December 2019 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 31, 2019

नए साल पर मंदिरों में भीड़, काशी में गंगा आरती, PM मोदी ने दी बधाई https://ift.tt/2F6Iwgv
आज चीफ ऑफ डिफेंस स्टाफ का पद संभालेंगे बिपिन रावत https://ift.tt/35d8qtp
UP सरकार का नए साल पर तोहफा, कई पुलिस अधिकारियों का प्रमोशन https://ift.tt/2SIBaYk
क्या है कमरा नंबर 602 का सच? क्यों बैठने से कतरा रहे अजित पवार https://ift.tt/369NDbz
चार्ली चैपलिन की इस फिल्म से प्रभावित था असरानी का ये सीन https://ift.tt/369Nu81
छान दिसायचंय? मग हे वाचा! 

मोबाईलच्या जगात व्यक्तीमत्त्वाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवैशिष्ट्ये असतात कारण ते वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमधून आलेले असतात. ‘तो/ती किती छान दिसतो/दिसते,’अशा वेळी मनात एखाद्या अभिनेत्याची किंवा सोशल मीडियावरील व्यक्तीची प्रतिमा येते, तेव्हा तुम्ही व्यक्तीच्या दिसण्याला अधिक प्राधान्य देता. प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तीची प्रतिमा मनात तयार होताना त्या व्यक्तीच्या वागण्याला आणि दृष्टिकोनाला तुम्ही महत्त्व देता. व्यक्तिमत्त्वाला शारीरिक आणि मानसिक असे पैलू असतात.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्यक्तिमत्त्वाची व्याख्या : भावनिक आणि मानसिक क्षमता सर्वप्रथम येते. त्या दृष्टिने योग्य कृती असावी.

तंदुरुस्ती : शरीरातील केवळ स्नायूंचा विचार नको, तर लवचिकताही तितकीच महत्त्वाची.

बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत : मणक्याच्या आरोग्यावर शारीरिक स्थिती अवलंबून असते.

वागण्या-बोलण्याची पद्धत : तुम्ही सकारात्मक की नकारात्मक यावर तुमचा दृष्टिकोन आणि संवादशैली ठरते. 

अशा प्रत्येक पैलूने तुमचे व्यक्तिमत्त्व तयार होते. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे. वेदनामुक्त आणि तंदुरुस्त शरीरासाठी सकारात्मक विचार करा. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. स्वत:ला अपग्रेड करण्यासाठी हे सदर वाचत राहा.

(लेखिका माजी फॅशन मॉडेल आणि एचआर क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या फिटनेस स्टुडिओ चालवतात.) 

News Item ID: 

599-news_story-1577814692

Mobile Device Headline: 

छान दिसायचंय? मग हे वाचा! 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

lifestyle

Mobile Body: 

मोबाईलच्या जगात व्यक्तीमत्त्वाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवैशिष्ट्ये असतात कारण ते वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमधून आलेले असतात. ‘तो/ती किती छान दिसतो/दिसते,’अशा वेळी मनात एखाद्या अभिनेत्याची किंवा सोशल मीडियावरील व्यक्तीची प्रतिमा येते, तेव्हा तुम्ही व्यक्तीच्या दिसण्याला अधिक प्राधान्य देता. प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तीची प्रतिमा मनात तयार होताना त्या व्यक्तीच्या वागण्याला आणि दृष्टिकोनाला तुम्ही महत्त्व देता. व्यक्तिमत्त्वाला शारीरिक आणि मानसिक असे पैलू असतात.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्यक्तिमत्त्वाची व्याख्या : भावनिक आणि मानसिक क्षमता सर्वप्रथम येते. त्या दृष्टिने योग्य कृती असावी.

तंदुरुस्ती : शरीरातील केवळ स्नायूंचा विचार नको, तर लवचिकताही तितकीच महत्त्वाची.

बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत : मणक्याच्या आरोग्यावर शारीरिक स्थिती अवलंबून असते.

वागण्या-बोलण्याची पद्धत : तुम्ही सकारात्मक की नकारात्मक यावर तुमचा दृष्टिकोन आणि संवादशैली ठरते. 

अशा प्रत्येक पैलूने तुमचे व्यक्तिमत्त्व तयार होते. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे. वेदनामुक्त आणि तंदुरुस्त शरीरासाठी सकारात्मक विचार करा. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. स्वत:ला अपग्रेड करण्यासाठी हे सदर वाचत राहा.

(लेखिका माजी फॅशन मॉडेल आणि एचआर क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या फिटनेस स्टुडिओ चालवतात.) 

Vertical Image: 

English Headline: 

moushumi nagarkar writes about how to be a good looking person

Author Type: 

External Author

मौसमी नगरकर

सोशल मीडिया

ऍप

वन

forest

आरोग्य

health

फॅशन

Search Functional Tags: 

सोशल मीडिया, ऍप, वन, forest, आरोग्य, Health, फॅशन

Twitter Publish: 

Meta Keyword: 

moushumi nagarkar writes about how to be a good looking person

Meta Description: 

moushumi nagarkar writes about how to be a good looking person मोबाईलच्या जगात व्यक्तीमत्त्वाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवैशिष्ट्ये असतात कारण ते वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमधून आलेले असतात. ‘तो/ती किती छान दिसतो/दिसते,’अशा वेळी मनात एखाद्या अभिनेत्याची किंवा सोशल मीडियावरील व्यक्तीची प्रतिमा येते, तेव्हा तुम्ही व्यक्तीच्या दिसण्याला अधिक प्राधान्य देता. प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तीची प्रतिमा मनात तयार होताना त्या व्यक्तीच्या वागण्याला आणि दृष्टिकोनाला तुम्ही महत्त्व देता. व्यक्तिमत्त्वाला शारीरिक आणि मानसिक असे पैलू असतात.

Send as Notification: 

Topic Tags: 

पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट

फॅशन

News Story Feeds https://ift.tt/2vCFRpD

छान दिसायचंय? मग हे वाचा!  मोबाईलच्या जगात व्यक्तीमत्त्वाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवैशिष्ट्ये असतात कारण ते वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमधून आलेले असतात. ‘तो/ती किती छान दिसतो/दिसते,’अशा वेळी मनात एखाद्या अभिनेत्याची किंवा सोशल मीडियावरील व्यक्तीची प्रतिमा येते, तेव्हा तुम्ही व्यक्तीच्या दिसण्याला अधिक प्राधान्य देता. प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तीची प्रतिमा मनात तयार होताना त्या व्यक्तीच्या वागण्याला आणि दृष्टिकोनाला तुम्ही महत्त्व देता. व्यक्तिमत्त्वाला शारीरिक आणि मानसिक असे पैलू असतात.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप व्यक्तिमत्त्वाची व्याख्या : भावनिक आणि मानसिक क्षमता सर्वप्रथम येते. त्या दृष्टिने योग्य कृती असावी. तंदुरुस्ती : शरीरातील केवळ स्नायूंचा विचार नको, तर लवचिकताही तितकीच महत्त्वाची. बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत : मणक्याच्या आरोग्यावर शारीरिक स्थिती अवलंबून असते. वागण्या-बोलण्याची पद्धत : तुम्ही सकारात्मक की नकारात्मक यावर तुमचा दृष्टिकोन आणि संवादशैली ठरते.  अशा प्रत्येक पैलूने तुमचे व्यक्तिमत्त्व तयार होते. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे. वेदनामुक्त आणि तंदुरुस्त शरीरासाठी सकारात्मक विचार करा. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. स्वत:ला अपग्रेड करण्यासाठी हे सदर वाचत राहा. (लेखिका माजी फॅशन मॉडेल आणि एचआर क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या फिटनेस स्टुडिओ चालवतात.)  News Item ID:  599-news_story-1577814692 Mobile Device Headline:  छान दिसायचंय? मग हे वाचा!  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  lifestyle Mobile Body:  मोबाईलच्या जगात व्यक्तीमत्त्वाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवैशिष्ट्ये असतात कारण ते वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमधून आलेले असतात. ‘तो/ती किती छान दिसतो/दिसते,’अशा वेळी मनात एखाद्या अभिनेत्याची किंवा सोशल मीडियावरील व्यक्तीची प्रतिमा येते, तेव्हा तुम्ही व्यक्तीच्या दिसण्याला अधिक प्राधान्य देता. प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तीची प्रतिमा मनात तयार होताना त्या व्यक्तीच्या वागण्याला आणि दृष्टिकोनाला तुम्ही महत्त्व देता. व्यक्तिमत्त्वाला शारीरिक आणि मानसिक असे पैलू असतात.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप व्यक्तिमत्त्वाची व्याख्या : भावनिक आणि मानसिक क्षमता सर्वप्रथम येते. त्या दृष्टिने योग्य कृती असावी. तंदुरुस्ती : शरीरातील केवळ स्नायूंचा विचार नको, तर लवचिकताही तितकीच महत्त्वाची. बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत : मणक्याच्या आरोग्यावर शारीरिक स्थिती अवलंबून असते. वागण्या-बोलण्याची पद्धत : तुम्ही सकारात्मक की नकारात्मक यावर तुमचा दृष्टिकोन आणि संवादशैली ठरते.  अशा प्रत्येक पैलूने तुमचे व्यक्तिमत्त्व तयार होते. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे. वेदनामुक्त आणि तंदुरुस्त शरीरासाठी सकारात्मक विचार करा. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. स्वत:ला अपग्रेड करण्यासाठी हे सदर वाचत राहा. (लेखिका माजी फॅशन मॉडेल आणि एचआर क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या फिटनेस स्टुडिओ चालवतात.)  Vertical Image:  English Headline:  moushumi nagarkar writes about how to be a good looking person Author Type:  External Author मौसमी नगरकर सोशल मीडिया ऍप वन forest आरोग्य health फॅशन Search Functional Tags:  सोशल मीडिया, ऍप, वन, forest, आरोग्य, Health, फॅशन Twitter Publish:  Meta Keyword:  moushumi nagarkar writes about how to be a good looking person Meta Description:  moushumi nagarkar writes about how to be a good looking person मोबाईलच्या जगात व्यक्तीमत्त्वाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवैशिष्ट्ये असतात कारण ते वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमधून आलेले असतात. ‘तो/ती किती छान दिसतो/दिसते,’अशा वेळी मनात एखाद्या अभिनेत्याची किंवा सोशल मीडियावरील व्यक्तीची प्रतिमा येते, तेव्हा तुम्ही व्यक्तीच्या दिसण्याला अधिक प्राधान्य देता. प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तीची प्रतिमा मनात तयार होताना त्या व्यक्तीच्या वागण्याला आणि दृष्टिकोनाला तुम्ही महत्त्व देता. व्यक्तिमत्त्वाला शारीरिक आणि मानसिक असे पैलू असतात. Send as Notification:  Topic Tags:  पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फॅशन News Story Feeds https://ift.tt/2vCFRpD

December 31, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QDRQxt
Read More
अहो खरचं, तुम्हीही राहू शकता फॅशनेबल!

नव्या वर्षात फॅशन बदल करण्याच्या मूडमध्ये असाल, तर अपडेट तर राहावंच लागतं राव! हे ग्लॅमर मिळवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी झक्कास आयडिया घेऊन येतोय. प्रत्येक बुधवारी असेल फॅशनमधील बदलत्या ट्रेन्डचा ‘जल्लोष.’आपण फॅशनचा विचार करतो, तेव्हा आपसूकच डोळ्यांसमोर उभे राहतात क्लोदिंग, ॲक्सेसरीज, फूटवेअर, मेकअप आणि बॉडी प्रपोशन. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

२०१९ मधील फॅशन 

लेडीज : क्रॉप टॉप ॲण्ड हाय वेस्ट डेनिम, क्यूलॉट पॅन्ट, प्रिंटेड क्यूलॉट, शॉर्ट टॉप आणि फ्लेअर सर्क्ट, थ्री फोर्थ लेंथचे वन पीस, केप्ट स्टाइल जॅकेट, टोन डेनिम जीन्स, व्हाईट स्निकर्स. लॉँग कुर्त्याबरोबर पलाझो, सिगारेट पॅन्टसह लाँग जॅकेट कुर्ता, ‘ए’ सिमिट्रिकल कुर्ता, कफ्तान. 

जेन्टस् : चिनोज, कॉटन पॅन्टस, टी-शर्टस, पूलओवर जॅकेट्स, बिग चेक्स फॉर्मल शर्ट, ‘ए’ सिमेट्रिकल कुर्ता विथ स्ट्रेट फिट ट्राऊझर.

पुन्हा येतेय जुनीच फॅशन

अमिताभची ‘अमर अकबर ॲन्थनी’मधील बेलबॉटम 

हेलन स्टाइल शिमरच्या वनपिसची क्रेज

ग्रॅण्ड मदर क्रोशे ड्रेस, टॉप, जॅकेट, हॉट पॅन्ट, थ्री फॉर्थ, लेअर ड्रेसेस आणि मॅक्सी स्कर्ट

१९६०मधील मोठ्या प्रिन्टसमधील साडी

‘बॉबी’चा पोल्का डॉट ड्रेस

इमोजी प्रिंटेड साड्या

पुरुषांच्या कपड्यांमध्ये प्रिंटेड शर्टस्, क्यूबन कॉलर किंवा टेनिस कॉलरमधील टी-शर्ट, पॅच वर्क प्रिंट शर्ट.
 

News Item ID: 

599-news_story-1577815265

Mobile Device Headline: 

अहो खरचं, तुम्हीही राहू शकता फॅशनेबल!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

lifestyle

Mobile Body: 

नव्या वर्षात फॅशन बदल करण्याच्या मूडमध्ये असाल, तर अपडेट तर राहावंच लागतं राव! हे ग्लॅमर मिळवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी झक्कास आयडिया घेऊन येतोय. प्रत्येक बुधवारी असेल फॅशनमधील बदलत्या ट्रेन्डचा ‘जल्लोष.’आपण फॅशनचा विचार करतो, तेव्हा आपसूकच डोळ्यांसमोर उभे राहतात क्लोदिंग, ॲक्सेसरीज, फूटवेअर, मेकअप आणि बॉडी प्रपोशन. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

२०१९ मधील फॅशन 

लेडीज : क्रॉप टॉप ॲण्ड हाय वेस्ट डेनिम, क्यूलॉट पॅन्ट, प्रिंटेड क्यूलॉट, शॉर्ट टॉप आणि फ्लेअर सर्क्ट, थ्री फोर्थ लेंथचे वन पीस, केप्ट स्टाइल जॅकेट, टोन डेनिम जीन्स, व्हाईट स्निकर्स. लॉँग कुर्त्याबरोबर पलाझो, सिगारेट पॅन्टसह लाँग जॅकेट कुर्ता, ‘ए’ सिमिट्रिकल कुर्ता, कफ्तान. 

जेन्टस् : चिनोज, कॉटन पॅन्टस, टी-शर्टस, पूलओवर जॅकेट्स, बिग चेक्स फॉर्मल शर्ट, ‘ए’ सिमेट्रिकल कुर्ता विथ स्ट्रेट फिट ट्राऊझर.

पुन्हा येतेय जुनीच फॅशन

अमिताभची ‘अमर अकबर ॲन्थनी’मधील बेलबॉटम 

हेलन स्टाइल शिमरच्या वनपिसची क्रेज

ग्रॅण्ड मदर क्रोशे ड्रेस, टॉप, जॅकेट, हॉट पॅन्ट, थ्री फॉर्थ, लेअर ड्रेसेस आणि मॅक्सी स्कर्ट

१९६०मधील मोठ्या प्रिन्टसमधील साडी

‘बॉबी’चा पोल्का डॉट ड्रेस

इमोजी प्रिंटेड साड्या

पुरुषांच्या कपड्यांमध्ये प्रिंटेड शर्टस्, क्यूबन कॉलर किंवा टेनिस कॉलरमधील टी-शर्ट, पॅच वर्क प्रिंट शर्ट.
 

Vertical Image: 

English Headline: 

madhuri sarvankar writes about fashion trends

Author Type: 

External Author

माधुरी सरवणकर

वर्षा

varsha

फॅशन

ऍप

वन

forest

सिगारेट

हेलन

टेनिस

Search Functional Tags: 

वर्षा, Varsha, फॅशन, ऍप, वन, forest, सिगारेट, हेलन, टेनिस

Twitter Publish: 

Meta Keyword: 

madhuri sarvankar writes about fashion trends

Meta Description: 

madhuri sarvankar writes about fashion trends नव्या वर्षात फॅशन बदल करण्याच्या मूडमध्ये असाल, तर अपडेट तर राहावंच लागतं राव! हे ग्लॅमर मिळवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी झक्कास आयडिया घेऊन येतोय. प्रत्येक बुधवारी असेल फॅशनमधील बदलत्या ट्रेन्डचा ‘जल्लोष.’आपण फॅशनचा विचार करतो, तेव्हा आपसूकच डोळ्यांसमोर उभे राहतात क्लोदिंग, ॲक्सेसरीज, फूटवेअर, मेकअप आणि बॉडी प्रपोशन. 

Send as Notification: 

Topic Tags: 

फॅशन

News Story Feeds https://ift.tt/37uiG2b

अहो खरचं, तुम्हीही राहू शकता फॅशनेबल! नव्या वर्षात फॅशन बदल करण्याच्या मूडमध्ये असाल, तर अपडेट तर राहावंच लागतं राव! हे ग्लॅमर मिळवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी झक्कास आयडिया घेऊन येतोय. प्रत्येक बुधवारी असेल फॅशनमधील बदलत्या ट्रेन्डचा ‘जल्लोष.’आपण फॅशनचा विचार करतो, तेव्हा आपसूकच डोळ्यांसमोर उभे राहतात क्लोदिंग, ॲक्सेसरीज, फूटवेअर, मेकअप आणि बॉडी प्रपोशन.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप २०१९ मधील फॅशन  लेडीज : क्रॉप टॉप ॲण्ड हाय वेस्ट डेनिम, क्यूलॉट पॅन्ट, प्रिंटेड क्यूलॉट, शॉर्ट टॉप आणि फ्लेअर सर्क्ट, थ्री फोर्थ लेंथचे वन पीस, केप्ट स्टाइल जॅकेट, टोन डेनिम जीन्स, व्हाईट स्निकर्स. लॉँग कुर्त्याबरोबर पलाझो, सिगारेट पॅन्टसह लाँग जॅकेट कुर्ता, ‘ए’ सिमिट्रिकल कुर्ता, कफ्तान.  जेन्टस् : चिनोज, कॉटन पॅन्टस, टी-शर्टस, पूलओवर जॅकेट्स, बिग चेक्स फॉर्मल शर्ट, ‘ए’ सिमेट्रिकल कुर्ता विथ स्ट्रेट फिट ट्राऊझर. पुन्हा येतेय जुनीच फॅशन अमिताभची ‘अमर अकबर ॲन्थनी’मधील बेलबॉटम  हेलन स्टाइल शिमरच्या वनपिसची क्रेज ग्रॅण्ड मदर क्रोशे ड्रेस, टॉप, जॅकेट, हॉट पॅन्ट, थ्री फॉर्थ, लेअर ड्रेसेस आणि मॅक्सी स्कर्ट १९६०मधील मोठ्या प्रिन्टसमधील साडी ‘बॉबी’चा पोल्का डॉट ड्रेस इमोजी प्रिंटेड साड्या पुरुषांच्या कपड्यांमध्ये प्रिंटेड शर्टस्, क्यूबन कॉलर किंवा टेनिस कॉलरमधील टी-शर्ट, पॅच वर्क प्रिंट शर्ट.   News Item ID:  599-news_story-1577815265 Mobile Device Headline:  अहो खरचं, तुम्हीही राहू शकता फॅशनेबल! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  lifestyle Mobile Body:  नव्या वर्षात फॅशन बदल करण्याच्या मूडमध्ये असाल, तर अपडेट तर राहावंच लागतं राव! हे ग्लॅमर मिळवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी झक्कास आयडिया घेऊन येतोय. प्रत्येक बुधवारी असेल फॅशनमधील बदलत्या ट्रेन्डचा ‘जल्लोष.’आपण फॅशनचा विचार करतो, तेव्हा आपसूकच डोळ्यांसमोर उभे राहतात क्लोदिंग, ॲक्सेसरीज, फूटवेअर, मेकअप आणि बॉडी प्रपोशन.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप २०१९ मधील फॅशन  लेडीज : क्रॉप टॉप ॲण्ड हाय वेस्ट डेनिम, क्यूलॉट पॅन्ट, प्रिंटेड क्यूलॉट, शॉर्ट टॉप आणि फ्लेअर सर्क्ट, थ्री फोर्थ लेंथचे वन पीस, केप्ट स्टाइल जॅकेट, टोन डेनिम जीन्स, व्हाईट स्निकर्स. लॉँग कुर्त्याबरोबर पलाझो, सिगारेट पॅन्टसह लाँग जॅकेट कुर्ता, ‘ए’ सिमिट्रिकल कुर्ता, कफ्तान.  जेन्टस् : चिनोज, कॉटन पॅन्टस, टी-शर्टस, पूलओवर जॅकेट्स, बिग चेक्स फॉर्मल शर्ट, ‘ए’ सिमेट्रिकल कुर्ता विथ स्ट्रेट फिट ट्राऊझर. पुन्हा येतेय जुनीच फॅशन अमिताभची ‘अमर अकबर ॲन्थनी’मधील बेलबॉटम  हेलन स्टाइल शिमरच्या वनपिसची क्रेज ग्रॅण्ड मदर क्रोशे ड्रेस, टॉप, जॅकेट, हॉट पॅन्ट, थ्री फॉर्थ, लेअर ड्रेसेस आणि मॅक्सी स्कर्ट १९६०मधील मोठ्या प्रिन्टसमधील साडी ‘बॉबी’चा पोल्का डॉट ड्रेस इमोजी प्रिंटेड साड्या पुरुषांच्या कपड्यांमध्ये प्रिंटेड शर्टस्, क्यूबन कॉलर किंवा टेनिस कॉलरमधील टी-शर्ट, पॅच वर्क प्रिंट शर्ट.   Vertical Image:  English Headline:  madhuri sarvankar writes about fashion trends Author Type:  External Author माधुरी सरवणकर वर्षा varsha फॅशन ऍप वन forest सिगारेट हेलन टेनिस Search Functional Tags:  वर्षा, Varsha, फॅशन, ऍप, वन, forest, सिगारेट, हेलन, टेनिस Twitter Publish:  Meta Keyword:  madhuri sarvankar writes about fashion trends Meta Description:  madhuri sarvankar writes about fashion trends नव्या वर्षात फॅशन बदल करण्याच्या मूडमध्ये असाल, तर अपडेट तर राहावंच लागतं राव! हे ग्लॅमर मिळवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी झक्कास आयडिया घेऊन येतोय. प्रत्येक बुधवारी असेल फॅशनमधील बदलत्या ट्रेन्डचा ‘जल्लोष.’आपण फॅशनचा विचार करतो, तेव्हा आपसूकच डोळ्यांसमोर उभे राहतात क्लोदिंग, ॲक्सेसरीज, फूटवेअर, मेकअप आणि बॉडी प्रपोशन.  Send as Notification:  Topic Tags:  फॅशन News Story Feeds https://ift.tt/37uiG2b

December 31, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SHinwE
Read More
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 1 जानेवारी

दिनमान 1 जानेवारी 2020, बुधवार 
मेष : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. ग्रहमान बरेचसे अनुकूल आहे. व्यवसायात समाधानकारक वातावरण राहणार आहे. 

वृषभ : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

मिथुन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात यश लाभेल. आरोग्य, मनस्थिती चांगली राहील. 

कर्क : दिवस बराचसा प्रतिकूल आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. काहींना हितशत्रुंचा त्रास जाणवणार आहे. 

सिंह : हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. आरोग्याची उत्तम साथ राहणार आहे. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. 

कन्या : कोणाच्याही सहकार्यावर अवलंबून राहू नका. काहींना हितशत्रुंचा त्रास जाणवेल. एखादी गोष्ट मनाविरुद्ध होणार आहे. 

तूळ : प्रगतीला पोषक वातावरण आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात नवी दिशा सापडेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. 

वृश्‍चिक : प्रवासात थोड्या अडचणी जाणवतील. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आर्थिकबाबतीत सुस्थिती राहणार आहे. 

धनू : मनोबल वाढेल. कोणत्याही बाबतीत ताठर भूमिका घेऊ नका. लवचिक व समंजस भूमिका घेणे योग्य ठरेल. 

मकर : आर्थिक परिस्थिती सुधारेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. नोकरीमध्ये ग्रहमान प्रतिकूल आहे. 

कुंभ : प्रॉपर्टीचे क्षेत्र सोडून सर्वत्र यश लाभणार आहे. धाडसाने कामे कराल. मुलामुलींची प्रगती होईल. 

मीन : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. खर्चावर नियंत्रण हवे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. 

पंचांग 1 जानेवारी 2020 
बुधवार : पौष शुद्ध 6, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 7.10, सूर्यास्त 6.08, चंद्रोदय सकाळी 11.31, चंद्रास्त रात्री 11.35, भारतीय सौर पौष 11, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1577805283

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 1 जानेवारी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनमान 1 जानेवारी 2020, बुधवार 
मेष : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. ग्रहमान बरेचसे अनुकूल आहे. व्यवसायात समाधानकारक वातावरण राहणार आहे. 

वृषभ : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

मिथुन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात यश लाभेल. आरोग्य, मनस्थिती चांगली राहील. 

कर्क : दिवस बराचसा प्रतिकूल आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. काहींना हितशत्रुंचा त्रास जाणवणार आहे. 

सिंह : हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. आरोग्याची उत्तम साथ राहणार आहे. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. 

कन्या : कोणाच्याही सहकार्यावर अवलंबून राहू नका. काहींना हितशत्रुंचा त्रास जाणवेल. एखादी गोष्ट मनाविरुद्ध होणार आहे. 

तूळ : प्रगतीला पोषक वातावरण आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात नवी दिशा सापडेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. 

वृश्‍चिक : प्रवासात थोड्या अडचणी जाणवतील. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आर्थिकबाबतीत सुस्थिती राहणार आहे. 

धनू : मनोबल वाढेल. कोणत्याही बाबतीत ताठर भूमिका घेऊ नका. लवचिक व समंजस भूमिका घेणे योग्य ठरेल. 

मकर : आर्थिक परिस्थिती सुधारेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. नोकरीमध्ये ग्रहमान प्रतिकूल आहे. 

कुंभ : प्रॉपर्टीचे क्षेत्र सोडून सर्वत्र यश लाभणार आहे. धाडसाने कामे कराल. मुलामुलींची प्रगती होईल. 

मीन : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. खर्चावर नियंत्रण हवे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. 

पंचांग 1 जानेवारी 2020 
बुधवार : पौष शुद्ध 6, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 7.10, सूर्यास्त 6.08, चंद्रोदय सकाळी 11.31, चंद्रास्त रात्री 11.35, भारतीय सौर पौष 11, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 1 January 2020

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 1 जानेवारी 2020  बुधवार : पौष शुद्ध 6, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 7.10, सूर्यास्त 6.08, चंद्रोदय सकाळी 11.31, चंद्रास्त रात्री 11.35, भारतीय सौर पौष 11, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 1 जानेवारी दिनमान 1 जानेवारी 2020, बुधवार  मेष : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. ग्रहमान बरेचसे अनुकूल आहे. व्यवसायात समाधानकारक वातावरण राहणार आहे.  वृषभ : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.  मिथुन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात यश लाभेल. आरोग्य, मनस्थिती चांगली राहील.  कर्क : दिवस बराचसा प्रतिकूल आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. काहींना हितशत्रुंचा त्रास जाणवणार आहे.  सिंह : हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. आरोग्याची उत्तम साथ राहणार आहे. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल.  कन्या : कोणाच्याही सहकार्यावर अवलंबून राहू नका. काहींना हितशत्रुंचा त्रास जाणवेल. एखादी गोष्ट मनाविरुद्ध होणार आहे.  तूळ : प्रगतीला पोषक वातावरण आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात नवी दिशा सापडेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे.  वृश्‍चिक : प्रवासात थोड्या अडचणी जाणवतील. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आर्थिकबाबतीत सुस्थिती राहणार आहे.  धनू : मनोबल वाढेल. कोणत्याही बाबतीत ताठर भूमिका घेऊ नका. लवचिक व समंजस भूमिका घेणे योग्य ठरेल.  मकर : आर्थिक परिस्थिती सुधारेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. नोकरीमध्ये ग्रहमान प्रतिकूल आहे.  कुंभ : प्रॉपर्टीचे क्षेत्र सोडून सर्वत्र यश लाभणार आहे. धाडसाने कामे कराल. मुलामुलींची प्रगती होईल.  मीन : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. खर्चावर नियंत्रण हवे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.  पंचांग 1 जानेवारी 2020  बुधवार : पौष शुद्ध 6, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 7.10, सूर्यास्त 6.08, चंद्रोदय सकाळी 11.31, चंद्रास्त रात्री 11.35, भारतीय सौर पौष 11, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1577805283 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 1 जानेवारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान 1 जानेवारी 2020, बुधवार  मेष : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. ग्रहमान बरेचसे अनुकूल आहे. व्यवसायात समाधानकारक वातावरण राहणार आहे.  वृषभ : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.  मिथुन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात यश लाभेल. आरोग्य, मनस्थिती चांगली राहील.  कर्क : दिवस बराचसा प्रतिकूल आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. काहींना हितशत्रुंचा त्रास जाणवणार आहे.  सिंह : हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. आरोग्याची उत्तम साथ राहणार आहे. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल.  कन्या : कोणाच्याही सहकार्यावर अवलंबून राहू नका. काहींना हितशत्रुंचा त्रास जाणवेल. एखादी गोष्ट मनाविरुद्ध होणार आहे.  तूळ : प्रगतीला पोषक वातावरण आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात नवी दिशा सापडेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे.  वृश्‍चिक : प्रवासात थोड्या अडचणी जाणवतील. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आर्थिकबाबतीत सुस्थिती राहणार आहे.  धनू : मनोबल वाढेल. कोणत्याही बाबतीत ताठर भूमिका घेऊ नका. लवचिक व समंजस भूमिका घेणे योग्य ठरेल.  मकर : आर्थिक परिस्थिती सुधारेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. नोकरीमध्ये ग्रहमान प्रतिकूल आहे.  कुंभ : प्रॉपर्टीचे क्षेत्र सोडून सर्वत्र यश लाभणार आहे. धाडसाने कामे कराल. मुलामुलींची प्रगती होईल.  मीन : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. खर्चावर नियंत्रण हवे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.  पंचांग 1 जानेवारी 2020  बुधवार : पौष शुद्ध 6, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 7.10, सूर्यास्त 6.08, चंद्रोदय सकाळी 11.31, चंद्रास्त रात्री 11.35, भारतीय सौर पौष 11, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 1 January 2020 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 1 जानेवारी 2020  बुधवार : पौष शुद्ध 6, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 7.10, सूर्यास्त 6.08, चंद्रोदय सकाळी 11.31, चंद्रास्त रात्री 11.35, भारतीय सौर पौष 11, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 31, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39uekts
Read More
नवा स्मार्टफोन घेताय का? मार्केट काय सांगतयं?

स्मार्टफोन ही तुमची गरज असली तरी, तुमचा स्मार्टफोन निवडताना तुमच्या गरजा लक्षात घ्यायला हव्यात....

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ऑप्टिकल झूमिंग
डिजिटल बाजारात दररोज नवनवीन वैशिष्ट्ये असलेले स्मार्टफोन्स सादर होत असतात. विस्तारत जाणारी मेमरी क्षमता, मेगापिक्सल आणि बॅटरी क्षमता हे तीन प्रमुख निकष स्मार्टफोन्स खरेदी करताना लावले जातात. स्मार्टफोन्सच्या कॅमेऱ्यामध्ये अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, पॅनोरोमा, स्लो-मोशन, व्हिडिओ कॅप्चरिंग आदी मर्यादित वैशिष्ट्ये होती. नव्या वर्षांत पाचपट ऑप्टिकल झूमिंग क्षमता असलेले स्मार्टफोन्स बाजारात येणार आहेत. 

किफायतशीर ‘५जी’ स्मार्टफोन्स
गेल्या वर्षात अनेक कंपन्यांनी किफायतशीर दरातील स्मार्टफोन्स बाजारात आणले होते; मात्र दराच्या तुलनेत त्यातील वैशिष्ट्ये मर्यादित होती. नव्या वर्षात विस्तारणाऱ्या तंत्रज्ञानानुसार, किफायतशीर दरात ‘५जी’ स्मार्टफोन्स बाजारात येणार आहे. किफायतशीर दरात ‘५जी’ सेवा पुरवण्यासाठी कंपन्यांकडून वेगवान प्रोसेसिंगसाठी क्वालकॉम, मीडियाटेकच्या चिपसेटचा वापर करतील, अशी माहिती आहे.

तीव्र स्पर्धा
भारतीय ग्राहकांची अधिक खर्च करण्याची बदललेली मानसिकता लक्षात घेता नव्या वर्षांत २० हजार ते ३० हजार या दरातील स्मार्टफोन्समध्ये तीव्र स्पर्धा असण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या वैशिष्ट्यांना अधिक प्रगल्भ करत नवनवे वैशिष्ट्ये सादर करण्याकडे बहुतांश कंपन्यांचा कल असणार आहे..

कन्सोल गेमिंग स्मार्टफोनवरच!
गेल्या काही वर्षांत भारतीयांना प्रामुख्याने तरुणांना मोबाईल गेमिंगचे अक्षरशः वेड लागले. ‘पबजी’,‘फॉर्नाईट बॅटल रॉयल’,‘कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल’आदी गेम्सने धुमाकूळ घातला. नव्या वर्षांत गेमिंग क्षेत्रात खास गेम्स सादर होणार आहेत.

आगामी वर्षातील सुविधा

कन्सोल गेमिंगची वैशिष्ट्ये असणारे स्मार्टफोन्स.

‘५जी’सेवेसाठी क्वालकॉम, मीडियाटेकच्या चिपसेटचा वापर. 

उच्चतम ऑप्टिकल झूमिंग क्षमता असलेले स्मार्टफोन्स बाजारात येणार.

News Item ID: 

599-news_story-1577816540

Mobile Device Headline: 

नवा स्मार्टफोन घेताय का? मार्केट काय सांगतयं?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

lifestyle

Mobile Body: 

स्मार्टफोन ही तुमची गरज असली तरी, तुमचा स्मार्टफोन निवडताना तुमच्या गरजा लक्षात घ्यायला हव्यात....

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ऑप्टिकल झूमिंग
डिजिटल बाजारात दररोज नवनवीन वैशिष्ट्ये असलेले स्मार्टफोन्स सादर होत असतात. विस्तारत जाणारी मेमरी क्षमता, मेगापिक्सल आणि बॅटरी क्षमता हे तीन प्रमुख निकष स्मार्टफोन्स खरेदी करताना लावले जातात. स्मार्टफोन्सच्या कॅमेऱ्यामध्ये अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, पॅनोरोमा, स्लो-मोशन, व्हिडिओ कॅप्चरिंग आदी मर्यादित वैशिष्ट्ये होती. नव्या वर्षांत पाचपट ऑप्टिकल झूमिंग क्षमता असलेले स्मार्टफोन्स बाजारात येणार आहेत. 

किफायतशीर ‘५जी’ स्मार्टफोन्स
गेल्या वर्षात अनेक कंपन्यांनी किफायतशीर दरातील स्मार्टफोन्स बाजारात आणले होते; मात्र दराच्या तुलनेत त्यातील वैशिष्ट्ये मर्यादित होती. नव्या वर्षात विस्तारणाऱ्या तंत्रज्ञानानुसार, किफायतशीर दरात ‘५जी’ स्मार्टफोन्स बाजारात येणार आहे. किफायतशीर दरात ‘५जी’ सेवा पुरवण्यासाठी कंपन्यांकडून वेगवान प्रोसेसिंगसाठी क्वालकॉम, मीडियाटेकच्या चिपसेटचा वापर करतील, अशी माहिती आहे.

तीव्र स्पर्धा
भारतीय ग्राहकांची अधिक खर्च करण्याची बदललेली मानसिकता लक्षात घेता नव्या वर्षांत २० हजार ते ३० हजार या दरातील स्मार्टफोन्समध्ये तीव्र स्पर्धा असण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या वैशिष्ट्यांना अधिक प्रगल्भ करत नवनवे वैशिष्ट्ये सादर करण्याकडे बहुतांश कंपन्यांचा कल असणार आहे..

कन्सोल गेमिंग स्मार्टफोनवरच!
गेल्या काही वर्षांत भारतीयांना प्रामुख्याने तरुणांना मोबाईल गेमिंगचे अक्षरशः वेड लागले. ‘पबजी’,‘फॉर्नाईट बॅटल रॉयल’,‘कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल’आदी गेम्सने धुमाकूळ घातला. नव्या वर्षांत गेमिंग क्षेत्रात खास गेम्स सादर होणार आहेत.

आगामी वर्षातील सुविधा

कन्सोल गेमिंगची वैशिष्ट्ये असणारे स्मार्टफोन्स.

‘५जी’सेवेसाठी क्वालकॉम, मीडियाटेकच्या चिपसेटचा वापर. 

उच्चतम ऑप्टिकल झूमिंग क्षमता असलेले स्मार्टफोन्स बाजारात येणार.

Vertical Image: 

English Headline: 

rushiraj tayade writes about smartphones

Author Type: 

External Author

ऋषीराज तायडे

स्मार्टफोन

वर्षा

varsha

ऍप

व्हिडिओ

भारत

स्पर्धा

day

मोबाईल

रॉ

आग

Search Functional Tags: 

स्मार्टफोन, वर्षा, Varsha, ऍप, व्हिडिओ, भारत, स्पर्धा, Day, मोबाईल, रॉ, आग

Twitter Publish: 

Meta Keyword: 

rushiraj tayade writes about smartphones

Meta Description: 

rushiraj tayade writes about smartphones आपल्याकडे अनेक क्षेत्र अशी आहेत, की ज्यामध्ये रोज काही ना काही बदल घडत असतो. त्याला स्मार्टफोन क्षेत्रही अपवाद नाही. नवीन वर्षांत या क्षेत्रात होऊ घातलेल्या नव्या घडामोडींबाबत...

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2SIo4ur

नवा स्मार्टफोन घेताय का? मार्केट काय सांगतयं? स्मार्टफोन ही तुमची गरज असली तरी, तुमचा स्मार्टफोन निवडताना तुमच्या गरजा लक्षात घ्यायला हव्यात.... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  ऑप्टिकल झूमिंग डिजिटल बाजारात दररोज नवनवीन वैशिष्ट्ये असलेले स्मार्टफोन्स सादर होत असतात. विस्तारत जाणारी मेमरी क्षमता, मेगापिक्सल आणि बॅटरी क्षमता हे तीन प्रमुख निकष स्मार्टफोन्स खरेदी करताना लावले जातात. स्मार्टफोन्सच्या कॅमेऱ्यामध्ये अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, पॅनोरोमा, स्लो-मोशन, व्हिडिओ कॅप्चरिंग आदी मर्यादित वैशिष्ट्ये होती. नव्या वर्षांत पाचपट ऑप्टिकल झूमिंग क्षमता असलेले स्मार्टफोन्स बाजारात येणार आहेत.  किफायतशीर ‘५जी’ स्मार्टफोन्स गेल्या वर्षात अनेक कंपन्यांनी किफायतशीर दरातील स्मार्टफोन्स बाजारात आणले होते; मात्र दराच्या तुलनेत त्यातील वैशिष्ट्ये मर्यादित होती. नव्या वर्षात विस्तारणाऱ्या तंत्रज्ञानानुसार, किफायतशीर दरात ‘५जी’ स्मार्टफोन्स बाजारात येणार आहे. किफायतशीर दरात ‘५जी’ सेवा पुरवण्यासाठी कंपन्यांकडून वेगवान प्रोसेसिंगसाठी क्वालकॉम, मीडियाटेकच्या चिपसेटचा वापर करतील, अशी माहिती आहे. तीव्र स्पर्धा भारतीय ग्राहकांची अधिक खर्च करण्याची बदललेली मानसिकता लक्षात घेता नव्या वर्षांत २० हजार ते ३० हजार या दरातील स्मार्टफोन्समध्ये तीव्र स्पर्धा असण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या वैशिष्ट्यांना अधिक प्रगल्भ करत नवनवे वैशिष्ट्ये सादर करण्याकडे बहुतांश कंपन्यांचा कल असणार आहे.. कन्सोल गेमिंग स्मार्टफोनवरच! गेल्या काही वर्षांत भारतीयांना प्रामुख्याने तरुणांना मोबाईल गेमिंगचे अक्षरशः वेड लागले. ‘पबजी’,‘फॉर्नाईट बॅटल रॉयल’,‘कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल’आदी गेम्सने धुमाकूळ घातला. नव्या वर्षांत गेमिंग क्षेत्रात खास गेम्स सादर होणार आहेत. आगामी वर्षातील सुविधा कन्सोल गेमिंगची वैशिष्ट्ये असणारे स्मार्टफोन्स. ‘५जी’सेवेसाठी क्वालकॉम, मीडियाटेकच्या चिपसेटचा वापर.  उच्चतम ऑप्टिकल झूमिंग क्षमता असलेले स्मार्टफोन्स बाजारात येणार. News Item ID:  599-news_story-1577816540 Mobile Device Headline:  नवा स्मार्टफोन घेताय का? मार्केट काय सांगतयं? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  lifestyle Mobile Body:  स्मार्टफोन ही तुमची गरज असली तरी, तुमचा स्मार्टफोन निवडताना तुमच्या गरजा लक्षात घ्यायला हव्यात.... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  ऑप्टिकल झूमिंग डिजिटल बाजारात दररोज नवनवीन वैशिष्ट्ये असलेले स्मार्टफोन्स सादर होत असतात. विस्तारत जाणारी मेमरी क्षमता, मेगापिक्सल आणि बॅटरी क्षमता हे तीन प्रमुख निकष स्मार्टफोन्स खरेदी करताना लावले जातात. स्मार्टफोन्सच्या कॅमेऱ्यामध्ये अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, पॅनोरोमा, स्लो-मोशन, व्हिडिओ कॅप्चरिंग आदी मर्यादित वैशिष्ट्ये होती. नव्या वर्षांत पाचपट ऑप्टिकल झूमिंग क्षमता असलेले स्मार्टफोन्स बाजारात येणार आहेत.  किफायतशीर ‘५जी’ स्मार्टफोन्स गेल्या वर्षात अनेक कंपन्यांनी किफायतशीर दरातील स्मार्टफोन्स बाजारात आणले होते; मात्र दराच्या तुलनेत त्यातील वैशिष्ट्ये मर्यादित होती. नव्या वर्षात विस्तारणाऱ्या तंत्रज्ञानानुसार, किफायतशीर दरात ‘५जी’ स्मार्टफोन्स बाजारात येणार आहे. किफायतशीर दरात ‘५जी’ सेवा पुरवण्यासाठी कंपन्यांकडून वेगवान प्रोसेसिंगसाठी क्वालकॉम, मीडियाटेकच्या चिपसेटचा वापर करतील, अशी माहिती आहे. तीव्र स्पर्धा भारतीय ग्राहकांची अधिक खर्च करण्याची बदललेली मानसिकता लक्षात घेता नव्या वर्षांत २० हजार ते ३० हजार या दरातील स्मार्टफोन्समध्ये तीव्र स्पर्धा असण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या वैशिष्ट्यांना अधिक प्रगल्भ करत नवनवे वैशिष्ट्ये सादर करण्याकडे बहुतांश कंपन्यांचा कल असणार आहे.. कन्सोल गेमिंग स्मार्टफोनवरच! गेल्या काही वर्षांत भारतीयांना प्रामुख्याने तरुणांना मोबाईल गेमिंगचे अक्षरशः वेड लागले. ‘पबजी’,‘फॉर्नाईट बॅटल रॉयल’,‘कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल’आदी गेम्सने धुमाकूळ घातला. नव्या वर्षांत गेमिंग क्षेत्रात खास गेम्स सादर होणार आहेत. आगामी वर्षातील सुविधा कन्सोल गेमिंगची वैशिष्ट्ये असणारे स्मार्टफोन्स. ‘५जी’सेवेसाठी क्वालकॉम, मीडियाटेकच्या चिपसेटचा वापर.  उच्चतम ऑप्टिकल झूमिंग क्षमता असलेले स्मार्टफोन्स बाजारात येणार. Vertical Image:  English Headline:  rushiraj tayade writes about smartphones Author Type:  External Author ऋषीराज तायडे स्मार्टफोन वर्षा varsha ऍप व्हिडिओ भारत स्पर्धा day मोबाईल रॉ आग Search Functional Tags:  स्मार्टफोन, वर्षा, Varsha, ऍप, व्हिडिओ, भारत, स्पर्धा, Day, मोबाईल, रॉ, आग Twitter Publish:  Meta Keyword:  rushiraj tayade writes about smartphones Meta Description:  rushiraj tayade writes about smartphones आपल्याकडे अनेक क्षेत्र अशी आहेत, की ज्यामध्ये रोज काही ना काही बदल घडत असतो. त्याला स्मार्टफोन क्षेत्रही अपवाद नाही. नवीन वर्षांत या क्षेत्रात होऊ घातलेल्या नव्या घडामोडींबाबत... Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2SIo4ur

December 31, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37sOaW6
Read More
कोरेगाव भीमात अनुयायांची गर्दी, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिवादन

कोरेगाव भीमात अनुयायांची गर्दी, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिवादन

December 31, 2019 0 Comments
विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी, अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आवाहन from Zee24 Taas: Maharashtra Ne...
Read More
पहाड़ से मैदान तक कड़ाके की ठंड, दिल्ली में सर्दी-प्रदूषण की डबल मार https://ift.tt/2NfH8z5
कश्मीर को नए साल का तोहफा, आधी रात से SMS सुविधा बहाल, इंटरनेट भी शुरू https://ift.tt/2QA5zWn
दुनिया भर में ऐसे हुआ नए साल- 2020 का स्वागत, यहां देखें https://ift.tt/2ZHbmxx
नाना पाटेकर- 13 साल की उम्र में भूख ने सिखाए अदाकारी के हुनर https://ift.tt/39q0SqN
सोनाली बेंद्रे के दीवाने थे पाकिस्तान के पूर्व क्रिकेटर शोएब अख्तर https://ift.tt/37uer6L
2020 New Year: नवीन वर्षातल्या अशा घडामोडी ज्यावर असेल सर्वांची नजर
आता पेट्रोलची नाही चार्जिंगची काळजी करा!

