:

Post a Comment