वाहन उद्योगासाठी २०१९ हे वर्ष आव्हानात्मक ठरले. चारचाकी वाहनांसोबत दुचाकी वाहनांनाही त्याचा मोठा फटका बसला. कंपन्यांनी मंदीच्या धसक्‍याने हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच नवीन दुचाकी वा त्यांचे सुधारित व्हर्जन बाजारपेठेत सादर केले. आगामी काळातही बदलाच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक वाहन उद्योगांची वाट खडतर असली, तरीही कंपन्या प्रचंड आशावादी आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नव्या नियमांची अंमलबाजवणी 
एप्रिल २०२०पासून वाहन उद्योगासाठी अनेक नवे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे कंपन्यांना सध्याच्या दुचाकी वाहनांमध्ये बदल करावे लागणार आहेत. ज्या मॉडेल्सना व्यावहारिक पातळीवर बदल करणे शक्‍य नाही, अशा मॉडेलची विक्री बंद होण्याची शक्‍यता अधिक आहे. यंदाच्या वर्षी बाजारात दुचाकी वाहने सुरक्षितता व पर्यावरणसंवर्धन या वैशिष्ट्यांनी युक्त असतील. तसेच, केंद्र सरकारच्या इलेक्‍ट्रिक वाहन धोरणाला अनुसरून २०२० व २०२१मध्ये बाजारात येणाऱ्या इलेक्‍ट्रिक दुचाकी वाहनांची प्रारूप व प्रत्यक्ष उत्पादनासाठी तयार वाहने वाहन मेळाव्यात (ऑटो एक्‍स्पो) दिसण्याची शक्‍यता आहे. 

५० टक्के गाड्या इलेक्र्टिक 
बजाज ऑटो, सुझुकी, होंडा, टीव्हीएस, कावासाकी, ट्रायम्फ, केटीएम, अप्रीला आदी कंपन्यांच्या नवीन दुचाकी बाजारात येणार आहेत. पुढील वर्षी बाजारपेठेत येणाऱ्या गाड्या या प्रामुख्याने जागतिक मानकांच्या धर्तीवर वाहन कंपन्यांकडून उपलब्ध होतील, याची शक्‍यता अधिक आहे. पुढील वर्षी बाजारपेठेत १० किंवा त्यापेक्षा अधिक दुचाकी बाजारपेठेत येतील. त्यापैकी सुमारे ५० टक्के गाड्या या इलेक्‍ट्रिकसाठी सक्षम असणार आहेत.

१२५ सीसीची वाहने येणार 
सध्या बाजारपेठेत सर्वाधिक विकला जाणारा सेगमेंट हा ११० सीसीचा आहे, पण वाहनांचे मानक बदलणार असल्याने काही कंपन्यांकडून ११० सीसीऐवजी १२५ सीसीची वाहने सादर करण्यावर भर दिला जाऊ शकतो. नियम बदलल्यामुळे ११० सीसीचे वाहन आर्थिक पातळीवर व्यवहार्य राहणार नसल्याने कंपन्यांकडून हा निर्णय घेतला जात असल्याचे संकेत मिळाले आहेत. 

इलेक्‍ट्रिक स्कूटर अधिक 
बजाज ऑटो चेतक या आपल्या जुन्या स्कूटरच्या मॉडेलच्या माध्यमातून इलेक्‍ट्रिक स्कूटर पुढील वर्षी बाजारात उपलब्ध करून देणार आहे. हीरो इलेक्‍ट्रिकची स्कूटर बाजारात येणार आहे. रिव्होल्ट आरव्ही कॅफे रेसर, लंबरेटा जी स्पेशल आदी इलेक्‍ट्रिक स्कूटर बाजारात येणार आहेत. ती बजाज चेतकला टक्‍कर देणार आहे. लंबरेटा पुन्हा आपली उत्पादने सादर करणार असल्याने भारतीय वाहन बाजारातील स्पर्धा आणखी वाढणार आहे.

News Item ID: 

599-news_story-1577812466

Mobile Device Headline: 

आता पेट्रोलची नाही चार्जिंगची काळजी करा!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

lifestyle

Mobile Body: 

वाहन उद्योगासाठी २०१९ हे वर्ष आव्हानात्मक ठरले. चारचाकी वाहनांसोबत दुचाकी वाहनांनाही त्याचा मोठा फटका बसला. कंपन्यांनी मंदीच्या धसक्‍याने हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच नवीन दुचाकी वा त्यांचे सुधारित व्हर्जन बाजारपेठेत सादर केले. आगामी काळातही बदलाच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक वाहन उद्योगांची वाट खडतर असली, तरीही कंपन्या प्रचंड आशावादी आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नव्या नियमांची अंमलबाजवणी 
एप्रिल २०२०पासून वाहन उद्योगासाठी अनेक नवे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे कंपन्यांना सध्याच्या दुचाकी वाहनांमध्ये बदल करावे लागणार आहेत. ज्या मॉडेल्सना व्यावहारिक पातळीवर बदल करणे शक्‍य नाही, अशा मॉडेलची विक्री बंद होण्याची शक्‍यता अधिक आहे. यंदाच्या वर्षी बाजारात दुचाकी वाहने सुरक्षितता व पर्यावरणसंवर्धन या वैशिष्ट्यांनी युक्त असतील. तसेच, केंद्र सरकारच्या इलेक्‍ट्रिक वाहन धोरणाला अनुसरून २०२० व २०२१मध्ये बाजारात येणाऱ्या इलेक्‍ट्रिक दुचाकी वाहनांची प्रारूप व प्रत्यक्ष उत्पादनासाठी तयार वाहने वाहन मेळाव्यात (ऑटो एक्‍स्पो) दिसण्याची शक्‍यता आहे. 

५० टक्के गाड्या इलेक्र्टिक 
बजाज ऑटो, सुझुकी, होंडा, टीव्हीएस, कावासाकी, ट्रायम्फ, केटीएम, अप्रीला आदी कंपन्यांच्या नवीन दुचाकी बाजारात येणार आहेत. पुढील वर्षी बाजारपेठेत येणाऱ्या गाड्या या प्रामुख्याने जागतिक मानकांच्या धर्तीवर वाहन कंपन्यांकडून उपलब्ध होतील, याची शक्‍यता अधिक आहे. पुढील वर्षी बाजारपेठेत १० किंवा त्यापेक्षा अधिक दुचाकी बाजारपेठेत येतील. त्यापैकी सुमारे ५० टक्के गाड्या या इलेक्‍ट्रिकसाठी सक्षम असणार आहेत.

१२५ सीसीची वाहने येणार 
सध्या बाजारपेठेत सर्वाधिक विकला जाणारा सेगमेंट हा ११० सीसीचा आहे, पण वाहनांचे मानक बदलणार असल्याने काही कंपन्यांकडून ११० सीसीऐवजी १२५ सीसीची वाहने सादर करण्यावर भर दिला जाऊ शकतो. नियम बदलल्यामुळे ११० सीसीचे वाहन आर्थिक पातळीवर व्यवहार्य राहणार नसल्याने कंपन्यांकडून हा निर्णय घेतला जात असल्याचे संकेत मिळाले आहेत. 

इलेक्‍ट्रिक स्कूटर अधिक 
बजाज ऑटो चेतक या आपल्या जुन्या स्कूटरच्या मॉडेलच्या माध्यमातून इलेक्‍ट्रिक स्कूटर पुढील वर्षी बाजारात उपलब्ध करून देणार आहे. हीरो इलेक्‍ट्रिकची स्कूटर बाजारात येणार आहे. रिव्होल्ट आरव्ही कॅफे रेसर, लंबरेटा जी स्पेशल आदी इलेक्‍ट्रिक स्कूटर बाजारात येणार आहेत. ती बजाज चेतकला टक्‍कर देणार आहे. लंबरेटा पुन्हा आपली उत्पादने सादर करणार असल्याने भारतीय वाहन बाजारातील स्पर्धा आणखी वाढणार आहे.

Vertical Image: 

English Headline: 

chandrakant dadas writes about electric bikes

Author Type: 

External Author

चंद्रकांत दडस

आग

टीव्ही

भारत

स्पर्धा

Search Functional Tags: 

आग, टीव्ही, भारत, स्पर्धा

Twitter Publish: 

Meta Keyword: 

chandrakant dadas writes about electric bikes

Meta Description: 

chandrakant dadas writes about electric bikes वाहन उद्योगासाठी २०१९ हे वर्ष आव्हानात्मक ठरले. चारचाकी वाहनांसोबत दुचाकी वाहनांनाही त्याचा मोठा फटका बसला. कंपन्यांनी मंदीच्या धसक्‍याने हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच नवीन दुचाकी वा त्यांचे सुधारित व्हर्जन बाजारपेठेत सादर केले. आगामी काळातही बदलाच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक वाहन उद्योगांची वाट खडतर असली, तरीही कंपन्या प्रचंड आशावादी आहेत. 

Send as Notification: 

Topic Tags: 

टीव्ही

भारत

News Story Feeds https://ift.tt/2F8A9ki

आता पेट्रोलची नाही चार्जिंगची काळजी करा! वाहन उद्योगासाठी २०१९ हे वर्ष आव्हानात्मक ठरले. चारचाकी वाहनांसोबत दुचाकी वाहनांनाही त्याचा मोठा फटका बसला. कंपन्यांनी मंदीच्या धसक्‍याने हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच नवीन दुचाकी वा त्यांचे सुधारित व्हर्जन बाजारपेठेत सादर केले. आगामी काळातही बदलाच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक वाहन उद्योगांची वाट खडतर असली, तरीही कंपन्या प्रचंड आशावादी आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नव्या नियमांची अंमलबाजवणी  एप्रिल २०२०पासून वाहन उद्योगासाठी अनेक नवे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे कंपन्यांना सध्याच्या दुचाकी वाहनांमध्ये बदल करावे लागणार आहेत. ज्या मॉडेल्सना व्यावहारिक पातळीवर बदल करणे शक्‍य नाही, अशा मॉडेलची विक्री बंद होण्याची शक्‍यता अधिक आहे. यंदाच्या वर्षी बाजारात दुचाकी वाहने सुरक्षितता व पर्यावरणसंवर्धन या वैशिष्ट्यांनी युक्त असतील. तसेच, केंद्र सरकारच्या इलेक्‍ट्रिक वाहन धोरणाला अनुसरून २०२० व २०२१मध्ये बाजारात येणाऱ्या इलेक्‍ट्रिक दुचाकी वाहनांची प्रारूप व प्रत्यक्ष उत्पादनासाठी तयार वाहने वाहन मेळाव्यात (ऑटो एक्‍स्पो) दिसण्याची शक्‍यता आहे.  ५० टक्के गाड्या इलेक्र्टिक  बजाज ऑटो, सुझुकी, होंडा, टीव्हीएस, कावासाकी, ट्रायम्फ, केटीएम, अप्रीला आदी कंपन्यांच्या नवीन दुचाकी बाजारात येणार आहेत. पुढील वर्षी बाजारपेठेत येणाऱ्या गाड्या या प्रामुख्याने जागतिक मानकांच्या धर्तीवर वाहन कंपन्यांकडून उपलब्ध होतील, याची शक्‍यता अधिक आहे. पुढील वर्षी बाजारपेठेत १० किंवा त्यापेक्षा अधिक दुचाकी बाजारपेठेत येतील. त्यापैकी सुमारे ५० टक्के गाड्या या इलेक्‍ट्रिकसाठी सक्षम असणार आहेत. १२५ सीसीची वाहने येणार  सध्या बाजारपेठेत सर्वाधिक विकला जाणारा सेगमेंट हा ११० सीसीचा आहे, पण वाहनांचे मानक बदलणार असल्याने काही कंपन्यांकडून ११० सीसीऐवजी १२५ सीसीची वाहने सादर करण्यावर भर दिला जाऊ शकतो. नियम बदलल्यामुळे ११० सीसीचे वाहन आर्थिक पातळीवर व्यवहार्य राहणार नसल्याने कंपन्यांकडून हा निर्णय घेतला जात असल्याचे संकेत मिळाले आहेत.  इलेक्‍ट्रिक स्कूटर अधिक  बजाज ऑटो चेतक या आपल्या जुन्या स्कूटरच्या मॉडेलच्या माध्यमातून इलेक्‍ट्रिक स्कूटर पुढील वर्षी बाजारात उपलब्ध करून देणार आहे. हीरो इलेक्‍ट्रिकची स्कूटर बाजारात येणार आहे. रिव्होल्ट आरव्ही कॅफे रेसर, लंबरेटा जी स्पेशल आदी इलेक्‍ट्रिक स्कूटर बाजारात येणार आहेत. ती बजाज चेतकला टक्‍कर देणार आहे. लंबरेटा पुन्हा आपली उत्पादने सादर करणार असल्याने भारतीय वाहन बाजारातील स्पर्धा आणखी वाढणार आहे. News Item ID:  599-news_story-1577812466 Mobile Device Headline:  आता पेट्रोलची नाही चार्जिंगची काळजी करा! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  lifestyle Mobile Body:  वाहन उद्योगासाठी २०१९ हे वर्ष आव्हानात्मक ठरले. चारचाकी वाहनांसोबत दुचाकी वाहनांनाही त्याचा मोठा फटका बसला. कंपन्यांनी मंदीच्या धसक्‍याने हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच नवीन दुचाकी वा त्यांचे सुधारित व्हर्जन बाजारपेठेत सादर केले. आगामी काळातही बदलाच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक वाहन उद्योगांची वाट खडतर असली, तरीही कंपन्या प्रचंड आशावादी आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नव्या नियमांची अंमलबाजवणी  एप्रिल २०२०पासून वाहन उद्योगासाठी अनेक नवे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे कंपन्यांना सध्याच्या दुचाकी वाहनांमध्ये बदल करावे लागणार आहेत. ज्या मॉडेल्सना व्यावहारिक पातळीवर बदल करणे शक्‍य नाही, अशा मॉडेलची विक्री बंद होण्याची शक्‍यता अधिक आहे. यंदाच्या वर्षी बाजारात दुचाकी वाहने सुरक्षितता व पर्यावरणसंवर्धन या वैशिष्ट्यांनी युक्त असतील. तसेच, केंद्र सरकारच्या इलेक्‍ट्रिक वाहन धोरणाला अनुसरून २०२० व २०२१मध्ये बाजारात येणाऱ्या इलेक्‍ट्रिक दुचाकी वाहनांची प्रारूप व प्रत्यक्ष उत्पादनासाठी तयार वाहने वाहन मेळाव्यात (ऑटो एक्‍स्पो) दिसण्याची शक्‍यता आहे.  ५० टक्के गाड्या इलेक्र्टिक  बजाज ऑटो, सुझुकी, होंडा, टीव्हीएस, कावासाकी, ट्रायम्फ, केटीएम, अप्रीला आदी कंपन्यांच्या नवीन दुचाकी बाजारात येणार आहेत. पुढील वर्षी बाजारपेठेत येणाऱ्या गाड्या या प्रामुख्याने जागतिक मानकांच्या धर्तीवर वाहन कंपन्यांकडून उपलब्ध होतील, याची शक्‍यता अधिक आहे. पुढील वर्षी बाजारपेठेत १० किंवा त्यापेक्षा अधिक दुचाकी बाजारपेठेत येतील. त्यापैकी सुमारे ५० टक्के गाड्या या इलेक्‍ट्रिकसाठी सक्षम असणार आहेत. १२५ सीसीची वाहने येणार  सध्या बाजारपेठेत सर्वाधिक विकला जाणारा सेगमेंट हा ११० सीसीचा आहे, पण वाहनांचे मानक बदलणार असल्याने काही कंपन्यांकडून ११० सीसीऐवजी १२५ सीसीची वाहने सादर करण्यावर भर दिला जाऊ शकतो. नियम बदलल्यामुळे ११० सीसीचे वाहन आर्थिक पातळीवर व्यवहार्य राहणार नसल्याने कंपन्यांकडून हा निर्णय घेतला जात असल्याचे संकेत मिळाले आहेत.  इलेक्‍ट्रिक स्कूटर अधिक  बजाज ऑटो चेतक या आपल्या जुन्या स्कूटरच्या मॉडेलच्या माध्यमातून इलेक्‍ट्रिक स्कूटर पुढील वर्षी बाजारात उपलब्ध करून देणार आहे. हीरो इलेक्‍ट्रिकची स्कूटर बाजारात येणार आहे. रिव्होल्ट आरव्ही कॅफे रेसर, लंबरेटा जी स्पेशल आदी इलेक्‍ट्रिक स्कूटर बाजारात येणार आहेत. ती बजाज चेतकला टक्‍कर देणार आहे. लंबरेटा पुन्हा आपली उत्पादने सादर करणार असल्याने भारतीय वाहन बाजारातील स्पर्धा आणखी वाढणार आहे. Vertical Image:  English Headline:  chandrakant dadas writes about electric bikes Author Type:  External Author चंद्रकांत दडस आग टीव्ही भारत स्पर्धा Search Functional Tags:  आग, टीव्ही, भारत, स्पर्धा Twitter Publish:  Meta Keyword:  chandrakant dadas writes about electric bikes Meta Description:  chandrakant dadas writes about electric bikes वाहन उद्योगासाठी २०१९ हे वर्ष आव्हानात्मक ठरले. चारचाकी वाहनांसोबत दुचाकी वाहनांनाही त्याचा मोठा फटका बसला. कंपन्यांनी मंदीच्या धसक्‍याने हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच नवीन दुचाकी वा त्यांचे सुधारित व्हर्जन बाजारपेठेत सादर केले. आगामी काळातही बदलाच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक वाहन उद्योगांची वाट खडतर असली, तरीही कंपन्या प्रचंड आशावादी आहेत.  Send as Notification:  Topic Tags:  टीव्ही भारत News Story Feeds https://ift.tt/2F8A9ki

December 31, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2F92nf5
Read More
आधी पंकजा मुंडेंनी खेळले डावपेच, आता धनंजय मुंडेंची बारी...

बीड - जिल्हा परिषदेच्या सत्तेची समीकरणे बहुतेकवेळा राज्याच्या राजकारणावर अवलंबून असतात. निवडणुकीत कमी जागा मिळूनही मंत्रिपद आणि सत्तेच्या बळावर पंकजा मुंडेंनी टाकलेले डावपेच यशस्वी झाले आणि जिल्हा परिषद सत्तेपासून राष्ट्रवादी दूर फेकली गेली होती.

आता राष्ट्रवादी राज्यात सत्तेत असून धनंजय मुंडेंना मंत्रिपद भेटले आहे. त्यामुळे मागच्या प्रमाणे सत्तेचे गणित जुळविण्यात धनंजय मुंडे यशस्वी ठरणार का? हे पाहावे लागणार आहे. पाच दिवसांनी जिल्हा परिषदेचे नवे पदाधिकारी निवडले जाणार आहेत. 

हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक...

पावणेतीन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत होते. पंकजा मुंडे स्वत: पालकमंत्री, त्यांच्यासह जिल्ह्यात पाच आमदार, केंद्रात सत्ता आणि भगिनी खासदार अशी भाजपची ताकद असताना निवडणुकीत मात्र भाजपला राष्ट्रवादीपेक्षा सात जागा कमी मिळाल्या होत्या; परंतु सत्तेच्या बळावर पंकजा मुंडेंनी खेळलेले डावपेच यशस्वी झाले. त्यावेळी त्यांचे आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे राजकीय वितुष्ट असतानाही त्यांनी मेटेंच्या चार सदस्यांची साथ मिळविली, तर त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या सुरेश धस यांच्या पाच सदस्यांची साथ मिळविली. 

हेही वाचा - आता निर्णय धनंजय मुंडेंच्या हाती

शिवसेनेचे चार आणि कॉंग्रेस एक अशी सदस्य संख्या जुळवत त्यांनी जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविली होती. एकूणच राज्यातली सत्ता आणि मंत्रिपद या दोन जमेच्या बाजूंमुळे त्यांनी राष्ट्रवादीचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळविले होते. 

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

आता पारडे राष्ट्रवादीच्या बाजूने आहे. राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी असून धनंजय मुंडे यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. जिल्ह्यात त्यांच्यासह राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. विशेष म्हणजे भाजपला मतदान करणाऱ्या सुरेश धस गटाच्या चार सदस्यांना आजघडीला मताचा अधिकार नाही. या सर्व राष्ट्रवादीसाठी जमेच्या बाजू आहेत. पाच दिवसांनी जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत. 

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

ज्या जमेच्या बाजूने भाजपने सत्ता मिळविली होती त्या आता राष्ट्रवादीकडे आहेत. आता धनंजय मुंडे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविणार का, हे पाहावे लागणार आहे. 

 

News Item ID: 

599-news_story-1577802876

Mobile Device Headline: 

आधी पंकजा मुंडेंनी खेळले डावपेच, आता धनंजय मुंडेंची बारी...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

बीड - जिल्हा परिषदेच्या सत्तेची समीकरणे बहुतेकवेळा राज्याच्या राजकारणावर अवलंबून असतात. निवडणुकीत कमी जागा मिळूनही मंत्रिपद आणि सत्तेच्या बळावर पंकजा मुंडेंनी टाकलेले डावपेच यशस्वी झाले आणि जिल्हा परिषद सत्तेपासून राष्ट्रवादी दूर फेकली गेली होती.

आता राष्ट्रवादी राज्यात सत्तेत असून धनंजय मुंडेंना मंत्रिपद भेटले आहे. त्यामुळे मागच्या प्रमाणे सत्तेचे गणित जुळविण्यात धनंजय मुंडे यशस्वी ठरणार का? हे पाहावे लागणार आहे. पाच दिवसांनी जिल्हा परिषदेचे नवे पदाधिकारी निवडले जाणार आहेत. 

हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक...

पावणेतीन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत होते. पंकजा मुंडे स्वत: पालकमंत्री, त्यांच्यासह जिल्ह्यात पाच आमदार, केंद्रात सत्ता आणि भगिनी खासदार अशी भाजपची ताकद असताना निवडणुकीत मात्र भाजपला राष्ट्रवादीपेक्षा सात जागा कमी मिळाल्या होत्या; परंतु सत्तेच्या बळावर पंकजा मुंडेंनी खेळलेले डावपेच यशस्वी झाले. त्यावेळी त्यांचे आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे राजकीय वितुष्ट असतानाही त्यांनी मेटेंच्या चार सदस्यांची साथ मिळविली, तर त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या सुरेश धस यांच्या पाच सदस्यांची साथ मिळविली. 

हेही वाचा - आता निर्णय धनंजय मुंडेंच्या हाती

शिवसेनेचे चार आणि कॉंग्रेस एक अशी सदस्य संख्या जुळवत त्यांनी जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविली होती. एकूणच राज्यातली सत्ता आणि मंत्रिपद या दोन जमेच्या बाजूंमुळे त्यांनी राष्ट्रवादीचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळविले होते. 

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

आता पारडे राष्ट्रवादीच्या बाजूने आहे. राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी असून धनंजय मुंडे यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. जिल्ह्यात त्यांच्यासह राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. विशेष म्हणजे भाजपला मतदान करणाऱ्या सुरेश धस गटाच्या चार सदस्यांना आजघडीला मताचा अधिकार नाही. या सर्व राष्ट्रवादीसाठी जमेच्या बाजू आहेत. पाच दिवसांनी जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत. 

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

ज्या जमेच्या बाजूने भाजपने सत्ता मिळविली होती त्या आता राष्ट्रवादीकडे आहेत. आता धनंजय मुंडे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविणार का, हे पाहावे लागणार आहे. 

 

Vertical Image: 

English Headline: 

Will The Nationalist Get Power In The Zilla Parishad?

Author Type: 

External Author

दत्ता देशमुख

बीड

beed

खासदार

पंकजा मुंडे

pankaja munde

धनंजय मुंडे

dhanajay munde

जिल्हा परिषद

राजकारण

politics

गणित

mathematics

वर्षा

varsha

भाजप

विनायक मेटे

vinayak mete

स्वप्न

आमदार

Search Functional Tags: 

बीड, Beed, खासदार, पंकजा मुंडे, Pankaja Munde, धनंजय मुंडे, Dhanajay Munde, जिल्हा परिषद, राजकारण, Politics, गणित, Mathematics, वर्षा, Varsha, भाजप, विनायक मेटे, Vinayak Mete, स्वप्न, आमदार

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Will the Nationalist get power in the Zilla Parishad?

Meta Description: 

Will the Nationalist get power in the Zilla Parishad? बीड जिल्ह्यात राज्यातील सत्ता, मंत्रिपद, खासदार बहीण व पाच आमदारांच्या जोरावर पंकजा मुंडे यांनी सत्ताकारणात बाजी मारी. मात्र, आता बाजी पलटली असून, धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्ह्याची सत्तासूत्रे आली आहेत. आता जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची व्यूहरचना राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जात आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

बीड

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आधी पंकजा मुंडेंनी खेळले डावपेच, आता धनंजय मुंडेंची बारी... बीड - जिल्हा परिषदेच्या सत्तेची समीकरणे बहुतेकवेळा राज्याच्या राजकारणावर अवलंबून असतात. निवडणुकीत कमी जागा मिळूनही मंत्रिपद आणि सत्तेच्या बळावर पंकजा मुंडेंनी टाकलेले डावपेच यशस्वी झाले आणि जिल्हा परिषद सत्तेपासून राष्ट्रवादी दूर फेकली गेली होती. आता राष्ट्रवादी राज्यात सत्तेत असून धनंजय मुंडेंना मंत्रिपद भेटले आहे. त्यामुळे मागच्या प्रमाणे सत्तेचे गणित जुळविण्यात धनंजय मुंडे यशस्वी ठरणार का? हे पाहावे लागणार आहे. पाच दिवसांनी जिल्हा परिषदेचे नवे पदाधिकारी निवडले जाणार आहेत.  हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक... पावणेतीन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत होते. पंकजा मुंडे स्वत: पालकमंत्री, त्यांच्यासह जिल्ह्यात पाच आमदार, केंद्रात सत्ता आणि भगिनी खासदार अशी भाजपची ताकद असताना निवडणुकीत मात्र भाजपला राष्ट्रवादीपेक्षा सात जागा कमी मिळाल्या होत्या; परंतु सत्तेच्या बळावर पंकजा मुंडेंनी खेळलेले डावपेच यशस्वी झाले. त्यावेळी त्यांचे आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे राजकीय वितुष्ट असतानाही त्यांनी मेटेंच्या चार सदस्यांची साथ मिळविली, तर त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या सुरेश धस यांच्या पाच सदस्यांची साथ मिळविली.  हेही वाचा - आता निर्णय धनंजय मुंडेंच्या हाती शिवसेनेचे चार आणि कॉंग्रेस एक अशी सदस्य संख्या जुळवत त्यांनी जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविली होती. एकूणच राज्यातली सत्ता आणि मंत्रिपद या दोन जमेच्या बाजूंमुळे त्यांनी राष्ट्रवादीचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळविले होते.  हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे आता पारडे राष्ट्रवादीच्या बाजूने आहे. राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी असून धनंजय मुंडे यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. जिल्ह्यात त्यांच्यासह राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. विशेष म्हणजे भाजपला मतदान करणाऱ्या सुरेश धस गटाच्या चार सदस्यांना आजघडीला मताचा अधिकार नाही. या सर्व राष्ट्रवादीसाठी जमेच्या बाजू आहेत. पाच दिवसांनी जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत.  हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही ज्या जमेच्या बाजूने भाजपने सत्ता मिळविली होती त्या आता राष्ट्रवादीकडे आहेत. आता धनंजय मुंडे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविणार का, हे पाहावे लागणार आहे.    News Item ID:  599-news_story-1577802876 Mobile Device Headline:  आधी पंकजा मुंडेंनी खेळले डावपेच, आता धनंजय मुंडेंची बारी... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  बीड - जिल्हा परिषदेच्या सत्तेची समीकरणे बहुतेकवेळा राज्याच्या राजकारणावर अवलंबून असतात. निवडणुकीत कमी जागा मिळूनही मंत्रिपद आणि सत्तेच्या बळावर पंकजा मुंडेंनी टाकलेले डावपेच यशस्वी झाले आणि जिल्हा परिषद सत्तेपासून राष्ट्रवादी दूर फेकली गेली होती. आता राष्ट्रवादी राज्यात सत्तेत असून धनंजय मुंडेंना मंत्रिपद भेटले आहे. त्यामुळे मागच्या प्रमाणे सत्तेचे गणित जुळविण्यात धनंजय मुंडे यशस्वी ठरणार का? हे पाहावे लागणार आहे. पाच दिवसांनी जिल्हा परिषदेचे नवे पदाधिकारी निवडले जाणार आहेत.  हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक... पावणेतीन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत होते. पंकजा मुंडे स्वत: पालकमंत्री, त्यांच्यासह जिल्ह्यात पाच आमदार, केंद्रात सत्ता आणि भगिनी खासदार अशी भाजपची ताकद असताना निवडणुकीत मात्र भाजपला राष्ट्रवादीपेक्षा सात जागा कमी मिळाल्या होत्या; परंतु सत्तेच्या बळावर पंकजा मुंडेंनी खेळलेले डावपेच यशस्वी झाले. त्यावेळी त्यांचे आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे राजकीय वितुष्ट असतानाही त्यांनी मेटेंच्या चार सदस्यांची साथ मिळविली, तर त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या सुरेश धस यांच्या पाच सदस्यांची साथ मिळविली.  हेही वाचा - आता निर्णय धनंजय मुंडेंच्या हाती शिवसेनेचे चार आणि कॉंग्रेस एक अशी सदस्य संख्या जुळवत त्यांनी जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविली होती. एकूणच राज्यातली सत्ता आणि मंत्रिपद या दोन जमेच्या बाजूंमुळे त्यांनी राष्ट्रवादीचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळविले होते.  हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे आता पारडे राष्ट्रवादीच्या बाजूने आहे. राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी असून धनंजय मुंडे यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. जिल्ह्यात त्यांच्यासह राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. विशेष म्हणजे भाजपला मतदान करणाऱ्या सुरेश धस गटाच्या चार सदस्यांना आजघडीला मताचा अधिकार नाही. या सर्व राष्ट्रवादीसाठी जमेच्या बाजू आहेत. पाच दिवसांनी जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत.  हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही ज्या जमेच्या बाजूने भाजपने सत्ता मिळविली होती त्या आता राष्ट्रवादीकडे आहेत. आता धनंजय मुंडे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविणार का, हे पाहावे लागणार आहे.    Vertical Image:  English Headline:  Will The Nationalist Get Power In The Zilla Parishad? Author Type:  External Author दत्ता देशमुख बीड beed खासदार पंकजा मुंडे pankaja munde धनंजय मुंडे dhanajay munde जिल्हा परिषद राजकारण politics गणित mathematics वर्षा varsha भाजप विनायक मेटे vinayak mete स्वप्न आमदार Search Functional Tags:  बीड, Beed, खासदार, पंकजा मुंडे, Pankaja Munde, धनंजय मुंडे, Dhanajay Munde, जिल्हा परिषद, राजकारण, Politics, गणित, Mathematics, वर्षा, Varsha, भाजप, विनायक मेटे, Vinayak Mete, स्वप्न, आमदार Twitter Publish:  Meta Keyword:  Will the Nationalist get power in the Zilla Parishad? Meta Description:  Will the Nationalist get power in the Zilla Parishad? बीड जिल्ह्यात राज्यातील सत्ता, मंत्रिपद, खासदार बहीण व पाच आमदारांच्या जोरावर पंकजा मुंडे यांनी सत्ताकारणात बाजी मारी. मात्र, आता बाजी पलटली असून, धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्ह्याची सत्तासूत्रे आली आहेत. आता जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची व्यूहरचना राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जात आहे. Send as Notification:  Topic Tags:  बीड News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 31, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2sFyfoT
Read More
Video : दोन किलो मिठाई खाणारा उंदीर... पहा पराक्रम

औरंगाबाद : दोन किलो मिठाई खाणारे उंदीर कुठे सापडतील, असा प्रश्न विचारला, तर रेल्वेत सापडतील हेच उत्तर आता द्यावे लागणार आहे. कारण औरंगाबाद रेल्वे स्थानकात असाच प्रकार उघडकीस आला आहे.  

दक्षिण मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा नेहमीच प्रवाशांना फटका बसतो. असाच मनस्ताप नरसापूर-नगरसोल एक्‍स्प्रेस रेल्वेच्या प्रवाशाला सहन करावा लागला. सिकंदराबाद येथील प्रवाशाने औरंगाबाद येथील भावांच्या मुलांसाठी आणलेल्या दोन किलो मिठाईवर रेल्वे प्रवासात उंदरांनी ताव मारला. विशेष म्हणजे त्यांची महागडी बॅगही कुरतडून टाकली. 

सिकंदराबाद येथील रहिवाशी मनोज मालपाणी यांचे भाऊ औरंगाबादेत राहतात. त्यामुळे मालपाणी हे भावाला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी एसी बी-एक या कोचमध्ये त्यांचे आरक्षण होते. सिंकदराबाद ते औरंगाबाद दरम्यानच्या प्रवासात उंदरांनी त्यांची महागडी बॅग कुरतडून टाकली.

विशेष म्हणजे बॅगेमध्ये भावांच्या मुलांसाठी आणलेली सिकंदराबादची खास मिठाई होती. तब्बल दोन किलो मिठाई उंदरांनी फस्त करून टाकली. औरंगाबादला पोचल्यानंतर हा प्रकार मालपाणी यांच्या लक्षात आला. त्यांनी रेल्वेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला. 

अभिनेत्रीलाही बसला फटका 

दोन वर्षांपूर्वी मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ या देवगिरी एक्‍स्प्रेसने वातानुकूलित डब्यातून रेल्वेने प्रवास करत होत्या. त्यावेळी अशाच पद्धतीने उंदरांनी त्यांची महागडी पर्स कुरतडून टाकली होती.

त्यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारीही केल्या होत्या; मात्र रेल्वे प्रशासनाने साधी दखलही घेतली नाही. अशाच पद्धतीने उंदरांनी बॅग कुरतडण्याचा प्रकार कायमच सुरू असल्याने प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागत आहे. 

का येतात उंदीर? 

रेल्वेस्थानकावर प्रत्येक रेल्वेची साफसफाई केली जाते. साधारण दोन हजार किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर संपूर्ण रेल्वे स्वच्छ केली जाते. अन्य वेळी महत्त्वांच्या स्थानकांवर रेल्वेची साफसफाई करणे अपेक्षित आहे. रेल्वेच्या डब्यांची वेळेत साफसफाई होती किंवा नाही यावर रेल्वेचे स्वच्छता निरीक्षक यांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे; मात्र रेल्वेचे स्वच्छता निरीक्षक या बाबींकडे कायम दुर्लक्ष करतात. 

स्वच्छतेकडे दुर्लक्ष 

दक्षिण मध्य रेल्वेकडून मराठवाड्यातून जाणाऱ्या सर्वच गाड्यांवर अन्याय केला जातो. जुनाट इंजिन आणि कालबाह्य झालेले डबे हे मराठवाड्याच्या रेल्वेगाड्यांना जोडले जातात. त्यामुळेच रेल्वेचे इंजिन नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे.

सिंगल ट्रॅक आणि त्यातच नादुरुस्त होणारे इंजिन यामुळे प्रवशांना कायमच मनस्ताप सहन करावा लागतो. इंजिन नादुरुस्त झाल्यानंतर इंजिनची शोधाशोध करुन ते उपलब्ध होईपर्यंत प्रवाशांचा दोन ते पाच तासांपर्यंतचा खोळंबा ही नेहमीची बाब झाली आहे.

News Item ID: 

599-news_story-1577796992

Mobile Device Headline: 

Video : दोन किलो मिठाई खाणारा उंदीर... पहा पराक्रम

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद : दोन किलो मिठाई खाणारे उंदीर कुठे सापडतील, असा प्रश्न विचारला, तर रेल्वेत सापडतील हेच उत्तर आता द्यावे लागणार आहे. कारण औरंगाबाद रेल्वे स्थानकात असाच प्रकार उघडकीस आला आहे.  

दक्षिण मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा नेहमीच प्रवाशांना फटका बसतो. असाच मनस्ताप नरसापूर-नगरसोल एक्‍स्प्रेस रेल्वेच्या प्रवाशाला सहन करावा लागला. सिकंदराबाद येथील प्रवाशाने औरंगाबाद येथील भावांच्या मुलांसाठी आणलेल्या दोन किलो मिठाईवर रेल्वे प्रवासात उंदरांनी ताव मारला. विशेष म्हणजे त्यांची महागडी बॅगही कुरतडून टाकली. 

सिकंदराबाद येथील रहिवाशी मनोज मालपाणी यांचे भाऊ औरंगाबादेत राहतात. त्यामुळे मालपाणी हे भावाला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी एसी बी-एक या कोचमध्ये त्यांचे आरक्षण होते. सिंकदराबाद ते औरंगाबाद दरम्यानच्या प्रवासात उंदरांनी त्यांची महागडी बॅग कुरतडून टाकली.

विशेष म्हणजे बॅगेमध्ये भावांच्या मुलांसाठी आणलेली सिकंदराबादची खास मिठाई होती. तब्बल दोन किलो मिठाई उंदरांनी फस्त करून टाकली. औरंगाबादला पोचल्यानंतर हा प्रकार मालपाणी यांच्या लक्षात आला. त्यांनी रेल्वेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला. 

अभिनेत्रीलाही बसला फटका 

दोन वर्षांपूर्वी मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ या देवगिरी एक्‍स्प्रेसने वातानुकूलित डब्यातून रेल्वेने प्रवास करत होत्या. त्यावेळी अशाच पद्धतीने उंदरांनी त्यांची महागडी पर्स कुरतडून टाकली होती.

त्यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारीही केल्या होत्या; मात्र रेल्वे प्रशासनाने साधी दखलही घेतली नाही. अशाच पद्धतीने उंदरांनी बॅग कुरतडण्याचा प्रकार कायमच सुरू असल्याने प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागत आहे. 

का येतात उंदीर? 

रेल्वेस्थानकावर प्रत्येक रेल्वेची साफसफाई केली जाते. साधारण दोन हजार किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर संपूर्ण रेल्वे स्वच्छ केली जाते. अन्य वेळी महत्त्वांच्या स्थानकांवर रेल्वेची साफसफाई करणे अपेक्षित आहे. रेल्वेच्या डब्यांची वेळेत साफसफाई होती किंवा नाही यावर रेल्वेचे स्वच्छता निरीक्षक यांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे; मात्र रेल्वेचे स्वच्छता निरीक्षक या बाबींकडे कायम दुर्लक्ष करतात. 

स्वच्छतेकडे दुर्लक्ष 

दक्षिण मध्य रेल्वेकडून मराठवाड्यातून जाणाऱ्या सर्वच गाड्यांवर अन्याय केला जातो. जुनाट इंजिन आणि कालबाह्य झालेले डबे हे मराठवाड्याच्या रेल्वेगाड्यांना जोडले जातात. त्यामुळेच रेल्वेचे इंजिन नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे.

सिंगल ट्रॅक आणि त्यातच नादुरुस्त होणारे इंजिन यामुळे प्रवशांना कायमच मनस्ताप सहन करावा लागतो. इंजिन नादुरुस्त झाल्यानंतर इंजिनची शोधाशोध करुन ते उपलब्ध होईपर्यंत प्रवाशांचा दोन ते पाच तासांपर्यंतचा खोळंबा ही नेहमीची बाब झाली आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Rats Eaten Sweets Passenger Suffered in Railway Aurangabad News

Author Type: 

External Author

अनिल जमधडे

औरंगाबाद

aurangabad

रेल्वे

पूर

floods

मिठाई

आरक्षण

वर्षा

varsha

अभिनेत्री

प्रशासन

administrations

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, रेल्वे, पूर, Floods, मिठाई, आरक्षण, वर्षा, Varsha, अभिनेत्री, प्रशासन, Administrations

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Rats Eaten Sweets Passenger Suffered in Railway Aurangabad News

Meta Description: 

Rats Eaten Sweets Passenger Suffered in Railway Aurangabad News दक्षिण मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा नेहमीच प्रवाशांना फटका बसतो. असाच मनस्ताप नरसापूर-नगरसोल एक्‍स्प्रेस रेल्वेच्या प्रवाशाला सहन करावा लागला.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : दोन किलो मिठाई खाणारा उंदीर... पहा पराक्रम औरंगाबाद : दोन किलो मिठाई खाणारे उंदीर कुठे सापडतील, असा प्रश्न विचारला, तर रेल्वेत सापडतील हेच उत्तर आता द्यावे लागणार आहे. कारण औरंगाबाद रेल्वे स्थानकात असाच प्रकार उघडकीस आला आहे.   दक्षिण मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा नेहमीच प्रवाशांना फटका बसतो. असाच मनस्ताप नरसापूर-नगरसोल एक्‍स्प्रेस रेल्वेच्या प्रवाशाला सहन करावा लागला. सिकंदराबाद येथील प्रवाशाने औरंगाबाद येथील भावांच्या मुलांसाठी आणलेल्या दोन किलो मिठाईवर रेल्वे प्रवासात उंदरांनी ताव मारला. विशेष म्हणजे त्यांची महागडी बॅगही कुरतडून टाकली.  सिकंदराबाद येथील रहिवाशी मनोज मालपाणी यांचे भाऊ औरंगाबादेत राहतात. त्यामुळे मालपाणी हे भावाला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी एसी बी-एक या कोचमध्ये त्यांचे आरक्षण होते. सिंकदराबाद ते औरंगाबाद दरम्यानच्या प्रवासात उंदरांनी त्यांची महागडी बॅग कुरतडून टाकली. विशेष म्हणजे बॅगेमध्ये भावांच्या मुलांसाठी आणलेली सिकंदराबादची खास मिठाई होती. तब्बल दोन किलो मिठाई उंदरांनी फस्त करून टाकली. औरंगाबादला पोचल्यानंतर हा प्रकार मालपाणी यांच्या लक्षात आला. त्यांनी रेल्वेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.  अभिनेत्रीलाही बसला फटका  दोन वर्षांपूर्वी मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ या देवगिरी एक्‍स्प्रेसने वातानुकूलित डब्यातून रेल्वेने प्रवास करत होत्या. त्यावेळी अशाच पद्धतीने उंदरांनी त्यांची महागडी पर्स कुरतडून टाकली होती. त्यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारीही केल्या होत्या; मात्र रेल्वे प्रशासनाने साधी दखलही घेतली नाही. अशाच पद्धतीने उंदरांनी बॅग कुरतडण्याचा प्रकार कायमच सुरू असल्याने प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागत आहे.  का येतात उंदीर?  रेल्वेस्थानकावर प्रत्येक रेल्वेची साफसफाई केली जाते. साधारण दोन हजार किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर संपूर्ण रेल्वे स्वच्छ केली जाते. अन्य वेळी महत्त्वांच्या स्थानकांवर रेल्वेची साफसफाई करणे अपेक्षित आहे. रेल्वेच्या डब्यांची वेळेत साफसफाई होती किंवा नाही यावर रेल्वेचे स्वच्छता निरीक्षक यांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे; मात्र रेल्वेचे स्वच्छता निरीक्षक या बाबींकडे कायम दुर्लक्ष करतात.  स्वच्छतेकडे दुर्लक्ष  दक्षिण मध्य रेल्वेकडून मराठवाड्यातून जाणाऱ्या सर्वच गाड्यांवर अन्याय केला जातो. जुनाट इंजिन आणि कालबाह्य झालेले डबे हे मराठवाड्याच्या रेल्वेगाड्यांना जोडले जातात. त्यामुळेच रेल्वेचे इंजिन नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. सिंगल ट्रॅक आणि त्यातच नादुरुस्त होणारे इंजिन यामुळे प्रवशांना कायमच मनस्ताप सहन करावा लागतो. इंजिन नादुरुस्त झाल्यानंतर इंजिनची शोधाशोध करुन ते उपलब्ध होईपर्यंत प्रवाशांचा दोन ते पाच तासांपर्यंतचा खोळंबा ही नेहमीची बाब झाली आहे. News Item ID:  599-news_story-1577796992 Mobile Device Headline:  Video : दोन किलो मिठाई खाणारा उंदीर... पहा पराक्रम Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : दोन किलो मिठाई खाणारे उंदीर कुठे सापडतील, असा प्रश्न विचारला, तर रेल्वेत सापडतील हेच उत्तर आता द्यावे लागणार आहे. कारण औरंगाबाद रेल्वे स्थानकात असाच प्रकार उघडकीस आला आहे.   दक्षिण मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा नेहमीच प्रवाशांना फटका बसतो. असाच मनस्ताप नरसापूर-नगरसोल एक्‍स्प्रेस रेल्वेच्या प्रवाशाला सहन करावा लागला. सिकंदराबाद येथील प्रवाशाने औरंगाबाद येथील भावांच्या मुलांसाठी आणलेल्या दोन किलो मिठाईवर रेल्वे प्रवासात उंदरांनी ताव मारला. विशेष म्हणजे त्यांची महागडी बॅगही कुरतडून टाकली.  सिकंदराबाद येथील रहिवाशी मनोज मालपाणी यांचे भाऊ औरंगाबादेत राहतात. त्यामुळे मालपाणी हे भावाला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी एसी बी-एक या कोचमध्ये त्यांचे आरक्षण होते. सिंकदराबाद ते औरंगाबाद दरम्यानच्या प्रवासात उंदरांनी त्यांची महागडी बॅग कुरतडून टाकली. विशेष म्हणजे बॅगेमध्ये भावांच्या मुलांसाठी आणलेली सिकंदराबादची खास मिठाई होती. तब्बल दोन किलो मिठाई उंदरांनी फस्त करून टाकली. औरंगाबादला पोचल्यानंतर हा प्रकार मालपाणी यांच्या लक्षात आला. त्यांनी रेल्वेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.  अभिनेत्रीलाही बसला फटका  दोन वर्षांपूर्वी मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ या देवगिरी एक्‍स्प्रेसने वातानुकूलित डब्यातून रेल्वेने प्रवास करत होत्या. त्यावेळी अशाच पद्धतीने उंदरांनी त्यांची महागडी पर्स कुरतडून टाकली होती. त्यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारीही केल्या होत्या; मात्र रेल्वे प्रशासनाने साधी दखलही घेतली नाही. अशाच पद्धतीने उंदरांनी बॅग कुरतडण्याचा प्रकार कायमच सुरू असल्याने प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागत आहे.  का येतात उंदीर?  रेल्वेस्थानकावर प्रत्येक रेल्वेची साफसफाई केली जाते. साधारण दोन हजार किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर संपूर्ण रेल्वे स्वच्छ केली जाते. अन्य वेळी महत्त्वांच्या स्थानकांवर रेल्वेची साफसफाई करणे अपेक्षित आहे. रेल्वेच्या डब्यांची वेळेत साफसफाई होती किंवा नाही यावर रेल्वेचे स्वच्छता निरीक्षक यांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे; मात्र रेल्वेचे स्वच्छता निरीक्षक या बाबींकडे कायम दुर्लक्ष करतात.  स्वच्छतेकडे दुर्लक्ष  दक्षिण मध्य रेल्वेकडून मराठवाड्यातून जाणाऱ्या सर्वच गाड्यांवर अन्याय केला जातो. जुनाट इंजिन आणि कालबाह्य झालेले डबे हे मराठवाड्याच्या रेल्वेगाड्यांना जोडले जातात. त्यामुळेच रेल्वेचे इंजिन नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. सिंगल ट्रॅक आणि त्यातच नादुरुस्त होणारे इंजिन यामुळे प्रवशांना कायमच मनस्ताप सहन करावा लागतो. इंजिन नादुरुस्त झाल्यानंतर इंजिनची शोधाशोध करुन ते उपलब्ध होईपर्यंत प्रवाशांचा दोन ते पाच तासांपर्यंतचा खोळंबा ही नेहमीची बाब झाली आहे. Vertical Image:  English Headline:  Rats Eaten Sweets Passenger Suffered in Railway Aurangabad News Author Type:  External Author अनिल जमधडे औरंगाबाद aurangabad रेल्वे पूर floods मिठाई आरक्षण वर्षा varsha अभिनेत्री प्रशासन administrations Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, रेल्वे, पूर, Floods, मिठाई, आरक्षण, वर्षा, Varsha, अभिनेत्री, प्रशासन, Administrations Twitter Publish:  Meta Keyword:  Rats Eaten Sweets Passenger Suffered in Railway Aurangabad News Meta Description:  Rats Eaten Sweets Passenger Suffered in Railway Aurangabad News दक्षिण मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा नेहमीच प्रवाशांना फटका बसतो. असाच मनस्ताप नरसापूर-नगरसोल एक्‍स्प्रेस रेल्वेच्या प्रवाशाला सहन करावा लागला. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 31, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZGvcst
Read More
अग्रलेख : 'ट्‌वेण्टी ट्‌वेण्टी'ची कसोटी 

नववर्षाची प्रभात होत आहे, ती काही केवळ सरत्या वर्षांच्या संध्येला झालेल्या रंगारंग मैफलींच्या आठवणी जागवतच असे नव्हे, तर गतवर्षाला कवेत घेणाऱ्या आठवणी आणि नव्या दशकाची चाहूल लावणाऱ्या आशा-आकांक्षांना सोबत घेऊनच! एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकाचे अखेरचे वर्ष आजपासून सुरू झाले आणि समस्त भारतवासीयांच्या मनात स्मृती जागृत झाल्या, त्या माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी दाखवलेल्या "2020 मध्ये भारत महासत्ता बनेल!' या स्वप्नाच्या. स्वप्ने बघायला कितीही सुंदर असली, तरी ती प्रत्यक्षात आणणे किती कठीण असते, हेच सरत्या दशकाने दाखवून दिलेले कठोर वास्तव आहे. शिवाय, हे वास्तव केवळ भारतापुरते मर्यादित नाही, तर स्वप्नांच्या दुनियेत मश्‍गूल असलेल्या संपूर्ण जगाला सरत्या दशकाने समजावून सांगण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला आहे. नवे दशक सुरू झाले तेव्हा हातात आलेल्या "स्मार्ट फोन'मुळे इंटरनेटचे जाळे आपल्याला कवेत घेऊ पाहत होते. याच इंटरनेटच्या माध्यमातून आपण सारेच एका आभासी दुनियेत वावरू लागलो. या दशकाची सर्वांत मोठी देन काय, असा प्रश्‍न विचारला गेला, तर त्याचे उत्तर अर्थातच स्मार्ट फोन, हे आहे. स्मार्ट फोनने आपले आयुष्य बदलून टाकले आणि लॅंडलाइनच्या फोनपासून ते कॅमेऱ्यापर्यंत आणि टेपरेकॉर्डरपासून बॅटरीवाल्या टॉर्चपर्यंत अनेक गोष्टी आपल्या आयुष्यातून गायब करून टाकल्या! सुंदर आणि सुवाच्य हस्ताक्षर ही बाबही इतिहासजमा होऊन गेली; एवढेच काय इंग्रजी भाषेचे अचूक स्पेलिंग आपण पुरते विसरून गेलो! अर्थात, हे बदल एवढ्या वरवरचे नव्हते आणि नाहीत. अगदी 2014 मधील राजकीय सत्तांतरातही "समाजमाध्यमां'ची कळीची भूमिका होती, हे सगळेच जाणतात. 2019च्या निवडणुकीतही तो बदल आणखी ठळक झाला. अर्थात, ही प्रक्रिया म्हणजे केवळ सत्तांतर नव्हते, तर त्यात बरीच उलथापालथ होती. त्याचे तात्कालिक उद्रेकही आपण अनुभवत आहोतच. परंतु, केवळ राजकारणच नव्हे, तर समाजकारण आणि अर्थकारणही या दशकात आरपार बदलून गेले आणि "आयडिया ऑफ इंडिया' या संकल्पनेतही मोठा बदल होऊ घातला. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद तीव्रतेने उमटत आहेत. 
सर्वोच्च न्यायालयाचे याच सरत्या वर्षातील काही निर्णय हे देशाचे राजकीय, तसेच सामाजिक नेपथ्य बदलण्यास कारणीभूत ठरले आणि त्यातील सर्वांत महत्त्वाचा निकाल होता तो अयोध्येतील राममंदिराबाबतचा! अर्थात, असे हे मूलगामी स्वरूपाचे बदल काही केवळ भारतातच घडत होते, असे बिलकूलच नाही. अवघे जगच बदलाच्या दिशेने निघाले होते आणि मोदी असोत की डोनाल्ड ट्रम्प; बोरिस जॉन्सन असोत की पुतीन, असे नेते जागतिक स्तरावर एकूण बदलांचे प्रतिनिधित्व करताना दिसताहेत. विसाव्या शतकाच्या अखेरीस सुरू झालेला जागतिकीकरणाचा प्रवाह चालू दशकात दिशा बदलताना दिसला. प्रत्येक देश उदारीकरणाची चौकट नाकारून कोशात जाण्यास उत्सुक बनला आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादाच्या तुताऱ्या फुंकल्या जात आहेत. भारत असो वा चीन, यांसारख्या उदयोन्मुख देशांना जागतिकीकरणाचा लाभ घेऊन विकासाचा सोपान चढता येत होता. पण, अग्रगण्य पाश्‍चात्त्य राष्ट्रेच आता वेगळा विचार करताहेत आणि त्यांना जनमानसाचा पाठिंबा मिळत आहे. अर्थगतीची चाके मंदावल्याने त्याचा मुकाबला कसा केला जाणार, हे नव्या वर्षातील साऱ्या जगापुढचे आव्हान आहे. भारतापुढेही ते आहे. शेती क्षेत्रातील अरिष्ट दूर करणे, शेतीवरील अवलंबित्व कमी करणे, रोजगाराच्या नवनव्या संधी निर्माण करणे आणि त्यासाठी कौशल्यविकासाची गंगा सर्वदूर पोचविणे, ही आव्हाने भारतापुढे आहेत. त्यांना सरकार आणि समाजही कसे सामोरे जातो, त्यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यादृष्टीने आगामी वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरेल. 
काही नेते आणि समाजकारणी जगाला वेगळ्या वळणावर घेऊन जाऊ पाहत असतानाच, जगभरातील तरुणाईने आपल्या आशा-आकांक्षा अधिक आग्रहीपणे मांडायला सुरुवात केलेली दिसते आणि हे आश्‍वासक आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाविरुद्ध उठविलेला आवाज असो की ठिकठिकाणच्या दमनशाहीच्या विरोधात उघडपणे केलेला विरोध असो, तो आशेचे नवे अंकुर रुजविणारा आहे. त्या बळावर अधिक सुखी-संपन्न जीवनाकडे जाण्याचा मार्ग येत्या वर्षात प्रशस्त व्हावा, ही नववर्ष दिनानिमित्त शुभेच्छा.

News Item ID: 

599-news_story-1577810984

Mobile Device Headline: 

अग्रलेख : 'ट्‌वेण्टी ट्‌वेण्टी'ची कसोटी 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Sampadakiya

Mobile Body: 

नववर्षाची प्रभात होत आहे, ती काही केवळ सरत्या वर्षांच्या संध्येला झालेल्या रंगारंग मैफलींच्या आठवणी जागवतच असे नव्हे, तर गतवर्षाला कवेत घेणाऱ्या आठवणी आणि नव्या दशकाची चाहूल लावणाऱ्या आशा-आकांक्षांना सोबत घेऊनच! एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकाचे अखेरचे वर्ष आजपासून सुरू झाले आणि समस्त भारतवासीयांच्या मनात स्मृती जागृत झाल्या, त्या माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी दाखवलेल्या "2020 मध्ये भारत महासत्ता बनेल!' या स्वप्नाच्या. स्वप्ने बघायला कितीही सुंदर असली, तरी ती प्रत्यक्षात आणणे किती कठीण असते, हेच सरत्या दशकाने दाखवून दिलेले कठोर वास्तव आहे. शिवाय, हे वास्तव केवळ भारतापुरते मर्यादित नाही, तर स्वप्नांच्या दुनियेत मश्‍गूल असलेल्या संपूर्ण जगाला सरत्या दशकाने समजावून सांगण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला आहे. नवे दशक सुरू झाले तेव्हा हातात आलेल्या "स्मार्ट फोन'मुळे इंटरनेटचे जाळे आपल्याला कवेत घेऊ पाहत होते. याच इंटरनेटच्या माध्यमातून आपण सारेच एका आभासी दुनियेत वावरू लागलो. या दशकाची सर्वांत मोठी देन काय, असा प्रश्‍न विचारला गेला, तर त्याचे उत्तर अर्थातच स्मार्ट फोन, हे आहे. स्मार्ट फोनने आपले आयुष्य बदलून टाकले आणि लॅंडलाइनच्या फोनपासून ते कॅमेऱ्यापर्यंत आणि टेपरेकॉर्डरपासून बॅटरीवाल्या टॉर्चपर्यंत अनेक गोष्टी आपल्या आयुष्यातून गायब करून टाकल्या! सुंदर आणि सुवाच्य हस्ताक्षर ही बाबही इतिहासजमा होऊन गेली; एवढेच काय इंग्रजी भाषेचे अचूक स्पेलिंग आपण पुरते विसरून गेलो! अर्थात, हे बदल एवढ्या वरवरचे नव्हते आणि नाहीत. अगदी 2014 मधील राजकीय सत्तांतरातही "समाजमाध्यमां'ची कळीची भूमिका होती, हे सगळेच जाणतात. 2019च्या निवडणुकीतही तो बदल आणखी ठळक झाला. अर्थात, ही प्रक्रिया म्हणजे केवळ सत्तांतर नव्हते, तर त्यात बरीच उलथापालथ होती. त्याचे तात्कालिक उद्रेकही आपण अनुभवत आहोतच. परंतु, केवळ राजकारणच नव्हे, तर समाजकारण आणि अर्थकारणही या दशकात आरपार बदलून गेले आणि "आयडिया ऑफ इंडिया' या संकल्पनेतही मोठा बदल होऊ घातला. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद तीव्रतेने उमटत आहेत. 
सर्वोच्च न्यायालयाचे याच सरत्या वर्षातील काही निर्णय हे देशाचे राजकीय, तसेच सामाजिक नेपथ्य बदलण्यास कारणीभूत ठरले आणि त्यातील सर्वांत महत्त्वाचा निकाल होता तो अयोध्येतील राममंदिराबाबतचा! अर्थात, असे हे मूलगामी स्वरूपाचे बदल काही केवळ भारतातच घडत होते, असे बिलकूलच नाही. अवघे जगच बदलाच्या दिशेने निघाले होते आणि मोदी असोत की डोनाल्ड ट्रम्प; बोरिस जॉन्सन असोत की पुतीन, असे नेते जागतिक स्तरावर एकूण बदलांचे प्रतिनिधित्व करताना दिसताहेत. विसाव्या शतकाच्या अखेरीस सुरू झालेला जागतिकीकरणाचा प्रवाह चालू दशकात दिशा बदलताना दिसला. प्रत्येक देश उदारीकरणाची चौकट नाकारून कोशात जाण्यास उत्सुक बनला आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादाच्या तुताऱ्या फुंकल्या जात आहेत. भारत असो वा चीन, यांसारख्या उदयोन्मुख देशांना जागतिकीकरणाचा लाभ घेऊन विकासाचा सोपान चढता येत होता. पण, अग्रगण्य पाश्‍चात्त्य राष्ट्रेच आता वेगळा विचार करताहेत आणि त्यांना जनमानसाचा पाठिंबा मिळत आहे. अर्थगतीची चाके मंदावल्याने त्याचा मुकाबला कसा केला जाणार, हे नव्या वर्षातील साऱ्या जगापुढचे आव्हान आहे. भारतापुढेही ते आहे. शेती क्षेत्रातील अरिष्ट दूर करणे, शेतीवरील अवलंबित्व कमी करणे, रोजगाराच्या नवनव्या संधी निर्माण करणे आणि त्यासाठी कौशल्यविकासाची गंगा सर्वदूर पोचविणे, ही आव्हाने भारतापुढे आहेत. त्यांना सरकार आणि समाजही कसे सामोरे जातो, त्यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यादृष्टीने आगामी वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरेल. 
काही नेते आणि समाजकारणी जगाला वेगळ्या वळणावर घेऊन जाऊ पाहत असतानाच, जगभरातील तरुणाईने आपल्या आशा-आकांक्षा अधिक आग्रहीपणे मांडायला सुरुवात केलेली दिसते आणि हे आश्‍वासक आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाविरुद्ध उठविलेला आवाज असो की ठिकठिकाणच्या दमनशाहीच्या विरोधात उघडपणे केलेला विरोध असो, तो आशेचे नवे अंकुर रुजविणारा आहे. त्या बळावर अधिक सुखी-संपन्न जीवनाकडे जाण्याचा मार्ग येत्या वर्षात प्रशस्त व्हावा, ही नववर्ष दिनानिमित्त शुभेच्छा.

Vertical Image: 

English Headline: 

sakal editorial on 1st january 2020

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भारत

राष्ट्रपती

कला

ए. पी. जे. अब्दुल कलाम

अब्दुल कलाम

फोन

सर्वोच्च न्यायालय

राममंदिर

डोनाल्ड ट्रम्प

उदारीकरण

शेती

रोजगार

सरकार

पर्यावरण

Search Functional Tags: 

भारत, राष्ट्रपती, कला, ए. पी. जे. अब्दुल कलाम, अब्दुल कलाम, फोन, सर्वोच्च न्यायालय, राममंदिर, डोनाल्ड ट्रम्प, उदारीकरण, शेती, रोजगार, सरकार, पर्यावरण

Twitter Publish: 

Meta Keyword: 

sakal editorial on 1st january 2020

Meta Description: 

sakal editorial on 1st january 2020नववर्षाची प्रभात होत आहे, ती काही केवळ सरत्या वर्षांच्या संध्येला झालेल्या रंगारंग मैफलींच्या आठवणी जागवतच असे नव्हे, तर गतवर्षाला कवेत घेणाऱ्या आठवणी आणि नव्या दशकाची चाहूल लावणाऱ्या आशा-आकांक्षांना सोबत घेऊनच! एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकाचे अखेरचे वर्ष आजपासून सुरू झाले आणि समस्त भारतवासीयांच्या मनात स्मृती जागृत झाल्या, त्या माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी दाखवलेल्या "2020 मध्ये भारत महासत्ता बनेल!' या स्वप्नाच्या. स्वप्ने बघायला कितीही सुंदर असली, तरी ती प्रत्यक्षात आणणे किती कठीण असते, हेच सरत्या दशकाने दाखवून दिलेले कठोर वास्तव आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

भारत

चीन

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

अग्रलेख : 'ट्‌वेण्टी ट्‌वेण्टी'ची कसोटी  नववर्षाची प्रभात होत आहे, ती काही केवळ सरत्या वर्षांच्या संध्येला झालेल्या रंगारंग मैफलींच्या आठवणी जागवतच असे नव्हे, तर गतवर्षाला कवेत घेणाऱ्या आठवणी आणि नव्या दशकाची चाहूल लावणाऱ्या आशा-आकांक्षांना सोबत घेऊनच! एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकाचे अखेरचे वर्ष आजपासून सुरू झाले आणि समस्त भारतवासीयांच्या मनात स्मृती जागृत झाल्या, त्या माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी दाखवलेल्या "2020 मध्ये भारत महासत्ता बनेल!' या स्वप्नाच्या. स्वप्ने बघायला कितीही सुंदर असली, तरी ती प्रत्यक्षात आणणे किती कठीण असते, हेच सरत्या दशकाने दाखवून दिलेले कठोर वास्तव आहे. शिवाय, हे वास्तव केवळ भारतापुरते मर्यादित नाही, तर स्वप्नांच्या दुनियेत मश्‍गूल असलेल्या संपूर्ण जगाला सरत्या दशकाने समजावून सांगण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला आहे. नवे दशक सुरू झाले तेव्हा हातात आलेल्या "स्मार्ट फोन'मुळे इंटरनेटचे जाळे आपल्याला कवेत घेऊ पाहत होते. याच इंटरनेटच्या माध्यमातून आपण सारेच एका आभासी दुनियेत वावरू लागलो. या दशकाची सर्वांत मोठी देन काय, असा प्रश्‍न विचारला गेला, तर त्याचे उत्तर अर्थातच स्मार्ट फोन, हे आहे. स्मार्ट फोनने आपले आयुष्य बदलून टाकले आणि लॅंडलाइनच्या फोनपासून ते कॅमेऱ्यापर्यंत आणि टेपरेकॉर्डरपासून बॅटरीवाल्या टॉर्चपर्यंत अनेक गोष्टी आपल्या आयुष्यातून गायब करून टाकल्या! सुंदर आणि सुवाच्य हस्ताक्षर ही बाबही इतिहासजमा होऊन गेली; एवढेच काय इंग्रजी भाषेचे अचूक स्पेलिंग आपण पुरते विसरून गेलो! अर्थात, हे बदल एवढ्या वरवरचे नव्हते आणि नाहीत. अगदी 2014 मधील राजकीय सत्तांतरातही "समाजमाध्यमां'ची कळीची भूमिका होती, हे सगळेच जाणतात. 2019च्या निवडणुकीतही तो बदल आणखी ठळक झाला. अर्थात, ही प्रक्रिया म्हणजे केवळ सत्तांतर नव्हते, तर त्यात बरीच उलथापालथ होती. त्याचे तात्कालिक उद्रेकही आपण अनुभवत आहोतच. परंतु, केवळ राजकारणच नव्हे, तर समाजकारण आणि अर्थकारणही या दशकात आरपार बदलून गेले आणि "आयडिया ऑफ इंडिया' या संकल्पनेतही मोठा बदल होऊ घातला. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद तीव्रतेने उमटत आहेत.  सर्वोच्च न्यायालयाचे याच सरत्या वर्षातील काही निर्णय हे देशाचे राजकीय, तसेच सामाजिक नेपथ्य बदलण्यास कारणीभूत ठरले आणि त्यातील सर्वांत महत्त्वाचा निकाल होता तो अयोध्येतील राममंदिराबाबतचा! अर्थात, असे हे मूलगामी स्वरूपाचे बदल काही केवळ भारतातच घडत होते, असे बिलकूलच नाही. अवघे जगच बदलाच्या दिशेने निघाले होते आणि मोदी असोत की डोनाल्ड ट्रम्प; बोरिस जॉन्सन असोत की पुतीन, असे नेते जागतिक स्तरावर एकूण बदलांचे प्रतिनिधित्व करताना दिसताहेत. विसाव्या शतकाच्या अखेरीस सुरू झालेला जागतिकीकरणाचा प्रवाह चालू दशकात दिशा बदलताना दिसला. प्रत्येक देश उदारीकरणाची चौकट नाकारून कोशात जाण्यास उत्सुक बनला आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादाच्या तुताऱ्या फुंकल्या जात आहेत. भारत असो वा चीन, यांसारख्या उदयोन्मुख देशांना जागतिकीकरणाचा लाभ घेऊन विकासाचा सोपान चढता येत होता. पण, अग्रगण्य पाश्‍चात्त्य राष्ट्रेच आता वेगळा विचार करताहेत आणि त्यांना जनमानसाचा पाठिंबा मिळत आहे. अर्थगतीची चाके मंदावल्याने त्याचा मुकाबला कसा केला जाणार, हे नव्या वर्षातील साऱ्या जगापुढचे आव्हान आहे. भारतापुढेही ते आहे. शेती क्षेत्रातील अरिष्ट दूर करणे, शेतीवरील अवलंबित्व कमी करणे, रोजगाराच्या नवनव्या संधी निर्माण करणे आणि त्यासाठी कौशल्यविकासाची गंगा सर्वदूर पोचविणे, ही आव्हाने भारतापुढे आहेत. त्यांना सरकार आणि समाजही कसे सामोरे जातो, त्यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यादृष्टीने आगामी वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरेल.  काही नेते आणि समाजकारणी जगाला वेगळ्या वळणावर घेऊन जाऊ पाहत असतानाच, जगभरातील तरुणाईने आपल्या आशा-आकांक्षा अधिक आग्रहीपणे मांडायला सुरुवात केलेली दिसते आणि हे आश्‍वासक आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाविरुद्ध उठविलेला आवाज असो की ठिकठिकाणच्या दमनशाहीच्या विरोधात उघडपणे केलेला विरोध असो, तो आशेचे नवे अंकुर रुजविणारा आहे. त्या बळावर अधिक सुखी-संपन्न जीवनाकडे जाण्याचा मार्ग येत्या वर्षात प्रशस्त व्हावा, ही नववर्ष दिनानिमित्त शुभेच्छा. News Item ID:  599-news_story-1577810984 Mobile Device Headline:  अग्रलेख : 'ट्‌वेण्टी ट्‌वेण्टी'ची कसोटी  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Sampadakiya Mobile Body:  नववर्षाची प्रभात होत आहे, ती काही केवळ सरत्या वर्षांच्या संध्येला झालेल्या रंगारंग मैफलींच्या आठवणी जागवतच असे नव्हे, तर गतवर्षाला कवेत घेणाऱ्या आठवणी आणि नव्या दशकाची चाहूल लावणाऱ्या आशा-आकांक्षांना सोबत घेऊनच! एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकाचे अखेरचे वर्ष आजपासून सुरू झाले आणि समस्त भारतवासीयांच्या मनात स्मृती जागृत झाल्या, त्या माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी दाखवलेल्या "2020 मध्ये भारत महासत्ता बनेल!' या स्वप्नाच्या. स्वप्ने बघायला कितीही सुंदर असली, तरी ती प्रत्यक्षात आणणे किती कठीण असते, हेच सरत्या दशकाने दाखवून दिलेले कठोर वास्तव आहे. शिवाय, हे वास्तव केवळ भारतापुरते मर्यादित नाही, तर स्वप्नांच्या दुनियेत मश्‍गूल असलेल्या संपूर्ण जगाला सरत्या दशकाने समजावून सांगण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला आहे. नवे दशक सुरू झाले तेव्हा हातात आलेल्या "स्मार्ट फोन'मुळे इंटरनेटचे जाळे आपल्याला कवेत घेऊ पाहत होते. याच इंटरनेटच्या माध्यमातून आपण सारेच एका आभासी दुनियेत वावरू लागलो. या दशकाची सर्वांत मोठी देन काय, असा प्रश्‍न विचारला गेला, तर त्याचे उत्तर अर्थातच स्मार्ट फोन, हे आहे. स्मार्ट फोनने आपले आयुष्य बदलून टाकले आणि लॅंडलाइनच्या फोनपासून ते कॅमेऱ्यापर्यंत आणि टेपरेकॉर्डरपासून बॅटरीवाल्या टॉर्चपर्यंत अनेक गोष्टी आपल्या आयुष्यातून गायब करून टाकल्या! सुंदर आणि सुवाच्य हस्ताक्षर ही बाबही इतिहासजमा होऊन गेली; एवढेच काय इंग्रजी भाषेचे अचूक स्पेलिंग आपण पुरते विसरून गेलो! अर्थात, हे बदल एवढ्या वरवरचे नव्हते आणि नाहीत. अगदी 2014 मधील राजकीय सत्तांतरातही "समाजमाध्यमां'ची कळीची भूमिका होती, हे सगळेच जाणतात. 2019च्या निवडणुकीतही तो बदल आणखी ठळक झाला. अर्थात, ही प्रक्रिया म्हणजे केवळ सत्तांतर नव्हते, तर त्यात बरीच उलथापालथ होती. त्याचे तात्कालिक उद्रेकही आपण अनुभवत आहोतच. परंतु, केवळ राजकारणच नव्हे, तर समाजकारण आणि अर्थकारणही या दशकात आरपार बदलून गेले आणि "आयडिया ऑफ इंडिया' या संकल्पनेतही मोठा बदल होऊ घातला. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद तीव्रतेने उमटत आहेत.  सर्वोच्च न्यायालयाचे याच सरत्या वर्षातील काही निर्णय हे देशाचे राजकीय, तसेच सामाजिक नेपथ्य बदलण्यास कारणीभूत ठरले आणि त्यातील सर्वांत महत्त्वाचा निकाल होता तो अयोध्येतील राममंदिराबाबतचा! अर्थात, असे हे मूलगामी स्वरूपाचे बदल काही केवळ भारतातच घडत होते, असे बिलकूलच नाही. अवघे जगच बदलाच्या दिशेने निघाले होते आणि मोदी असोत की डोनाल्ड ट्रम्प; बोरिस जॉन्सन असोत की पुतीन, असे नेते जागतिक स्तरावर एकूण बदलांचे प्रतिनिधित्व करताना दिसताहेत. विसाव्या शतकाच्या अखेरीस सुरू झालेला जागतिकीकरणाचा प्रवाह चालू दशकात दिशा बदलताना दिसला. प्रत्येक देश उदारीकरणाची चौकट नाकारून कोशात जाण्यास उत्सुक बनला आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादाच्या तुताऱ्या फुंकल्या जात आहेत. भारत असो वा चीन, यांसारख्या उदयोन्मुख देशांना जागतिकीकरणाचा लाभ घेऊन विकासाचा सोपान चढता येत होता. पण, अग्रगण्य पाश्‍चात्त्य राष्ट्रेच आता वेगळा विचार करताहेत आणि त्यांना जनमानसाचा पाठिंबा मिळत आहे. अर्थगतीची चाके मंदावल्याने त्याचा मुकाबला कसा केला जाणार, हे नव्या वर्षातील साऱ्या जगापुढचे आव्हान आहे. भारतापुढेही ते आहे. शेती क्षेत्रातील अरिष्ट दूर करणे, शेतीवरील अवलंबित्व कमी करणे, रोजगाराच्या नवनव्या संधी निर्माण करणे आणि त्यासाठी कौशल्यविकासाची गंगा सर्वदूर पोचविणे, ही आव्हाने भारतापुढे आहेत. त्यांना सरकार आणि समाजही कसे सामोरे जातो, त्यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यादृष्टीने आगामी वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरेल.  काही नेते आणि समाजकारणी जगाला वेगळ्या वळणावर घेऊन जाऊ पाहत असतानाच, जगभरातील तरुणाईने आपल्या आशा-आकांक्षा अधिक आग्रहीपणे मांडायला सुरुवात केलेली दिसते आणि हे आश्‍वासक आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाविरुद्ध उठविलेला आवाज असो की ठिकठिकाणच्या दमनशाहीच्या विरोधात उघडपणे केलेला विरोध असो, तो आशेचे नवे अंकुर रुजविणारा आहे. त्या बळावर अधिक सुखी-संपन्न जीवनाकडे जाण्याचा मार्ग येत्या वर्षात प्रशस्त व्हावा, ही नववर्ष दिनानिमित्त शुभेच्छा. Vertical Image:  English Headline:  sakal editorial on 1st january 2020 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत राष्ट्रपती कला ए. पी. जे. अब्दुल कलाम अब्दुल कलाम फोन सर्वोच्च न्यायालय राममंदिर डोनाल्ड ट्रम्प उदारीकरण शेती रोजगार सरकार पर्यावरण Search Functional Tags:  भारत, राष्ट्रपती, कला, ए. पी. जे. अब्दुल कलाम, अब्दुल कलाम, फोन, सर्वोच्च न्यायालय, राममंदिर, डोनाल्ड ट्रम्प, उदारीकरण, शेती, रोजगार, सरकार, पर्यावरण Twitter Publish:  Meta Keyword:  sakal editorial on 1st january 2020 Meta Description:  sakal editorial on 1st january 2020नववर्षाची प्रभात होत आहे, ती काही केवळ सरत्या वर्षांच्या संध्येला झालेल्या रंगारंग मैफलींच्या आठवणी जागवतच असे नव्हे, तर गतवर्षाला कवेत घेणाऱ्या आठवणी आणि नव्या दशकाची चाहूल लावणाऱ्या आशा-आकांक्षांना सोबत घेऊनच! एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकाचे अखेरचे वर्ष आजपासून सुरू झाले आणि समस्त भारतवासीयांच्या मनात स्मृती जागृत झाल्या, त्या माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी दाखवलेल्या "2020 मध्ये भारत महासत्ता बनेल!' या स्वप्नाच्या. स्वप्ने बघायला कितीही सुंदर असली, तरी ती प्रत्यक्षात आणणे किती कठीण असते, हेच सरत्या दशकाने दाखवून दिलेले कठोर वास्तव आहे. Send as Notification:  Topic Tags:  भारत चीन News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 31, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QcsE2k
Read More
सकाळचा आज वर्धापनदिन

पुणे : पुणेकरांच्या मनात आपुलकीचे स्थान असणारा "सकाळ' उद्या (ता. 1) 89 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्ताने "सकाळ'च्या बुधवार पेठेतील कार्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे आणि नववर्षाची सुरवात आनंददायी करावी, असे आवाहन "सकाळ' परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणेकरांची "सकाळ' ही "सकाळ' वाचून होते, हाच दृढ विश्‍वास जपत "सकाळ'ने गेली 88 वर्षे आपला पत्रकारितेचा वसा जपला आहे. विश्‍वासार्हता आणि उत्तम दर्जा या जोरावर "सकाळ'ने आपला प्रथम क्रमांक अबाधित ठेवून, वाचकांशी आपली बांधिलकी कायम जपली. पत्रकारितेसोबत "सकाळ'ने सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार घेतला.

अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज

संकटाच्या काळात नागरिकांच्या हाकेला ओ देणारा आणि पीडितांचे संसार उभे करण्यासाठी सकाळ नेहमीच अग्रभागी राहिला आहे. दरवर्षी पुणेकरांची नवीन वर्षाची सुरवात "सकाळ'च्या स्नेहमेळाव्यानेच होत असते. यंदाही बुधवारी सायंकाळी साडेपाचला आकर्षक विद्युतरोषणाईने सजविलेल्या "सकाळ' प्रांगणात स्नेहमेळावा होत आहे. यात विविध क्षेत्रांतील मान्यवर, वाचक उपस्थित राहणार आहेत. स्नेहमेळाव्यास येताना पुष्पगुच्छ आणू नयेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

News Item ID: 

599-news_story-1577812195

Mobile Device Headline: 

सकाळचा आज वर्धापनदिन

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : पुणेकरांच्या मनात आपुलकीचे स्थान असणारा "सकाळ' उद्या (ता. 1) 89 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्ताने "सकाळ'च्या बुधवार पेठेतील कार्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे आणि नववर्षाची सुरवात आनंददायी करावी, असे आवाहन "सकाळ' परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणेकरांची "सकाळ' ही "सकाळ' वाचून होते, हाच दृढ विश्‍वास जपत "सकाळ'ने गेली 88 वर्षे आपला पत्रकारितेचा वसा जपला आहे. विश्‍वासार्हता आणि उत्तम दर्जा या जोरावर "सकाळ'ने आपला प्रथम क्रमांक अबाधित ठेवून, वाचकांशी आपली बांधिलकी कायम जपली. पत्रकारितेसोबत "सकाळ'ने सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार घेतला.

अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज

संकटाच्या काळात नागरिकांच्या हाकेला ओ देणारा आणि पीडितांचे संसार उभे करण्यासाठी सकाळ नेहमीच अग्रभागी राहिला आहे. दरवर्षी पुणेकरांची नवीन वर्षाची सुरवात "सकाळ'च्या स्नेहमेळाव्यानेच होत असते. यंदाही बुधवारी सायंकाळी साडेपाचला आकर्षक विद्युतरोषणाईने सजविलेल्या "सकाळ' प्रांगणात स्नेहमेळावा होत आहे. यात विविध क्षेत्रांतील मान्यवर, वाचक उपस्थित राहणार आहेत. स्नेहमेळाव्यास येताना पुष्पगुच्छ आणू नयेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Today is the anniversary of the News Paper

Author Type: 

External Author

वृत्तसेवा

पुणे

सकाळ

उपक्रम

पुढाकार

Search Functional Tags: 

पुणे, सकाळ, उपक्रम, पुढाकार

Twitter Publish: 

Meta Description: 

Today is the anniversary of the News Paper news in Marathi : पुणेकरांच्या मनात आपुलकीचे स्थान असणारा "सकाळ' उद्या (ता. 1) 89 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्ताने "सकाळ'च्या बुधवार पेठेतील कार्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे आणि नववर्षाची सुरवात आनंददायी करावी, असे आवाहन "सकाळ' परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सकाळचा आज वर्धापनदिन पुणे : पुणेकरांच्या मनात आपुलकीचे स्थान असणारा "सकाळ' उद्या (ता. 1) 89 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्ताने "सकाळ'च्या बुधवार पेठेतील कार्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे आणि नववर्षाची सुरवात आनंददायी करावी, असे आवाहन "सकाळ' परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणेकरांची "सकाळ' ही "सकाळ' वाचून होते, हाच दृढ विश्‍वास जपत "सकाळ'ने गेली 88 वर्षे आपला पत्रकारितेचा वसा जपला आहे. विश्‍वासार्हता आणि उत्तम दर्जा या जोरावर "सकाळ'ने आपला प्रथम क्रमांक अबाधित ठेवून, वाचकांशी आपली बांधिलकी कायम जपली. पत्रकारितेसोबत "सकाळ'ने सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार घेतला. अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज संकटाच्या काळात नागरिकांच्या हाकेला ओ देणारा आणि पीडितांचे संसार उभे करण्यासाठी सकाळ नेहमीच अग्रभागी राहिला आहे. दरवर्षी पुणेकरांची नवीन वर्षाची सुरवात "सकाळ'च्या स्नेहमेळाव्यानेच होत असते. यंदाही बुधवारी सायंकाळी साडेपाचला आकर्षक विद्युतरोषणाईने सजविलेल्या "सकाळ' प्रांगणात स्नेहमेळावा होत आहे. यात विविध क्षेत्रांतील मान्यवर, वाचक उपस्थित राहणार आहेत. स्नेहमेळाव्यास येताना पुष्पगुच्छ आणू नयेत, अशी विनंती करण्यात आली आहे. News Item ID:  599-news_story-1577812195 Mobile Device Headline:  सकाळचा आज वर्धापनदिन Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : पुणेकरांच्या मनात आपुलकीचे स्थान असणारा "सकाळ' उद्या (ता. 1) 89 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्ताने "सकाळ'च्या बुधवार पेठेतील कार्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे आणि नववर्षाची सुरवात आनंददायी करावी, असे आवाहन "सकाळ' परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणेकरांची "सकाळ' ही "सकाळ' वाचून होते, हाच दृढ विश्‍वास जपत "सकाळ'ने गेली 88 वर्षे आपला पत्रकारितेचा वसा जपला आहे. विश्‍वासार्हता आणि उत्तम दर्जा या जोरावर "सकाळ'ने आपला प्रथम क्रमांक अबाधित ठेवून, वाचकांशी आपली बांधिलकी कायम जपली. पत्रकारितेसोबत "सकाळ'ने सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार घेतला. अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज संकटाच्या काळात नागरिकांच्या हाकेला ओ देणारा आणि पीडितांचे संसार उभे करण्यासाठी सकाळ नेहमीच अग्रभागी राहिला आहे. दरवर्षी पुणेकरांची नवीन वर्षाची सुरवात "सकाळ'च्या स्नेहमेळाव्यानेच होत असते. यंदाही बुधवारी सायंकाळी साडेपाचला आकर्षक विद्युतरोषणाईने सजविलेल्या "सकाळ' प्रांगणात स्नेहमेळावा होत आहे. यात विविध क्षेत्रांतील मान्यवर, वाचक उपस्थित राहणार आहेत. स्नेहमेळाव्यास येताना पुष्पगुच्छ आणू नयेत, अशी विनंती करण्यात आली आहे. Vertical Image:  English Headline:  Today is the anniversary of the News Paper Author Type:  External Author वृत्तसेवा पुणे सकाळ उपक्रम पुढाकार Search Functional Tags:  पुणे, सकाळ, उपक्रम, पुढाकार Twitter Publish:  Meta Description:  Today is the anniversary of the News Paper news in Marathi : पुणेकरांच्या मनात आपुलकीचे स्थान असणारा "सकाळ' उद्या (ता. 1) 89 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्ताने "सकाळ'च्या बुधवार पेठेतील कार्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे आणि नववर्षाची सुरवात आनंददायी करावी, असे आवाहन "सकाळ' परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 31, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SJ62Z0
Read More
दिल्ली पर प्रदूषण की मार, खतरनाक स्तर पर पहुंचा AQI https://ift.tt/2FcxOVQ
दुसऱ्यांदा लग्न करुनही ठरतायेत अपयशी !

पुणे : अवास्तव अपेक्षा आणि समजून घेण्याची वृत्तीचा अभाव यामुळे एकदा संसाराचा गाडा थांबल्यानंतर दुसऱ्यांदा केलेल्या लग्नातदेखील त्याच चुका करायच्या. त्यामुळे दुसऱ्या लग्नाची गोष्टदेखील अधुरीच राहत असल्याचे प्रकार होत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहिल्या साथीदाराबरोबर पटले नाही म्हणून घटस्फोट घेतला. मात्र, उर्वरित आयुष्य एकट्याने कसे जगायचे म्हणून दुसऱ्यांदा लग्नाचे बेडीत अडकायचे; पण पहिल्या लग्नात घटस्फोट का झाला, याचे आत्मपरीक्षण न करता दुसरी लग्नगाठ बांधल्याने ते लग्नदेखील अपयशी होत आहे. त्यामुळे पुन्हा घटस्फोट झाल्याच्या अनेक घटना येथील कौटुंबिक न्यायालयात पाहायला मिळत आहेत.

देओल कुटुंबियाविरोधात पुण्यातील भाजप नेत्यावर आली न्यायालयात जाण्याची वेळ

कोणत्या चुकांमुळे आपला घटस्फोट झाला. साथीदाराकडून आपण प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या का? किंवा त्यावर विश्‍वास दर्शवला नाही? याचे अनेक जोडपे आत्मपरीक्षण करीत नाहीत. उलट आधीचा साथीदार माझ्यासाठी कसा योग्य नव्हता, हेच त्यांच्या डोक्‍यात असते. तसेच त्याबाबत समुपदेशनदेखील घेतले जात नाही. या सर्व बाबींचा गांभिर्यायाने विचार केला नसेल तर दुसऱ्या लग्नातदेखील घटस्फोट होण्याची शक्‍यता असते. पती-पत्नी दोघेही एकमेकांवर अवलंबून नसतील तर अधिकच गोंधळ होतो, असे अनेक दावे सध्या न्यायालयात प्रलंबित असून, त्यातील काही निकाली लागल्याची माहिती ऍड. सुनीता जंगम यांनी दिली.

अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज

मुलांवरूनही होताय वाद
दुसऱ्यांदा लग्न करीत असलेल्या बऱ्याच जोडप्यांना मुलं असतात. या मुलांना आपलेसे न करणे किंवा आधीच्या आई-वडिलांनी मुलांना भेटायचे नाही, असा आग्रह धरल्यामुळेदेखील पती-पत्नीत वाद होतात. त्यातून मुलेदेखील दुखावली जातात. त्यामुळे ताबा असलेला पालक पुन्हा विभक्त होणेच पसंत करतात.

बाबरी मशीदीच्या उभारणीसाठी युपी सरकारने दिले 'हे' पाच पर्याय

घटस्फोट झालेल्यांनी आत्मपरीक्षण करून व समुपदेशकाची गाठ घेऊनच दुसऱ्या लग्नाचा विचार करावा. लग्न झाल्यानंतर साथीदारांची इतरांबरोबर तुलना करू नये. अवास्तव अपेक्षा नसाव्यात, साथीदारांची मानसिक व आर्थिक क्षमता तपासावी. हे सर्व कटाक्षाने टाळले तर दुसऱ्या काय पहिल्याच लग्नात घटस्फोट होणार नाहीत. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे जोडप्यातील विश्‍वास आणि अवलंबून राहण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. त्यामुळे असे प्रश्‍न निर्माण होते. - ऍड. सुनीता जंगम

News Item ID: 

599-news_story-1577814093

Mobile Device Headline: 

दुसऱ्यांदा लग्न करुनही ठरतायेत अपयशी !

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : अवास्तव अपेक्षा आणि समजून घेण्याची वृत्तीचा अभाव यामुळे एकदा संसाराचा गाडा थांबल्यानंतर दुसऱ्यांदा केलेल्या लग्नातदेखील त्याच चुका करायच्या. त्यामुळे दुसऱ्या लग्नाची गोष्टदेखील अधुरीच राहत असल्याचे प्रकार होत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहिल्या साथीदाराबरोबर पटले नाही म्हणून घटस्फोट घेतला. मात्र, उर्वरित आयुष्य एकट्याने कसे जगायचे म्हणून दुसऱ्यांदा लग्नाचे बेडीत अडकायचे; पण पहिल्या लग्नात घटस्फोट का झाला, याचे आत्मपरीक्षण न करता दुसरी लग्नगाठ बांधल्याने ते लग्नदेखील अपयशी होत आहे. त्यामुळे पुन्हा घटस्फोट झाल्याच्या अनेक घटना येथील कौटुंबिक न्यायालयात पाहायला मिळत आहेत.

देओल कुटुंबियाविरोधात पुण्यातील भाजप नेत्यावर आली न्यायालयात जाण्याची वेळ

कोणत्या चुकांमुळे आपला घटस्फोट झाला. साथीदाराकडून आपण प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या का? किंवा त्यावर विश्‍वास दर्शवला नाही? याचे अनेक जोडपे आत्मपरीक्षण करीत नाहीत. उलट आधीचा साथीदार माझ्यासाठी कसा योग्य नव्हता, हेच त्यांच्या डोक्‍यात असते. तसेच त्याबाबत समुपदेशनदेखील घेतले जात नाही. या सर्व बाबींचा गांभिर्यायाने विचार केला नसेल तर दुसऱ्या लग्नातदेखील घटस्फोट होण्याची शक्‍यता असते. पती-पत्नी दोघेही एकमेकांवर अवलंबून नसतील तर अधिकच गोंधळ होतो, असे अनेक दावे सध्या न्यायालयात प्रलंबित असून, त्यातील काही निकाली लागल्याची माहिती ऍड. सुनीता जंगम यांनी दिली.

अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज

मुलांवरूनही होताय वाद
दुसऱ्यांदा लग्न करीत असलेल्या बऱ्याच जोडप्यांना मुलं असतात. या मुलांना आपलेसे न करणे किंवा आधीच्या आई-वडिलांनी मुलांना भेटायचे नाही, असा आग्रह धरल्यामुळेदेखील पती-पत्नीत वाद होतात. त्यातून मुलेदेखील दुखावली जातात. त्यामुळे ताबा असलेला पालक पुन्हा विभक्त होणेच पसंत करतात.

बाबरी मशीदीच्या उभारणीसाठी युपी सरकारने दिले 'हे' पाच पर्याय

घटस्फोट झालेल्यांनी आत्मपरीक्षण करून व समुपदेशकाची गाठ घेऊनच दुसऱ्या लग्नाचा विचार करावा. लग्न झाल्यानंतर साथीदारांची इतरांबरोबर तुलना करू नये. अवास्तव अपेक्षा नसाव्यात, साथीदारांची मानसिक व आर्थिक क्षमता तपासावी. हे सर्व कटाक्षाने टाळले तर दुसऱ्या काय पहिल्याच लग्नात घटस्फोट होणार नाहीत. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे जोडप्यातील विश्‍वास आणि अवलंबून राहण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. त्यामुळे असे प्रश्‍न निर्माण होते. - ऍड. सुनीता जंगम

Vertical Image: 

English Headline: 

Even after getting married for the second time, divorces is increasing

Author Type: 

External Author

सनील गाडेकर @sanilgadekar

लग्न

पुणे

समुपदेशक

जीवनशैली

Search Functional Tags: 

लग्न, पुणे, समुपदेशक, जीवनशैली

Twitter Publish: 

Meta Description: 

Even after getting married for the second time, divorces is increasing News In Marathi : अवास्तव अपेक्षा आणि समजून घेण्याची वृत्तीचा अभाव यामुळे एकदा संसाराचा गाडा थांबल्यानंतर दुसऱ्यांदा केलेल्या लग्नातदेखील त्याच चुका करायच्या. त्यामुळे दुसऱ्या लग्नाची गोष्टदेखील अधुरीच राहत असल्याचे प्रकार होत आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

दुसऱ्यांदा लग्न करुनही ठरतायेत अपयशी ! पुणे : अवास्तव अपेक्षा आणि समजून घेण्याची वृत्तीचा अभाव यामुळे एकदा संसाराचा गाडा थांबल्यानंतर दुसऱ्यांदा केलेल्या लग्नातदेखील त्याच चुका करायच्या. त्यामुळे दुसऱ्या लग्नाची गोष्टदेखील अधुरीच राहत असल्याचे प्रकार होत आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पहिल्या साथीदाराबरोबर पटले नाही म्हणून घटस्फोट घेतला. मात्र, उर्वरित आयुष्य एकट्याने कसे जगायचे म्हणून दुसऱ्यांदा लग्नाचे बेडीत अडकायचे; पण पहिल्या लग्नात घटस्फोट का झाला, याचे आत्मपरीक्षण न करता दुसरी लग्नगाठ बांधल्याने ते लग्नदेखील अपयशी होत आहे. त्यामुळे पुन्हा घटस्फोट झाल्याच्या अनेक घटना येथील कौटुंबिक न्यायालयात पाहायला मिळत आहेत. देओल कुटुंबियाविरोधात पुण्यातील भाजप नेत्यावर आली न्यायालयात जाण्याची वेळ कोणत्या चुकांमुळे आपला घटस्फोट झाला. साथीदाराकडून आपण प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या का? किंवा त्यावर विश्‍वास दर्शवला नाही? याचे अनेक जोडपे आत्मपरीक्षण करीत नाहीत. उलट आधीचा साथीदार माझ्यासाठी कसा योग्य नव्हता, हेच त्यांच्या डोक्‍यात असते. तसेच त्याबाबत समुपदेशनदेखील घेतले जात नाही. या सर्व बाबींचा गांभिर्यायाने विचार केला नसेल तर दुसऱ्या लग्नातदेखील घटस्फोट होण्याची शक्‍यता असते. पती-पत्नी दोघेही एकमेकांवर अवलंबून नसतील तर अधिकच गोंधळ होतो, असे अनेक दावे सध्या न्यायालयात प्रलंबित असून, त्यातील काही निकाली लागल्याची माहिती ऍड. सुनीता जंगम यांनी दिली. अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज मुलांवरूनही होताय वाद दुसऱ्यांदा लग्न करीत असलेल्या बऱ्याच जोडप्यांना मुलं असतात. या मुलांना आपलेसे न करणे किंवा आधीच्या आई-वडिलांनी मुलांना भेटायचे नाही, असा आग्रह धरल्यामुळेदेखील पती-पत्नीत वाद होतात. त्यातून मुलेदेखील दुखावली जातात. त्यामुळे ताबा असलेला पालक पुन्हा विभक्त होणेच पसंत करतात. बाबरी मशीदीच्या उभारणीसाठी युपी सरकारने दिले 'हे' पाच पर्याय घटस्फोट झालेल्यांनी आत्मपरीक्षण करून व समुपदेशकाची गाठ घेऊनच दुसऱ्या लग्नाचा विचार करावा. लग्न झाल्यानंतर साथीदारांची इतरांबरोबर तुलना करू नये. अवास्तव अपेक्षा नसाव्यात, साथीदारांची मानसिक व आर्थिक क्षमता तपासावी. हे सर्व कटाक्षाने टाळले तर दुसऱ्या काय पहिल्याच लग्नात घटस्फोट होणार नाहीत. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे जोडप्यातील विश्‍वास आणि अवलंबून राहण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. त्यामुळे असे प्रश्‍न निर्माण होते. - ऍड. सुनीता जंगम News Item ID:  599-news_story-1577814093 Mobile Device Headline:  दुसऱ्यांदा लग्न करुनही ठरतायेत अपयशी ! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : अवास्तव अपेक्षा आणि समजून घेण्याची वृत्तीचा अभाव यामुळे एकदा संसाराचा गाडा थांबल्यानंतर दुसऱ्यांदा केलेल्या लग्नातदेखील त्याच चुका करायच्या. त्यामुळे दुसऱ्या लग्नाची गोष्टदेखील अधुरीच राहत असल्याचे प्रकार होत आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पहिल्या साथीदाराबरोबर पटले नाही म्हणून घटस्फोट घेतला. मात्र, उर्वरित आयुष्य एकट्याने कसे जगायचे म्हणून दुसऱ्यांदा लग्नाचे बेडीत अडकायचे; पण पहिल्या लग्नात घटस्फोट का झाला, याचे आत्मपरीक्षण न करता दुसरी लग्नगाठ बांधल्याने ते लग्नदेखील अपयशी होत आहे. त्यामुळे पुन्हा घटस्फोट झाल्याच्या अनेक घटना येथील कौटुंबिक न्यायालयात पाहायला मिळत आहेत. देओल कुटुंबियाविरोधात पुण्यातील भाजप नेत्यावर आली न्यायालयात जाण्याची वेळ कोणत्या चुकांमुळे आपला घटस्फोट झाला. साथीदाराकडून आपण प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या का? किंवा त्यावर विश्‍वास दर्शवला नाही? याचे अनेक जोडपे आत्मपरीक्षण करीत नाहीत. उलट आधीचा साथीदार माझ्यासाठी कसा योग्य नव्हता, हेच त्यांच्या डोक्‍यात असते. तसेच त्याबाबत समुपदेशनदेखील घेतले जात नाही. या सर्व बाबींचा गांभिर्यायाने विचार केला नसेल तर दुसऱ्या लग्नातदेखील घटस्फोट होण्याची शक्‍यता असते. पती-पत्नी दोघेही एकमेकांवर अवलंबून नसतील तर अधिकच गोंधळ होतो, असे अनेक दावे सध्या न्यायालयात प्रलंबित असून, त्यातील काही निकाली लागल्याची माहिती ऍड. सुनीता जंगम यांनी दिली. अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज मुलांवरूनही होताय वाद दुसऱ्यांदा लग्न करीत असलेल्या बऱ्याच जोडप्यांना मुलं असतात. या मुलांना आपलेसे न करणे किंवा आधीच्या आई-वडिलांनी मुलांना भेटायचे नाही, असा आग्रह धरल्यामुळेदेखील पती-पत्नीत वाद होतात. त्यातून मुलेदेखील दुखावली जातात. त्यामुळे ताबा असलेला पालक पुन्हा विभक्त होणेच पसंत करतात. बाबरी मशीदीच्या उभारणीसाठी युपी सरकारने दिले 'हे' पाच पर्याय घटस्फोट झालेल्यांनी आत्मपरीक्षण करून व समुपदेशकाची गाठ घेऊनच दुसऱ्या लग्नाचा विचार करावा. लग्न झाल्यानंतर साथीदारांची इतरांबरोबर तुलना करू नये. अवास्तव अपेक्षा नसाव्यात, साथीदारांची मानसिक व आर्थिक क्षमता तपासावी. हे सर्व कटाक्षाने टाळले तर दुसऱ्या काय पहिल्याच लग्नात घटस्फोट होणार नाहीत. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे जोडप्यातील विश्‍वास आणि अवलंबून राहण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. त्यामुळे असे प्रश्‍न निर्माण होते. - ऍड. सुनीता जंगम Vertical Image:  English Headline:  Even after getting married for the second time, divorces is increasing Author Type:  External Author सनील गाडेकर @sanilgadekar लग्न पुणे समुपदेशक जीवनशैली Search Functional Tags:  लग्न, पुणे, समुपदेशक, जीवनशैली Twitter Publish:  Meta Description:  Even after getting married for the second time, divorces is increasing News In Marathi : अवास्तव अपेक्षा आणि समजून घेण्याची वृत्तीचा अभाव यामुळे एकदा संसाराचा गाडा थांबल्यानंतर दुसऱ्यांदा केलेल्या लग्नातदेखील त्याच चुका करायच्या. त्यामुळे दुसऱ्या लग्नाची गोष्टदेखील अधुरीच राहत असल्याचे प्रकार होत आहेत. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 31, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZHZGu5
Read More

Monday, December 30, 2019

भुतांचा वावर सांगून घर बळकावण्याचा प्रयत्न

पुणे - तुमच्या घरात आत्मा व भुतांचा वावर आहे, तुम्ही व तुमची मुले लवकर मरणार आहात, असे सांगून दोघांनी एका वृद्ध महिलेला घाबरवून तिचे राहते घर बळकाविण्याचा प्रयत्न केला. केवळ तेवढ्यावरच न थांबता महिलेच्या बॅंक खात्यातील तब्बल २१ लाख रुपये हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटीत राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून वेदिका नीलेश कामत ऊर्फ नेहा नीलेश पै व तिचा मित्र वीर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांचे भाऊ दोघेही अमेरिकेत वास्तव्यास आहेत. मागील वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या ६९ वर्षीय आई कर्वेनगर येथील त्यांच्या घरी एकट्या राहात होत्या. फिर्यादी हे त्यांच्याशी सातत्याने संपर्कात असतात. दरम्यान, भांडारकर रस्त्यावरील एका दुकानामध्ये त्या महिला खरेदीसाठी गेल्या होत्या. त्या वेळी तेथे वेदिका काम करत होती. त्या तिच्या आजीसारख्या दिसत असल्याचे सांगून तिने त्यांचा संपर्क क्रमांक घेतला. त्यानंतर हळूहळू घर भाड्याने घेण्याच्या नावाखाली वेदिकाने त्यांच्याशी जवळीक वाढविली. त्यानंतर त्यांना बॅंकेत नेऊन त्यांच्या नावे बॅंकेत असणारी २८ लाख रुपयांची मुदतठेव गहाण ठेवली.

शरद पवारांचे धक्कातंत्र; 'या' विश्वासू नेत्याला दिले गृहमंत्री पद?

त्याबदल्यात वेगवेगळ्या लोकांच्या नावाने टप्प्याटप्प्याने १८ लाख रुपये संबंधित महिलेच्या संमतीशिवाय काढून घेतले. त्यानंतर घर बळकावण्याच्या उद्देशाने घर दुरुस्त करावे लागेल, तुमच्या घरामध्ये आत्मा व भुतांचा वावर आहे. तुमची मुले व तुम्ही लवकर मरणार आहात, असे सांगून दोघांनी महिलेला घाबरविले. त्यानंतर घर बळकाविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांची तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूकही केली. फिर्यादी हे परदेशातून पुण्यात आल्यानंतर त्यांच्या आईने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

News Item ID: 

599-news_story-1577730297

Mobile Device Headline: 

भुतांचा वावर सांगून घर बळकावण्याचा प्रयत्न

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - तुमच्या घरात आत्मा व भुतांचा वावर आहे, तुम्ही व तुमची मुले लवकर मरणार आहात, असे सांगून दोघांनी एका वृद्ध महिलेला घाबरवून तिचे राहते घर बळकाविण्याचा प्रयत्न केला. केवळ तेवढ्यावरच न थांबता महिलेच्या बॅंक खात्यातील तब्बल २१ लाख रुपये हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटीत राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून वेदिका नीलेश कामत ऊर्फ नेहा नीलेश पै व तिचा मित्र वीर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांचे भाऊ दोघेही अमेरिकेत वास्तव्यास आहेत. मागील वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या ६९ वर्षीय आई कर्वेनगर येथील त्यांच्या घरी एकट्या राहात होत्या. फिर्यादी हे त्यांच्याशी सातत्याने संपर्कात असतात. दरम्यान, भांडारकर रस्त्यावरील एका दुकानामध्ये त्या महिला खरेदीसाठी गेल्या होत्या. त्या वेळी तेथे वेदिका काम करत होती. त्या तिच्या आजीसारख्या दिसत असल्याचे सांगून तिने त्यांचा संपर्क क्रमांक घेतला. त्यानंतर हळूहळू घर भाड्याने घेण्याच्या नावाखाली वेदिकाने त्यांच्याशी जवळीक वाढविली. त्यानंतर त्यांना बॅंकेत नेऊन त्यांच्या नावे बॅंकेत असणारी २८ लाख रुपयांची मुदतठेव गहाण ठेवली.

शरद पवारांचे धक्कातंत्र; 'या' विश्वासू नेत्याला दिले गृहमंत्री पद?

त्याबदल्यात वेगवेगळ्या लोकांच्या नावाने टप्प्याटप्प्याने १८ लाख रुपये संबंधित महिलेच्या संमतीशिवाय काढून घेतले. त्यानंतर घर बळकावण्याच्या उद्देशाने घर दुरुस्त करावे लागेल, तुमच्या घरामध्ये आत्मा व भुतांचा वावर आहे. तुमची मुले व तुम्ही लवकर मरणार आहात, असे सांगून दोघांनी महिलेला घाबरविले. त्यानंतर घर बळकाविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांची तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूकही केली. फिर्यादी हे परदेशातून पुण्यात आल्यानंतर त्यांच्या आईने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Vertical Image: 

English Headline: 

Attempts to rob a house by telling a ghost

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पोलिस

पुणे

ऍप

ठाणे

Search Functional Tags: 

पोलिस, पुणे, ऍप, ठाणे

Twitter Publish: 

Meta Description: 

Attempts to rob a house by telling a ghost तुमच्या घरात आत्मा व भुतांचा वावर आहे, तुम्ही व तुमची मुले लवकर मरणार आहात, असे सांगून दोघांनी एका वृद्ध महिलेला घाबरवून तिचे राहते घर बळकाविण्याचा प्रयत्न केला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

भुतांचा वावर सांगून घर बळकावण्याचा प्रयत्न पुणे - तुमच्या घरात आत्मा व भुतांचा वावर आहे, तुम्ही व तुमची मुले लवकर मरणार आहात, असे सांगून दोघांनी एका वृद्ध महिलेला घाबरवून तिचे राहते घर बळकाविण्याचा प्रयत्न केला. केवळ तेवढ्यावरच न थांबता महिलेच्या बॅंक खात्यातील तब्बल २१ लाख रुपये हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटीत राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून वेदिका नीलेश कामत ऊर्फ नेहा नीलेश पै व तिचा मित्र वीर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांचे भाऊ दोघेही अमेरिकेत वास्तव्यास आहेत. मागील वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या ६९ वर्षीय आई कर्वेनगर येथील त्यांच्या घरी एकट्या राहात होत्या. फिर्यादी हे त्यांच्याशी सातत्याने संपर्कात असतात. दरम्यान, भांडारकर रस्त्यावरील एका दुकानामध्ये त्या महिला खरेदीसाठी गेल्या होत्या. त्या वेळी तेथे वेदिका काम करत होती. त्या तिच्या आजीसारख्या दिसत असल्याचे सांगून तिने त्यांचा संपर्क क्रमांक घेतला. त्यानंतर हळूहळू घर भाड्याने घेण्याच्या नावाखाली वेदिकाने त्यांच्याशी जवळीक वाढविली. त्यानंतर त्यांना बॅंकेत नेऊन त्यांच्या नावे बॅंकेत असणारी २८ लाख रुपयांची मुदतठेव गहाण ठेवली. शरद पवारांचे धक्कातंत्र; 'या' विश्वासू नेत्याला दिले गृहमंत्री पद? त्याबदल्यात वेगवेगळ्या लोकांच्या नावाने टप्प्याटप्प्याने १८ लाख रुपये संबंधित महिलेच्या संमतीशिवाय काढून घेतले. त्यानंतर घर बळकावण्याच्या उद्देशाने घर दुरुस्त करावे लागेल, तुमच्या घरामध्ये आत्मा व भुतांचा वावर आहे. तुमची मुले व तुम्ही लवकर मरणार आहात, असे सांगून दोघांनी महिलेला घाबरविले. त्यानंतर घर बळकाविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांची तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूकही केली. फिर्यादी हे परदेशातून पुण्यात आल्यानंतर त्यांच्या आईने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. News Item ID:  599-news_story-1577730297 Mobile Device Headline:  भुतांचा वावर सांगून घर बळकावण्याचा प्रयत्न Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - तुमच्या घरात आत्मा व भुतांचा वावर आहे, तुम्ही व तुमची मुले लवकर मरणार आहात, असे सांगून दोघांनी एका वृद्ध महिलेला घाबरवून तिचे राहते घर बळकाविण्याचा प्रयत्न केला. केवळ तेवढ्यावरच न थांबता महिलेच्या बॅंक खात्यातील तब्बल २१ लाख रुपये हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटीत राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून वेदिका नीलेश कामत ऊर्फ नेहा नीलेश पै व तिचा मित्र वीर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांचे भाऊ दोघेही अमेरिकेत वास्तव्यास आहेत. मागील वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या ६९ वर्षीय आई कर्वेनगर येथील त्यांच्या घरी एकट्या राहात होत्या. फिर्यादी हे त्यांच्याशी सातत्याने संपर्कात असतात. दरम्यान, भांडारकर रस्त्यावरील एका दुकानामध्ये त्या महिला खरेदीसाठी गेल्या होत्या. त्या वेळी तेथे वेदिका काम करत होती. त्या तिच्या आजीसारख्या दिसत असल्याचे सांगून तिने त्यांचा संपर्क क्रमांक घेतला. त्यानंतर हळूहळू घर भाड्याने घेण्याच्या नावाखाली वेदिकाने त्यांच्याशी जवळीक वाढविली. त्यानंतर त्यांना बॅंकेत नेऊन त्यांच्या नावे बॅंकेत असणारी २८ लाख रुपयांची मुदतठेव गहाण ठेवली. शरद पवारांचे धक्कातंत्र; 'या' विश्वासू नेत्याला दिले गृहमंत्री पद? त्याबदल्यात वेगवेगळ्या लोकांच्या नावाने टप्प्याटप्प्याने १८ लाख रुपये संबंधित महिलेच्या संमतीशिवाय काढून घेतले. त्यानंतर घर बळकावण्याच्या उद्देशाने घर दुरुस्त करावे लागेल, तुमच्या घरामध्ये आत्मा व भुतांचा वावर आहे. तुमची मुले व तुम्ही लवकर मरणार आहात, असे सांगून दोघांनी महिलेला घाबरविले. त्यानंतर घर बळकाविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांची तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूकही केली. फिर्यादी हे परदेशातून पुण्यात आल्यानंतर त्यांच्या आईने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. Vertical Image:  English Headline:  Attempts to rob a house by telling a ghost Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पोलिस पुणे ऍप ठाणे Search Functional Tags:  पोलिस, पुणे, ऍप, ठाणे Twitter Publish:  Meta Description:  Attempts to rob a house by telling a ghost तुमच्या घरात आत्मा व भुतांचा वावर आहे, तुम्ही व तुमची मुले लवकर मरणार आहात, असे सांगून दोघांनी एका वृद्ध महिलेला घाबरवून तिचे राहते घर बळकाविण्याचा प्रयत्न केला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QLexAf
Read More
दिल्ली पर कोहरे की मार: IGI पर 450 उड़ानों में देरी, 40 रद्द https://ift.tt/2F7UNBb
टिड्डियों को मारने के लिए छिड़की जा रही दवा, फसलों को हुआ नुकसान https://ift.tt/2rFsaYY
निधीअभावी जमीन पुनर्मोजणी प्रकल्प गुंडाळणार

पुणे - राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला निधी देण्यास केंद्र सरकारने आखडता हात घेतला आहे. केंद्र सरकार आपला हिस्सा देत नाही. त्यामुळे राज्य सरकारनेही निधीसाठी देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्‍यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाढती लोकसंख्या, शहरीकरण व औद्योगीकरण यामुळे मूळ धारण जमिनींचे मोठे हस्तांतरण होत आहे. वारसामुळे व विक्रीमुळे जमिनींची विभागणी होऊन जमिनींचे अनेक तुकडे निर्माण झाले आहेत. यामुळे प्रत्यक्ष वहिवाट, भूमी अभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यात अनेक ठिकाणी मेळ नाही. याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी जमीनविषयक वाद निर्माण होत आहेत. 

अजित पवार आले, आता चोख हिशेब होणार!

ब्रिटिश राजवटीत मोजणी झाली. त्यानंतर प्रथमच राज्य सरकारकडून जमिनीची पुनर्मोजणी करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येकी पन्नास टक्केनिधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली. प्रायोगिक तत्त्वावर मुळशी तालुक्‍यात हा प्रकल्प राबविला.

Video : पुणे मेट्रोचे फोटो टिपण्यात पिंपरीकर रमले!

तो यशस्वी झाल्यानंतर पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि रायगड या जिल्ह्यात प्रकल्प हाती घेण्यास मान्यता दिली होती. त्यासाठी सुमारे अडीचशे कोटींचा निधीही मंजूर केला; परंतु केंद्राने निधी दिला नाही. केंद्राचा निधी येत नाही. त्यामुळे राज्य सरकारनेही आपल्या हिश्‍शाचा निधी देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे, असे  असल्याचे भूमी अभिलेख विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रकल्पाचे काम ठप्प पडले आहे. भविष्यात केंद्राकडून प्रकल्पासाठी निधीबाबत शंका आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळावा लागण्याची शक्‍यता अधिक आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

खर्च भोगवटादारांकडून वसूल
तालुक्‍यात पुनर्मोजणी पूर्ण झाल्यानंतर होणारा खर्च भोगवटादारांकडून सनद शुल्काच्या स्वरूपात ७५० रुपये प्रतिहेक्‍टर (३०० रुपये प्रतिएकर) या दराने वसूल करण्यात येणार होता. म्हणजेच मोजणीचा खर्च संबंधित शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर बोजा पडणार नव्हता. असे असतानाही प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आखडता हात घेतला आहे.

News Item ID: 

599-news_story-1577719331

Mobile Device Headline: 

निधीअभावी जमीन पुनर्मोजणी प्रकल्प गुंडाळणार

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

पुणे - राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला निधी देण्यास केंद्र सरकारने आखडता हात घेतला आहे. केंद्र सरकार आपला हिस्सा देत नाही. त्यामुळे राज्य सरकारनेही निधीसाठी देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्‍यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाढती लोकसंख्या, शहरीकरण व औद्योगीकरण यामुळे मूळ धारण जमिनींचे मोठे हस्तांतरण होत आहे. वारसामुळे व विक्रीमुळे जमिनींची विभागणी होऊन जमिनींचे अनेक तुकडे निर्माण झाले आहेत. यामुळे प्रत्यक्ष वहिवाट, भूमी अभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यात अनेक ठिकाणी मेळ नाही. याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी जमीनविषयक वाद निर्माण होत आहेत. 

अजित पवार आले, आता चोख हिशेब होणार!

ब्रिटिश राजवटीत मोजणी झाली. त्यानंतर प्रथमच राज्य सरकारकडून जमिनीची पुनर्मोजणी करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येकी पन्नास टक्केनिधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली. प्रायोगिक तत्त्वावर मुळशी तालुक्‍यात हा प्रकल्प राबविला.

Video : पुणे मेट्रोचे फोटो टिपण्यात पिंपरीकर रमले!

तो यशस्वी झाल्यानंतर पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि रायगड या जिल्ह्यात प्रकल्प हाती घेण्यास मान्यता दिली होती. त्यासाठी सुमारे अडीचशे कोटींचा निधीही मंजूर केला; परंतु केंद्राने निधी दिला नाही. केंद्राचा निधी येत नाही. त्यामुळे राज्य सरकारनेही आपल्या हिश्‍शाचा निधी देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे, असे  असल्याचे भूमी अभिलेख विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रकल्पाचे काम ठप्प पडले आहे. भविष्यात केंद्राकडून प्रकल्पासाठी निधीबाबत शंका आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळावा लागण्याची शक्‍यता अधिक आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

खर्च भोगवटादारांकडून वसूल
तालुक्‍यात पुनर्मोजणी पूर्ण झाल्यानंतर होणारा खर्च भोगवटादारांकडून सनद शुल्काच्या स्वरूपात ७५० रुपये प्रतिहेक्‍टर (३०० रुपये प्रतिएकर) या दराने वसूल करण्यात येणार होता. म्हणजेच मोजणीचा खर्च संबंधित शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर बोजा पडणार नव्हता. असे असतानाही प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आखडता हात घेतला आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Land Reclamation Project issue by fund

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

government

पुणे

ऍप

विभाग

aurangabad

शेतजमीन

nagpur

रायगड

शेती

क्षारपड

Search Functional Tags: 

Government, पुणे, ऍप, विभाग, Aurangabad, शेतजमीन, Nagpur, रायगड, शेती, क्षारपड

Twitter Publish: 

Meta Description: 

Land Reclamation Project issue by fund राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला निधी देण्यास केंद्र सरकारने आखडता हात घेतला आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

निधीअभावी जमीन पुनर्मोजणी प्रकल्प गुंडाळणार पुणे - राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला निधी देण्यास केंद्र सरकारने आखडता हात घेतला आहे. केंद्र सरकार आपला हिस्सा देत नाही. त्यामुळे राज्य सरकारनेही निधीसाठी देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्‍यता आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वाढती लोकसंख्या, शहरीकरण व औद्योगीकरण यामुळे मूळ धारण जमिनींचे मोठे हस्तांतरण होत आहे. वारसामुळे व विक्रीमुळे जमिनींची विभागणी होऊन जमिनींचे अनेक तुकडे निर्माण झाले आहेत. यामुळे प्रत्यक्ष वहिवाट, भूमी अभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यात अनेक ठिकाणी मेळ नाही. याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी जमीनविषयक वाद निर्माण होत आहेत.  अजित पवार आले, आता चोख हिशेब होणार! ब्रिटिश राजवटीत मोजणी झाली. त्यानंतर प्रथमच राज्य सरकारकडून जमिनीची पुनर्मोजणी करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येकी पन्नास टक्केनिधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली. प्रायोगिक तत्त्वावर मुळशी तालुक्‍यात हा प्रकल्प राबविला. Video : पुणे मेट्रोचे फोटो टिपण्यात पिंपरीकर रमले! तो यशस्वी झाल्यानंतर पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि रायगड या जिल्ह्यात प्रकल्प हाती घेण्यास मान्यता दिली होती. त्यासाठी सुमारे अडीचशे कोटींचा निधीही मंजूर केला; परंतु केंद्राने निधी दिला नाही. केंद्राचा निधी येत नाही. त्यामुळे राज्य सरकारनेही आपल्या हिश्‍शाचा निधी देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे, असे  असल्याचे भूमी अभिलेख विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रकल्पाचे काम ठप्प पडले आहे. भविष्यात केंद्राकडून प्रकल्पासाठी निधीबाबत शंका आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळावा लागण्याची शक्‍यता अधिक आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. खर्च भोगवटादारांकडून वसूल तालुक्‍यात पुनर्मोजणी पूर्ण झाल्यानंतर होणारा खर्च भोगवटादारांकडून सनद शुल्काच्या स्वरूपात ७५० रुपये प्रतिहेक्‍टर (३०० रुपये प्रतिएकर) या दराने वसूल करण्यात येणार होता. म्हणजेच मोजणीचा खर्च संबंधित शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर बोजा पडणार नव्हता. असे असतानाही प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आखडता हात घेतला आहे. News Item ID:  599-news_story-1577719331 Mobile Device Headline:  निधीअभावी जमीन पुनर्मोजणी प्रकल्प गुंडाळणार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला निधी देण्यास केंद्र सरकारने आखडता हात घेतला आहे. केंद्र सरकार आपला हिस्सा देत नाही. त्यामुळे राज्य सरकारनेही निधीसाठी देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्‍यता आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वाढती लोकसंख्या, शहरीकरण व औद्योगीकरण यामुळे मूळ धारण जमिनींचे मोठे हस्तांतरण होत आहे. वारसामुळे व विक्रीमुळे जमिनींची विभागणी होऊन जमिनींचे अनेक तुकडे निर्माण झाले आहेत. यामुळे प्रत्यक्ष वहिवाट, भूमी अभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यात अनेक ठिकाणी मेळ नाही. याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी जमीनविषयक वाद निर्माण होत आहेत.  अजित पवार आले, आता चोख हिशेब होणार! ब्रिटिश राजवटीत मोजणी झाली. त्यानंतर प्रथमच राज्य सरकारकडून जमिनीची पुनर्मोजणी करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येकी पन्नास टक्केनिधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली. प्रायोगिक तत्त्वावर मुळशी तालुक्‍यात हा प्रकल्प राबविला. Video : पुणे मेट्रोचे फोटो टिपण्यात पिंपरीकर रमले! तो यशस्वी झाल्यानंतर पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि रायगड या जिल्ह्यात प्रकल्प हाती घेण्यास मान्यता दिली होती. त्यासाठी सुमारे अडीचशे कोटींचा निधीही मंजूर केला; परंतु केंद्राने निधी दिला नाही. केंद्राचा निधी येत नाही. त्यामुळे राज्य सरकारनेही आपल्या हिश्‍शाचा निधी देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे, असे  असल्याचे भूमी अभिलेख विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रकल्पाचे काम ठप्प पडले आहे. भविष्यात केंद्राकडून प्रकल्पासाठी निधीबाबत शंका आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळावा लागण्याची शक्‍यता अधिक आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. खर्च भोगवटादारांकडून वसूल तालुक्‍यात पुनर्मोजणी पूर्ण झाल्यानंतर होणारा खर्च भोगवटादारांकडून सनद शुल्काच्या स्वरूपात ७५० रुपये प्रतिहेक्‍टर (३०० रुपये प्रतिएकर) या दराने वसूल करण्यात येणार होता. म्हणजेच मोजणीचा खर्च संबंधित शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर बोजा पडणार नव्हता. असे असतानाही प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आखडता हात घेतला आहे. Vertical Image:  English Headline:  Land Reclamation Project issue by fund Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा government पुणे ऍप विभाग aurangabad शेतजमीन nagpur रायगड शेती क्षारपड Search Functional Tags:  Government, पुणे, ऍप, विभाग, Aurangabad, शेतजमीन, Nagpur, रायगड, शेती, क्षारपड Twitter Publish:  Meta Description:  Land Reclamation Project issue by fund राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला निधी देण्यास केंद्र सरकारने आखडता हात घेतला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2thSqZM
Read More
शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी

दहा जिल्ह्यांतील रब्बी हंगामाबाबत कंपन्या उदासीन
पुणे - राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, विमा कंपन्यांकडून अजूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी येत आहेत. तसेच, रब्बी हंगामासाठी कंपन्यांकडून प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा कवचापासून वंचित राहण्याची वेळ आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम दिली नाही. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. राज्यात रब्बी हंगामातील पीकविम्यासाठी कंपन्या पुढे येत, नसल्याचे चित्र आहे. केवळ २४ जिल्ह्यांमध्ये पीकविम्यासाठी कंपन्या पुढे आल्या.  

शरद पवार अजित पवारांना म्हणाले, संधीचं सोनं करा

कापूस आणि मका उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम तर सोयाबीन आणि तूर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेतीचे ८२ टक्के क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. 
राज्याने ‘प्रधानमंत्री फसल बिमा योजने’ची २०१६ पासून अंमलबजावणी केली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल पीकविमा कंपन्यांना दिला. परंतु, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली नाही, असे शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘‘रब्बी हंगामासाठी या कंपन्यांच्या निवडीची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२० पर्यंत वाढवावी’’, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे केली आहे.

News Item ID: 

599-news_story-1577714129

Mobile Device Headline: 

शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

दहा जिल्ह्यांतील रब्बी हंगामाबाबत कंपन्या उदासीन
पुणे - राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, विमा कंपन्यांकडून अजूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी येत आहेत. तसेच, रब्बी हंगामासाठी कंपन्यांकडून प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा कवचापासून वंचित राहण्याची वेळ आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम दिली नाही. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. राज्यात रब्बी हंगामातील पीकविम्यासाठी कंपन्या पुढे येत, नसल्याचे चित्र आहे. केवळ २४ जिल्ह्यांमध्ये पीकविम्यासाठी कंपन्या पुढे आल्या.  

शरद पवार अजित पवारांना म्हणाले, संधीचं सोनं करा

कापूस आणि मका उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम तर सोयाबीन आणि तूर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेतीचे ८२ टक्के क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. 
राज्याने ‘प्रधानमंत्री फसल बिमा योजने’ची २०१६ पासून अंमलबजावणी केली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल पीकविमा कंपन्यांना दिला. परंतु, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली नाही, असे शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘‘रब्बी हंगामासाठी या कंपन्यांच्या निवडीची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२० पर्यंत वाढवावी’’, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे केली आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Problems for farmers getting compensation from insurance companies

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

अवकाळी पाऊस

ऊस

गारपीट

रब्बी हंगाम

पुणे

ऍप

sharad pawar

ajit pawar

कापूस

maharashtra

सोयाबीन

तूर

farming

shetkari sanghatana

unions

मुख्यमंत्री

uddhav thakare

Search Functional Tags: 

अवकाळी पाऊस, ऊस, गारपीट, रब्बी हंगाम, पुणे, ऍप, Sharad Pawar, Ajit Pawar, कापूस, Maharashtra, सोयाबीन, तूर, farming, Shetkari Sanghatana, Unions, मुख्यमंत्री, Uddhav Thakare

Twitter Publish: 

Meta Description: 

Problems for farmers getting compensation from insurance companies राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, विमा कंपन्यांकडून अजूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी येत आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

विमा

महाराष्ट्र

उद्धव ठाकरे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी दहा जिल्ह्यांतील रब्बी हंगामाबाबत कंपन्या उदासीन पुणे - राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, विमा कंपन्यांकडून अजूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी येत आहेत. तसेच, रब्बी हंगामासाठी कंपन्यांकडून प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा कवचापासून वंचित राहण्याची वेळ आली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम दिली नाही. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. राज्यात रब्बी हंगामातील पीकविम्यासाठी कंपन्या पुढे येत, नसल्याचे चित्र आहे. केवळ २४ जिल्ह्यांमध्ये पीकविम्यासाठी कंपन्या पुढे आल्या.   शरद पवार अजित पवारांना म्हणाले, संधीचं सोनं करा कापूस आणि मका उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम तर सोयाबीन आणि तूर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेतीचे ८२ टक्के क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.  राज्याने ‘प्रधानमंत्री फसल बिमा योजने’ची २०१६ पासून अंमलबजावणी केली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल पीकविमा कंपन्यांना दिला. परंतु, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली नाही, असे शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘‘रब्बी हंगामासाठी या कंपन्यांच्या निवडीची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२० पर्यंत वाढवावी’’, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे केली आहे. News Item ID:  599-news_story-1577714129 Mobile Device Headline:  शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  दहा जिल्ह्यांतील रब्बी हंगामाबाबत कंपन्या उदासीन पुणे - राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, विमा कंपन्यांकडून अजूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी येत आहेत. तसेच, रब्बी हंगामासाठी कंपन्यांकडून प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा कवचापासून वंचित राहण्याची वेळ आली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम दिली नाही. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. राज्यात रब्बी हंगामातील पीकविम्यासाठी कंपन्या पुढे येत, नसल्याचे चित्र आहे. केवळ २४ जिल्ह्यांमध्ये पीकविम्यासाठी कंपन्या पुढे आल्या.   शरद पवार अजित पवारांना म्हणाले, संधीचं सोनं करा कापूस आणि मका उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम तर सोयाबीन आणि तूर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेतीचे ८२ टक्के क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.  राज्याने ‘प्रधानमंत्री फसल बिमा योजने’ची २०१६ पासून अंमलबजावणी केली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल पीकविमा कंपन्यांना दिला. परंतु, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली नाही, असे शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘‘रब्बी हंगामासाठी या कंपन्यांच्या निवडीची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२० पर्यंत वाढवावी’’, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे केली आहे. Vertical Image:  English Headline:  Problems for farmers getting compensation from insurance companies Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा अवकाळी पाऊस ऊस गारपीट रब्बी हंगाम पुणे ऍप sharad pawar ajit pawar कापूस maharashtra सोयाबीन तूर farming shetkari sanghatana unions मुख्यमंत्री uddhav thakare Search Functional Tags:  अवकाळी पाऊस, ऊस, गारपीट, रब्बी हंगाम, पुणे, ऍप, Sharad Pawar, Ajit Pawar, कापूस, Maharashtra, सोयाबीन, तूर, farming, Shetkari Sanghatana, Unions, मुख्यमंत्री, Uddhav Thakare Twitter Publish:  Meta Description:  Problems for farmers getting compensation from insurance companies राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, विमा कंपन्यांकडून अजूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी येत आहेत. Send as Notification:  Topic Tags:  विमा महाराष्ट्र उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37ozDLo
Read More
देशातील वनक्षेत्र वाढले; कर्नाटक, आंध्र आणि केरळात सर्वाधिक वाढ

नवी दिल्ली - देशातील वनक्षेत्रात आणि वृक्षाच्छादित क्षेत्रात ५१८८ चौरस किलोमीटरने वाढ झाली असून, खारफुटीचे क्षेत्रफळदेखील वाढल्याचे ‘इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट-२०१९’ या वनसर्वेक्षण अहवालातून दिसून आले आहे. केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वन सर्वेक्षण अहवालाचे आज प्रकाशन झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगात मोजक्‍या देशांमध्ये वनक्षेत्र वाढले असून, त्यात भारताचाही समावेश आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत १३ हजार चौरस किलोमीटरहून अधिक वनक्षेत्र वाढले आहे. देशात आजमितीस वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादित क्षेत्र ८०.७३ दशलक्ष हेक्‍टरवर पोचले आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत हे प्रमाण २५.५६ टक्के आहे. भारतात घनदाट जंगल, मध्यम आणि खुले जंगलाचे क्षेत्रफळही वाढले आहे.

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आग; आग लागल्याने रस्ता बंद

देशात सर्वाधिक वनक्षेत्र मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे. या तीन राज्यांचे वनक्षेत्र वाढीचे प्रमाण अनुक्रमे १०२५ चौरस किलोमीटर, ९९० चौरस किलोमीटर, ८२३ चौरस किलोमीटर असे आहे. यासोबतच जम्मू-काश्‍मीर आणि हिमाचल प्रदेशच्या वनक्षेत्रामध्ये मागील दोन वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. 

बिपीन रावत यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती

वृक्षाच्छादित क्षेत्र वाढण्यात महाराष्ट्राची कामगिरी महत्त्वाची आहे. आंबा, बोरी आणि डाळिंबाची दरवर्षी एक कोटी झाडे लावली जातात. ती ९५ टक्के वाढतात. ही योजना लागू होऊन १८ वर्षे झाली असून, महाराष्ट्रात १८ कोटी झाडे लागली आहेत. याचे अनुकरण अन्य राज्यांनीही करावे, असे आवाहन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या वेळी केले. सागरी पर्यावरण सांभाळणाऱ्या खारफुटी जंगलांचे क्षेत्रफळ ५४ चौरस किलोमीटरने वाढले आहे. देशात एकूण खारफुटीचे जंगल ४९७५ चौरस किलोमीटर झाले आहे. २०१७ च्या तुलनेत वाढ झाली असल्याकडेही जावडेकर यांनी लक्ष वेधले. 

News Item ID: 

599-news_story-1577726448

Mobile Device Headline: 

देशातील वनक्षेत्र वाढले; कर्नाटक, आंध्र आणि केरळात सर्वाधिक वाढ

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - देशातील वनक्षेत्रात आणि वृक्षाच्छादित क्षेत्रात ५१८८ चौरस किलोमीटरने वाढ झाली असून, खारफुटीचे क्षेत्रफळदेखील वाढल्याचे ‘इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट-२०१९’ या वनसर्वेक्षण अहवालातून दिसून आले आहे. केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वन सर्वेक्षण अहवालाचे आज प्रकाशन झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगात मोजक्‍या देशांमध्ये वनक्षेत्र वाढले असून, त्यात भारताचाही समावेश आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत १३ हजार चौरस किलोमीटरहून अधिक वनक्षेत्र वाढले आहे. देशात आजमितीस वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादित क्षेत्र ८०.७३ दशलक्ष हेक्‍टरवर पोचले आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत हे प्रमाण २५.५६ टक्के आहे. भारतात घनदाट जंगल, मध्यम आणि खुले जंगलाचे क्षेत्रफळही वाढले आहे.

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आग; आग लागल्याने रस्ता बंद

देशात सर्वाधिक वनक्षेत्र मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे. या तीन राज्यांचे वनक्षेत्र वाढीचे प्रमाण अनुक्रमे १०२५ चौरस किलोमीटर, ९९० चौरस किलोमीटर, ८२३ चौरस किलोमीटर असे आहे. यासोबतच जम्मू-काश्‍मीर आणि हिमाचल प्रदेशच्या वनक्षेत्रामध्ये मागील दोन वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. 

बिपीन रावत यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती

वृक्षाच्छादित क्षेत्र वाढण्यात महाराष्ट्राची कामगिरी महत्त्वाची आहे. आंबा, बोरी आणि डाळिंबाची दरवर्षी एक कोटी झाडे लावली जातात. ती ९५ टक्के वाढतात. ही योजना लागू होऊन १८ वर्षे झाली असून, महाराष्ट्रात १८ कोटी झाडे लागली आहेत. याचे अनुकरण अन्य राज्यांनीही करावे, असे आवाहन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या वेळी केले. सागरी पर्यावरण सांभाळणाऱ्या खारफुटी जंगलांचे क्षेत्रफळ ५४ चौरस किलोमीटरने वाढले आहे. देशात एकूण खारफुटीचे जंगल ४९७५ चौरस किलोमीटर झाले आहे. २०१७ च्या तुलनेत वाढ झाली असल्याकडेही जावडेकर यांनी लक्ष वेधले. 

Vertical Image: 

English Headline: 

The countrys forest areas increased

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

वनक्षेत्र

forest

भारत

landslide

प्रकाश जावडेकर

mangrove

ऍप

आग

madhya pradesh

अरुणाचल प्रदेश

छत्तीसगड

इंधन

maharashtra

सिलिंडर

कर्नाटक

आंध्र प्रदेश

केरळ

जम्मू

काश्‍मीर

डाळिंब

environment

Search Functional Tags: 

वनक्षेत्र, forest, भारत, Landslide, प्रकाश जावडेकर, Mangrove, ऍप, आग, Madhya Pradesh, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, इंधन, Maharashtra, सिलिंडर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, जम्मू, काश्‍मीर, डाळिंब, Environment

Twitter Publish: 

Meta Description: 

The countrys forest areas increased देशातील वनक्षेत्रात आणि वृक्षाच्छादित क्षेत्रात ५१८८ चौरस किलोमीटरने वाढ झाली असून, खारफुटीचे क्षेत्रफळदेखील वाढल्याचे ‘इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट-२०१९’ या वनसर्वेक्षण अहवालातून दिसून आले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

प्रकाश जावडेकर

भारत

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

देशातील वनक्षेत्र वाढले; कर्नाटक, आंध्र आणि केरळात सर्वाधिक वाढ नवी दिल्ली - देशातील वनक्षेत्रात आणि वृक्षाच्छादित क्षेत्रात ५१८८ चौरस किलोमीटरने वाढ झाली असून, खारफुटीचे क्षेत्रफळदेखील वाढल्याचे ‘इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट-२०१९’ या वनसर्वेक्षण अहवालातून दिसून आले आहे. केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वन सर्वेक्षण अहवालाचे आज प्रकाशन झाले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जगात मोजक्‍या देशांमध्ये वनक्षेत्र वाढले असून, त्यात भारताचाही समावेश आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत १३ हजार चौरस किलोमीटरहून अधिक वनक्षेत्र वाढले आहे. देशात आजमितीस वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादित क्षेत्र ८०.७३ दशलक्ष हेक्‍टरवर पोचले आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत हे प्रमाण २५.५६ टक्के आहे. भारतात घनदाट जंगल, मध्यम आणि खुले जंगलाचे क्षेत्रफळही वाढले आहे. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आग; आग लागल्याने रस्ता बंद देशात सर्वाधिक वनक्षेत्र मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे. या तीन राज्यांचे वनक्षेत्र वाढीचे प्रमाण अनुक्रमे १०२५ चौरस किलोमीटर, ९९० चौरस किलोमीटर, ८२३ चौरस किलोमीटर असे आहे. यासोबतच जम्मू-काश्‍मीर आणि हिमाचल प्रदेशच्या वनक्षेत्रामध्ये मागील दोन वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे.  बिपीन रावत यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती वृक्षाच्छादित क्षेत्र वाढण्यात महाराष्ट्राची कामगिरी महत्त्वाची आहे. आंबा, बोरी आणि डाळिंबाची दरवर्षी एक कोटी झाडे लावली जातात. ती ९५ टक्के वाढतात. ही योजना लागू होऊन १८ वर्षे झाली असून, महाराष्ट्रात १८ कोटी झाडे लागली आहेत. याचे अनुकरण अन्य राज्यांनीही करावे, असे आवाहन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या वेळी केले. सागरी पर्यावरण सांभाळणाऱ्या खारफुटी जंगलांचे क्षेत्रफळ ५४ चौरस किलोमीटरने वाढले आहे. देशात एकूण खारफुटीचे जंगल ४९७५ चौरस किलोमीटर झाले आहे. २०१७ च्या तुलनेत वाढ झाली असल्याकडेही जावडेकर यांनी लक्ष वेधले.  News Item ID:  599-news_story-1577726448 Mobile Device Headline:  देशातील वनक्षेत्र वाढले; कर्नाटक, आंध्र आणि केरळात सर्वाधिक वाढ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - देशातील वनक्षेत्रात आणि वृक्षाच्छादित क्षेत्रात ५१८८ चौरस किलोमीटरने वाढ झाली असून, खारफुटीचे क्षेत्रफळदेखील वाढल्याचे ‘इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट-२०१९’ या वनसर्वेक्षण अहवालातून दिसून आले आहे. केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वन सर्वेक्षण अहवालाचे आज प्रकाशन झाले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जगात मोजक्‍या देशांमध्ये वनक्षेत्र वाढले असून, त्यात भारताचाही समावेश आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत १३ हजार चौरस किलोमीटरहून अधिक वनक्षेत्र वाढले आहे. देशात आजमितीस वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादित क्षेत्र ८०.७३ दशलक्ष हेक्‍टरवर पोचले आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत हे प्रमाण २५.५६ टक्के आहे. भारतात घनदाट जंगल, मध्यम आणि खुले जंगलाचे क्षेत्रफळही वाढले आहे. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आग; आग लागल्याने रस्ता बंद देशात सर्वाधिक वनक्षेत्र मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे. या तीन राज्यांचे वनक्षेत्र वाढीचे प्रमाण अनुक्रमे १०२५ चौरस किलोमीटर, ९९० चौरस किलोमीटर, ८२३ चौरस किलोमीटर असे आहे. यासोबतच जम्मू-काश्‍मीर आणि हिमाचल प्रदेशच्या वनक्षेत्रामध्ये मागील दोन वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे.  बिपीन रावत यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती वृक्षाच्छादित क्षेत्र वाढण्यात महाराष्ट्राची कामगिरी महत्त्वाची आहे. आंबा, बोरी आणि डाळिंबाची दरवर्षी एक कोटी झाडे लावली जातात. ती ९५ टक्के वाढतात. ही योजना लागू होऊन १८ वर्षे झाली असून, महाराष्ट्रात १८ कोटी झाडे लागली आहेत. याचे अनुकरण अन्य राज्यांनीही करावे, असे आवाहन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या वेळी केले. सागरी पर्यावरण सांभाळणाऱ्या खारफुटी जंगलांचे क्षेत्रफळ ५४ चौरस किलोमीटरने वाढले आहे. देशात एकूण खारफुटीचे जंगल ४९७५ चौरस किलोमीटर झाले आहे. २०१७ च्या तुलनेत वाढ झाली असल्याकडेही जावडेकर यांनी लक्ष वेधले.  Vertical Image:  English Headline:  The countrys forest areas increased Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क वनक्षेत्र forest भारत landslide प्रकाश जावडेकर mangrove ऍप आग madhya pradesh अरुणाचल प्रदेश छत्तीसगड इंधन maharashtra सिलिंडर कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ जम्मू काश्‍मीर डाळिंब environment Search Functional Tags:  वनक्षेत्र, forest, भारत, Landslide, प्रकाश जावडेकर, Mangrove, ऍप, आग, Madhya Pradesh, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, इंधन, Maharashtra, सिलिंडर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, जम्मू, काश्‍मीर, डाळिंब, Environment Twitter Publish:  Meta Description:  The countrys forest areas increased देशातील वनक्षेत्रात आणि वृक्षाच्छादित क्षेत्रात ५१८८ चौरस किलोमीटरने वाढ झाली असून, खारफुटीचे क्षेत्रफळदेखील वाढल्याचे ‘इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट-२०१९’ या वनसर्वेक्षण अहवालातून दिसून आले आहे. Send as Notification:  Topic Tags:  प्रकाश जावडेकर भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39r0msA
Read More
सरते वर्ष रशियासाठी सर्वांत उष्ण

मॉस्को - जागतिक पातळीवर तापमानात वाढ होत असताना रशियासाठीही सरते वर्ष सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे, असे रशियाचे हवामानप्रमुख रोमन विल्फंड यांनी आज सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हवामान प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा रशियाचे सरासरी तापमान ७.६ अंश सेल्सिअस होते. आधीच्या सर्वांत उष्ण वर्षापेक्षा हे तापमान ०.३ अंशांनी अधिक आहे. मॉस्कोतील वातावरणाची १८७९ पासून, तर संपूर्ण रशियातील तापमानाची १८९१ पासून नोंद ठेवण्यात आली आहे. तेव्हापासूनची आकडेवारी पाहिल्यास यंदाचे वर्ष सर्वांत उष्ण होते, असे विल्फंड म्हणाले. जागतिक पातळीवरही २०१९ हे सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी एक होते. बोचऱ्या थंडीसाठी मॉस्को प्रसिद्ध आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंतच सर्व मॉस्को शहर बर्फाची दुलई पांघरते. यंदाचा डिसेंबर मात्र गेल्या शतकातील सर्वांत उबदार डिसेंबर महिना होता. 

महिला आणि पुरुषांमध्ये कोण अधिक खोटारडे?, पाहाच... 

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मात्र आपल्या कामकाजात कधीही अशा हिमवृष्टीचा अडथळा येऊ दिला नाही. यंदा मात्र त्यांनी वर्षाअखेरीच्या पत्रकार परिषदेत, वातावरण बदलाची नोंद घेतली.

News Item ID: 

599-news_story-1577727611

Mobile Device Headline: 

सरते वर्ष रशियासाठी सर्वांत उष्ण

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Global

Mobile Body: 

मॉस्को - जागतिक पातळीवर तापमानात वाढ होत असताना रशियासाठीही सरते वर्ष सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे, असे रशियाचे हवामानप्रमुख रोमन विल्फंड यांनी आज सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हवामान प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा रशियाचे सरासरी तापमान ७.६ अंश सेल्सिअस होते. आधीच्या सर्वांत उष्ण वर्षापेक्षा हे तापमान ०.३ अंशांनी अधिक आहे. मॉस्कोतील वातावरणाची १८७९ पासून, तर संपूर्ण रशियातील तापमानाची १८९१ पासून नोंद ठेवण्यात आली आहे. तेव्हापासूनची आकडेवारी पाहिल्यास यंदाचे वर्ष सर्वांत उष्ण होते, असे विल्फंड म्हणाले. जागतिक पातळीवरही २०१९ हे सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी एक होते. बोचऱ्या थंडीसाठी मॉस्को प्रसिद्ध आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंतच सर्व मॉस्को शहर बर्फाची दुलई पांघरते. यंदाचा डिसेंबर मात्र गेल्या शतकातील सर्वांत उबदार डिसेंबर महिना होता. 

महिला आणि पुरुषांमध्ये कोण अधिक खोटारडे?, पाहाच... 

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मात्र आपल्या कामकाजात कधीही अशा हिमवृष्टीचा अडथळा येऊ दिला नाही. यंदा मात्र त्यांनी वर्षाअखेरीच्या पत्रकार परिषदेत, वातावरण बदलाची नोंद घेतली.

Vertical Image: 

English Headline: 

The warmest for Russia in the end of the year

Author Type: 

External Author

पीटीआय

हवामान

ऍप

थंडी

हिमवृष्टी

पत्रकार

Search Functional Tags: 

हवामान, ऍप, थंडी, हिमवृष्टी, पत्रकार

Twitter Publish: 

Meta Description: 

The warmest for Russia in the end of the year जागतिक पातळीवर तापमानात वाढ होत असताना रशियासाठीही सरते वर्ष सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे, असे रशियाचे हवामानप्रमुख रोमन विल्फंड यांनी आज सांगितले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सरते वर्ष रशियासाठी सर्वांत उष्ण मॉस्को - जागतिक पातळीवर तापमानात वाढ होत असताना रशियासाठीही सरते वर्ष सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे, असे रशियाचे हवामानप्रमुख रोमन विल्फंड यांनी आज सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हवामान प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा रशियाचे सरासरी तापमान ७.६ अंश सेल्सिअस होते. आधीच्या सर्वांत उष्ण वर्षापेक्षा हे तापमान ०.३ अंशांनी अधिक आहे. मॉस्कोतील वातावरणाची १८७९ पासून, तर संपूर्ण रशियातील तापमानाची १८९१ पासून नोंद ठेवण्यात आली आहे. तेव्हापासूनची आकडेवारी पाहिल्यास यंदाचे वर्ष सर्वांत उष्ण होते, असे विल्फंड म्हणाले. जागतिक पातळीवरही २०१९ हे सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी एक होते. बोचऱ्या थंडीसाठी मॉस्को प्रसिद्ध आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंतच सर्व मॉस्को शहर बर्फाची दुलई पांघरते. यंदाचा डिसेंबर मात्र गेल्या शतकातील सर्वांत उबदार डिसेंबर महिना होता.  महिला आणि पुरुषांमध्ये कोण अधिक खोटारडे?, पाहाच...  रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मात्र आपल्या कामकाजात कधीही अशा हिमवृष्टीचा अडथळा येऊ दिला नाही. यंदा मात्र त्यांनी वर्षाअखेरीच्या पत्रकार परिषदेत, वातावरण बदलाची नोंद घेतली. News Item ID:  599-news_story-1577727611 Mobile Device Headline:  सरते वर्ष रशियासाठी सर्वांत उष्ण Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Global Mobile Body:  मॉस्को - जागतिक पातळीवर तापमानात वाढ होत असताना रशियासाठीही सरते वर्ष सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे, असे रशियाचे हवामानप्रमुख रोमन विल्फंड यांनी आज सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हवामान प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा रशियाचे सरासरी तापमान ७.६ अंश सेल्सिअस होते. आधीच्या सर्वांत उष्ण वर्षापेक्षा हे तापमान ०.३ अंशांनी अधिक आहे. मॉस्कोतील वातावरणाची १८७९ पासून, तर संपूर्ण रशियातील तापमानाची १८९१ पासून नोंद ठेवण्यात आली आहे. तेव्हापासूनची आकडेवारी पाहिल्यास यंदाचे वर्ष सर्वांत उष्ण होते, असे विल्फंड म्हणाले. जागतिक पातळीवरही २०१९ हे सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी एक होते. बोचऱ्या थंडीसाठी मॉस्को प्रसिद्ध आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंतच सर्व मॉस्को शहर बर्फाची दुलई पांघरते. यंदाचा डिसेंबर मात्र गेल्या शतकातील सर्वांत उबदार डिसेंबर महिना होता.  महिला आणि पुरुषांमध्ये कोण अधिक खोटारडे?, पाहाच...  रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मात्र आपल्या कामकाजात कधीही अशा हिमवृष्टीचा अडथळा येऊ दिला नाही. यंदा मात्र त्यांनी वर्षाअखेरीच्या पत्रकार परिषदेत, वातावरण बदलाची नोंद घेतली. Vertical Image:  English Headline:  The warmest for Russia in the end of the year Author Type:  External Author पीटीआय हवामान ऍप थंडी हिमवृष्टी पत्रकार Search Functional Tags:  हवामान, ऍप, थंडी, हिमवृष्टी, पत्रकार Twitter Publish:  Meta Description:  The warmest for Russia in the end of the year जागतिक पातळीवर तापमानात वाढ होत असताना रशियासाठीही सरते वर्ष सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे, असे रशियाचे हवामानप्रमुख रोमन विल्फंड यांनी आज सांगितले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QbG9z7
Read More
BOX OFFICE: भारत ही नहीं, ओवरसीज में भी \"गुड न्यूज़\" की जबरदस्त कमाई, जानें कलेक्शन

BOX OFFICE: भारत ही नहीं, ओवरसीज में भी \"गुड न्यूज़\" की जबरदस्त कमाई, जानें कलेक्शन

December 30, 2019 0 Comments
अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ और कियारा आडवाणी स्टारर फिल्म गुड न्यूज बॉक्स ऑफिस पर धमाका कर रही है। फिल्म को न्यू ईयर की छुट्टियों...
Read More
सलमान खान की ''दबंग 3'' ने पूरे किये 10 दिन- BOX OFFICE पर धीमी पड़ी कमाई

सलमान खान की ''दबंग 3'' ने पूरे किये 10 दिन- BOX OFFICE पर धीमी पड़ी कमाई

December 30, 2019 0 Comments
सलमान खान की फिल्म दबंग 3 दूसरे वीकेंड तक बॉक्स ऑफिस पर धीमी पड़ चुकी है। फिल्म ने सिनेमाघरों में 10 दिन गुज़ार लिये हैं और इसके साथ ही फिल्...
Read More
गुड न्यूज़ बॉक्स ऑफिस - वीकेंड पर अक्षय कुमार का धांसू प्रदर्शन, बिजनेस में तगड़ी उछाल

गुड न्यूज़ बॉक्स ऑफिस - वीकेंड पर अक्षय कुमार का धांसू प्रदर्शन, बिजनेस में तगड़ी उछाल

December 30, 2019 0 Comments
अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ और कियारा आडवाणी स्टारर गुड न्यूज़ ने बॉक्स ऑफिस पर दूसरे दिन बेहतरीन प्रदर्शन किया। बारी अब फिल्म के...
Read More
गुड न्यूज़ बॉक्स ऑफिस - दूसरे दिन अक्षय कुमार - करीना कपूर ने लगाई ज़बरदस्त छलांग

गुड न्यूज़ बॉक्स ऑफिस - दूसरे दिन अक्षय कुमार - करीना कपूर ने लगाई ज़बरदस्त छलांग

December 30, 2019 0 Comments
अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसान्ज्ह और कियारा आडवाणी स्टारर गुड न्यूज़ ने बॉक्स ऑफिस पर दूसरे दिन भी अच्छा प्रदर्शन किया है। जहां फिल्...
Read More
Dabangg 3 Box Office Record: सलमान खान ने दिया 8 सुपरहिट फिल्मों को झटका, बड़ी रिपोर्ट

Dabangg 3 Box Office Record: सलमान खान ने दिया 8 सुपरहिट फिल्मों को झटका, बड़ी रिपोर्ट

December 30, 2019 0 Comments
सलमान खान, किच्चा सुदीप और सोनाक्षी सिन्हा की दबंग 3 ने आठ दिनों में 129 करोड़ की कमाई कर ली। फिल्म समीक्षक तरण आदर्श के मुताबिक दबंग 3 ने प...
Read More
अक्षय की गुड न्यूज का Box Office पर तगड़ा रिकॅार्ड, सलमान की दबंग 3 को झटका !

अक्षय की गुड न्यूज का Box Office पर तगड़ा रिकॅार्ड, सलमान की दबंग 3 को झटका !

December 30, 2019 0 Comments
सलमान खान की दबंग 3 ने फैंस के बीच अपना उत्साह कायम रखा। एक बार फिर से सलमान खान अपना दबंग जादू दिखाने में कामया हुआ। अपने 80 करोड़ के बजट क...
Read More
BOX OFFICE: अक्षय कुमार की 'गुड न्यूज़' की शानदार ओपनिंग- यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: अक्षय कुमार की 'गुड न्यूज़' की शानदार ओपनिंग- यहां जानें पहले दिन का कलेक्शन

December 30, 2019 0 Comments
2019 की अंतिम और इस साल अक्षय कुमार की चौथी फिल्म गुड न्यूज इस शुक्रवार रिलीज हुई है। अक्षय, करीना कपूर, दिलजीत दोसांझ और कियारा आडवाणी स्टा...
Read More
बॉक्स ऑफिस पर दबंग 3 का एक हफ्ता, बिल्कुल धीमी पड़ी चुलबुल की दबंगई, जानिए कलेक्शन

बॉक्स ऑफिस पर दबंग 3 का एक हफ्ता, बिल्कुल धीमी पड़ी चुलबुल की दबंगई, जानिए कलेक्शन

December 30, 2019 0 Comments
सलमान खान जब भी बड़े परदे पर आते हैं तो बॉक्स ऑफिस पर जश्न मनता है। क्योंकि वो एक के बाद एक रिकॉर्ड तोड़ते हैं और नए रिकॉर्ड बनाते हैं। खासत...
Read More
'मर्दानी 2' का क्रिसमस कलेक्शन- BOX OFFICE पर हिट है रानी मुखर्जी की फिल्म

'मर्दानी 2' का क्रिसमस कलेक्शन- BOX OFFICE पर हिट है रानी मुखर्जी की फिल्म

December 30, 2019 0 Comments
रानी मुखर्जी स्टारर फिल्म मर्दानी 2 बॉक्स ऑफिस पर धीमे धीमे ही सही लेकिन काफी आगे निकल आई है। क्रिसमस की कमाई के साथ फिल्म बॉक्स ऑफिस पर हिट...
Read More
100 करोड़ क्लब में सलमान खान का दबदबा जारी- \"दबंग 3\" के साथ भाईजान ने बनाया रिकॉर्ड

100 करोड़ क्लब में सलमान खान का दबदबा जारी- \"दबंग 3\" के साथ भाईजान ने बनाया रिकॉर्ड

December 30, 2019 0 Comments
सलमान खान की फिल्म 'दबंग 3' ने बॉक्स ऑफिस पर 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। क्रिसमस कलेक्शन के बाद फिल्म 120 करोड़ तक पहुंच चुक...
Read More
BOX OFFICE: 100 करोड़ क्लब में शामिल सलमान खान की ''दबंग 3''- क्रिसमस धमाका

BOX OFFICE: 100 करोड़ क्लब में शामिल सलमान खान की ''दबंग 3''- क्रिसमस धमाका

December 30, 2019 0 Comments
सलमान खान की फिल्म दबंग 3 सिनेमाघरों में 6 दिन गुज़ार चुकी है और इसके साथ ही फिल्म 100 करोड़ क्लब में भी एंट्री ले चुकी है। क्रिसमस के मौके ...
Read More
सलमान खान की 'दबंग 3' का ओवरसीज धमाका- वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस पर 100 करोड़ पार

सलमान खान की 'दबंग 3' का ओवरसीज धमाका- वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस पर 100 करोड़ पार

December 30, 2019 0 Comments
सलमान खान, सोनाक्षी सिन्हा स्टारर फिल्म दबंग 3 को रिलीज हुए 5 दिन हो चुके हैं। भारत में फिल्म ने जहां 90 करोड़ पार कर लिया है, वहीं ओवरसीज म...
Read More
Box Office: एक साथ 8 फिल्मों से लगा सलमान खान की दबंग 3 को झटका, डिटेल रिपोर्ट !

Box Office: एक साथ 8 फिल्मों से लगा सलमान खान की दबंग 3 को झटका, डिटेल रिपोर्ट !

December 30, 2019 0 Comments
सलमान खान की बहुप्रतिक्षित फिल्म दबंग 3 रिलीज हो गई है। हालांकि अपने पहले वीकेंड के बाद सलमान ने बॉक्स ऑफिस पर अपनी भरपाई कर दी है। तीसरे दि...
Read More
Good Newwz की जबरदस्त होगी बॉक्स ऑफिस ओपनिंग, 'दबंग 3' के बीच धमाका पक्का!

Good Newwz की जबरदस्त होगी बॉक्स ऑफिस ओपनिंग, 'दबंग 3' के बीच धमाका पक्का!

December 30, 2019 0 Comments
अक्षय कुमार, करीना कपूर खान, दिलजीत दोसांझ और कियारा आडवाणी स्टारर फिल्म 'गुड न्यूज' इस शुक्रवार सिनेमाघरों में दस्तक देने वाली है। ...
Read More
दबंग 3 बॉक्स ऑफिस - चौथे दिन औंधे मुंह गिरे सलमान खान, नहीं चली दबंगई

दबंग 3 बॉक्स ऑफिस - चौथे दिन औंधे मुंह गिरे सलमान खान, नहीं चली दबंगई

December 30, 2019 0 Comments
दबंग 3 के लिए सोमवार का दिन भी निराशाजनक रहा और फिल्म ने कुल 9 - 10 करोड़ की ही कमाई की है। फिल्म कलेक्शन के मामले में लगभग 55 - 60 फीसदी नी...
Read More
दिल्ली में खुला पहला गार्बेज कैफे, प्लास्टिक वेस्ट देकर ले सकेंगे खाना https://ift.tt/2SGzTRU

Sunday, December 29, 2019

पुणे : विधानसभेला भाजपनेच शिवसेनेविरोधात दिला होता बंडखोर उमेदवार!

कडूस (पुणे) : भाजपचे खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांना विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास पक्षानेच सांगितले होते. त्याचवेळी त्यांचा उल्लेख भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून करायला पाहिजे होता. असा उल्लेख न करणे ही चूकच ठरली,' असा गौप्यस्फोट भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी चांडोली (ता. खेड) येथे केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खुद्द भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यानचा युतीमधील बेबनाव तीन महिन्यांनंतर उघड झाला. खेडमध्ये युतीकडून शिवसेनेचे सुरेश गोरे अधिकृत उमेदवार असताना भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. याबाबत शिवसेनेने भाजपकडे नाराजी व्यक्त करीत देशमुख व त्यांना साथ देणारे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. भाजपकडून कारवाईचे संकेत देण्यात आले होते; परंतु पक्षाची ही कारवाई लुटुपुटूची होती, हे भेगडे यांच्या व्यक्तव्यावरून उघड झाले. राज्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या ज्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्याने निवडणूक लढविली, तेथे त्यांना पक्षानेच बंडखोरी करायला लावली, हे जिल्हाध्यक्षांनीच सांगितल्याने युतीतील बेबनाव समोर आला.

राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा झटका; कारखान्याचे संचालकपद रद्द

खेड तालुक्‍याच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेगडे यांनी शनिवारी तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ऍड. सचिन सदावर्ते, पांडुरंग ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, दिलीप मेदगे, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, सचिन लांडगे, संजय रौंधळ, विष्णुपंत बोऱ्हाडे, रामदास मेदनकर, राहुल गवारे, संदीप सोमवंशी यांच्यासह तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी खेड तालुक्‍याच्या अध्यक्षपदी पुन्हा अतुल देशमुख यांची; तर चाकण शहराध्यक्षपदी अजय जमदाडे व कार्याध्यक्षपदी अमोल घाडगे यांची सर्वानुमते निवड झाल्याची घोषणा भेगडे यांनी केली. 

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी फिक्स; मित्रपक्षाला आपल्या कोट्यातून मंत्रिपद

भेगडे यांनी या वेळी शिवसेना व राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की मित्रपक्षाने धोका दिल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. महाविकास आघाडी झाली खरी; पण हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. यांचे आत्ताच पटत नाही. तालुक्‍यातच बघा. कोल्हे, आढळराव, मोहिते आणि गोरे कधी एकत्र बसणार आहेत का? त्यामुळे कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. या पुढच्या प्रत्येक निवडणुकीत भाजप हाच तालुक्‍यात क्रमांक एकचा पक्ष झाला पाहिजे. 

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

आमदारकीची निवडणूक मी 22 दिवसांत लढवली. मला पक्षानेच निवडणूक लढवायला सांगितली होती; पण हे जसे आता सांगितले जाते, तेच निवडणुकीच्यावेळी ठामपणे सांगितले असते तर चित्र वेगळे दिसले असते. - अतुल देशमुख, खेड तालुकाध्यक्ष, भाजप

News Item ID: 

599-news_story-1577643357

Mobile Device Headline: 

पुणे : विधानसभेला भाजपनेच शिवसेनेविरोधात दिला होता बंडखोर उमेदवार!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

कडूस (पुणे) : भाजपचे खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांना विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास पक्षानेच सांगितले होते. त्याचवेळी त्यांचा उल्लेख भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून करायला पाहिजे होता. असा उल्लेख न करणे ही चूकच ठरली,' असा गौप्यस्फोट भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी चांडोली (ता. खेड) येथे केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खुद्द भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यानचा युतीमधील बेबनाव तीन महिन्यांनंतर उघड झाला. खेडमध्ये युतीकडून शिवसेनेचे सुरेश गोरे अधिकृत उमेदवार असताना भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. याबाबत शिवसेनेने भाजपकडे नाराजी व्यक्त करीत देशमुख व त्यांना साथ देणारे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. भाजपकडून कारवाईचे संकेत देण्यात आले होते; परंतु पक्षाची ही कारवाई लुटुपुटूची होती, हे भेगडे यांच्या व्यक्तव्यावरून उघड झाले. राज्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या ज्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्याने निवडणूक लढविली, तेथे त्यांना पक्षानेच बंडखोरी करायला लावली, हे जिल्हाध्यक्षांनीच सांगितल्याने युतीतील बेबनाव समोर आला.

राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा झटका; कारखान्याचे संचालकपद रद्द

खेड तालुक्‍याच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेगडे यांनी शनिवारी तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ऍड. सचिन सदावर्ते, पांडुरंग ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, दिलीप मेदगे, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, सचिन लांडगे, संजय रौंधळ, विष्णुपंत बोऱ्हाडे, रामदास मेदनकर, राहुल गवारे, संदीप सोमवंशी यांच्यासह तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी खेड तालुक्‍याच्या अध्यक्षपदी पुन्हा अतुल देशमुख यांची; तर चाकण शहराध्यक्षपदी अजय जमदाडे व कार्याध्यक्षपदी अमोल घाडगे यांची सर्वानुमते निवड झाल्याची घोषणा भेगडे यांनी केली. 

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी फिक्स; मित्रपक्षाला आपल्या कोट्यातून मंत्रिपद

भेगडे यांनी या वेळी शिवसेना व राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की मित्रपक्षाने धोका दिल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. महाविकास आघाडी झाली खरी; पण हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. यांचे आत्ताच पटत नाही. तालुक्‍यातच बघा. कोल्हे, आढळराव, मोहिते आणि गोरे कधी एकत्र बसणार आहेत का? त्यामुळे कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. या पुढच्या प्रत्येक निवडणुकीत भाजप हाच तालुक्‍यात क्रमांक एकचा पक्ष झाला पाहिजे. 

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

आमदारकीची निवडणूक मी 22 दिवसांत लढवली. मला पक्षानेच निवडणूक लढवायला सांगितली होती; पण हे जसे आता सांगितले जाते, तेच निवडणुकीच्यावेळी ठामपणे सांगितले असते तर चित्र वेगळे दिसले असते. - अतुल देशमुख, खेड तालुकाध्यक्ष, भाजप

Vertical Image: 

English Headline: 

Atul Deshmukh was forced to rebel by BJP District President Ganesh Bhegde

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भाजप

निवडणूक

पुणे

जिल्हा परिषद

संघटना

चाकण

अजित पवार

Search Functional Tags: 

भाजप, निवडणूक, पुणे, जिल्हा परिषद, संघटना, चाकण, अजित पवार

Twitter Publish: 

Meta Description: 

Atul Deshmukh was forced to rebel by BJP District President Ganesh Bhegde News In Marathi : भाजपचे खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांना विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास पक्षानेच सांगितले होते. त्याचवेळी त्यांचा उल्लेख भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून करायला पाहिजे होता. असा उल्लेख न करणे ही चूकच ठरली,' असा गौप्यस्फोट भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी चांडोली (ता. खेड) येथे केला.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

भाजप

राष्ट्रवादी

शिवसेना

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे : विधानसभेला भाजपनेच शिवसेनेविरोधात दिला होता बंडखोर उमेदवार! कडूस (पुणे) : भाजपचे खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांना विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास पक्षानेच सांगितले होते. त्याचवेळी त्यांचा उल्लेख भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून करायला पाहिजे होता. असा उल्लेख न करणे ही चूकच ठरली,' असा गौप्यस्फोट भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी चांडोली (ता. खेड) येथे केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खुद्द भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यानचा युतीमधील बेबनाव तीन महिन्यांनंतर उघड झाला. खेडमध्ये युतीकडून शिवसेनेचे सुरेश गोरे अधिकृत उमेदवार असताना भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. याबाबत शिवसेनेने भाजपकडे नाराजी व्यक्त करीत देशमुख व त्यांना साथ देणारे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. भाजपकडून कारवाईचे संकेत देण्यात आले होते; परंतु पक्षाची ही कारवाई लुटुपुटूची होती, हे भेगडे यांच्या व्यक्तव्यावरून उघड झाले. राज्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या ज्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्याने निवडणूक लढविली, तेथे त्यांना पक्षानेच बंडखोरी करायला लावली, हे जिल्हाध्यक्षांनीच सांगितल्याने युतीतील बेबनाव समोर आला. राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा झटका; कारखान्याचे संचालकपद रद्द खेड तालुक्‍याच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेगडे यांनी शनिवारी तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ऍड. सचिन सदावर्ते, पांडुरंग ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, दिलीप मेदगे, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, सचिन लांडगे, संजय रौंधळ, विष्णुपंत बोऱ्हाडे, रामदास मेदनकर, राहुल गवारे, संदीप सोमवंशी यांच्यासह तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी खेड तालुक्‍याच्या अध्यक्षपदी पुन्हा अतुल देशमुख यांची; तर चाकण शहराध्यक्षपदी अजय जमदाडे व कार्याध्यक्षपदी अमोल घाडगे यांची सर्वानुमते निवड झाल्याची घोषणा भेगडे यांनी केली.  राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी फिक्स; मित्रपक्षाला आपल्या कोट्यातून मंत्रिपद भेगडे यांनी या वेळी शिवसेना व राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की मित्रपक्षाने धोका दिल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. महाविकास आघाडी झाली खरी; पण हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. यांचे आत्ताच पटत नाही. तालुक्‍यातच बघा. कोल्हे, आढळराव, मोहिते आणि गोरे कधी एकत्र बसणार आहेत का? त्यामुळे कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. या पुढच्या प्रत्येक निवडणुकीत भाजप हाच तालुक्‍यात क्रमांक एकचा पक्ष झाला पाहिजे.  अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते आमदारकीची निवडणूक मी 22 दिवसांत लढवली. मला पक्षानेच निवडणूक लढवायला सांगितली होती; पण हे जसे आता सांगितले जाते, तेच निवडणुकीच्यावेळी ठामपणे सांगितले असते तर चित्र वेगळे दिसले असते. - अतुल देशमुख, खेड तालुकाध्यक्ष, भाजप News Item ID:  599-news_story-1577643357 Mobile Device Headline:  पुणे : विधानसभेला भाजपनेच शिवसेनेविरोधात दिला होता बंडखोर उमेदवार! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  कडूस (पुणे) : भाजपचे खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांना विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास पक्षानेच सांगितले होते. त्याचवेळी त्यांचा उल्लेख भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून करायला पाहिजे होता. असा उल्लेख न करणे ही चूकच ठरली,' असा गौप्यस्फोट भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी चांडोली (ता. खेड) येथे केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खुद्द भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यानचा युतीमधील बेबनाव तीन महिन्यांनंतर उघड झाला. खेडमध्ये युतीकडून शिवसेनेचे सुरेश गोरे अधिकृत उमेदवार असताना भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. याबाबत शिवसेनेने भाजपकडे नाराजी व्यक्त करीत देशमुख व त्यांना साथ देणारे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. भाजपकडून कारवाईचे संकेत देण्यात आले होते; परंतु पक्षाची ही कारवाई लुटुपुटूची होती, हे भेगडे यांच्या व्यक्तव्यावरून उघड झाले. राज्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या ज्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्याने निवडणूक लढविली, तेथे त्यांना पक्षानेच बंडखोरी करायला लावली, हे जिल्हाध्यक्षांनीच सांगितल्याने युतीतील बेबनाव समोर आला. राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा झटका; कारखान्याचे संचालकपद रद्द खेड तालुक्‍याच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेगडे यांनी शनिवारी तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ऍड. सचिन सदावर्ते, पांडुरंग ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, दिलीप मेदगे, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, सचिन लांडगे, संजय रौंधळ, विष्णुपंत बोऱ्हाडे, रामदास मेदनकर, राहुल गवारे, संदीप सोमवंशी यांच्यासह तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी खेड तालुक्‍याच्या अध्यक्षपदी पुन्हा अतुल देशमुख यांची; तर चाकण शहराध्यक्षपदी अजय जमदाडे व कार्याध्यक्षपदी अमोल घाडगे यांची सर्वानुमते निवड झाल्याची घोषणा भेगडे यांनी केली.  राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी फिक्स; मित्रपक्षाला आपल्या कोट्यातून मंत्रिपद भेगडे यांनी या वेळी शिवसेना व राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की मित्रपक्षाने धोका दिल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. महाविकास आघाडी झाली खरी; पण हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. यांचे आत्ताच पटत नाही. तालुक्‍यातच बघा. कोल्हे, आढळराव, मोहिते आणि गोरे कधी एकत्र बसणार आहेत का? त्यामुळे कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. या पुढच्या प्रत्येक निवडणुकीत भाजप हाच तालुक्‍यात क्रमांक एकचा पक्ष झाला पाहिजे.  अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते आमदारकीची निवडणूक मी 22 दिवसांत लढवली. मला पक्षानेच निवडणूक लढवायला सांगितली होती; पण हे जसे आता सांगितले जाते, तेच निवडणुकीच्यावेळी ठामपणे सांगितले असते तर चित्र वेगळे दिसले असते. - अतुल देशमुख, खेड तालुकाध्यक्ष, भाजप Vertical Image:  English Headline:  Atul Deshmukh was forced to rebel by BJP District President Ganesh Bhegde Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भाजप निवडणूक पुणे जिल्हा परिषद संघटना चाकण अजित पवार Search Functional Tags:  भाजप, निवडणूक, पुणे, जिल्हा परिषद, संघटना, चाकण, अजित पवार Twitter Publish:  Meta Description:  Atul Deshmukh was forced to rebel by BJP District President Ganesh Bhegde News In Marathi : भाजपचे खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांना विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास पक्षानेच सांगितले होते. त्याचवेळी त्यांचा उल्लेख भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून करायला पाहिजे होता. असा उल्लेख न करणे ही चूकच ठरली,' असा गौप्यस्फोट भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी चांडोली (ता. खेड) येथे केला. Send as Notification:  Topic Tags:  पुणे भाजप राष्ट्रवादी शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tVHilI
Read More
बाळू आता चक्की पिसिंग! अल्पवयीन मुलीला घरात नेले, तोंड दाबले अन्‌.... 

शिरूर कासार (जि. बीड) - शिरूर कासार तालुक्‍यातील एका गावात अकरा वर्षांच्या मुलीवर रविवारी (ता. 29) अत्याचार झाल्याची घटना घडली. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक...

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील एका गावात आरोपी बाळू लक्ष्मण शिंदे (वय 21) हा पीडित मुलीला मोटारसायकल ढकलायला सांगत आपल्या घरापर्यंत घेऊन गेला. नंतर तिला घरात कोंडून घेतले. 

हेही वाचा - आता निर्णय धनंजय मुंडेंच्या हाती

बाळूने या मुलीवर अत्याचार केला. विशेष म्हणजे हा प्रकार कोणाला सांगितला तर ठार मारून टाकीन, अशी धमकीही बाळूने दिली. याप्रकरणी आरोपी बाळूविरुद्ध पोक्‍सोअंतर्गत रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. सहपोलिस निरीक्षक सुरेश खाडे हे तपास करत आहेत. 

News Item ID: 

599-news_story-1577640024

Mobile Device Headline: 

बाळू आता चक्की पिसिंग! अल्पवयीन मुलीला घरात नेले, तोंड दाबले अन्‌.... 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

शिरूर कासार (जि. बीड) - शिरूर कासार तालुक्‍यातील एका गावात अकरा वर्षांच्या मुलीवर रविवारी (ता. 29) अत्याचार झाल्याची घटना घडली. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक...

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील एका गावात आरोपी बाळू लक्ष्मण शिंदे (वय 21) हा पीडित मुलीला मोटारसायकल ढकलायला सांगत आपल्या घरापर्यंत घेऊन गेला. नंतर तिला घरात कोंडून घेतले. 

हेही वाचा - आता निर्णय धनंजय मुंडेंच्या हाती

बाळूने या मुलीवर अत्याचार केला. विशेष म्हणजे हा प्रकार कोणाला सांगितला तर ठार मारून टाकीन, अशी धमकीही बाळूने दिली. याप्रकरणी आरोपी बाळूविरुद्ध पोक्‍सोअंतर्गत रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. सहपोलिस निरीक्षक सुरेश खाडे हे तपास करत आहेत. 

Vertical Image: 

English Headline: 

A minor girl raped in Beed district

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

बीड

beed

अत्याचार

शिरूर

वर्षा

varsha

पोलिस

Search Functional Tags: 

बीड, Beed, अत्याचार, शिरूर, वर्षा, Varsha, पोलिस

Twitter Publish: 

Meta Keyword: 

A minor girl raped in Beed district

Meta Description: 

A minor girl raped in Beed district शिरूर कासार तालुक्‍यातील एका गावात अकरा वर्षांच्या मुलीवर रविवारी (ता. 29) अत्याचार झाल्याची घटना घडली. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

बीड

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

बाळू आता चक्की पिसिंग! अल्पवयीन मुलीला घरात नेले, तोंड दाबले अन्‌....  शिरूर कासार (जि. बीड) - शिरूर कासार तालुक्‍यातील एका गावात अकरा वर्षांच्या मुलीवर रविवारी (ता. 29) अत्याचार झाल्याची घटना घडली. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक... पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील एका गावात आरोपी बाळू लक्ष्मण शिंदे (वय 21) हा पीडित मुलीला मोटारसायकल ढकलायला सांगत आपल्या घरापर्यंत घेऊन गेला. नंतर तिला घरात कोंडून घेतले.  हेही वाचा - आता निर्णय धनंजय मुंडेंच्या हाती बाळूने या मुलीवर अत्याचार केला. विशेष म्हणजे हा प्रकार कोणाला सांगितला तर ठार मारून टाकीन, अशी धमकीही बाळूने दिली. याप्रकरणी आरोपी बाळूविरुद्ध पोक्‍सोअंतर्गत रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. सहपोलिस निरीक्षक सुरेश खाडे हे तपास करत आहेत.  News Item ID:  599-news_story-1577640024 Mobile Device Headline:  बाळू आता चक्की पिसिंग! अल्पवयीन मुलीला घरात नेले, तोंड दाबले अन्‌....  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  शिरूर कासार (जि. बीड) - शिरूर कासार तालुक्‍यातील एका गावात अकरा वर्षांच्या मुलीवर रविवारी (ता. 29) अत्याचार झाल्याची घटना घडली. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक... पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील एका गावात आरोपी बाळू लक्ष्मण शिंदे (वय 21) हा पीडित मुलीला मोटारसायकल ढकलायला सांगत आपल्या घरापर्यंत घेऊन गेला. नंतर तिला घरात कोंडून घेतले.  हेही वाचा - आता निर्णय धनंजय मुंडेंच्या हाती बाळूने या मुलीवर अत्याचार केला. विशेष म्हणजे हा प्रकार कोणाला सांगितला तर ठार मारून टाकीन, अशी धमकीही बाळूने दिली. याप्रकरणी आरोपी बाळूविरुद्ध पोक्‍सोअंतर्गत रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. सहपोलिस निरीक्षक सुरेश खाडे हे तपास करत आहेत.  Vertical Image:  English Headline:  A minor girl raped in Beed district Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा बीड beed अत्याचार शिरूर वर्षा varsha पोलिस Search Functional Tags:  बीड, Beed, अत्याचार, शिरूर, वर्षा, Varsha, पोलिस Twitter Publish:  Meta Keyword:  A minor girl raped in Beed district Meta Description:  A minor girl raped in Beed district शिरूर कासार तालुक्‍यातील एका गावात अकरा वर्षांच्या मुलीवर रविवारी (ता. 29) अत्याचार झाल्याची घटना घडली. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  Send as Notification:  Topic Tags:  बीड News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SDIS6m
Read More
Video : दाभोलकरांच्या खुनाचा सूत्रधार पकडणे नव्या सरकारची मोठी जबाबदारी

लातूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. त्यामुळे हा तपास एका निर्णायक टप्प्यावर आला आहे. मारेकऱ्यांना पकडलं गेलेलं आहे. पण, सूत्रधार अद्याप पकडला गेला नाही. तो पकडणं, ही सरकारची खूप मोठी जबाबदारी आहे. सध्या प्रागतिक विचाराचे सरकार राज्यात आले आहे. या सरकारने सूत्रधार पकडावेत, अशी मागणी 'अंनिस'चे कार्यकर्ते आणि दाभोलकरांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी रविवारी केली.

'वेध : गौरव बंडखोरीचा' या कार्यक्रमासाठी डॉ. हमीद दाभोलकर लातूरमध्ये आले होते. या वेळी ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. दाभोलकर म्हणाले, नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पडकले गेले आहे. त्यामुळे खूनामागचा विचार काय होता, हे देखील स्पष्ट झाले आहे. पण सूत्रधार अजून सापडले नाहीत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाला ६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सूत्रधार लवकर पकडले जावेत, अशी आमची अपेक्षा आहे. 

मागील सरकारने यात चालढकल केली का, या प्रश्नावर बोलताना हा न्यायालयीन विषय असल्याने मागील सरकारवर टिपण्णी करणार नाही, असे सांगून डॉ. दाभोलकर म्हणाले, ज्या उद्दीष्टाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आला होता, त्या उद्दीष्ठात, विचारात संबंधीत संघटना यशस्वी झाल्या नाहीत. कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार, त्यांचे कार्य दुप्पट जोमाने अंनिसचे कार्यकर्ते सध्या पुढे नेत आहेत. 

नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाच्या दिवशी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात सर्वत्र प्रबोधन केले. सूर्यग्रहणाशी संबंधीत अनेक अंधश्रद्धा आजही आहेत. याबाबत जनजागृती केली. आता ३१ डिसेंबर रोजी चला व्यसन बदनाम करूया, ही मोहिम आम्ही राज्यभर राबविणार आहोत.

म्हणून मी हमीद

आडनाव दाभोलकर असूनही हमीद नाव का, असा प्रश्न अनेकांना पडतो. आजवर तो अनेकांनी मला विचारलाही. खरंतर वडिलांनी हमीद दलवाई यांचे नाव मला दिले. नावावरून धर्म ओळखला जाऊ नये आणि त्यांच्या वाटेवरून पुढे जावे, हा विचार त्यामागे होता, असे हमीद दाभोलकर यांनी वेध : गौरव बंडखोरीचा या कार्यक्रमात सांगितले. 

धर्माच्या नावावरून समाजात दुही निर्माण केली जात आहे. एकमेकांत कटुतेचे वातावरण तयार केले जात आहे. अशा काळात दलवाईंना आपल्याला वगळता येणार नाही. एकतेचा विचार पुढे न्यावा लागेल.

बंडखोरी करताना व्यक्ती म्हणून, नातेसंबंध म्हणून, कुटूंब म्हणून जे काही प्रसंग वाट्याला येतात ते भोगायची तयारी असावी लागते. पण बंडखोरी शिकवून येत नाही. पण, आपल्या प्रत्येकाच्या आयूष्यात बंड करण्याच्या छोट्या-छोट्या जागा असतात, त्या जागा आपण शोधाव्यात, असेही हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1577637324

Mobile Device Headline: 

Video : दाभोलकरांच्या खुनाचा सूत्रधार पकडणे नव्या सरकारची मोठी जबाबदारी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

लातूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. त्यामुळे हा तपास एका निर्णायक टप्प्यावर आला आहे. मारेकऱ्यांना पकडलं गेलेलं आहे. पण, सूत्रधार अद्याप पकडला गेला नाही. तो पकडणं, ही सरकारची खूप मोठी जबाबदारी आहे. सध्या प्रागतिक विचाराचे सरकार राज्यात आले आहे. या सरकारने सूत्रधार पकडावेत, अशी मागणी 'अंनिस'चे कार्यकर्ते आणि दाभोलकरांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी रविवारी केली.

'वेध : गौरव बंडखोरीचा' या कार्यक्रमासाठी डॉ. हमीद दाभोलकर लातूरमध्ये आले होते. या वेळी ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. दाभोलकर म्हणाले, नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पडकले गेले आहे. त्यामुळे खूनामागचा विचार काय होता, हे देखील स्पष्ट झाले आहे. पण सूत्रधार अजून सापडले नाहीत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाला ६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सूत्रधार लवकर पकडले जावेत, अशी आमची अपेक्षा आहे. 

मागील सरकारने यात चालढकल केली का, या प्रश्नावर बोलताना हा न्यायालयीन विषय असल्याने मागील सरकारवर टिपण्णी करणार नाही, असे सांगून डॉ. दाभोलकर म्हणाले, ज्या उद्दीष्टाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आला होता, त्या उद्दीष्ठात, विचारात संबंधीत संघटना यशस्वी झाल्या नाहीत. कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार, त्यांचे कार्य दुप्पट जोमाने अंनिसचे कार्यकर्ते सध्या पुढे नेत आहेत. 

नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाच्या दिवशी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात सर्वत्र प्रबोधन केले. सूर्यग्रहणाशी संबंधीत अनेक अंधश्रद्धा आजही आहेत. याबाबत जनजागृती केली. आता ३१ डिसेंबर रोजी चला व्यसन बदनाम करूया, ही मोहिम आम्ही राज्यभर राबविणार आहोत.

म्हणून मी हमीद

आडनाव दाभोलकर असूनही हमीद नाव का, असा प्रश्न अनेकांना पडतो. आजवर तो अनेकांनी मला विचारलाही. खरंतर वडिलांनी हमीद दलवाई यांचे नाव मला दिले. नावावरून धर्म ओळखला जाऊ नये आणि त्यांच्या वाटेवरून पुढे जावे, हा विचार त्यामागे होता, असे हमीद दाभोलकर यांनी वेध : गौरव बंडखोरीचा या कार्यक्रमात सांगितले. 

धर्माच्या नावावरून समाजात दुही निर्माण केली जात आहे. एकमेकांत कटुतेचे वातावरण तयार केले जात आहे. अशा काळात दलवाईंना आपल्याला वगळता येणार नाही. एकतेचा विचार पुढे न्यावा लागेल.

बंडखोरी करताना व्यक्ती म्हणून, नातेसंबंध म्हणून, कुटूंब म्हणून जे काही प्रसंग वाट्याला येतात ते भोगायची तयारी असावी लागते. पण बंडखोरी शिकवून येत नाही. पण, आपल्या प्रत्येकाच्या आयूष्यात बंड करण्याच्या छोट्या-छोट्या जागा असतात, त्या जागा आपण शोधाव्यात, असेही हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

Vertical Image: 

English Headline: 

Who is Mastermind in Dabholkar Murder case, Find Him, Said Hamid Dabholkar in Latur

Author Type: 

External Author

सुशांत सांगवे

सुशांत सांगवे

लातूर

latur

तूर

नरेंद्र दाभोलकर

उच्च न्यायालय

high court

सरकार

government

हमीद दाभोलकर

सकाळ

खून

विषय

topics

सूर्यग्रहण

व्यसन

हमीद दलवाई

Search Functional Tags: 

सुशांत सांगवे, लातूर, Latur, तूर, नरेंद्र दाभोलकर, उच्च न्यायालय, High Court, सरकार, Government, हमीद दाभोलकर, सकाळ, खून, विषय, Topics, सूर्यग्रहण, व्यसन, हमीद दलवाई

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Who is Mastermind in Dabholkar Murder case, Find Him, Said Hamid Dabholkar in Latur

Meta Description: 

Who is Mastermind in Dabholkar Murder case, Find Him, Said Hamid Dabholkar in Latur ज्या उद्दीष्टाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आला होता, त्या उद्दीष्ठात, विचारात संबंधीत संघटना यशस्वी झाल्या नाहीत. कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार, त्यांचे कार्य दुप्पट जोमाने अंनिसचे कार्यकर्ते सध्या पुढे नेत आहेत. 

Send as Notification: 

Topic Tags: 

लातूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : दाभोलकरांच्या खुनाचा सूत्रधार पकडणे नव्या सरकारची मोठी जबाबदारी लातूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. त्यामुळे हा तपास एका निर्णायक टप्प्यावर आला आहे. मारेकऱ्यांना पकडलं गेलेलं आहे. पण, सूत्रधार अद्याप पकडला गेला नाही. तो पकडणं, ही सरकारची खूप मोठी जबाबदारी आहे. सध्या प्रागतिक विचाराचे सरकार राज्यात आले आहे. या सरकारने सूत्रधार पकडावेत, अशी मागणी 'अंनिस'चे कार्यकर्ते आणि दाभोलकरांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी रविवारी केली. 'वेध : गौरव बंडखोरीचा' या कार्यक्रमासाठी डॉ. हमीद दाभोलकर लातूरमध्ये आले होते. या वेळी ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. दाभोलकर म्हणाले, नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पडकले गेले आहे. त्यामुळे खूनामागचा विचार काय होता, हे देखील स्पष्ट झाले आहे. पण सूत्रधार अजून सापडले नाहीत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाला ६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सूत्रधार लवकर पकडले जावेत, अशी आमची अपेक्षा आहे.  मागील सरकारने यात चालढकल केली का, या प्रश्नावर बोलताना हा न्यायालयीन विषय असल्याने मागील सरकारवर टिपण्णी करणार नाही, असे सांगून डॉ. दाभोलकर म्हणाले, ज्या उद्दीष्टाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आला होता, त्या उद्दीष्ठात, विचारात संबंधीत संघटना यशस्वी झाल्या नाहीत. कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार, त्यांचे कार्य दुप्पट जोमाने अंनिसचे कार्यकर्ते सध्या पुढे नेत आहेत.  नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाच्या दिवशी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात सर्वत्र प्रबोधन केले. सूर्यग्रहणाशी संबंधीत अनेक अंधश्रद्धा आजही आहेत. याबाबत जनजागृती केली. आता ३१ डिसेंबर रोजी चला व्यसन बदनाम करूया, ही मोहिम आम्ही राज्यभर राबविणार आहोत. म्हणून मी हमीद आडनाव दाभोलकर असूनही हमीद नाव का, असा प्रश्न अनेकांना पडतो. आजवर तो अनेकांनी मला विचारलाही. खरंतर वडिलांनी हमीद दलवाई यांचे नाव मला दिले. नावावरून धर्म ओळखला जाऊ नये आणि त्यांच्या वाटेवरून पुढे जावे, हा विचार त्यामागे होता, असे हमीद दाभोलकर यांनी वेध : गौरव बंडखोरीचा या कार्यक्रमात सांगितले.  धर्माच्या नावावरून समाजात दुही निर्माण केली जात आहे. एकमेकांत कटुतेचे वातावरण तयार केले जात आहे. अशा काळात दलवाईंना आपल्याला वगळता येणार नाही. एकतेचा विचार पुढे न्यावा लागेल. बंडखोरी करताना व्यक्ती म्हणून, नातेसंबंध म्हणून, कुटूंब म्हणून जे काही प्रसंग वाट्याला येतात ते भोगायची तयारी असावी लागते. पण बंडखोरी शिकवून येत नाही. पण, आपल्या प्रत्येकाच्या आयूष्यात बंड करण्याच्या छोट्या-छोट्या जागा असतात, त्या जागा आपण शोधाव्यात, असेही हमीद दाभोलकर यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1577637324 Mobile Device Headline:  Video : दाभोलकरांच्या खुनाचा सूत्रधार पकडणे नव्या सरकारची मोठी जबाबदारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  लातूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. त्यामुळे हा तपास एका निर्णायक टप्प्यावर आला आहे. मारेकऱ्यांना पकडलं गेलेलं आहे. पण, सूत्रधार अद्याप पकडला गेला नाही. तो पकडणं, ही सरकारची खूप मोठी जबाबदारी आहे. सध्या प्रागतिक विचाराचे सरकार राज्यात आले आहे. या सरकारने सूत्रधार पकडावेत, अशी मागणी 'अंनिस'चे कार्यकर्ते आणि दाभोलकरांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी रविवारी केली. 'वेध : गौरव बंडखोरीचा' या कार्यक्रमासाठी डॉ. हमीद दाभोलकर लातूरमध्ये आले होते. या वेळी ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. दाभोलकर म्हणाले, नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पडकले गेले आहे. त्यामुळे खूनामागचा विचार काय होता, हे देखील स्पष्ट झाले आहे. पण सूत्रधार अजून सापडले नाहीत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाला ६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सूत्रधार लवकर पकडले जावेत, अशी आमची अपेक्षा आहे.  मागील सरकारने यात चालढकल केली का, या प्रश्नावर बोलताना हा न्यायालयीन विषय असल्याने मागील सरकारवर टिपण्णी करणार नाही, असे सांगून डॉ. दाभोलकर म्हणाले, ज्या उद्दीष्टाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आला होता, त्या उद्दीष्ठात, विचारात संबंधीत संघटना यशस्वी झाल्या नाहीत. कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार, त्यांचे कार्य दुप्पट जोमाने अंनिसचे कार्यकर्ते सध्या पुढे नेत आहेत.  नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाच्या दिवशी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात सर्वत्र प्रबोधन केले. सूर्यग्रहणाशी संबंधीत अनेक अंधश्रद्धा आजही आहेत. याबाबत जनजागृती केली. आता ३१ डिसेंबर रोजी चला व्यसन बदनाम करूया, ही मोहिम आम्ही राज्यभर राबविणार आहोत. म्हणून मी हमीद आडनाव दाभोलकर असूनही हमीद नाव का, असा प्रश्न अनेकांना पडतो. आजवर तो अनेकांनी मला विचारलाही. खरंतर वडिलांनी हमीद दलवाई यांचे नाव मला दिले. नावावरून धर्म ओळखला जाऊ नये आणि त्यांच्या वाटेवरून पुढे जावे, हा विचार त्यामागे होता, असे हमीद दाभोलकर यांनी वेध : गौरव बंडखोरीचा या कार्यक्रमात सांगितले.  धर्माच्या नावावरून समाजात दुही निर्माण केली जात आहे. एकमेकांत कटुतेचे वातावरण तयार केले जात आहे. अशा काळात दलवाईंना आपल्याला वगळता येणार नाही. एकतेचा विचार पुढे न्यावा लागेल. बंडखोरी करताना व्यक्ती म्हणून, नातेसंबंध म्हणून, कुटूंब म्हणून जे काही प्रसंग वाट्याला येतात ते भोगायची तयारी असावी लागते. पण बंडखोरी शिकवून येत नाही. पण, आपल्या प्रत्येकाच्या आयूष्यात बंड करण्याच्या छोट्या-छोट्या जागा असतात, त्या जागा आपण शोधाव्यात, असेही हमीद दाभोलकर यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  Who is Mastermind in Dabholkar Murder case, Find Him, Said Hamid Dabholkar in Latur Author Type:  External Author सुशांत सांगवे सुशांत सांगवे लातूर latur तूर नरेंद्र दाभोलकर उच्च न्यायालय high court सरकार government हमीद दाभोलकर सकाळ खून विषय topics सूर्यग्रहण व्यसन हमीद दलवाई Search Functional Tags:  सुशांत सांगवे, लातूर, Latur, तूर, नरेंद्र दाभोलकर, उच्च न्यायालय, High Court, सरकार, Government, हमीद दाभोलकर, सकाळ, खून, विषय, Topics, सूर्यग्रहण, व्यसन, हमीद दलवाई Twitter Publish:  Meta Keyword:  Who is Mastermind in Dabholkar Murder case, Find Him, Said Hamid Dabholkar in Latur Meta Description:  Who is Mastermind in Dabholkar Murder case, Find Him, Said Hamid Dabholkar in Latur ज्या उद्दीष्टाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आला होता, त्या उद्दीष्ठात, विचारात संबंधीत संघटना यशस्वी झाल्या नाहीत. कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार, त्यांचे कार्य दुप्पट जोमाने अंनिसचे कार्यकर्ते सध्या पुढे नेत आहेत.  Send as Notification:  Topic Tags:  लातूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Qbe6QF
Read More
पुणे शहरात पाणीपुरवठा विस्कळित

पुणे - खडकवासला धरण साखळीत २५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असूनही प्रभात रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये टंचाई आहे. या भागांत दहा दिवसांपासून केवळ अर्धा तास, तेही कमी दाबाने पाणी येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पेठा व उपनगरांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बहुतांश भागांतील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने पाणी नेमके कुठे जातेय, हाच प्रश्‍न विचारला जात आहे. सर्वत्र पाणी सोडले जात आहे. मात्र, काही भागांत कमी पाणी मिळत असावे, असा खुलासा महापालिकेचे पाणीपुरवठा खाते करीत आहे. पण, ते का मिळत नाही आणि लोकांना न मिळणारे पाणी कुठे जाते, याचे उत्तर मात्र या अधिकाऱ्यांकडे नाही.

आमदार दत्तात्रेय भरणे यांना मंत्रीपदाची लाॅटरी...

पेठांत मध्यरात्री पाणी
कसबा पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, नाना पेठ आणि रास्ता पेठेच्या काही भागांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. या भागांत एक-दीड तास पाणी येत असले, तरी त्याला पुरेसा दाब नसल्याने अपुरे पाणी मिळत आहे. त्याशिवाय, वेळापत्रकही बदलले असून, काही ठिकाणी रात्री बारा वाजता पाणी येते.

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

प्रभात रस्ता भागात नियोजनाप्रमाणे पाणी दिले जात नाही. त्याबाबत चार वेळा क्षेत्रीय कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर टॅंकरद्वारे पाणी देण्यात आले. पण, मूळ पाणीपुरवठा होत नाही. गेली सहा महिने हीच स्थिती आहे. 
- महेश सोवनी, रहिवासी, प्रभात रस्ता 

तक्रारी जाणून घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे काही भागांना कमी पाणी मिळत असेल. पण, सर्व भागांत पुरवठा सुरू आहे. जेथे कमी आणि उशिरा पाणी येते, त्या भागांत टॅंकरही पुरवीत आहोत.
- प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, महापालिका

News Item ID: 

599-news_story-1577633511

Mobile Device Headline: 

पुणे शहरात पाणीपुरवठा विस्कळित

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - खडकवासला धरण साखळीत २५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असूनही प्रभात रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये टंचाई आहे. या भागांत दहा दिवसांपासून केवळ अर्धा तास, तेही कमी दाबाने पाणी येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पेठा व उपनगरांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बहुतांश भागांतील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने पाणी नेमके कुठे जातेय, हाच प्रश्‍न विचारला जात आहे. सर्वत्र पाणी सोडले जात आहे. मात्र, काही भागांत कमी पाणी मिळत असावे, असा खुलासा महापालिकेचे पाणीपुरवठा खाते करीत आहे. पण, ते का मिळत नाही आणि लोकांना न मिळणारे पाणी कुठे जाते, याचे उत्तर मात्र या अधिकाऱ्यांकडे नाही.

आमदार दत्तात्रेय भरणे यांना मंत्रीपदाची लाॅटरी...

पेठांत मध्यरात्री पाणी
कसबा पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, नाना पेठ आणि रास्ता पेठेच्या काही भागांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. या भागांत एक-दीड तास पाणी येत असले, तरी त्याला पुरेसा दाब नसल्याने अपुरे पाणी मिळत आहे. त्याशिवाय, वेळापत्रकही बदलले असून, काही ठिकाणी रात्री बारा वाजता पाणी येते.

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

प्रभात रस्ता भागात नियोजनाप्रमाणे पाणी दिले जात नाही. त्याबाबत चार वेळा क्षेत्रीय कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर टॅंकरद्वारे पाणी देण्यात आले. पण, मूळ पाणीपुरवठा होत नाही. गेली सहा महिने हीच स्थिती आहे. 
- महेश सोवनी, रहिवासी, प्रभात रस्ता 

तक्रारी जाणून घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे काही भागांना कमी पाणी मिळत असेल. पण, सर्व भागांत पुरवठा सुरू आहे. जेथे कमी आणि उशिरा पाणी येते, त्या भागांत टॅंकरही पुरवीत आहोत.
- प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, महापालिका

Vertical Image: 

English Headline: 

Water supply disrupted in Pune city

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पाणी

धरण

शिवाजीनगर

नगर

water

पोलिस

पुणे

खडकवासला

ऍप

Search Functional Tags: 

पाणी, धरण, शिवाजीनगर, नगर, Water, पोलिस, पुणे, खडकवासला, ऍप

Twitter Publish: 

Meta Description: 

Water supply disrupted in Pune city खडकवासला धरण साखळीत २५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असूनही प्रभात रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये टंचाई आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे शहरात पाणीपुरवठा विस्कळित पुणे - खडकवासला धरण साखळीत २५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असूनही प्रभात रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये टंचाई आहे. या भागांत दहा दिवसांपासून केवळ अर्धा तास, तेही कमी दाबाने पाणी येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पेठा व उपनगरांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बहुतांश भागांतील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने पाणी नेमके कुठे जातेय, हाच प्रश्‍न विचारला जात आहे. सर्वत्र पाणी सोडले जात आहे. मात्र, काही भागांत कमी पाणी मिळत असावे, असा खुलासा महापालिकेचे पाणीपुरवठा खाते करीत आहे. पण, ते का मिळत नाही आणि लोकांना न मिळणारे पाणी कुठे जाते, याचे उत्तर मात्र या अधिकाऱ्यांकडे नाही. आमदार दत्तात्रेय भरणे यांना मंत्रीपदाची लाॅटरी... पेठांत मध्यरात्री पाणी कसबा पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, नाना पेठ आणि रास्ता पेठेच्या काही भागांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. या भागांत एक-दीड तास पाणी येत असले, तरी त्याला पुरेसा दाब नसल्याने अपुरे पाणी मिळत आहे. त्याशिवाय, वेळापत्रकही बदलले असून, काही ठिकाणी रात्री बारा वाजता पाणी येते. अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते प्रभात रस्ता भागात नियोजनाप्रमाणे पाणी दिले जात नाही. त्याबाबत चार वेळा क्षेत्रीय कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर टॅंकरद्वारे पाणी देण्यात आले. पण, मूळ पाणीपुरवठा होत नाही. गेली सहा महिने हीच स्थिती आहे.  - महेश सोवनी, रहिवासी, प्रभात रस्ता  तक्रारी जाणून घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे काही भागांना कमी पाणी मिळत असेल. पण, सर्व भागांत पुरवठा सुरू आहे. जेथे कमी आणि उशिरा पाणी येते, त्या भागांत टॅंकरही पुरवीत आहोत. - प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, महापालिका News Item ID:  599-news_story-1577633511 Mobile Device Headline:  पुणे शहरात पाणीपुरवठा विस्कळित Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - खडकवासला धरण साखळीत २५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असूनही प्रभात रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये टंचाई आहे. या भागांत दहा दिवसांपासून केवळ अर्धा तास, तेही कमी दाबाने पाणी येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पेठा व उपनगरांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बहुतांश भागांतील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने पाणी नेमके कुठे जातेय, हाच प्रश्‍न विचारला जात आहे. सर्वत्र पाणी सोडले जात आहे. मात्र, काही भागांत कमी पाणी मिळत असावे, असा खुलासा महापालिकेचे पाणीपुरवठा खाते करीत आहे. पण, ते का मिळत नाही आणि लोकांना न मिळणारे पाणी कुठे जाते, याचे उत्तर मात्र या अधिकाऱ्यांकडे नाही. आमदार दत्तात्रेय भरणे यांना मंत्रीपदाची लाॅटरी... पेठांत मध्यरात्री पाणी कसबा पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, नाना पेठ आणि रास्ता पेठेच्या काही भागांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. या भागांत एक-दीड तास पाणी येत असले, तरी त्याला पुरेसा दाब नसल्याने अपुरे पाणी मिळत आहे. त्याशिवाय, वेळापत्रकही बदलले असून, काही ठिकाणी रात्री बारा वाजता पाणी येते. अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते प्रभात रस्ता भागात नियोजनाप्रमाणे पाणी दिले जात नाही. त्याबाबत चार वेळा क्षेत्रीय कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर टॅंकरद्वारे पाणी देण्यात आले. पण, मूळ पाणीपुरवठा होत नाही. गेली सहा महिने हीच स्थिती आहे.  - महेश सोवनी, रहिवासी, प्रभात रस्ता  तक्रारी जाणून घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे काही भागांना कमी पाणी मिळत असेल. पण, सर्व भागांत पुरवठा सुरू आहे. जेथे कमी आणि उशिरा पाणी येते, त्या भागांत टॅंकरही पुरवीत आहोत. - प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, महापालिका Vertical Image:  English Headline:  Water supply disrupted in Pune city Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पाणी धरण शिवाजीनगर नगर water पोलिस पुणे खडकवासला ऍप Search Functional Tags:  पाणी, धरण, शिवाजीनगर, नगर, Water, पोलिस, पुणे, खडकवासला, ऍप Twitter Publish:  Meta Description:  Water supply disrupted in Pune city खडकवासला धरण साखळीत २५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असूनही प्रभात रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये टंचाई आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36chVu8
Read More
सदफ जफर के परिजनों से मिलीं प्रियंका, यूपी सरकार पर साधा निशाना https://ift.tt/2Fgo5Ol
महाराष्ट्र में उद्धव कैबिनेट का विस्तार आज, ये नेता बनाए जा सकते हैं मंत्री https://ift.tt/39m8Kta
लिओ वराडकर: आयर्लंडचे पंतप्रधान यांचं सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये असं झालं स्वागत
जन्मापूर्वीच कळणार बाळाचे अपंगत्व

पिंपरी - जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सहकार्य लाभणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारच्या नोव्हेंबर २०१५च्या आदेशानुसार दिव्यांगांबाबत वैयक्तिक व सामूहिक विकासाच्या योजना महापालिका राबवीत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच अंगणवाड्या व पाच बालवाड्या, अशा दहा ठिकाणी ही केंद्रे सुरू केली जातील. त्याअंतर्गत अपंग प्रतिबंधात्मक लवकर निदान व उपचाराच्या दृष्टीने अंगणवाडी शिक्षिका व सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपंगांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची सुविधा पुरविण्यासाठी अर्थसाह्यही दिले जाणार आहे. यासाठी अंगणवाडी, बालवाडीसेविका व आशासेविकांच्या मदतीने स्थापन केलेल्या ‘लक्ष’ गटांशी संपर्क ठेवला जाणार आहे.

पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​

निधीची उपलब्धता
शहरात स्थापन करण्यात येणाऱ्या दहा लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्रांमध्ये आवश्‍यक मनुष्यबळ व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वार्षिक ३३ लाख ४४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, शून्य व सहा वर्षे वयोगटातील बालकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यासह व्यवस्थापन, स्थापत्य व त्यानुषंगाने कामे करण्यासाठीच्या रकमेसह ७२ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान! 

गरोदर महिलांची तपासणी
गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, नवजात बालकाची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचाराच्या सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी, बालवाडी व आशासेविकांसह अंगणवाडी, बालवाडी परिसरातील कुटुंब, दिव्यांग बालकाचे कुटुंब यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे, हासुद्धा या योजनेचा उद्देश आहे.

News Item ID: 

599-news_story-1577628731

Mobile Device Headline: 

जन्मापूर्वीच कळणार बाळाचे अपंगत्व

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पिंपरी - जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सहकार्य लाभणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारच्या नोव्हेंबर २०१५च्या आदेशानुसार दिव्यांगांबाबत वैयक्तिक व सामूहिक विकासाच्या योजना महापालिका राबवीत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच अंगणवाड्या व पाच बालवाड्या, अशा दहा ठिकाणी ही केंद्रे सुरू केली जातील. त्याअंतर्गत अपंग प्रतिबंधात्मक लवकर निदान व उपचाराच्या दृष्टीने अंगणवाडी शिक्षिका व सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपंगांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची सुविधा पुरविण्यासाठी अर्थसाह्यही दिले जाणार आहे. यासाठी अंगणवाडी, बालवाडीसेविका व आशासेविकांच्या मदतीने स्थापन केलेल्या ‘लक्ष’ गटांशी संपर्क ठेवला जाणार आहे.

पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​

निधीची उपलब्धता
शहरात स्थापन करण्यात येणाऱ्या दहा लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्रांमध्ये आवश्‍यक मनुष्यबळ व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वार्षिक ३३ लाख ४४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, शून्य व सहा वर्षे वयोगटातील बालकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यासह व्यवस्थापन, स्थापत्य व त्यानुषंगाने कामे करण्यासाठीच्या रकमेसह ७२ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान! 

गरोदर महिलांची तपासणी
गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, नवजात बालकाची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचाराच्या सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी, बालवाडी व आशासेविकांसह अंगणवाडी, बालवाडी परिसरातील कुटुंब, दिव्यांग बालकाचे कुटुंब यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे, हासुद्धा या योजनेचा उद्देश आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Pregnancy of a baby Disability will be known before birth

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महापालिका

बाळ

baby

infant

महिला

women

दिव्यांग

पुनर्वसन

ऍप

विकास

training

education

तळेगाव

health

Search Functional Tags: 

महापालिका, बाळ, baby, infant, महिला, women, दिव्यांग, पुनर्वसन, ऍप, विकास, Training, Education, तळेगाव, Health

Twitter Publish: 

Meta Description: 

Pregnancy of a baby Disability will be known before birth जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जन्मापूर्वीच कळणार बाळाचे अपंगत्व पिंपरी - जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सहकार्य लाभणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सरकारच्या नोव्हेंबर २०१५च्या आदेशानुसार दिव्यांगांबाबत वैयक्तिक व सामूहिक विकासाच्या योजना महापालिका राबवीत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच अंगणवाड्या व पाच बालवाड्या, अशा दहा ठिकाणी ही केंद्रे सुरू केली जातील. त्याअंतर्गत अपंग प्रतिबंधात्मक लवकर निदान व उपचाराच्या दृष्टीने अंगणवाडी शिक्षिका व सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपंगांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची सुविधा पुरविण्यासाठी अर्थसाह्यही दिले जाणार आहे. यासाठी अंगणवाडी, बालवाडीसेविका व आशासेविकांच्या मदतीने स्थापन केलेल्या ‘लक्ष’ गटांशी संपर्क ठेवला जाणार आहे. पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​ निधीची उपलब्धता शहरात स्थापन करण्यात येणाऱ्या दहा लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्रांमध्ये आवश्‍यक मनुष्यबळ व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वार्षिक ३३ लाख ४४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, शून्य व सहा वर्षे वयोगटातील बालकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यासह व्यवस्थापन, स्थापत्य व त्यानुषंगाने कामे करण्यासाठीच्या रकमेसह ७२ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान!  गरोदर महिलांची तपासणी गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, नवजात बालकाची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचाराच्या सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी, बालवाडी व आशासेविकांसह अंगणवाडी, बालवाडी परिसरातील कुटुंब, दिव्यांग बालकाचे कुटुंब यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे, हासुद्धा या योजनेचा उद्देश आहे. News Item ID:  599-news_story-1577628731 Mobile Device Headline:  जन्मापूर्वीच कळणार बाळाचे अपंगत्व Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सहकार्य लाभणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सरकारच्या नोव्हेंबर २०१५च्या आदेशानुसार दिव्यांगांबाबत वैयक्तिक व सामूहिक विकासाच्या योजना महापालिका राबवीत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच अंगणवाड्या व पाच बालवाड्या, अशा दहा ठिकाणी ही केंद्रे सुरू केली जातील. त्याअंतर्गत अपंग प्रतिबंधात्मक लवकर निदान व उपचाराच्या दृष्टीने अंगणवाडी शिक्षिका व सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपंगांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची सुविधा पुरविण्यासाठी अर्थसाह्यही दिले जाणार आहे. यासाठी अंगणवाडी, बालवाडीसेविका व आशासेविकांच्या मदतीने स्थापन केलेल्या ‘लक्ष’ गटांशी संपर्क ठेवला जाणार आहे. पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​ निधीची उपलब्धता शहरात स्थापन करण्यात येणाऱ्या दहा लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्रांमध्ये आवश्‍यक मनुष्यबळ व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वार्षिक ३३ लाख ४४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, शून्य व सहा वर्षे वयोगटातील बालकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यासह व्यवस्थापन, स्थापत्य व त्यानुषंगाने कामे करण्यासाठीच्या रकमेसह ७२ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान!  गरोदर महिलांची तपासणी गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, नवजात बालकाची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचाराच्या सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी, बालवाडी व आशासेविकांसह अंगणवाडी, बालवाडी परिसरातील कुटुंब, दिव्यांग बालकाचे कुटुंब यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे, हासुद्धा या योजनेचा उद्देश आहे. Vertical Image:  English Headline:  Pregnancy of a baby Disability will be known before birth Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महापालिका बाळ baby infant महिला women दिव्यांग पुनर्वसन ऍप विकास training education तळेगाव health Search Functional Tags:  महापालिका, बाळ, baby, infant, महिला, women, दिव्यांग, पुनर्वसन, ऍप, विकास, Training, Education, तळेगाव, Health Twitter Publish:  Meta Description:  Pregnancy of a baby Disability will be known before birth जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tfIhgc
Read More
शेतकऱ्यांनो, आज शेवटचा दिवस आहे बरं का... 

औरंगाबाद : शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे.

शेतीतील अवजारे, कृषीविषयक पुस्तके, गृहोपयोगी वस्तू, पदार्थांचे स्टॉल, हजार बाराशे रुपयांपासून पाच ते सात हजारांपर्यंतची घोंगडी, असे सगळे काही या ठिकाणी आहे. या प्रदर्शनाला रविवारी (ता.30) शहरवासीयांसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रविवारी (ता.30) मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला कृषी जत्रेचे स्वरूप आले होते. 

मराठवाडा, विदर्भच नव्हे तर अगदी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, धुळे आणि कोकणातूनही शेतकरी या ज्ञानमेळाव्यात सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पारस ग्रुप असून, महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस ऍक्‍मे, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), गरवारे टेक्‍निकल फायबर्स आणि महाऊर्जा सहप्रायोजक आहेत. 

एकमेकींशी चर्चा करत ज्ञानाचे आदानप्रदान 

मनात घोळत असलेला कोणताही मुद्दा विचारावा आणि भरपूर खरेदी करावी, असे चित्र महिला शेतकऱ्यांचे होते. कंपन्या किंवा शास्त्रज्ञांकडून माहिती गोळा करून शेतीमधील अडचणी दूर करून शास्त्रोक्त नियोजनातून व्यावसायिक शेती कशी करता येईल, यासाठी ग्रामीण भागातील युवक धडपड करीत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला थेट शेतकऱ्याच्या परडीतील अस्सल गावरान शेतमाल खरेदी करण्यासाठी शहरी ग्राहकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कृषी विभागाने आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या बचतगटाच्या स्टॉल्सवर झुंबड उडाली. 

घेतले नाही म्हणून काय झाले, माहिती तर घेऊ? 

अवजारे व यंत्रे विभागात प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तोबा गर्दी आहे. छोट्या ट्रॅक्‍टरपासून ते हातचलित कोळप्यापर्यंत सर्व अवजारांची माहिती शेतकरी बारकाईने घेत आहेत. लासूर भागातील (ता. गंगापूर) येथील शेतकरी प्रेमराज औताडे म्हणाले, की गावाकडून लासूरला बाजार करायला आलो होतो. 

हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह  

तीन तासांसाठी औरंगाबादला आल्याचे सांगताना ते म्हणाले, की शेतीपयोगी बरीच अवजारे बघितली, पाहिजे तितकी खरेदीही केली. अजूनही काही अवजारे घ्यायची आहेत; पण आता पैसे नाहीत; मात्र एक दिवस नक्की घेणार, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पाणीटंचाई हा शेतकऱ्यांसाठी कळीचा मुद्दा आहे.

 

त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी साचून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कसा वापर करता येईल, अशी तळमळ असलेले शेतकरी शेततळे प्लॅस्टिक कागद, ठिबक संच, सबमर्सिबल पंप, सोलारपंप याची माहिती व विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर गर्दी करीत होते.

मराठवाडा-विदर्भातून येताहेत शेतकरी

नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रर्शनात शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटनाशके, कृषी अवजारे, यंत्रे, उद्योग प्रक्रिया, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाऊस, तंत्रज्ञानातील कंपन्यांनी सहभाग नोंदविला.

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी भेट दिलेले शेतकरी पुन्हा प्रदर्शनास भेट देत आहेत. एवढे नव्हे तर मराठवाड्यासह पश्‍चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकऱ्यांचे गटचे-गट प्रदर्शन भेटी देत आहेत.

आपला नवीन उद्योग, उभा करण्यासाठी कोणी यंत्राची माहिती जाणून घेतली तर कुणी आपल्या शेतातील फळबाग कसे घ्यावेत यांची माहिती घेत होते; तर कुणी आपल्या शेतात ठिबक आणि तुषार सिंचन करण्याची माहिती विचारत होते.

News Item ID: 

599-news_story-1577636387

Mobile Device Headline: 

शेतकऱ्यांनो, आज शेवटचा दिवस आहे बरं का... 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद : शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे.

शेतीतील अवजारे, कृषीविषयक पुस्तके, गृहोपयोगी वस्तू, पदार्थांचे स्टॉल, हजार बाराशे रुपयांपासून पाच ते सात हजारांपर्यंतची घोंगडी, असे सगळे काही या ठिकाणी आहे. या प्रदर्शनाला रविवारी (ता.30) शहरवासीयांसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रविवारी (ता.30) मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला कृषी जत्रेचे स्वरूप आले होते. 

मराठवाडा, विदर्भच नव्हे तर अगदी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, धुळे आणि कोकणातूनही शेतकरी या ज्ञानमेळाव्यात सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पारस ग्रुप असून, महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस ऍक्‍मे, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), गरवारे टेक्‍निकल फायबर्स आणि महाऊर्जा सहप्रायोजक आहेत. 

एकमेकींशी चर्चा करत ज्ञानाचे आदानप्रदान 

मनात घोळत असलेला कोणताही मुद्दा विचारावा आणि भरपूर खरेदी करावी, असे चित्र महिला शेतकऱ्यांचे होते. कंपन्या किंवा शास्त्रज्ञांकडून माहिती गोळा करून शेतीमधील अडचणी दूर करून शास्त्रोक्त नियोजनातून व्यावसायिक शेती कशी करता येईल, यासाठी ग्रामीण भागातील युवक धडपड करीत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला थेट शेतकऱ्याच्या परडीतील अस्सल गावरान शेतमाल खरेदी करण्यासाठी शहरी ग्राहकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कृषी विभागाने आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या बचतगटाच्या स्टॉल्सवर झुंबड उडाली. 

घेतले नाही म्हणून काय झाले, माहिती तर घेऊ? 

अवजारे व यंत्रे विभागात प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तोबा गर्दी आहे. छोट्या ट्रॅक्‍टरपासून ते हातचलित कोळप्यापर्यंत सर्व अवजारांची माहिती शेतकरी बारकाईने घेत आहेत. लासूर भागातील (ता. गंगापूर) येथील शेतकरी प्रेमराज औताडे म्हणाले, की गावाकडून लासूरला बाजार करायला आलो होतो. 

हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह  

तीन तासांसाठी औरंगाबादला आल्याचे सांगताना ते म्हणाले, की शेतीपयोगी बरीच अवजारे बघितली, पाहिजे तितकी खरेदीही केली. अजूनही काही अवजारे घ्यायची आहेत; पण आता पैसे नाहीत; मात्र एक दिवस नक्की घेणार, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पाणीटंचाई हा शेतकऱ्यांसाठी कळीचा मुद्दा आहे.

 

त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी साचून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कसा वापर करता येईल, अशी तळमळ असलेले शेतकरी शेततळे प्लॅस्टिक कागद, ठिबक संच, सबमर्सिबल पंप, सोलारपंप याची माहिती व विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर गर्दी करीत होते.

मराठवाडा-विदर्भातून येताहेत शेतकरी

नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रर्शनात शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटनाशके, कृषी अवजारे, यंत्रे, उद्योग प्रक्रिया, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाऊस, तंत्रज्ञानातील कंपन्यांनी सहभाग नोंदविला.

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी भेट दिलेले शेतकरी पुन्हा प्रदर्शनास भेट देत आहेत. एवढे नव्हे तर मराठवाड्यासह पश्‍चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकऱ्यांचे गटचे-गट प्रदर्शन भेटी देत आहेत.

आपला नवीन उद्योग, उभा करण्यासाठी कोणी यंत्राची माहिती जाणून घेतली तर कुणी आपल्या शेतातील फळबाग कसे घ्यावेत यांची माहिती घेत होते; तर कुणी आपल्या शेतात ठिबक आणि तुषार सिंचन करण्याची माहिती विचारत होते.

Vertical Image: 

English Headline: 

Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad

Author Type: 

External Author

सुशेन जाधव

औरंगाबाद

aurangabad

शेती

farming

सकाळ

वन

forest

कृषी

agriculture

प्रदर्शन

अवजारे

equipments

सोलापूर

पूर

floods

कोल्हापूर

धुळे

dhule

कोकण

konkan

कृषी विभाग

agriculture department

विभाग

sections

गंगा

ganga river

पाणी

water

पाणीटंचाई

शेततळे

farm pond

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, शेती, farming, सकाळ, वन, forest, कृषी, Agriculture, प्रदर्शन, अवजारे, equipments, सोलापूर, पूर, Floods, कोल्हापूर, धुळे, Dhule, कोकण, Konkan, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, गंगा, Ganga River, पाणी, Water, पाणीटंचाई, शेततळे, Farm Pond

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad

Meta Description: 

Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

नाशिक

सोलापूर

कोल्हापूर

धुळे

कोकण

News Story Feeds https://ift.tt/2SBJJnT

शेतकऱ्यांनो, आज शेवटचा दिवस आहे बरं का...  औरंगाबाद : शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे. शेतीतील अवजारे, कृषीविषयक पुस्तके, गृहोपयोगी वस्तू, पदार्थांचे स्टॉल, हजार बाराशे रुपयांपासून पाच ते सात हजारांपर्यंतची घोंगडी, असे सगळे काही या ठिकाणी आहे. या प्रदर्शनाला रविवारी (ता.30) शहरवासीयांसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रविवारी (ता.30) मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला कृषी जत्रेचे स्वरूप आले होते.  मराठवाडा, विदर्भच नव्हे तर अगदी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, धुळे आणि कोकणातूनही शेतकरी या ज्ञानमेळाव्यात सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पारस ग्रुप असून, महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस ऍक्‍मे, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), गरवारे टेक्‍निकल फायबर्स आणि महाऊर्जा सहप्रायोजक आहेत.  एकमेकींशी चर्चा करत ज्ञानाचे आदानप्रदान  मनात घोळत असलेला कोणताही मुद्दा विचारावा आणि भरपूर खरेदी करावी, असे चित्र महिला शेतकऱ्यांचे होते. कंपन्या किंवा शास्त्रज्ञांकडून माहिती गोळा करून शेतीमधील अडचणी दूर करून शास्त्रोक्त नियोजनातून व्यावसायिक शेती कशी करता येईल, यासाठी ग्रामीण भागातील युवक धडपड करीत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला थेट शेतकऱ्याच्या परडीतील अस्सल गावरान शेतमाल खरेदी करण्यासाठी शहरी ग्राहकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कृषी विभागाने आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या बचतगटाच्या स्टॉल्सवर झुंबड उडाली.  घेतले नाही म्हणून काय झाले, माहिती तर घेऊ?  अवजारे व यंत्रे विभागात प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तोबा गर्दी आहे. छोट्या ट्रॅक्‍टरपासून ते हातचलित कोळप्यापर्यंत सर्व अवजारांची माहिती शेतकरी बारकाईने घेत आहेत. लासूर भागातील (ता. गंगापूर) येथील शेतकरी प्रेमराज औताडे म्हणाले, की गावाकडून लासूरला बाजार करायला आलो होतो.  हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह   तीन तासांसाठी औरंगाबादला आल्याचे सांगताना ते म्हणाले, की शेतीपयोगी बरीच अवजारे बघितली, पाहिजे तितकी खरेदीही केली. अजूनही काही अवजारे घ्यायची आहेत; पण आता पैसे नाहीत; मात्र एक दिवस नक्की घेणार, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पाणीटंचाई हा शेतकऱ्यांसाठी कळीचा मुद्दा आहे.   त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी साचून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कसा वापर करता येईल, अशी तळमळ असलेले शेतकरी शेततळे प्लॅस्टिक कागद, ठिबक संच, सबमर्सिबल पंप, सोलारपंप याची माहिती व विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर गर्दी करीत होते. मराठवाडा-विदर्भातून येताहेत शेतकरी नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रर्शनात शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटनाशके, कृषी अवजारे, यंत्रे, उद्योग प्रक्रिया, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाऊस, तंत्रज्ञानातील कंपन्यांनी सहभाग नोंदविला. हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी भेट दिलेले शेतकरी पुन्हा प्रदर्शनास भेट देत आहेत. एवढे नव्हे तर मराठवाड्यासह पश्‍चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकऱ्यांचे गटचे-गट प्रदर्शन भेटी देत आहेत. आपला नवीन उद्योग, उभा करण्यासाठी कोणी यंत्राची माहिती जाणून घेतली तर कुणी आपल्या शेतातील फळबाग कसे घ्यावेत यांची माहिती घेत होते; तर कुणी आपल्या शेतात ठिबक आणि तुषार सिंचन करण्याची माहिती विचारत होते. News Item ID:  599-news_story-1577636387 Mobile Device Headline:  शेतकऱ्यांनो, आज शेवटचा दिवस आहे बरं का...  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे. शेतीतील अवजारे, कृषीविषयक पुस्तके, गृहोपयोगी वस्तू, पदार्थांचे स्टॉल, हजार बाराशे रुपयांपासून पाच ते सात हजारांपर्यंतची घोंगडी, असे सगळे काही या ठिकाणी आहे. या प्रदर्शनाला रविवारी (ता.30) शहरवासीयांसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रविवारी (ता.30) मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला कृषी जत्रेचे स्वरूप आले होते.  मराठवाडा, विदर्भच नव्हे तर अगदी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, धुळे आणि कोकणातूनही शेतकरी या ज्ञानमेळाव्यात सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पारस ग्रुप असून, महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस ऍक्‍मे, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), गरवारे टेक्‍निकल फायबर्स आणि महाऊर्जा सहप्रायोजक आहेत.  एकमेकींशी चर्चा करत ज्ञानाचे आदानप्रदान  मनात घोळत असलेला कोणताही मुद्दा विचारावा आणि भरपूर खरेदी करावी, असे चित्र महिला शेतकऱ्यांचे होते. कंपन्या किंवा शास्त्रज्ञांकडून माहिती गोळा करून शेतीमधील अडचणी दूर करून शास्त्रोक्त नियोजनातून व्यावसायिक शेती कशी करता येईल, यासाठी ग्रामीण भागातील युवक धडपड करीत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला थेट शेतकऱ्याच्या परडीतील अस्सल गावरान शेतमाल खरेदी करण्यासाठी शहरी ग्राहकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कृषी विभागाने आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या बचतगटाच्या स्टॉल्सवर झुंबड उडाली.  घेतले नाही म्हणून काय झाले, माहिती तर घेऊ?  अवजारे व यंत्रे विभागात प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तोबा गर्दी आहे. छोट्या ट्रॅक्‍टरपासून ते हातचलित कोळप्यापर्यंत सर्व अवजारांची माहिती शेतकरी बारकाईने घेत आहेत. लासूर भागातील (ता. गंगापूर) येथील शेतकरी प्रेमराज औताडे म्हणाले, की गावाकडून लासूरला बाजार करायला आलो होतो.  हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह   तीन तासांसाठी औरंगाबादला आल्याचे सांगताना ते म्हणाले, की शेतीपयोगी बरीच अवजारे बघितली, पाहिजे तितकी खरेदीही केली. अजूनही काही अवजारे घ्यायची आहेत; पण आता पैसे नाहीत; मात्र एक दिवस नक्की घेणार, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पाणीटंचाई हा शेतकऱ्यांसाठी कळीचा मुद्दा आहे.   त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी साचून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कसा वापर करता येईल, अशी तळमळ असलेले शेतकरी शेततळे प्लॅस्टिक कागद, ठिबक संच, सबमर्सिबल पंप, सोलारपंप याची माहिती व विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर गर्दी करीत होते. मराठवाडा-विदर्भातून येताहेत शेतकरी नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रर्शनात शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटनाशके, कृषी अवजारे, यंत्रे, उद्योग प्रक्रिया, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाऊस, तंत्रज्ञानातील कंपन्यांनी सहभाग नोंदविला. हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी भेट दिलेले शेतकरी पुन्हा प्रदर्शनास भेट देत आहेत. एवढे नव्हे तर मराठवाड्यासह पश्‍चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकऱ्यांचे गटचे-गट प्रदर्शन भेटी देत आहेत. आपला नवीन उद्योग, उभा करण्यासाठी कोणी यंत्राची माहिती जाणून घेतली तर कुणी आपल्या शेतातील फळबाग कसे घ्यावेत यांची माहिती घेत होते; तर कुणी आपल्या शेतात ठिबक आणि तुषार सिंचन करण्याची माहिती विचारत होते. Vertical Image:  English Headline:  Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad Author Type:  External Author सुशेन जाधव औरंगाबाद aurangabad शेती farming सकाळ वन forest कृषी agriculture प्रदर्शन अवजारे equipments सोलापूर पूर floods कोल्हापूर धुळे dhule कोकण konkan कृषी विभाग agriculture department विभाग sections गंगा ganga river पाणी water पाणीटंचाई शेततळे farm pond Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, शेती, farming, सकाळ, वन, forest, कृषी, Agriculture, प्रदर्शन, अवजारे, equipments, सोलापूर, पूर, Floods, कोल्हापूर, धुळे, Dhule, कोकण, Konkan, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, गंगा, Ganga River, पाणी, Water, पाणीटंचाई, शेततळे, Farm Pond Twitter Publish:  Meta Keyword:  Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad Meta Description:  Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद नाशिक सोलापूर कोल्हापूर धुळे कोकण News Story Feeds https://ift.tt/2SBJJnT

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MFJzIg
Read More
Video : मेट्रोचे डबे उद्योगनगरीत दाखल

पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये या डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डबे शहरात येत असताना रस्त्याने ये-जा करणारे कुतूहलाने ट्रकवरील या डब्यांचे फोटो मोबाइलमध्ये घेत होते. डबे वल्लभनगर परिसरातील ग्रेडसेपरेटरमध्ये उभे करण्यात आले. डबे चढविण्यासाठीची क्रेनही दाखल झाली. दोन दिवसांमध्ये ते चढविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर चाचणी घेण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​

वाहतुकीत बदल
पुढील दोन दिवसांत मेट्रोचे डबे मार्गावर चढविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. 

पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण..

नागपूर-तेलंगण-सोलापूर-पिंपरी
चार दिवसांपूर्वी नागपूरहून निघालेले डबे तेलंगण राज्यातून कर्नाटकमार्गे सोलापूर महामार्गावरून हडपसर, फुरसुंगी, कात्रज, देहूरोडमार्गे पिंपरीत दाखल झाले. ते मोठे असल्याने मोठ्या महामार्गाची आवश्‍यकता असल्याने ते या मार्गाने आणण्यात आले. त्यासाठी चार दिवसांचा अवधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर

अशी आहे मेट्रो... 
शहरात दाखल झालेली मेट्रोची निर्मिती ही चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीत केली आहे. ४० टन वजनाचा डबा २० मीटर लांब आहे. मेट्रोच्या तिन्ही डब्यांमध्ये ९६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे. 

गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान! 

मुंबई-पुणे महामार्गाने देहूरोडमार्गे मेट्रोचे डबे शहरात आणले. दुपारी अडीचच्या सुमारास निगडीतील भक्तिशक्ती चौकात बॅंड पथकाने स्वागत केले. मेट्रोच्या कामगारांनी भगवे फेटे बांधून नृत्य करीत जल्लोष केला. वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी पूजन करून श्रीफळ वाहिले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. 

कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा

वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर त्यांचे पूजन करण्यासाठी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आले होते. त्यांनी डब्यांवरील आच्छादन काढूनच पूजा करण्याचा आग्रह धरला. मात्र, ‘विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच आच्छादन काढण्यात येते’ असे मेट्रोचे अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, ‘मग, आम्हाला का बोलाविले?’ असा प्रश्‍न उपस्थित करून ‘तुम्हाला मेट्रो मार्गावर डबे चढवू देणार नाही, त्याची ट्रायलही घेऊ देणार नाही. जे काय करायचे ते पुण्यातच करा,’ अशी भूमिका महापौर व मडिगेरी यांनी घेतली. मडिगेरी यांनी एका राजकीय नेत्याशी मोबाईलवरून संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर हात जोडत आच्छादन काढण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस डब्यांवरील आच्छादन न काढताच महापौरांनी पूजन केले व सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला.

पिंपरीच्या नावाचा आग्रह
मेट्रो प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. मात्र, नाव केवळ ‘पुणे मेट्रो’ असे आहे, त्यामुळे ‘मेट्रो प्रकल्पाला पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नाव देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. या मागणीचा पुनरुच्चार रविवारी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केला. 

उर्वरित तीन डबे लवकरच
मेट्रोचे तीन डबे रविवारी शहरात दाखल झाले आहेत. आणखी तीन डबे घेऊन येणारी वाहने सोलापूरपर्यंत आली आहेत. पुढील दोन दिवसांत ती पुण्यात दाखल होतील, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोच्या डब्यांचा नागपूर ते पुणे व्हाया तेलंगण प्रवास चौदाशे किलोमीटरचा झाला.

News Item ID: 

599-news_story-1577629478

Mobile Device Headline: 

Video : मेट्रोचे डबे उद्योगनगरीत दाखल

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये या डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डबे शहरात येत असताना रस्त्याने ये-जा करणारे कुतूहलाने ट्रकवरील या डब्यांचे फोटो मोबाइलमध्ये घेत होते. डबे वल्लभनगर परिसरातील ग्रेडसेपरेटरमध्ये उभे करण्यात आले. डबे चढविण्यासाठीची क्रेनही दाखल झाली. दोन दिवसांमध्ये ते चढविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर चाचणी घेण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​

वाहतुकीत बदल
पुढील दोन दिवसांत मेट्रोचे डबे मार्गावर चढविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. 

पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण..

नागपूर-तेलंगण-सोलापूर-पिंपरी
चार दिवसांपूर्वी नागपूरहून निघालेले डबे तेलंगण राज्यातून कर्नाटकमार्गे सोलापूर महामार्गावरून हडपसर, फुरसुंगी, कात्रज, देहूरोडमार्गे पिंपरीत दाखल झाले. ते मोठे असल्याने मोठ्या महामार्गाची आवश्‍यकता असल्याने ते या मार्गाने आणण्यात आले. त्यासाठी चार दिवसांचा अवधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर

अशी आहे मेट्रो... 
शहरात दाखल झालेली मेट्रोची निर्मिती ही चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीत केली आहे. ४० टन वजनाचा डबा २० मीटर लांब आहे. मेट्रोच्या तिन्ही डब्यांमध्ये ९६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे. 

गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान! 

मुंबई-पुणे महामार्गाने देहूरोडमार्गे मेट्रोचे डबे शहरात आणले. दुपारी अडीचच्या सुमारास निगडीतील भक्तिशक्ती चौकात बॅंड पथकाने स्वागत केले. मेट्रोच्या कामगारांनी भगवे फेटे बांधून नृत्य करीत जल्लोष केला. वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी पूजन करून श्रीफळ वाहिले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. 

कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा

वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर त्यांचे पूजन करण्यासाठी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आले होते. त्यांनी डब्यांवरील आच्छादन काढूनच पूजा करण्याचा आग्रह धरला. मात्र, ‘विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच आच्छादन काढण्यात येते’ असे मेट्रोचे अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, ‘मग, आम्हाला का बोलाविले?’ असा प्रश्‍न उपस्थित करून ‘तुम्हाला मेट्रो मार्गावर डबे चढवू देणार नाही, त्याची ट्रायलही घेऊ देणार नाही. जे काय करायचे ते पुण्यातच करा,’ अशी भूमिका महापौर व मडिगेरी यांनी घेतली. मडिगेरी यांनी एका राजकीय नेत्याशी मोबाईलवरून संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर हात जोडत आच्छादन काढण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस डब्यांवरील आच्छादन न काढताच महापौरांनी पूजन केले व सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला.

पिंपरीच्या नावाचा आग्रह
मेट्रो प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. मात्र, नाव केवळ ‘पुणे मेट्रो’ असे आहे, त्यामुळे ‘मेट्रो प्रकल्पाला पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नाव देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. या मागणीचा पुनरुच्चार रविवारी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केला. 

उर्वरित तीन डबे लवकरच
मेट्रोचे तीन डबे रविवारी शहरात दाखल झाले आहेत. आणखी तीन डबे घेऊन येणारी वाहने सोलापूरपर्यंत आली आहेत. पुढील दोन दिवसांत ती पुण्यात दाखल होतील, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोच्या डब्यांचा नागपूर ते पुणे व्हाया तेलंगण प्रवास चौदाशे किलोमीटरचा झाला.

Vertical Image: 

English Headline: 

metro bogie in pimpri chinchwad

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी

मेट्रो

ऍप

तळेगाव

पुणे

mumbai

महामार्ग

nagpur

सोलापूर

हडपसर

company

नृत्य

विमा कंपनी

पिंपरी-चिंचवड

Search Functional Tags: 

पिंपरी, मेट्रो, ऍप, तळेगाव, पुणे, Mumbai, महामार्ग, Nagpur, सोलापूर, हडपसर, Company, नृत्य, विमा कंपनी, पिंपरी-चिंचवड

Twitter Publish: 

Meta Description: 

metro bogie in pimpri chinchwad वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : मेट्रोचे डबे उद्योगनगरीत दाखल पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये या डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप डबे शहरात येत असताना रस्त्याने ये-जा करणारे कुतूहलाने ट्रकवरील या डब्यांचे फोटो मोबाइलमध्ये घेत होते. डबे वल्लभनगर परिसरातील ग्रेडसेपरेटरमध्ये उभे करण्यात आले. डबे चढविण्यासाठीची क्रेनही दाखल झाली. दोन दिवसांमध्ये ते चढविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर चाचणी घेण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​ वाहतुकीत बदल पुढील दोन दिवसांत मेट्रोचे डबे मार्गावर चढविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.  पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण.. नागपूर-तेलंगण-सोलापूर-पिंपरी चार दिवसांपूर्वी नागपूरहून निघालेले डबे तेलंगण राज्यातून कर्नाटकमार्गे सोलापूर महामार्गावरून हडपसर, फुरसुंगी, कात्रज, देहूरोडमार्गे पिंपरीत दाखल झाले. ते मोठे असल्याने मोठ्या महामार्गाची आवश्‍यकता असल्याने ते या मार्गाने आणण्यात आले. त्यासाठी चार दिवसांचा अवधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर अशी आहे मेट्रो...  शहरात दाखल झालेली मेट्रोची निर्मिती ही चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीत केली आहे. ४० टन वजनाचा डबा २० मीटर लांब आहे. मेट्रोच्या तिन्ही डब्यांमध्ये ९६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे.  गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान!  मुंबई-पुणे महामार्गाने देहूरोडमार्गे मेट्रोचे डबे शहरात आणले. दुपारी अडीचच्या सुमारास निगडीतील भक्तिशक्ती चौकात बॅंड पथकाने स्वागत केले. मेट्रोच्या कामगारांनी भगवे फेटे बांधून नृत्य करीत जल्लोष केला. वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी पूजन करून श्रीफळ वाहिले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.  कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर त्यांचे पूजन करण्यासाठी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आले होते. त्यांनी डब्यांवरील आच्छादन काढूनच पूजा करण्याचा आग्रह धरला. मात्र, ‘विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच आच्छादन काढण्यात येते’ असे मेट्रोचे अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, ‘मग, आम्हाला का बोलाविले?’ असा प्रश्‍न उपस्थित करून ‘तुम्हाला मेट्रो मार्गावर डबे चढवू देणार नाही, त्याची ट्रायलही घेऊ देणार नाही. जे काय करायचे ते पुण्यातच करा,’ अशी भूमिका महापौर व मडिगेरी यांनी घेतली. मडिगेरी यांनी एका राजकीय नेत्याशी मोबाईलवरून संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर हात जोडत आच्छादन काढण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस डब्यांवरील आच्छादन न काढताच महापौरांनी पूजन केले व सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला. पिंपरीच्या नावाचा आग्रह मेट्रो प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. मात्र, नाव केवळ ‘पुणे मेट्रो’ असे आहे, त्यामुळे ‘मेट्रो प्रकल्पाला पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नाव देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. या मागणीचा पुनरुच्चार रविवारी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केला.  उर्वरित तीन डबे लवकरच मेट्रोचे तीन डबे रविवारी शहरात दाखल झाले आहेत. आणखी तीन डबे घेऊन येणारी वाहने सोलापूरपर्यंत आली आहेत. पुढील दोन दिवसांत ती पुण्यात दाखल होतील, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोच्या डब्यांचा नागपूर ते पुणे व्हाया तेलंगण प्रवास चौदाशे किलोमीटरचा झाला. News Item ID:  599-news_story-1577629478 Mobile Device Headline:  Video : मेट्रोचे डबे उद्योगनगरीत दाखल Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये या डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप डबे शहरात येत असताना रस्त्याने ये-जा करणारे कुतूहलाने ट्रकवरील या डब्यांचे फोटो मोबाइलमध्ये घेत होते. डबे वल्लभनगर परिसरातील ग्रेडसेपरेटरमध्ये उभे करण्यात आले. डबे चढविण्यासाठीची क्रेनही दाखल झाली. दोन दिवसांमध्ये ते चढविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर चाचणी घेण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​ वाहतुकीत बदल पुढील दोन दिवसांत मेट्रोचे डबे मार्गावर चढविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.  पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण.. नागपूर-तेलंगण-सोलापूर-पिंपरी चार दिवसांपूर्वी नागपूरहून निघालेले डबे तेलंगण राज्यातून कर्नाटकमार्गे सोलापूर महामार्गावरून हडपसर, फुरसुंगी, कात्रज, देहूरोडमार्गे पिंपरीत दाखल झाले. ते मोठे असल्याने मोठ्या महामार्गाची आवश्‍यकता असल्याने ते या मार्गाने आणण्यात आले. त्यासाठी चार दिवसांचा अवधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर अशी आहे मेट्रो...  शहरात दाखल झालेली मेट्रोची निर्मिती ही चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीत केली आहे. ४० टन वजनाचा डबा २० मीटर लांब आहे. मेट्रोच्या तिन्ही डब्यांमध्ये ९६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे.  गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान!  मुंबई-पुणे महामार्गाने देहूरोडमार्गे मेट्रोचे डबे शहरात आणले. दुपारी अडीचच्या सुमारास निगडीतील भक्तिशक्ती चौकात बॅंड पथकाने स्वागत केले. मेट्रोच्या कामगारांनी भगवे फेटे बांधून नृत्य करीत जल्लोष केला. वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी पूजन करून श्रीफळ वाहिले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.  कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर त्यांचे पूजन करण्यासाठी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आले होते. त्यांनी डब्यांवरील आच्छादन काढूनच पूजा करण्याचा आग्रह धरला. मात्र, ‘विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच आच्छादन काढण्यात येते’ असे मेट्रोचे अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, ‘मग, आम्हाला का बोलाविले?’ असा प्रश्‍न उपस्थित करून ‘तुम्हाला मेट्रो मार्गावर डबे चढवू देणार नाही, त्याची ट्रायलही घेऊ देणार नाही. जे काय करायचे ते पुण्यातच करा,’ अशी भूमिका महापौर व मडिगेरी यांनी घेतली. मडिगेरी यांनी एका राजकीय नेत्याशी मोबाईलवरून संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर हात जोडत आच्छादन काढण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस डब्यांवरील आच्छादन न काढताच महापौरांनी पूजन केले व सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला. पिंपरीच्या नावाचा आग्रह मेट्रो प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. मात्र, नाव केवळ ‘पुणे मेट्रो’ असे आहे, त्यामुळे ‘मेट्रो प्रकल्पाला पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नाव देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. या मागणीचा पुनरुच्चार रविवारी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केला.  उर्वरित तीन डबे लवकरच मेट्रोचे तीन डबे रविवारी शहरात दाखल झाले आहेत. आणखी तीन डबे घेऊन येणारी वाहने सोलापूरपर्यंत आली आहेत. पुढील दोन दिवसांत ती पुण्यात दाखल होतील, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोच्या डब्यांचा नागपूर ते पुणे व्हाया तेलंगण प्रवास चौदाशे किलोमीटरचा झाला. Vertical Image:  English Headline:  metro bogie in pimpri chinchwad Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पिंपरी मेट्रो ऍप तळेगाव पुणे mumbai महामार्ग nagpur सोलापूर हडपसर company नृत्य विमा कंपनी पिंपरी-चिंचवड Search Functional Tags:  पिंपरी, मेट्रो, ऍप, तळेगाव, पुणे, Mumbai, महामार्ग, Nagpur, सोलापूर, हडपसर, Company, नृत्य, विमा कंपनी, पिंपरी-चिंचवड Twitter Publish:  Meta Description:  metro bogie in pimpri chinchwad वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/364ywQC
Read More
पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद

नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला.

ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं?

संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात.

अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर! 

विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’

News Item ID: 

599-news_story-1577639397

Mobile Device Headline: 

पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला.

ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं?

संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात.

अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर! 

विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’

Vertical Image: 

English Headline: 

From the Prime Minister Man Ki Baat to the young man

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

नरेंद्र मोदी

महात्मा गांधी

भारत

health

उत्तर प्रदेश

women

सूर्यग्रहण

दिल्ली

astronomy

मन की बात

narendra modi

ऍप

लडाख

विकास

priyanka gandhi

राज्यसभा

जम्मू

कौशल्य विकास

प्रशिक्षण

training

स्वप्न

अमृता फडणवीस

airport

Search Functional Tags: 

नरेंद्र मोदी, महात्मा गांधी, भारत, Health, उत्तर प्रदेश, women, सूर्यग्रहण, दिल्ली, Astronomy, मन की बात, Narendra Modi, ऍप, लडाख, विकास, Priyanka Gandhi, राज्यसभा, जम्मू, कौशल्य विकास, प्रशिक्षण, Training, स्वप्न, अमृता फडणवीस, Airport

Twitter Publish: 

Meta Description: 

From the Prime Minister Man Ki Baat to the young man देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.

Send as Notification: 

Topic Tags: 

नरेंद्र मोदी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला. ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं? संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात. अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर!  विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’ News Item ID:  599-news_story-1577639397 Mobile Device Headline:  पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला. ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं? संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात. अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर!  विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’ Vertical Image:  English Headline:  From the Prime Minister Man Ki Baat to the young man Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क नरेंद्र मोदी महात्मा गांधी भारत health उत्तर प्रदेश women सूर्यग्रहण दिल्ली astronomy मन की बात narendra modi ऍप लडाख विकास priyanka gandhi राज्यसभा जम्मू कौशल्य विकास प्रशिक्षण training स्वप्न अमृता फडणवीस airport Search Functional Tags:  नरेंद्र मोदी, महात्मा गांधी, भारत, Health, उत्तर प्रदेश, women, सूर्यग्रहण, दिल्ली, Astronomy, मन की बात, Narendra Modi, ऍप, लडाख, विकास, Priyanka Gandhi, राज्यसभा, जम्मू, कौशल्य विकास, प्रशिक्षण, Training, स्वप्न, अमृता फडणवीस, Airport Twitter Publish:  Meta Description:  From the Prime Minister Man Ki Baat to the young man देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SCCXyo
Read More
जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेऊ - अमित शहा

नवी दिल्ली - निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलातील प्रत्येक जवानास किमान शंभर दिवस त्याच्या कुटुंबीयांबरोबर व्यतीत करायला मिळावेत, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) नव्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निमलष्करी दलांतील जवानांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधाही दिल्या जातील. निमलष्करी दलातील ३ लाख कर्मचाऱ्यांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करण्यात आले असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे नेतृत्व हे याच सुरक्षा दलाकडे असते. देशातील नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्याचे कामदेखील याच सुरक्षा दलाकडून केले जाते, असे शहा यांनी स्पष्ट केले. 

दिल्लीवालोंसे डर लगता है : गुलजार

दरम्यान, दिल्लीमध्ये लोधी रोड परिसरामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयास लागून असलेल्या २.२३ एकर जागेवर हे मुख्यालय उभारले जात असून, त्यावर २७७ कोटी रुपये त्यावर खर्च केले जाणार आहेत.

News Item ID: 

599-news_story-1577639825

Mobile Device Headline: 

जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेऊ - अमित शहा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलातील प्रत्येक जवानास किमान शंभर दिवस त्याच्या कुटुंबीयांबरोबर व्यतीत करायला मिळावेत, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) नव्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निमलष्करी दलांतील जवानांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधाही दिल्या जातील. निमलष्करी दलातील ३ लाख कर्मचाऱ्यांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करण्यात आले असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे नेतृत्व हे याच सुरक्षा दलाकडे असते. देशातील नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्याचे कामदेखील याच सुरक्षा दलाकडून केले जाते, असे शहा यांनी स्पष्ट केले. 

दिल्लीवालोंसे डर लगता है : गुलजार

दरम्यान, दिल्लीमध्ये लोधी रोड परिसरामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयास लागून असलेल्या २.२३ एकर जागेवर हे मुख्यालय उभारले जात असून, त्यावर २७७ कोटी रुपये त्यावर खर्च केले जाणार आहेत.

Vertical Image: 

English Headline: 

Take care of the families of the jawans amit shah

Author Type: 

External Author

पीटीआय

अमित शहा

दिल्ली

पोलिस

सीआरपीएफ

ऍप

health

गुलजार

सीबीआय

Search Functional Tags: 

अमित शहा, दिल्ली, पोलिस, सीआरपीएफ, ऍप, Health, गुलजार, सीबीआय

Twitter Publish: 

Meta Description: 

Take care of the families of the jawans amit shah निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

अमित शहा

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेऊ - अमित शहा नवी दिल्ली - निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलातील प्रत्येक जवानास किमान शंभर दिवस त्याच्या कुटुंबीयांबरोबर व्यतीत करायला मिळावेत, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) नव्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी ते बोलत होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप निमलष्करी दलांतील जवानांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधाही दिल्या जातील. निमलष्करी दलातील ३ लाख कर्मचाऱ्यांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करण्यात आले असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे नेतृत्व हे याच सुरक्षा दलाकडे असते. देशातील नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्याचे कामदेखील याच सुरक्षा दलाकडून केले जाते, असे शहा यांनी स्पष्ट केले.  दिल्लीवालोंसे डर लगता है : गुलजार दरम्यान, दिल्लीमध्ये लोधी रोड परिसरामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयास लागून असलेल्या २.२३ एकर जागेवर हे मुख्यालय उभारले जात असून, त्यावर २७७ कोटी रुपये त्यावर खर्च केले जाणार आहेत. News Item ID:  599-news_story-1577639825 Mobile Device Headline:  जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेऊ - अमित शहा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलातील प्रत्येक जवानास किमान शंभर दिवस त्याच्या कुटुंबीयांबरोबर व्यतीत करायला मिळावेत, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) नव्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी ते बोलत होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप निमलष्करी दलांतील जवानांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधाही दिल्या जातील. निमलष्करी दलातील ३ लाख कर्मचाऱ्यांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करण्यात आले असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे नेतृत्व हे याच सुरक्षा दलाकडे असते. देशातील नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्याचे कामदेखील याच सुरक्षा दलाकडून केले जाते, असे शहा यांनी स्पष्ट केले.  दिल्लीवालोंसे डर लगता है : गुलजार दरम्यान, दिल्लीमध्ये लोधी रोड परिसरामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयास लागून असलेल्या २.२३ एकर जागेवर हे मुख्यालय उभारले जात असून, त्यावर २७७ कोटी रुपये त्यावर खर्च केले जाणार आहेत. Vertical Image:  English Headline:  Take care of the families of the jawans amit shah Author Type:  External Author पीटीआय अमित शहा दिल्ली पोलिस सीआरपीएफ ऍप health गुलजार सीबीआय Search Functional Tags:  अमित शहा, दिल्ली, पोलिस, सीआरपीएफ, ऍप, Health, गुलजार, सीबीआय Twitter Publish:  Meta Description:  Take care of the families of the jawans amit shah निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  अमित शहा News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37h8gTp
Read More
‘सिंगल वॉर्ड’... ‘डबल गेम’...

राज्यातली सत्ता बदलली, की विरोधकांची स्थानिक स्वराज्य आणि सहकारी संस्थांमध्ये असणारी सत्ताकेंद्रे काबीज करण्याचा ट्रेंड राजकारणात नेहमीच ‘एव्हर ग्रीन’ असतो. सत्तेच्या चाव्या आपल्याच ताब्यात राहण्यासाठी थेट निवडणूक नियमांमध्ये बदल करण्याची प्रथाही ‘पुरोगामी’ महाराष्ट्राला नवी नाही. महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून ‘सिंगल वॉर्ड’ आणण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरी राजकारणाचे केंद्रस्थान असणाऱ्या महापालिका आपल्या वर्चस्वाखाली याव्यात, सोबतच भाजपच्या सत्तेला धक्का द्यावा, या हेतूने घेतलेल्या या निर्णयामुळे महापालिकांमधील सत्ताकारण बदलणार असून, पक्षाऐवजी पुन्हा एकदा व्यक्तीला महत्त्व प्राप्त होणार आहे.

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच ‘जशी जमेल तशी’ भाजपची कोंडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. हातात आलेल्या सत्तेचा वापर करताना भाजपची सत्तास्थाने कशी खालसा करता येतील, याचाही नव्या सरकारने पुरेपूर बंदोबस्त केला आहे. राज्यातील शहरी भागात भाजपचे वर्चस्व आहे. ते रोखण्यासाठी महापालिकांमध्ये ‘सिंगल वॉर्ड’ किंवा ‘एक सदस्यीय प्रभाग’ करण्यास नव्या सरकारने प्राधान्य दिले. 

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वॉर्ड रचनांची तोडफोड करण्याची पद्धत महाराष्ट्राला नवी नाही. सत्तेवर आलेला पक्ष, आघाडी यांनी आपली राजकीय सोय या एकमेव निकषावरच वॉर्ड रचनांमध्ये बदल केले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने आपल्या सोयीचे म्हणून चार सदस्यीय प्रभाग रचना केली. 
या बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रभागांचे भौगोलिक क्षेत्र वाढले, या मोठ्या प्रभागांमुळे गठ्ठा मतदारांवर निवडून येणारे अपक्ष किंवा आपल्या विशिष्ट व्होट बॅंकेच्या जोरावर विजयी होणाऱ्या व्यक्तींची पंचाईत झाली. पक्षालाच महत्त्व प्राप्त झाले. मोदी लाटेवर स्वार असणाऱ्या भाजपला सहाजिकच त्याचा फायदा झाला. त्यामुळेच ही पद्धत कशी अयोग्य आहे, असा आवाज काँग्रेस- आघाडीने उठवायला सुरवात केली आणि सत्ता येताच ही पद्धत बदलून टाकली. 

प्रभाग पद्धतीत १९९२ पासून सातत्याने बदल होत गेले आहेत. २००२ मध्ये तीन सदस्यीय, २००७ मध्ये एक सदस्यीय, २०१२ मध्ये दोन सदस्यीय आणि २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग झाले. प्रत्येक वेळी प्रभाग बदलताना मागची पद्धत कशी चुकीची होती, याचेच दाखले देण्यात आले. यानिमित्ताने प्रभागांच्या सीमा बदलून सोयीची तोडफोड करण्यात आली. राजकीय फायदे-तोटे लक्षात घेऊन प्रभागांचे लचके तोडण्यात आले. 

यात त्या-त्या वेळी सत्तेवर असणाऱ्यांचा राजकीय लाभ झालाही असेल; पण नागरिकांची मात्र फरपटच झाली. त्यांना अगदी मतदान करण्यापासून, त्यांच्या भागातील विकासकामे करण्यासाठी कोणत्या लोकप्रतिनिधीकडे फॉलोअप घ्यायचा, अशा अनेक अडचणी आल्या. बहुप्रभागात विकासकामे करताना नगरसेवकांमध्येच संघर्ष झाला, श्रेय लाटण्याचे राजकारण रंगले. 

सिंगल वॉर्डमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव झाला, अपक्षांना महत्त्व आले. या फायदा-तोट्याच्या गणितामध्ये ज्याच्यासाठी हे सारे सुरू आहे, असा आव आणला जातो, त्या मतदारांना मात्र कोणत्याच राज्यसरकारने कधीच विचारात घेतले नाही. नागरिकांना खरंच कोणती पद्धती हवी आहे, याची विचारणा केली गेली नाही. 
प्रभाग रचना करताना ज्या पद्धतीने वॉर्डची तोडफोड होते, त्याचे फायदे-तोटे काय, यांचा विचार झाला नाही. खरेतर वॉर्ड रचना करताना व सदस्यसंख्या ठरविताना शास्त्रीय अभ्यास व्हायला हवा. हे काम निवडणूक आयोगासारख्या स्वतंत्र व्यवस्थेमार्फत व्हायला हवे. राज्यकर्त्यांचा त्यातील हस्तक्षेप पूर्णपणे बंद व्हायला हवा. खरेतर १९९२ पासून आतापर्यंतच्या अनुभवावरून आता सिंगल वॉर्ड हवा की बहुसदस्यीय याचा अंदाज यायला हवा. सरकार बदलले की पद्धत बदलायची आणि ती मतदारांवर लादायची हे बंद व्हायला हवे, हे मात्र नक्की.

News Item ID: 

599-news_story-1577631453

Mobile Device Headline: 

‘सिंगल वॉर्ड’... ‘डबल गेम’...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

राज्यातली सत्ता बदलली, की विरोधकांची स्थानिक स्वराज्य आणि सहकारी संस्थांमध्ये असणारी सत्ताकेंद्रे काबीज करण्याचा ट्रेंड राजकारणात नेहमीच ‘एव्हर ग्रीन’ असतो. सत्तेच्या चाव्या आपल्याच ताब्यात राहण्यासाठी थेट निवडणूक नियमांमध्ये बदल करण्याची प्रथाही ‘पुरोगामी’ महाराष्ट्राला नवी नाही. महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून ‘सिंगल वॉर्ड’ आणण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरी राजकारणाचे केंद्रस्थान असणाऱ्या महापालिका आपल्या वर्चस्वाखाली याव्यात, सोबतच भाजपच्या सत्तेला धक्का द्यावा, या हेतूने घेतलेल्या या निर्णयामुळे महापालिकांमधील सत्ताकारण बदलणार असून, पक्षाऐवजी पुन्हा एकदा व्यक्तीला महत्त्व प्राप्त होणार आहे.

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच ‘जशी जमेल तशी’ भाजपची कोंडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. हातात आलेल्या सत्तेचा वापर करताना भाजपची सत्तास्थाने कशी खालसा करता येतील, याचाही नव्या सरकारने पुरेपूर बंदोबस्त केला आहे. राज्यातील शहरी भागात भाजपचे वर्चस्व आहे. ते रोखण्यासाठी महापालिकांमध्ये ‘सिंगल वॉर्ड’ किंवा ‘एक सदस्यीय प्रभाग’ करण्यास नव्या सरकारने प्राधान्य दिले. 

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वॉर्ड रचनांची तोडफोड करण्याची पद्धत महाराष्ट्राला नवी नाही. सत्तेवर आलेला पक्ष, आघाडी यांनी आपली राजकीय सोय या एकमेव निकषावरच वॉर्ड रचनांमध्ये बदल केले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने आपल्या सोयीचे म्हणून चार सदस्यीय प्रभाग रचना केली. 
या बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रभागांचे भौगोलिक क्षेत्र वाढले, या मोठ्या प्रभागांमुळे गठ्ठा मतदारांवर निवडून येणारे अपक्ष किंवा आपल्या विशिष्ट व्होट बॅंकेच्या जोरावर विजयी होणाऱ्या व्यक्तींची पंचाईत झाली. पक्षालाच महत्त्व प्राप्त झाले. मोदी लाटेवर स्वार असणाऱ्या भाजपला सहाजिकच त्याचा फायदा झाला. त्यामुळेच ही पद्धत कशी अयोग्य आहे, असा आवाज काँग्रेस- आघाडीने उठवायला सुरवात केली आणि सत्ता येताच ही पद्धत बदलून टाकली. 

प्रभाग पद्धतीत १९९२ पासून सातत्याने बदल होत गेले आहेत. २००२ मध्ये तीन सदस्यीय, २००७ मध्ये एक सदस्यीय, २०१२ मध्ये दोन सदस्यीय आणि २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग झाले. प्रत्येक वेळी प्रभाग बदलताना मागची पद्धत कशी चुकीची होती, याचेच दाखले देण्यात आले. यानिमित्ताने प्रभागांच्या सीमा बदलून सोयीची तोडफोड करण्यात आली. राजकीय फायदे-तोटे लक्षात घेऊन प्रभागांचे लचके तोडण्यात आले. 

यात त्या-त्या वेळी सत्तेवर असणाऱ्यांचा राजकीय लाभ झालाही असेल; पण नागरिकांची मात्र फरपटच झाली. त्यांना अगदी मतदान करण्यापासून, त्यांच्या भागातील विकासकामे करण्यासाठी कोणत्या लोकप्रतिनिधीकडे फॉलोअप घ्यायचा, अशा अनेक अडचणी आल्या. बहुप्रभागात विकासकामे करताना नगरसेवकांमध्येच संघर्ष झाला, श्रेय लाटण्याचे राजकारण रंगले. 

सिंगल वॉर्डमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव झाला, अपक्षांना महत्त्व आले. या फायदा-तोट्याच्या गणितामध्ये ज्याच्यासाठी हे सारे सुरू आहे, असा आव आणला जातो, त्या मतदारांना मात्र कोणत्याच राज्यसरकारने कधीच विचारात घेतले नाही. नागरिकांना खरंच कोणती पद्धती हवी आहे, याची विचारणा केली गेली नाही. 
प्रभाग रचना करताना ज्या पद्धतीने वॉर्डची तोडफोड होते, त्याचे फायदे-तोटे काय, यांचा विचार झाला नाही. खरेतर वॉर्ड रचना करताना व सदस्यसंख्या ठरविताना शास्त्रीय अभ्यास व्हायला हवा. हे काम निवडणूक आयोगासारख्या स्वतंत्र व्यवस्थेमार्फत व्हायला हवे. राज्यकर्त्यांचा त्यातील हस्तक्षेप पूर्णपणे बंद व्हायला हवा. खरेतर १९९२ पासून आतापर्यंतच्या अनुभवावरून आता सिंगल वॉर्ड हवा की बहुसदस्यीय याचा अंदाज यायला हवा. सरकार बदलले की पद्धत बदलायची आणि ती मतदारांवर लादायची हे बंद व्हायला हवे, हे मात्र नक्की.

Vertical Image: 

English Headline: 

single ward double game politics

Author Type: 

External Author

संभाजी पाटील

राजकारण

ट्रेंड

politics

निवडणूक

maharashtra

विकास

government

महापालिका

तोडफोड

काँग्रेस

गुन्हेगार

mathematics

स्त्री

निवडणूक आयोग

Search Functional Tags: 

राजकारण, ट्रेंड, Politics, निवडणूक, Maharashtra, विकास, Government, महापालिका, तोडफोड, काँग्रेस, गुन्हेगार, Mathematics, स्त्री, निवडणूक आयोग

Twitter Publish: 

Meta Description: 

single ward double game politics राज्यातली सत्ता बदलली, की विरोधकांची स्थानिक स्वराज्य आणि सहकारी संस्थांमध्ये असणारी सत्ताकेंद्रे काबीज करण्याचा ट्रेंड राजकारणात नेहमीच ‘एव्हर ग्रीन’ असतो.

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

‘सिंगल वॉर्ड’... ‘डबल गेम’... राज्यातली सत्ता बदलली, की विरोधकांची स्थानिक स्वराज्य आणि सहकारी संस्थांमध्ये असणारी सत्ताकेंद्रे काबीज करण्याचा ट्रेंड राजकारणात नेहमीच ‘एव्हर ग्रीन’ असतो. सत्तेच्या चाव्या आपल्याच ताब्यात राहण्यासाठी थेट निवडणूक नियमांमध्ये बदल करण्याची प्रथाही ‘पुरोगामी’ महाराष्ट्राला नवी नाही. महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून ‘सिंगल वॉर्ड’ आणण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरी राजकारणाचे केंद्रस्थान असणाऱ्या महापालिका आपल्या वर्चस्वाखाली याव्यात, सोबतच भाजपच्या सत्तेला धक्का द्यावा, या हेतूने घेतलेल्या या निर्णयामुळे महापालिकांमधील सत्ताकारण बदलणार असून, पक्षाऐवजी पुन्हा एकदा व्यक्तीला महत्त्व प्राप्त होणार आहे. अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच ‘जशी जमेल तशी’ भाजपची कोंडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. हातात आलेल्या सत्तेचा वापर करताना भाजपची सत्तास्थाने कशी खालसा करता येतील, याचाही नव्या सरकारने पुरेपूर बंदोबस्त केला आहे. राज्यातील शहरी भागात भाजपचे वर्चस्व आहे. ते रोखण्यासाठी महापालिकांमध्ये ‘सिंगल वॉर्ड’ किंवा ‘एक सदस्यीय प्रभाग’ करण्यास नव्या सरकारने प्राधान्य दिले.  अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वॉर्ड रचनांची तोडफोड करण्याची पद्धत महाराष्ट्राला नवी नाही. सत्तेवर आलेला पक्ष, आघाडी यांनी आपली राजकीय सोय या एकमेव निकषावरच वॉर्ड रचनांमध्ये बदल केले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने आपल्या सोयीचे म्हणून चार सदस्यीय प्रभाग रचना केली.  या बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रभागांचे भौगोलिक क्षेत्र वाढले, या मोठ्या प्रभागांमुळे गठ्ठा मतदारांवर निवडून येणारे अपक्ष किंवा आपल्या विशिष्ट व्होट बॅंकेच्या जोरावर विजयी होणाऱ्या व्यक्तींची पंचाईत झाली. पक्षालाच महत्त्व प्राप्त झाले. मोदी लाटेवर स्वार असणाऱ्या भाजपला सहाजिकच त्याचा फायदा झाला. त्यामुळेच ही पद्धत कशी अयोग्य आहे, असा आवाज काँग्रेस- आघाडीने उठवायला सुरवात केली आणि सत्ता येताच ही पद्धत बदलून टाकली.  प्रभाग पद्धतीत १९९२ पासून सातत्याने बदल होत गेले आहेत. २००२ मध्ये तीन सदस्यीय, २००७ मध्ये एक सदस्यीय, २०१२ मध्ये दोन सदस्यीय आणि २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग झाले. प्रत्येक वेळी प्रभाग बदलताना मागची पद्धत कशी चुकीची होती, याचेच दाखले देण्यात आले. यानिमित्ताने प्रभागांच्या सीमा बदलून सोयीची तोडफोड करण्यात आली. राजकीय फायदे-तोटे लक्षात घेऊन प्रभागांचे लचके तोडण्यात आले.  यात त्या-त्या वेळी सत्तेवर असणाऱ्यांचा राजकीय लाभ झालाही असेल; पण नागरिकांची मात्र फरपटच झाली. त्यांना अगदी मतदान करण्यापासून, त्यांच्या भागातील विकासकामे करण्यासाठी कोणत्या लोकप्रतिनिधीकडे फॉलोअप घ्यायचा, अशा अनेक अडचणी आल्या. बहुप्रभागात विकासकामे करताना नगरसेवकांमध्येच संघर्ष झाला, श्रेय लाटण्याचे राजकारण रंगले.  सिंगल वॉर्डमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव झाला, अपक्षांना महत्त्व आले. या फायदा-तोट्याच्या गणितामध्ये ज्याच्यासाठी हे सारे सुरू आहे, असा आव आणला जातो, त्या मतदारांना मात्र कोणत्याच राज्यसरकारने कधीच विचारात घेतले नाही. नागरिकांना खरंच कोणती पद्धती हवी आहे, याची विचारणा केली गेली नाही.  प्रभाग रचना करताना ज्या पद्धतीने वॉर्डची तोडफोड होते, त्याचे फायदे-तोटे काय, यांचा विचार झाला नाही. खरेतर वॉर्ड रचना करताना व सदस्यसंख्या ठरविताना शास्त्रीय अभ्यास व्हायला हवा. हे काम निवडणूक आयोगासारख्या स्वतंत्र व्यवस्थेमार्फत व्हायला हवे. राज्यकर्त्यांचा त्यातील हस्तक्षेप पूर्णपणे बंद व्हायला हवा. खरेतर १९९२ पासून आतापर्यंतच्या अनुभवावरून आता सिंगल वॉर्ड हवा की बहुसदस्यीय याचा अंदाज यायला हवा. सरकार बदलले की पद्धत बदलायची आणि ती मतदारांवर लादायची हे बंद व्हायला हवे, हे मात्र नक्की. News Item ID:  599-news_story-1577631453 Mobile Device Headline:  ‘सिंगल वॉर्ड’... ‘डबल गेम’... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  राज्यातली सत्ता बदलली, की विरोधकांची स्थानिक स्वराज्य आणि सहकारी संस्थांमध्ये असणारी सत्ताकेंद्रे काबीज करण्याचा ट्रेंड राजकारणात नेहमीच ‘एव्हर ग्रीन’ असतो. सत्तेच्या चाव्या आपल्याच ताब्यात राहण्यासाठी थेट निवडणूक नियमांमध्ये बदल करण्याची प्रथाही ‘पुरोगामी’ महाराष्ट्राला नवी नाही. महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून ‘सिंगल वॉर्ड’ आणण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरी राजकारणाचे केंद्रस्थान असणाऱ्या महापालिका आपल्या वर्चस्वाखाली याव्यात, सोबतच भाजपच्या सत्तेला धक्का द्यावा, या हेतूने घेतलेल्या या निर्णयामुळे महापालिकांमधील सत्ताकारण बदलणार असून, पक्षाऐवजी पुन्हा एकदा व्यक्तीला महत्त्व प्राप्त होणार आहे. अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच ‘जशी जमेल तशी’ भाजपची कोंडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. हातात आलेल्या सत्तेचा वापर करताना भाजपची सत्तास्थाने कशी खालसा करता येतील, याचाही नव्या सरकारने पुरेपूर बंदोबस्त केला आहे. राज्यातील शहरी भागात भाजपचे वर्चस्व आहे. ते रोखण्यासाठी महापालिकांमध्ये ‘सिंगल वॉर्ड’ किंवा ‘एक सदस्यीय प्रभाग’ करण्यास नव्या सरकारने प्राधान्य दिले.  अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वॉर्ड रचनांची तोडफोड करण्याची पद्धत महाराष्ट्राला नवी नाही. सत्तेवर आलेला पक्ष, आघाडी यांनी आपली राजकीय सोय या एकमेव निकषावरच वॉर्ड रचनांमध्ये बदल केले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने आपल्या सोयीचे म्हणून चार सदस्यीय प्रभाग रचना केली.  या बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रभागांचे भौगोलिक क्षेत्र वाढले, या मोठ्या प्रभागांमुळे गठ्ठा मतदारांवर निवडून येणारे अपक्ष किंवा आपल्या विशिष्ट व्होट बॅंकेच्या जोरावर विजयी होणाऱ्या व्यक्तींची पंचाईत झाली. पक्षालाच महत्त्व प्राप्त झाले. मोदी लाटेवर स्वार असणाऱ्या भाजपला सहाजिकच त्याचा फायदा झाला. त्यामुळेच ही पद्धत कशी अयोग्य आहे, असा आवाज काँग्रेस- आघाडीने उठवायला सुरवात केली आणि सत्ता येताच ही पद्धत बदलून टाकली.  प्रभाग पद्धतीत १९९२ पासून सातत्याने बदल होत गेले आहेत. २००२ मध्ये तीन सदस्यीय, २००७ मध्ये एक सदस्यीय, २०१२ मध्ये दोन सदस्यीय आणि २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग झाले. प्रत्येक वेळी प्रभाग बदलताना मागची पद्धत कशी चुकीची होती, याचेच दाखले देण्यात आले. यानिमित्ताने प्रभागांच्या सीमा बदलून सोयीची तोडफोड करण्यात आली. राजकीय फायदे-तोटे लक्षात घेऊन प्रभागांचे लचके तोडण्यात आले.  यात त्या-त्या वेळी सत्तेवर असणाऱ्यांचा राजकीय लाभ झालाही असेल; पण नागरिकांची मात्र फरपटच झाली. त्यांना अगदी मतदान करण्यापासून, त्यांच्या भागातील विकासकामे करण्यासाठी कोणत्या लोकप्रतिनिधीकडे फॉलोअप घ्यायचा, अशा अनेक अडचणी आल्या. बहुप्रभागात विकासकामे करताना नगरसेवकांमध्येच संघर्ष झाला, श्रेय लाटण्याचे राजकारण रंगले.  सिंगल वॉर्डमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव झाला, अपक्षांना महत्त्व आले. या फायदा-तोट्याच्या गणितामध्ये ज्याच्यासाठी हे सारे सुरू आहे, असा आव आणला जातो, त्या मतदारांना मात्र कोणत्याच राज्यसरकारने कधीच विचारात घेतले नाही. नागरिकांना खरंच कोणती पद्धती हवी आहे, याची विचारणा केली गेली नाही.  प्रभाग रचना करताना ज्या पद्धतीने वॉर्डची तोडफोड होते, त्याचे फायदे-तोटे काय, यांचा विचार झाला नाही. खरेतर वॉर्ड रचना करताना व सदस्यसंख्या ठरविताना शास्त्रीय अभ्यास व्हायला हवा. हे काम निवडणूक आयोगासारख्या स्वतंत्र व्यवस्थेमार्फत व्हायला हवे. राज्यकर्त्यांचा त्यातील हस्तक्षेप पूर्णपणे बंद व्हायला हवा. खरेतर १९९२ पासून आतापर्यंतच्या अनुभवावरून आता सिंगल वॉर्ड हवा की बहुसदस्यीय याचा अंदाज यायला हवा. सरकार बदलले की पद्धत बदलायची आणि ती मतदारांवर लादायची हे बंद व्हायला हवे, हे मात्र नक्की. Vertical Image:  English Headline:  single ward double game politics Author Type:  External Author संभाजी पाटील राजकारण ट्रेंड politics निवडणूक maharashtra विकास government महापालिका तोडफोड काँग्रेस गुन्हेगार mathematics स्त्री निवडणूक आयोग Search Functional Tags:  राजकारण, ट्रेंड, Politics, निवडणूक, Maharashtra, विकास, Government, महापालिका, तोडफोड, काँग्रेस, गुन्हेगार, Mathematics, स्त्री, निवडणूक आयोग Twitter Publish:  Meta Description:  single ward double game politics राज्यातली सत्ता बदलली, की विरोधकांची स्थानिक स्वराज्य आणि सहकारी संस्थांमध्ये असणारी सत्ताकेंद्रे काबीज करण्याचा ट्रेंड राजकारणात नेहमीच ‘एव्हर ग्रीन’ असतो. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Q59JpY
Read More
पुणे-महाबळेश्‍वरसाठी लागले सात तास

पुणे/खेड शिवापूर - पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले. याचे कारण महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी. हे चित्र जसे पुणे-सातारा महामार्गावर दिसत होते तसेच पुणे आणि नाशिक महामार्गावर होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शनिवारी-रविवारी म्हणजे महामार्गांवर कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. पण, या वेळी नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर मोठ्या संख्येने शहराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सातारा आणि नाशिक या पुण्याला जोडणाऱ्या तीनही महामार्गांवर मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. एरवी या महामार्गांवरून जाणाऱ्या वाहनांच्या तुलनेत दुप्पट वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहनांची कोंडी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. 

पुण्यात CAA विरोधी मोर्चात आला 'जेएनयू'चा उमर खालीद

महामार्गांवरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. तासन्‌ तास वाहनात बसून राहावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास दिला. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यांवर वाहतूक कायम होती. पोलिसांबरोबरच काही ठिकाणी गावकरी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत होते. काही वाहनचालकही यात सक्रिय सहभागी झाले होते.

पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?

नव वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी महाबळेश्‍वरला पसंती दिली. त्यामुळे सातारा रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ तारखेला सुटी दिल्याने हा वीकेंड मोठा झाला आहे. त्यामुळे पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. हे चित्र जसे महामार्गावर दिसत होते तसेच ते खंबाटकी आणि पुढे पसरणीच्या घाटातही दिसत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले. 

नाशिक महामार्गावर रांगा
नारायणगाव : येथील पुणे-नाशिक महामार्गावर आज रात्री झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक व प्रवासी त्रस्त झाले. येथील बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला महामार्गावर वाहनांची सुमारे एक किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सरपंच योगेश पाटे हे स्वतः महामार्गावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहन चालकांना सूचना करीत होते.

येथील पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. रखडलेले बाह्य वळणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार नाही.

पुण्याहून सकाळी नऊला महाबळेश्‍वरकडे जाण्यासाठी निघालो. पण, महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलो. त्यामुळे महाबळेश्‍वरला पोचण्यासाठी तब्बल सात तास लागले.
- धनंजय भंडारी, पुणे

News Item ID: 

599-news_story-1577643291

Mobile Device Headline: 

पुणे-महाबळेश्‍वरसाठी लागले सात तास

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे/खेड शिवापूर - पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले. याचे कारण महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी. हे चित्र जसे पुणे-सातारा महामार्गावर दिसत होते तसेच पुणे आणि नाशिक महामार्गावर होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शनिवारी-रविवारी म्हणजे महामार्गांवर कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. पण, या वेळी नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर मोठ्या संख्येने शहराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सातारा आणि नाशिक या पुण्याला जोडणाऱ्या तीनही महामार्गांवर मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. एरवी या महामार्गांवरून जाणाऱ्या वाहनांच्या तुलनेत दुप्पट वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहनांची कोंडी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. 

पुण्यात CAA विरोधी मोर्चात आला 'जेएनयू'चा उमर खालीद

महामार्गांवरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. तासन्‌ तास वाहनात बसून राहावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास दिला. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यांवर वाहतूक कायम होती. पोलिसांबरोबरच काही ठिकाणी गावकरी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत होते. काही वाहनचालकही यात सक्रिय सहभागी झाले होते.

पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?

नव वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी महाबळेश्‍वरला पसंती दिली. त्यामुळे सातारा रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ तारखेला सुटी दिल्याने हा वीकेंड मोठा झाला आहे. त्यामुळे पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. हे चित्र जसे महामार्गावर दिसत होते तसेच ते खंबाटकी आणि पुढे पसरणीच्या घाटातही दिसत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले. 

नाशिक महामार्गावर रांगा
नारायणगाव : येथील पुणे-नाशिक महामार्गावर आज रात्री झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक व प्रवासी त्रस्त झाले. येथील बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला महामार्गावर वाहनांची सुमारे एक किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सरपंच योगेश पाटे हे स्वतः महामार्गावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहन चालकांना सूचना करीत होते.

येथील पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. रखडलेले बाह्य वळणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार नाही.

पुण्याहून सकाळी नऊला महाबळेश्‍वरकडे जाण्यासाठी निघालो. पण, महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलो. त्यामुळे महाबळेश्‍वरला पोचण्यासाठी तब्बल सात तास लागले.
- धनंजय भंडारी, पुणे

Vertical Image: 

English Headline: 

It took seven hours for Pune Mahabaleshwar

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महामार्ग

वाहतूक कोंडी

पुणे

चालक

सोलापूर

floods

हडपसर

पोलिस

mumbai

खंडाळा

खेड

nashik

सकाळ

ऍप

तळेगाव

सरपंच

Search Functional Tags: 

महामार्ग, वाहतूक कोंडी, पुणे, चालक, सोलापूर, Floods, हडपसर, पोलिस, Mumbai, खंडाळा, खेड, Nashik, सकाळ, ऍप, तळेगाव, सरपंच

Twitter Publish: 

Meta Description: 

It took seven hours for Pune Mahabaleshwar पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे-महाबळेश्‍वरसाठी लागले सात तास पुणे/खेड शिवापूर - पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले. याचे कारण महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी. हे चित्र जसे पुणे-सातारा महामार्गावर दिसत होते तसेच पुणे आणि नाशिक महामार्गावर होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शनिवारी-रविवारी म्हणजे महामार्गांवर कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. पण, या वेळी नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर मोठ्या संख्येने शहराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सातारा आणि नाशिक या पुण्याला जोडणाऱ्या तीनही महामार्गांवर मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. एरवी या महामार्गांवरून जाणाऱ्या वाहनांच्या तुलनेत दुप्पट वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहनांची कोंडी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.  पुण्यात CAA विरोधी मोर्चात आला 'जेएनयू'चा उमर खालीद महामार्गांवरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. तासन्‌ तास वाहनात बसून राहावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास दिला. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यांवर वाहतूक कायम होती. पोलिसांबरोबरच काही ठिकाणी गावकरी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत होते. काही वाहनचालकही यात सक्रिय सहभागी झाले होते. पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले? नव वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी महाबळेश्‍वरला पसंती दिली. त्यामुळे सातारा रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ तारखेला सुटी दिल्याने हा वीकेंड मोठा झाला आहे. त्यामुळे पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. हे चित्र जसे महामार्गावर दिसत होते तसेच ते खंबाटकी आणि पुढे पसरणीच्या घाटातही दिसत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले.  नाशिक महामार्गावर रांगा नारायणगाव : येथील पुणे-नाशिक महामार्गावर आज रात्री झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक व प्रवासी त्रस्त झाले. येथील बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला महामार्गावर वाहनांची सुमारे एक किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सरपंच योगेश पाटे हे स्वतः महामार्गावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहन चालकांना सूचना करीत होते. येथील पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. रखडलेले बाह्य वळणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार नाही. पुण्याहून सकाळी नऊला महाबळेश्‍वरकडे जाण्यासाठी निघालो. पण, महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलो. त्यामुळे महाबळेश्‍वरला पोचण्यासाठी तब्बल सात तास लागले. - धनंजय भंडारी, पुणे News Item ID:  599-news_story-1577643291 Mobile Device Headline:  पुणे-महाबळेश्‍वरसाठी लागले सात तास Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे/खेड शिवापूर - पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले. याचे कारण महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी. हे चित्र जसे पुणे-सातारा महामार्गावर दिसत होते तसेच पुणे आणि नाशिक महामार्गावर होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शनिवारी-रविवारी म्हणजे महामार्गांवर कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. पण, या वेळी नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर मोठ्या संख्येने शहराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सातारा आणि नाशिक या पुण्याला जोडणाऱ्या तीनही महामार्गांवर मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. एरवी या महामार्गांवरून जाणाऱ्या वाहनांच्या तुलनेत दुप्पट वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहनांची कोंडी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.  पुण्यात CAA विरोधी मोर्चात आला 'जेएनयू'चा उमर खालीद महामार्गांवरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. तासन्‌ तास वाहनात बसून राहावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास दिला. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यांवर वाहतूक कायम होती. पोलिसांबरोबरच काही ठिकाणी गावकरी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत होते. काही वाहनचालकही यात सक्रिय सहभागी झाले होते. पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले? नव वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी महाबळेश्‍वरला पसंती दिली. त्यामुळे सातारा रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ तारखेला सुटी दिल्याने हा वीकेंड मोठा झाला आहे. त्यामुळे पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. हे चित्र जसे महामार्गावर दिसत होते तसेच ते खंबाटकी आणि पुढे पसरणीच्या घाटातही दिसत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले.  नाशिक महामार्गावर रांगा नारायणगाव : येथील पुणे-नाशिक महामार्गावर आज रात्री झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक व प्रवासी त्रस्त झाले. येथील बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला महामार्गावर वाहनांची सुमारे एक किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सरपंच योगेश पाटे हे स्वतः महामार्गावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहन चालकांना सूचना करीत होते. येथील पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. रखडलेले बाह्य वळणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार नाही. पुण्याहून सकाळी नऊला महाबळेश्‍वरकडे जाण्यासाठी निघालो. पण, महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलो. त्यामुळे महाबळेश्‍वरला पोचण्यासाठी तब्बल सात तास लागले. - धनंजय भंडारी, पुणे Vertical Image:  English Headline:  It took seven hours for Pune Mahabaleshwar Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महामार्ग वाहतूक कोंडी पुणे चालक सोलापूर floods हडपसर पोलिस mumbai खंडाळा खेड nashik सकाळ ऍप तळेगाव सरपंच Search Functional Tags:  महामार्ग, वाहतूक कोंडी, पुणे, चालक, सोलापूर, Floods, हडपसर, पोलिस, Mumbai, खंडाळा, खेड, Nashik, सकाळ, ऍप, तळेगाव, सरपंच Twitter Publish:  Meta Description:  It took seven hours for Pune Mahabaleshwar पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Q59Ema
Read More
भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक 

सांगली - जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. संजयकाकांनी उपाध्यक्षपदासाठी बंडाची तयारी केली आहे, मात्र त्यांच्या गटाच्या चार सदस्यांची वजाबाकी झाली तरी भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम होऊ नये, अशी जुळवाजुळव सुरू करण्यात येत आहे. या दुहीचा फायदा राष्ट्रवादी, कॉंग्रेसला होऊ नये, यासाठी संजयकाकांशी प्रदेश पातळीवरूनच संवाद सुरू ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून संजयकाकांशी संवाद थांबवण्यात आला आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. भाजपला सत्ता कायम राखत जादुई 30 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजप फुटू नये, राष्ट्रवादी गैरफायदा घेऊ नये, यासाठी सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यात एक राष्ट्रवादी, दोन कॉंग्रेसचे सदस्य आहेत, मात्र संजयकाकांच्या चार सदस्यांनी सहलीला गैरहजेरी लावलीय. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या गटाला आणि पर्यायाने संजयकाकांचे चुलते डी. के. पाटील यांना उपाध्यक्षपद हवे आहे. भाजपकडून शिवाजी डोंगरे यांचे उपाध्यक्षपद निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संजयकाकांची समजूत कशी काढायची, हेच मोठे कोडे आहे. संजयकाका गटाच्या सदस्याला अन्य सभापतिपद दिले जाऊ शकते, मात्र त्यावर ते समाधान मानतील का, याबाबत काहीही स्पष्टता नाही. 

हेही वाचा - बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल;  कोणाची इच्छा ?

अध्यक्षपदाची चुरस 

भाजपमध्ये सत्ता कायम राखण्याची कसरत सुरू असतानाच अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. विशेषतः मिरज तालुक्‍यात अध्यक्षपद द्यावे, असा रेटा आहे, मात्र शिवाजी डोंगरे यांना उपाध्यक्षपद द्यायचे झाल्यास दोन्ही पदे मिरज तालुक्‍यात देता येणार नाहीत. त्यामुळे सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्याऐवजी ऐनवेळी दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या समीकरणाला आमदार सुरेश खाडे तयार होतील का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिरज तालुक्‍यासाठी त्यांचा आग्रह कायम असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांची समजूत काढणे तुलनेत संजयकाकांपेक्षा सोपे असल्याची भाजपच्या गटात चर्चा आहे. 

हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन 

देवेंद्र फडणवीस संजयकांशी बोलणार 

खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपसोबतच रहावे आणि सत्ताकारणात अडचणी आणू नयेत, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संजयकाकांची धुरा खांद्यावर घेतली आहे. ते संजयकाकांशी बोलणार आहेत, असे सांगणण्यात आले. जिल्ह्यातील कुणीही संजयकाकांशी संवाद साधायला पुढाकार घ्यायला तयार नाही, चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही, त्यामुळे फडणवीस यांना स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे. 

डोंगरे उपाध्यक्ष निश्‍चित 

माधवनगर येथील शिवाजी डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड जवळपास निश्‍चित मानली जात आहे. उपाध्यक्षपद मिरज तालुक्‍याला दिले तर अध्यक्षपद या तालुक्‍यात देऊन चालणार नाही. त्यामुळे अचानक दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या आता अध्यक्षपदाच्या क्रमांक एकच्या दावेदार मानल्या जात आहेत. त्याशिवाय, सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्या नावाची चर्चा आहे. 

News Item ID: 

599-news_story-1577637592

Mobile Device Headline: 

भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सांगली - जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. संजयकाकांनी उपाध्यक्षपदासाठी बंडाची तयारी केली आहे, मात्र त्यांच्या गटाच्या चार सदस्यांची वजाबाकी झाली तरी भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम होऊ नये, अशी जुळवाजुळव सुरू करण्यात येत आहे. या दुहीचा फायदा राष्ट्रवादी, कॉंग्रेसला होऊ नये, यासाठी संजयकाकांशी प्रदेश पातळीवरूनच संवाद सुरू ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून संजयकाकांशी संवाद थांबवण्यात आला आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. भाजपला सत्ता कायम राखत जादुई 30 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजप फुटू नये, राष्ट्रवादी गैरफायदा घेऊ नये, यासाठी सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यात एक राष्ट्रवादी, दोन कॉंग्रेसचे सदस्य आहेत, मात्र संजयकाकांच्या चार सदस्यांनी सहलीला गैरहजेरी लावलीय. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या गटाला आणि पर्यायाने संजयकाकांचे चुलते डी. के. पाटील यांना उपाध्यक्षपद हवे आहे. भाजपकडून शिवाजी डोंगरे यांचे उपाध्यक्षपद निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संजयकाकांची समजूत कशी काढायची, हेच मोठे कोडे आहे. संजयकाका गटाच्या सदस्याला अन्य सभापतिपद दिले जाऊ शकते, मात्र त्यावर ते समाधान मानतील का, याबाबत काहीही स्पष्टता नाही. 

हेही वाचा - बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल;  कोणाची इच्छा ?

अध्यक्षपदाची चुरस 

भाजपमध्ये सत्ता कायम राखण्याची कसरत सुरू असतानाच अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. विशेषतः मिरज तालुक्‍यात अध्यक्षपद द्यावे, असा रेटा आहे, मात्र शिवाजी डोंगरे यांना उपाध्यक्षपद द्यायचे झाल्यास दोन्ही पदे मिरज तालुक्‍यात देता येणार नाहीत. त्यामुळे सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्याऐवजी ऐनवेळी दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या समीकरणाला आमदार सुरेश खाडे तयार होतील का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिरज तालुक्‍यासाठी त्यांचा आग्रह कायम असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांची समजूत काढणे तुलनेत संजयकाकांपेक्षा सोपे असल्याची भाजपच्या गटात चर्चा आहे. 

हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन 

देवेंद्र फडणवीस संजयकांशी बोलणार 

खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपसोबतच रहावे आणि सत्ताकारणात अडचणी आणू नयेत, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संजयकाकांची धुरा खांद्यावर घेतली आहे. ते संजयकाकांशी बोलणार आहेत, असे सांगणण्यात आले. जिल्ह्यातील कुणीही संजयकाकांशी संवाद साधायला पुढाकार घ्यायला तयार नाही, चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही, त्यामुळे फडणवीस यांना स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे. 

डोंगरे उपाध्यक्ष निश्‍चित 

माधवनगर येथील शिवाजी डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड जवळपास निश्‍चित मानली जात आहे. उपाध्यक्षपद मिरज तालुक्‍याला दिले तर अध्यक्षपद या तालुक्‍यात देऊन चालणार नाही. त्यामुळे अचानक दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या आता अध्यक्षपदाच्या क्रमांक एकच्या दावेदार मानल्या जात आहेत. त्याशिवाय, सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्या नावाची चर्चा आहे. 

Vertical Image: 

English Headline: 

BJP Activists Against MP Sanjaykaka Patil Sangli Marathi News

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

जिल्हा परिषद

निवडणूक

भाजप

खत

fertiliser

आमदार

खासदार

मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

पुढाकार

initiatives

चंद्रकांत पाटील

chandrakant patil

Search Functional Tags: 

जिल्हा परिषद, निवडणूक, भाजप, खत, Fertiliser, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, पुढाकार, Initiatives, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Political News

Meta Description: 

BJP Activists Against MP Sanjaykaka Patil Sangli Marathi News जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

भाजप

राष्ट्रवादी

सांगली

देवेंद्र फडणवीस

चंद्रकांत पाटील

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक  सांगली - जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. संजयकाकांनी उपाध्यक्षपदासाठी बंडाची तयारी केली आहे, मात्र त्यांच्या गटाच्या चार सदस्यांची वजाबाकी झाली तरी भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम होऊ नये, अशी जुळवाजुळव सुरू करण्यात येत आहे. या दुहीचा फायदा राष्ट्रवादी, कॉंग्रेसला होऊ नये, यासाठी संजयकाकांशी प्रदेश पातळीवरूनच संवाद सुरू ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून संजयकाकांशी संवाद थांबवण्यात आला आहे.  जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. भाजपला सत्ता कायम राखत जादुई 30 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजप फुटू नये, राष्ट्रवादी गैरफायदा घेऊ नये, यासाठी सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यात एक राष्ट्रवादी, दोन कॉंग्रेसचे सदस्य आहेत, मात्र संजयकाकांच्या चार सदस्यांनी सहलीला गैरहजेरी लावलीय. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या गटाला आणि पर्यायाने संजयकाकांचे चुलते डी. के. पाटील यांना उपाध्यक्षपद हवे आहे. भाजपकडून शिवाजी डोंगरे यांचे उपाध्यक्षपद निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संजयकाकांची समजूत कशी काढायची, हेच मोठे कोडे आहे. संजयकाका गटाच्या सदस्याला अन्य सभापतिपद दिले जाऊ शकते, मात्र त्यावर ते समाधान मानतील का, याबाबत काहीही स्पष्टता नाही.  हेही वाचा - बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल;  कोणाची इच्छा ? अध्यक्षपदाची चुरस  भाजपमध्ये सत्ता कायम राखण्याची कसरत सुरू असतानाच अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. विशेषतः मिरज तालुक्‍यात अध्यक्षपद द्यावे, असा रेटा आहे, मात्र शिवाजी डोंगरे यांना उपाध्यक्षपद द्यायचे झाल्यास दोन्ही पदे मिरज तालुक्‍यात देता येणार नाहीत. त्यामुळे सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्याऐवजी ऐनवेळी दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या समीकरणाला आमदार सुरेश खाडे तयार होतील का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिरज तालुक्‍यासाठी त्यांचा आग्रह कायम असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांची समजूत काढणे तुलनेत संजयकाकांपेक्षा सोपे असल्याची भाजपच्या गटात चर्चा आहे.  हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन  देवेंद्र फडणवीस संजयकांशी बोलणार  खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपसोबतच रहावे आणि सत्ताकारणात अडचणी आणू नयेत, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संजयकाकांची धुरा खांद्यावर घेतली आहे. ते संजयकाकांशी बोलणार आहेत, असे सांगणण्यात आले. जिल्ह्यातील कुणीही संजयकाकांशी संवाद साधायला पुढाकार घ्यायला तयार नाही, चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही, त्यामुळे फडणवीस यांना स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे.  डोंगरे उपाध्यक्ष निश्‍चित  माधवनगर येथील शिवाजी डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड जवळपास निश्‍चित मानली जात आहे. उपाध्यक्षपद मिरज तालुक्‍याला दिले तर अध्यक्षपद या तालुक्‍यात देऊन चालणार नाही. त्यामुळे अचानक दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या आता अध्यक्षपदाच्या क्रमांक एकच्या दावेदार मानल्या जात आहेत. त्याशिवाय, सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्या नावाची चर्चा आहे.  News Item ID:  599-news_story-1577637592 Mobile Device Headline:  भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सांगली - जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. संजयकाकांनी उपाध्यक्षपदासाठी बंडाची तयारी केली आहे, मात्र त्यांच्या गटाच्या चार सदस्यांची वजाबाकी झाली तरी भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम होऊ नये, अशी जुळवाजुळव सुरू करण्यात येत आहे. या दुहीचा फायदा राष्ट्रवादी, कॉंग्रेसला होऊ नये, यासाठी संजयकाकांशी प्रदेश पातळीवरूनच संवाद सुरू ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून संजयकाकांशी संवाद थांबवण्यात आला आहे.  जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. भाजपला सत्ता कायम राखत जादुई 30 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजप फुटू नये, राष्ट्रवादी गैरफायदा घेऊ नये, यासाठी सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यात एक राष्ट्रवादी, दोन कॉंग्रेसचे सदस्य आहेत, मात्र संजयकाकांच्या चार सदस्यांनी सहलीला गैरहजेरी लावलीय. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या गटाला आणि पर्यायाने संजयकाकांचे चुलते डी. के. पाटील यांना उपाध्यक्षपद हवे आहे. भाजपकडून शिवाजी डोंगरे यांचे उपाध्यक्षपद निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संजयकाकांची समजूत कशी काढायची, हेच मोठे कोडे आहे. संजयकाका गटाच्या सदस्याला अन्य सभापतिपद दिले जाऊ शकते, मात्र त्यावर ते समाधान मानतील का, याबाबत काहीही स्पष्टता नाही.  हेही वाचा - बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल;  कोणाची इच्छा ? अध्यक्षपदाची चुरस  भाजपमध्ये सत्ता कायम राखण्याची कसरत सुरू असतानाच अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. विशेषतः मिरज तालुक्‍यात अध्यक्षपद द्यावे, असा रेटा आहे, मात्र शिवाजी डोंगरे यांना उपाध्यक्षपद द्यायचे झाल्यास दोन्ही पदे मिरज तालुक्‍यात देता येणार नाहीत. त्यामुळे सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्याऐवजी ऐनवेळी दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या समीकरणाला आमदार सुरेश खाडे तयार होतील का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिरज तालुक्‍यासाठी त्यांचा आग्रह कायम असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांची समजूत काढणे तुलनेत संजयकाकांपेक्षा सोपे असल्याची भाजपच्या गटात चर्चा आहे.  हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन  देवेंद्र फडणवीस संजयकांशी बोलणार  खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपसोबतच रहावे आणि सत्ताकारणात अडचणी आणू नयेत, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संजयकाकांची धुरा खांद्यावर घेतली आहे. ते संजयकाकांशी बोलणार आहेत, असे सांगणण्यात आले. जिल्ह्यातील कुणीही संजयकाकांशी संवाद साधायला पुढाकार घ्यायला तयार नाही, चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही, त्यामुळे फडणवीस यांना स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे.  डोंगरे उपाध्यक्ष निश्‍चित  माधवनगर येथील शिवाजी डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड जवळपास निश्‍चित मानली जात आहे. उपाध्यक्षपद मिरज तालुक्‍याला दिले तर अध्यक्षपद या तालुक्‍यात देऊन चालणार नाही. त्यामुळे अचानक दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या आता अध्यक्षपदाच्या क्रमांक एकच्या दावेदार मानल्या जात आहेत. त्याशिवाय, सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्या नावाची चर्चा आहे.  Vertical Image:  English Headline:  BJP Activists Against MP Sanjaykaka Patil Sangli Marathi News Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा जिल्हा परिषद निवडणूक भाजप खत fertiliser आमदार खासदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis पुढाकार initiatives चंद्रकांत पाटील chandrakant patil Search Functional Tags:  जिल्हा परिषद, निवडणूक, भाजप, खत, Fertiliser, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, पुढाकार, Initiatives, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil Twitter Publish:  Meta Keyword:  Political News Meta Description:  BJP Activists Against MP Sanjaykaka Patil Sangli Marathi News जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. Send as Notification:  Topic Tags:  भाजप राष्ट्रवादी सांगली देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZEar0O
Read More
कातळशिल्पांना प्रकाशात आणण्यासाठी 'यांनी' घेतला पुढाकार

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. ही शिल्पे पर्यटनदृष्ट्या प्रसिद्धीस यावीत, यासाठी कातळ शिल्प ठिकाणी जाणारा रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी नियोजनासाठी व धोरण ठरविण्यासाठी मालवण पंचायत समितीची सभा कुडोपी येथील कातळ शिल्प ठिकाणी आयोजित केल्याची माहिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली. 

जिल्ह्याच्या पर्यटनात महत्त्वपूर्ण भर घालणारी कातळ शिल्पे आढळली आहेत. मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोंडी, हिवाळे, वडाचापाट या गावात ही अकालणीय कातळ शिल्प आहेत. पान घोड्यासह अनेक शिल्पाकृती कातळांवर कोरल्या आहेत. ही कताळशिल्प वैविध्यपूर्ण असून तिला प्राचीन ऐतिहासिक महत्त्व आहे. या कातळशिल्पांचे जतन होण्याच्या दृष्टीने मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार आहे. 

शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे

ही कातळ शिल्पे ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ देतात. त्यामुळे या कातळ शिल्पाचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवली आहेत. ती कशाची आहेत? त्यातून काय व्यक्त होते? हे सांगणे कठीण आहे. या शिल्पकृती देशभरासह संपूर्ण जगात माहिती व्हाव्यात यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर त्या शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय यांच्या सहली किंवा तज्ज्ञांच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोचविली जाणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले. 

कातळ शिल्पातून पर्यटन विकास

ही कातळ शिल्पे विकसित झाल्यास या भागातील पर्यटनदृष्ट्या विकास होईल. परिणामी जिल्ह्याच्या पर्यटनावर निश्‍चितच चांगला सकारात्मक परिणाम होणार आहे. कातळशिल्पांवर पान घोड्यांचे कोरीव काम केल्याचे दिसून येत आहे. तसेच अन्य काही कोरीव काम केलेली आहेत. या कोरीव कामांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून पर्यटक मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोडी, हिवाळे, वाडाचापाट येथे मोठ्या संख्येने दाखल होऊ शकतात. यासाठी प्राथमिक सुविधा म्हणजे तेथे जाण्या-येण्यासाठी रस्ता आवश्‍यक आहे. हा रस्ता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे. ती सुविधा पहिली उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले. 

अभ्यासक, तज्ज्ञांना निमंत्रण 

एक जानेवारीला मालवण पंचायत समितीची खास सभा कुडोपी येथील कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कातळशिल्पांच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केली आहे. या सभेला कातळ शिल्प अभ्यासक व संशोधक सुधीर रिसबुड, अस्मिता एम. जे., शिक्षक व अभ्यासक कमलेश गोसावी उपस्थित राहणार आहेत. या सभेत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती पराडकर यांनी दिली. 

News Item ID: 

599-news_story-1577635877

Mobile Device Headline: 

कातळशिल्पांना प्रकाशात आणण्यासाठी 'यांनी' घेतला पुढाकार

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Kokan

Mobile Body: 

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. ही शिल्पे पर्यटनदृष्ट्या प्रसिद्धीस यावीत, यासाठी कातळ शिल्प ठिकाणी जाणारा रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी नियोजनासाठी व धोरण ठरविण्यासाठी मालवण पंचायत समितीची सभा कुडोपी येथील कातळ शिल्प ठिकाणी आयोजित केल्याची माहिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली. 

जिल्ह्याच्या पर्यटनात महत्त्वपूर्ण भर घालणारी कातळ शिल्पे आढळली आहेत. मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोंडी, हिवाळे, वडाचापाट या गावात ही अकालणीय कातळ शिल्प आहेत. पान घोड्यासह अनेक शिल्पाकृती कातळांवर कोरल्या आहेत. ही कताळशिल्प वैविध्यपूर्ण असून तिला प्राचीन ऐतिहासिक महत्त्व आहे. या कातळशिल्पांचे जतन होण्याच्या दृष्टीने मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार आहे. 

शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे

ही कातळ शिल्पे ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ देतात. त्यामुळे या कातळ शिल्पाचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवली आहेत. ती कशाची आहेत? त्यातून काय व्यक्त होते? हे सांगणे कठीण आहे. या शिल्पकृती देशभरासह संपूर्ण जगात माहिती व्हाव्यात यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर त्या शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय यांच्या सहली किंवा तज्ज्ञांच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोचविली जाणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले. 

कातळ शिल्पातून पर्यटन विकास

ही कातळ शिल्पे विकसित झाल्यास या भागातील पर्यटनदृष्ट्या विकास होईल. परिणामी जिल्ह्याच्या पर्यटनावर निश्‍चितच चांगला सकारात्मक परिणाम होणार आहे. कातळशिल्पांवर पान घोड्यांचे कोरीव काम केल्याचे दिसून येत आहे. तसेच अन्य काही कोरीव काम केलेली आहेत. या कोरीव कामांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून पर्यटक मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोडी, हिवाळे, वाडाचापाट येथे मोठ्या संख्येने दाखल होऊ शकतात. यासाठी प्राथमिक सुविधा म्हणजे तेथे जाण्या-येण्यासाठी रस्ता आवश्‍यक आहे. हा रस्ता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे. ती सुविधा पहिली उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले. 

अभ्यासक, तज्ज्ञांना निमंत्रण 

एक जानेवारीला मालवण पंचायत समितीची खास सभा कुडोपी येथील कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कातळशिल्पांच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केली आहे. या सभेला कातळ शिल्प अभ्यासक व संशोधक सुधीर रिसबुड, अस्मिता एम. जे., शिक्षक व अभ्यासक कमलेश गोसावी उपस्थित राहणार आहेत. या सभेत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती पराडकर यांनी दिली. 

Vertical Image: 

English Headline: 

Malvan Panchayat Samiti Took Initiative For KatalShilpa Conservation Sindhudurg Marathi News

Author Type: 

External Author

विनोद दळवी

पर्यटन

tourism

मालवण

सिंधुदुर्ग

sindhudurg

पंचायत समिती

पुढाकार

initiatives

विकास

चीन

पर्यटक

रोजगार

employment

शिक्षक

Search Functional Tags: 

पर्यटन, tourism, मालवण, सिंधुदुर्ग, Sindhudurg, पंचायत समिती, पुढाकार, Initiatives, विकास, चीन, पर्यटक, रोजगार, Employment, शिक्षक

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Katalshilpa Conservation News

Meta Description: 

Malvan Panchayat Samiti Took Initiative For KatalShilpa Conservation Sindhudurg Marathi News मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

सिंधुदुर्ग

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

कातळशिल्पांना प्रकाशात आणण्यासाठी 'यांनी' घेतला पुढाकार ओरोस ( सिंधुदुर्ग ) - मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. ही शिल्पे पर्यटनदृष्ट्या प्रसिद्धीस यावीत, यासाठी कातळ शिल्प ठिकाणी जाणारा रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी नियोजनासाठी व धोरण ठरविण्यासाठी मालवण पंचायत समितीची सभा कुडोपी येथील कातळ शिल्प ठिकाणी आयोजित केल्याची माहिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली.  जिल्ह्याच्या पर्यटनात महत्त्वपूर्ण भर घालणारी कातळ शिल्पे आढळली आहेत. मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोंडी, हिवाळे, वडाचापाट या गावात ही अकालणीय कातळ शिल्प आहेत. पान घोड्यासह अनेक शिल्पाकृती कातळांवर कोरल्या आहेत. ही कताळशिल्प वैविध्यपूर्ण असून तिला प्राचीन ऐतिहासिक महत्त्व आहे. या कातळशिल्पांचे जतन होण्याच्या दृष्टीने मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार आहे.  शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे ही कातळ शिल्पे ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ देतात. त्यामुळे या कातळ शिल्पाचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवली आहेत. ती कशाची आहेत? त्यातून काय व्यक्त होते? हे सांगणे कठीण आहे. या शिल्पकृती देशभरासह संपूर्ण जगात माहिती व्हाव्यात यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर त्या शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय यांच्या सहली किंवा तज्ज्ञांच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोचविली जाणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले.  कातळ शिल्पातून पर्यटन विकास ही कातळ शिल्पे विकसित झाल्यास या भागातील पर्यटनदृष्ट्या विकास होईल. परिणामी जिल्ह्याच्या पर्यटनावर निश्‍चितच चांगला सकारात्मक परिणाम होणार आहे. कातळशिल्पांवर पान घोड्यांचे कोरीव काम केल्याचे दिसून येत आहे. तसेच अन्य काही कोरीव काम केलेली आहेत. या कोरीव कामांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून पर्यटक मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोडी, हिवाळे, वाडाचापाट येथे मोठ्या संख्येने दाखल होऊ शकतात. यासाठी प्राथमिक सुविधा म्हणजे तेथे जाण्या-येण्यासाठी रस्ता आवश्‍यक आहे. हा रस्ता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे. ती सुविधा पहिली उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले.  अभ्यासक, तज्ज्ञांना निमंत्रण  एक जानेवारीला मालवण पंचायत समितीची खास सभा कुडोपी येथील कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कातळशिल्पांच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केली आहे. या सभेला कातळ शिल्प अभ्यासक व संशोधक सुधीर रिसबुड, अस्मिता एम. जे., शिक्षक व अभ्यासक कमलेश गोसावी उपस्थित राहणार आहेत. या सभेत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती पराडकर यांनी दिली.  News Item ID:  599-news_story-1577635877 Mobile Device Headline:  कातळशिल्पांना प्रकाशात आणण्यासाठी 'यांनी' घेतला पुढाकार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kokan Mobile Body:  ओरोस ( सिंधुदुर्ग ) - मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. ही शिल्पे पर्यटनदृष्ट्या प्रसिद्धीस यावीत, यासाठी कातळ शिल्प ठिकाणी जाणारा रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी नियोजनासाठी व धोरण ठरविण्यासाठी मालवण पंचायत समितीची सभा कुडोपी येथील कातळ शिल्प ठिकाणी आयोजित केल्याची माहिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली.  जिल्ह्याच्या पर्यटनात महत्त्वपूर्ण भर घालणारी कातळ शिल्पे आढळली आहेत. मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोंडी, हिवाळे, वडाचापाट या गावात ही अकालणीय कातळ शिल्प आहेत. पान घोड्यासह अनेक शिल्पाकृती कातळांवर कोरल्या आहेत. ही कताळशिल्प वैविध्यपूर्ण असून तिला प्राचीन ऐतिहासिक महत्त्व आहे. या कातळशिल्पांचे जतन होण्याच्या दृष्टीने मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार आहे.  शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे ही कातळ शिल्पे ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ देतात. त्यामुळे या कातळ शिल्पाचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवली आहेत. ती कशाची आहेत? त्यातून काय व्यक्त होते? हे सांगणे कठीण आहे. या शिल्पकृती देशभरासह संपूर्ण जगात माहिती व्हाव्यात यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर त्या शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय यांच्या सहली किंवा तज्ज्ञांच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोचविली जाणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले.  कातळ शिल्पातून पर्यटन विकास ही कातळ शिल्पे विकसित झाल्यास या भागातील पर्यटनदृष्ट्या विकास होईल. परिणामी जिल्ह्याच्या पर्यटनावर निश्‍चितच चांगला सकारात्मक परिणाम होणार आहे. कातळशिल्पांवर पान घोड्यांचे कोरीव काम केल्याचे दिसून येत आहे. तसेच अन्य काही कोरीव काम केलेली आहेत. या कोरीव कामांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून पर्यटक मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोडी, हिवाळे, वाडाचापाट येथे मोठ्या संख्येने दाखल होऊ शकतात. यासाठी प्राथमिक सुविधा म्हणजे तेथे जाण्या-येण्यासाठी रस्ता आवश्‍यक आहे. हा रस्ता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे. ती सुविधा पहिली उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले.  अभ्यासक, तज्ज्ञांना निमंत्रण  एक जानेवारीला मालवण पंचायत समितीची खास सभा कुडोपी येथील कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कातळशिल्पांच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केली आहे. या सभेला कातळ शिल्प अभ्यासक व संशोधक सुधीर रिसबुड, अस्मिता एम. जे., शिक्षक व अभ्यासक कमलेश गोसावी उपस्थित राहणार आहेत. या सभेत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती पराडकर यांनी दिली.  Vertical Image:  English Headline:  Malvan Panchayat Samiti Took Initiative For KatalShilpa Conservation Sindhudurg Marathi News Author Type:  External Author विनोद दळवी पर्यटन tourism मालवण सिंधुदुर्ग sindhudurg पंचायत समिती पुढाकार initiatives विकास चीन पर्यटक रोजगार employment शिक्षक Search Functional Tags:  पर्यटन, tourism, मालवण, सिंधुदुर्ग, Sindhudurg, पंचायत समिती, पुढाकार, Initiatives, विकास, चीन, पर्यटक, रोजगार, Employment, शिक्षक Twitter Publish:  Meta Keyword:  Katalshilpa Conservation News Meta Description:  Malvan Panchayat Samiti Took Initiative For KatalShilpa Conservation Sindhudurg Marathi News मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. Send as Notification:  Topic Tags:  सिंधुदुर्ग News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2F0ypd5
Read More
राज्यात थंडीमुळे शेकोट्या पेटल्या

चंद्रपुरात पारा ५.१ अंशावर; मराठवाड्यात पावसाची शक्‍यता
पुणे - थंडीचा कडाका वाढत असल्याने सरत्या वर्षाच्या शेवटी अखेर राज्यात शेकोट्या पेटल्या. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ५.१ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात गारठा वाढला
पुण्यात गुरुवारी (ता. २६) यंदाच्या डिसेंबरमधील किमान तापमानाचा उच्चांक नोंदला गेला. त्या दिवशी २१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पण, त्यानंतर किमान तापमान सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे नव्या वर्षात पुण्यात गारठा असेल असा अंदाज खात्याने वर्तविला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये चार अंश सेल्सिअस तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, असेही सांगितले आहे. रविवारी कमाल तापमान २८.५ अंश सेल्सिअस तर, किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले असले तरीही ते सरासरीपेक्षा ४.८ अंश सेल्सिअसने जास्त नोंदले आहे.    

पुणे : वळसे-पाटील यांची लागणार मंत्रिपदावर वर्णी; आंबेगाव, शिरूरमध्ये जल्लोष

मराठवाडा, विदर्भात पावसाचे सावट
मध्य प्रदेशाचा नैऋत्य भाग व परिसरात चक्राकार स्थिती आहे. तसेच त्रिपुरा ते बंगालच्या उपसागर या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ असून पावसाचे सावट आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात येत्या सोमवारी (ता. ३०) हवामान हवामान ढगाळ राहणार आहे. त्यामुळे किमान तापमान कमी-जास्त होत सुरू असून विदर्भात व मध्य महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्‍यता आहे. 

News Item ID: 

599-news_story-1577641808

Mobile Device Headline: 

राज्यात थंडीमुळे शेकोट्या पेटल्या

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

चंद्रपुरात पारा ५.१ अंशावर; मराठवाड्यात पावसाची शक्‍यता
पुणे - थंडीचा कडाका वाढत असल्याने सरत्या वर्षाच्या शेवटी अखेर राज्यात शेकोट्या पेटल्या. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ५.१ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात गारठा वाढला
पुण्यात गुरुवारी (ता. २६) यंदाच्या डिसेंबरमधील किमान तापमानाचा उच्चांक नोंदला गेला. त्या दिवशी २१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पण, त्यानंतर किमान तापमान सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे नव्या वर्षात पुण्यात गारठा असेल असा अंदाज खात्याने वर्तविला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये चार अंश सेल्सिअस तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, असेही सांगितले आहे. रविवारी कमाल तापमान २८.५ अंश सेल्सिअस तर, किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले असले तरीही ते सरासरीपेक्षा ४.८ अंश सेल्सिअसने जास्त नोंदले आहे.    

पुणे : वळसे-पाटील यांची लागणार मंत्रिपदावर वर्णी; आंबेगाव, शिरूरमध्ये जल्लोष

मराठवाडा, विदर्भात पावसाचे सावट
मध्य प्रदेशाचा नैऋत्य भाग व परिसरात चक्राकार स्थिती आहे. तसेच त्रिपुरा ते बंगालच्या उपसागर या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ असून पावसाचे सावट आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात येत्या सोमवारी (ता. ३०) हवामान हवामान ढगाळ राहणार आहे. त्यामुळे किमान तापमान कमी-जास्त होत सुरू असून विदर्भात व मध्य महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्‍यता आहे. 

Vertical Image: 

English Headline: 

cold increase in maharashtra

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

थंडी

maharashtra

भारत

vidarbha

हवामान

पंजाब

राजस्थान

उत्तर प्रदेश

किमान तापमान

पुणे

चंद्रपूर

पाऊस

ऍप

कमाल तापमान

madhya pradesh

konkan

Search Functional Tags: 

थंडी, Maharashtra, भारत, Vidarbha, हवामान, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, किमान तापमान, पुणे, चंद्रपूर, पाऊस, ऍप, कमाल तापमान, Madhya Pradesh, Konkan

Twitter Publish: 

Meta Description: 

cold increase in maharashtra थंडीचा कडाका वाढत असल्याने सरत्या वर्षाच्या शेवटी अखेर राज्यात शेकोट्या पेटल्या. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राज्यात थंडीमुळे शेकोट्या पेटल्या चंद्रपुरात पारा ५.१ अंशावर; मराठवाड्यात पावसाची शक्‍यता पुणे - थंडीचा कडाका वाढत असल्याने सरत्या वर्षाच्या शेवटी अखेर राज्यात शेकोट्या पेटल्या. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ५.१ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्यात गारठा वाढला पुण्यात गुरुवारी (ता. २६) यंदाच्या डिसेंबरमधील किमान तापमानाचा उच्चांक नोंदला गेला. त्या दिवशी २१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पण, त्यानंतर किमान तापमान सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे नव्या वर्षात पुण्यात गारठा असेल असा अंदाज खात्याने वर्तविला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये चार अंश सेल्सिअस तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, असेही सांगितले आहे. रविवारी कमाल तापमान २८.५ अंश सेल्सिअस तर, किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले असले तरीही ते सरासरीपेक्षा ४.८ अंश सेल्सिअसने जास्त नोंदले आहे.     पुणे : वळसे-पाटील यांची लागणार मंत्रिपदावर वर्णी; आंबेगाव, शिरूरमध्ये जल्लोष मराठवाडा, विदर्भात पावसाचे सावट मध्य प्रदेशाचा नैऋत्य भाग व परिसरात चक्राकार स्थिती आहे. तसेच त्रिपुरा ते बंगालच्या उपसागर या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ असून पावसाचे सावट आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात येत्या सोमवारी (ता. ३०) हवामान हवामान ढगाळ राहणार आहे. त्यामुळे किमान तापमान कमी-जास्त होत सुरू असून विदर्भात व मध्य महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्‍यता आहे.  News Item ID:  599-news_story-1577641808 Mobile Device Headline:  राज्यात थंडीमुळे शेकोट्या पेटल्या Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  चंद्रपुरात पारा ५.१ अंशावर; मराठवाड्यात पावसाची शक्‍यता पुणे - थंडीचा कडाका वाढत असल्याने सरत्या वर्षाच्या शेवटी अखेर राज्यात शेकोट्या पेटल्या. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ५.१ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्यात गारठा वाढला पुण्यात गुरुवारी (ता. २६) यंदाच्या डिसेंबरमधील किमान तापमानाचा उच्चांक नोंदला गेला. त्या दिवशी २१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पण, त्यानंतर किमान तापमान सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे नव्या वर्षात पुण्यात गारठा असेल असा अंदाज खात्याने वर्तविला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये चार अंश सेल्सिअस तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, असेही सांगितले आहे. रविवारी कमाल तापमान २८.५ अंश सेल्सिअस तर, किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले असले तरीही ते सरासरीपेक्षा ४.८ अंश सेल्सिअसने जास्त नोंदले आहे.     पुणे : वळसे-पाटील यांची लागणार मंत्रिपदावर वर्णी; आंबेगाव, शिरूरमध्ये जल्लोष मराठवाडा, विदर्भात पावसाचे सावट मध्य प्रदेशाचा नैऋत्य भाग व परिसरात चक्राकार स्थिती आहे. तसेच त्रिपुरा ते बंगालच्या उपसागर या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ असून पावसाचे सावट आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात येत्या सोमवारी (ता. ३०) हवामान हवामान ढगाळ राहणार आहे. त्यामुळे किमान तापमान कमी-जास्त होत सुरू असून विदर्भात व मध्य महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्‍यता आहे.  Vertical Image:  English Headline:  cold increase in maharashtra Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा थंडी maharashtra भारत vidarbha हवामान पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश किमान तापमान पुणे चंद्रपूर पाऊस ऍप कमाल तापमान madhya pradesh konkan Search Functional Tags:  थंडी, Maharashtra, भारत, Vidarbha, हवामान, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, किमान तापमान, पुणे, चंद्रपूर, पाऊस, ऍप, कमाल तापमान, Madhya Pradesh, Konkan Twitter Publish:  Meta Description:  cold increase in maharashtra थंडीचा कडाका वाढत असल्याने सरत्या वर्षाच्या शेवटी अखेर राज्यात शेकोट्या पेटल्या. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37g8xWs
Read More
बुराड़ी: 'खौफनाक घर' में आए किराएदार, शुरू किया जांच घर https://ift.tt/2tfJt3a
छत्र हरपलेल्या भावडांना "श्रृतिका फंड'ने उभारी 

कऱ्हाड ः वडिलांच्या निधनाने छत्र हरपलेल्या श्रृतिका आणि यशच्या शिक्षणासाठी "श्रृतिका फंड' ने हातभार लावला आहे. विद्यानगरातील सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेने "श्रृतिका फंड" गोळा करण्याचा मानस केला. त्यात मुलांनी खाऊसाठी मिळणारे पैसे, वाढदिवस रद्द करून जमा झालेली रक्कम दिली. शिक्षकांनीही त्याला आर्थिक हातभार लावला. त्यातून दोन दिवसांत साडेआठ हजारांचा "श्रृतिका फंड' उभा राहिला. त्यातून या भावंडांच्या शिक्षणासाठी नवा प्रकाश मिळणार आहे.

सकाळची वाचकसंख्या वाढली तब्बल 11.89 लाखांनी!

विद्यानगर-सैदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यामंदिरात श्रृतिका राजेंद्र चव्हाण ही इयत्ता पाचवीमध्ये शिकते. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. श्रृतिका अभ्यासात हुशार असल्यामुळे मोलमजुरी करणारे श्रृतिकाचे वडील तिला शिक्षणासाठी सर्वार्थाने पाठबळ देत. शाळा शिकून जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. यावर्षी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय आदी स्पर्धा परीक्षांची ती तयारीही करत आहे. शिष्यवृत्तीच्या पहिल्या सराव परीक्षेत श्रृतिकाने वर्गात प्रथम क्रमांक पटकावल्यावर तिच्या वडिलांनी शाळेत पेढे वाटले होते. मुलगी चांगल्यारितीने शिकत असल्यामुळे त्यांना तिचा अभिमान होता.
 

भविष्याचे स्वप्न रंगवताना राजेंद्र चव्हाण यांना श्रुतिका आपली परिस्थिती पालटवेल, असा विश्वास होता. मात्र, श्रुतिकाच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. वडिलांच्या आजारपणातील औषधोपचारावर झालेल्या खर्चामुळे चव्हाण कुटुंबावर सुमारे दोन लाखांचे कर्ज झाले. त्यामुळे श्रृतिकाच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. श्रृतिकाचा लहान भाऊ यश हा ही त्याच शाळेत दुसरीत शिकतो. आर्थिक परिस्थितीमुळे दोन्ही भावंडांच्या शिक्षणात खंड पडू शकतो, हे शाळेने ओळखले.

जरुरु वाचा - कोसळलेलं आयुष्य पेलताना..!

कर्मवीर अण्णांच्या फंडाप्रमाणे मुख्याध्यापिका सुनीता जाधव, वर्गशिक्षक अमोल कोळेकर, जगदीश खांडेकर, शिक्षक सहकाऱ्यांनी श्रृतिकाच्या पुढील शिक्षणासाठी "श्रृतिका फंड' उभा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेने पुढाकार घेत श्रुतिका फंड गोळा केला. त्यात कोणी खाऊसाठी मिळणारे पैसे, कोणी वाढदिवस रद्द करून त्याची रक्कम दिली. शिक्षकांनीही भरीव अशी आर्थिक मदत केली. कोपर्डे हवेलीतून ज्या रिक्षातून श्रुतिका शाळेत ये-जा करते, त्या रिक्षावाल्यांनीही आर्थिक हातभार लावला आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत सुमारे साडेआठ हजारांचा श्रृतिका फंड उभा राहिला.
 
 

श्रुतिका व यश जोपर्यंत सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत, तोपर्यंत त्या दोघांनाही मोफत शिक्षणाबरोबरच दप्तरापासून सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करू दिले जाईल.
- सुनीता जाधव, मुख्याध्यापिका 
 

News Item ID: 

599-news_story-1577623765

Mobile Device Headline: 

छत्र हरपलेल्या भावडांना "श्रृतिका फंड'ने उभारी 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Kahi Sukhad

Mobile Body: 

कऱ्हाड ः वडिलांच्या निधनाने छत्र हरपलेल्या श्रृतिका आणि यशच्या शिक्षणासाठी "श्रृतिका फंड' ने हातभार लावला आहे. विद्यानगरातील सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेने "श्रृतिका फंड" गोळा करण्याचा मानस केला. त्यात मुलांनी खाऊसाठी मिळणारे पैसे, वाढदिवस रद्द करून जमा झालेली रक्कम दिली. शिक्षकांनीही त्याला आर्थिक हातभार लावला. त्यातून दोन दिवसांत साडेआठ हजारांचा "श्रृतिका फंड' उभा राहिला. त्यातून या भावंडांच्या शिक्षणासाठी नवा प्रकाश मिळणार आहे.

सकाळची वाचकसंख्या वाढली तब्बल 11.89 लाखांनी!

विद्यानगर-सैदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यामंदिरात श्रृतिका राजेंद्र चव्हाण ही इयत्ता पाचवीमध्ये शिकते. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. श्रृतिका अभ्यासात हुशार असल्यामुळे मोलमजुरी करणारे श्रृतिकाचे वडील तिला शिक्षणासाठी सर्वार्थाने पाठबळ देत. शाळा शिकून जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. यावर्षी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय आदी स्पर्धा परीक्षांची ती तयारीही करत आहे. शिष्यवृत्तीच्या पहिल्या सराव परीक्षेत श्रृतिकाने वर्गात प्रथम क्रमांक पटकावल्यावर तिच्या वडिलांनी शाळेत पेढे वाटले होते. मुलगी चांगल्यारितीने शिकत असल्यामुळे त्यांना तिचा अभिमान होता.
 

भविष्याचे स्वप्न रंगवताना राजेंद्र चव्हाण यांना श्रुतिका आपली परिस्थिती पालटवेल, असा विश्वास होता. मात्र, श्रुतिकाच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. वडिलांच्या आजारपणातील औषधोपचारावर झालेल्या खर्चामुळे चव्हाण कुटुंबावर सुमारे दोन लाखांचे कर्ज झाले. त्यामुळे श्रृतिकाच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. श्रृतिकाचा लहान भाऊ यश हा ही त्याच शाळेत दुसरीत शिकतो. आर्थिक परिस्थितीमुळे दोन्ही भावंडांच्या शिक्षणात खंड पडू शकतो, हे शाळेने ओळखले.

जरुरु वाचा - कोसळलेलं आयुष्य पेलताना..!

कर्मवीर अण्णांच्या फंडाप्रमाणे मुख्याध्यापिका सुनीता जाधव, वर्गशिक्षक अमोल कोळेकर, जगदीश खांडेकर, शिक्षक सहकाऱ्यांनी श्रृतिकाच्या पुढील शिक्षणासाठी "श्रृतिका फंड' उभा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेने पुढाकार घेत श्रुतिका फंड गोळा केला. त्यात कोणी खाऊसाठी मिळणारे पैसे, कोणी वाढदिवस रद्द करून त्याची रक्कम दिली. शिक्षकांनीही भरीव अशी आर्थिक मदत केली. कोपर्डे हवेलीतून ज्या रिक्षातून श्रुतिका शाळेत ये-जा करते, त्या रिक्षावाल्यांनीही आर्थिक हातभार लावला आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत सुमारे साडेआठ हजारांचा श्रृतिका फंड उभा राहिला. 
 

श्रुतिका व यश जोपर्यंत सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत, तोपर्यंत त्या दोघांनाही मोफत शिक्षणाबरोबरच दप्तरापासून सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करू दिले जाईल.
- सुनीता जाधव, मुख्याध्यापिका 
 

Vertical Image: 

English Headline: 

Teachers And Students Collected Fund For The Education Of Shrutika Chavan

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

नगर

शिक्षण

education

कऱ्हाड

karhad

ऊस

वाढदिवस

birthday

पूर

floods

स्वप्न

शिष्यवृत्ती

स्पर्धा

day

स्पर्धा परीक्षा

competitive exam

कर्ज

शिक्षक

पुढाकार

initiatives

रिक्षा

साहित्य

literature

Search Functional Tags: 

नगर, शिक्षण, Education, कऱ्हाड, Karhad, ऊस, वाढदिवस, Birthday, पूर, Floods, स्वप्न, शिष्यवृत्ती, स्पर्धा, Day, स्पर्धा परीक्षा, competitive exam, कर्ज, शिक्षक, पुढाकार, Initiatives, रिक्षा, साहित्य, Literature

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Satara Student education

Meta Description: 

Teachers And Students Collected Fund For The Education Of Shrutika Chavan : कऱ्हाडमधील सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांचे अचानक वडील मरण पावतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण हाेताे, परंतु दोघांनाही मोफत शिक्षणाबरोबरच दप्तरापासून सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी घेतलेला पूढाकार आदर्शवत ठरत आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

सातारा

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

छत्र हरपलेल्या भावडांना "श्रृतिका फंड'ने उभारी  कऱ्हाड ः वडिलांच्या निधनाने छत्र हरपलेल्या श्रृतिका आणि यशच्या शिक्षणासाठी "श्रृतिका फंड' ने हातभार लावला आहे. विद्यानगरातील सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेने "श्रृतिका फंड" गोळा करण्याचा मानस केला. त्यात मुलांनी खाऊसाठी मिळणारे पैसे, वाढदिवस रद्द करून जमा झालेली रक्कम दिली. शिक्षकांनीही त्याला आर्थिक हातभार लावला. त्यातून दोन दिवसांत साडेआठ हजारांचा "श्रृतिका फंड' उभा राहिला. त्यातून या भावंडांच्या शिक्षणासाठी नवा प्रकाश मिळणार आहे. सकाळची वाचकसंख्या वाढली तब्बल 11.89 लाखांनी! विद्यानगर-सैदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यामंदिरात श्रृतिका राजेंद्र चव्हाण ही इयत्ता पाचवीमध्ये शिकते. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. श्रृतिका अभ्यासात हुशार असल्यामुळे मोलमजुरी करणारे श्रृतिकाचे वडील तिला शिक्षणासाठी सर्वार्थाने पाठबळ देत. शाळा शिकून जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. यावर्षी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय आदी स्पर्धा परीक्षांची ती तयारीही करत आहे. शिष्यवृत्तीच्या पहिल्या सराव परीक्षेत श्रृतिकाने वर्गात प्रथम क्रमांक पटकावल्यावर तिच्या वडिलांनी शाळेत पेढे वाटले होते. मुलगी चांगल्यारितीने शिकत असल्यामुळे त्यांना तिचा अभिमान होता.   भविष्याचे स्वप्न रंगवताना राजेंद्र चव्हाण यांना श्रुतिका आपली परिस्थिती पालटवेल, असा विश्वास होता. मात्र, श्रुतिकाच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. वडिलांच्या आजारपणातील औषधोपचारावर झालेल्या खर्चामुळे चव्हाण कुटुंबावर सुमारे दोन लाखांचे कर्ज झाले. त्यामुळे श्रृतिकाच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. श्रृतिकाचा लहान भाऊ यश हा ही त्याच शाळेत दुसरीत शिकतो. आर्थिक परिस्थितीमुळे दोन्ही भावंडांच्या शिक्षणात खंड पडू शकतो, हे शाळेने ओळखले. जरुरु वाचा - कोसळलेलं आयुष्य पेलताना..! कर्मवीर अण्णांच्या फंडाप्रमाणे मुख्याध्यापिका सुनीता जाधव, वर्गशिक्षक अमोल कोळेकर, जगदीश खांडेकर, शिक्षक सहकाऱ्यांनी श्रृतिकाच्या पुढील शिक्षणासाठी "श्रृतिका फंड' उभा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेने पुढाकार घेत श्रुतिका फंड गोळा केला. त्यात कोणी खाऊसाठी मिळणारे पैसे, कोणी वाढदिवस रद्द करून त्याची रक्कम दिली. शिक्षकांनीही भरीव अशी आर्थिक मदत केली. कोपर्डे हवेलीतून ज्या रिक्षातून श्रुतिका शाळेत ये-जा करते, त्या रिक्षावाल्यांनीही आर्थिक हातभार लावला आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत सुमारे साडेआठ हजारांचा श्रृतिका फंड उभा राहिला.     श्रुतिका व यश जोपर्यंत सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत, तोपर्यंत त्या दोघांनाही मोफत शिक्षणाबरोबरच दप्तरापासून सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करू दिले जाईल. - सुनीता जाधव, मुख्याध्यापिका    News Item ID:  599-news_story-1577623765 Mobile Device Headline:  छत्र हरपलेल्या भावडांना "श्रृतिका फंड'ने उभारी  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kahi Sukhad Mobile Body:  कऱ्हाड ः वडिलांच्या निधनाने छत्र हरपलेल्या श्रृतिका आणि यशच्या शिक्षणासाठी "श्रृतिका फंड' ने हातभार लावला आहे. विद्यानगरातील सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेने "श्रृतिका फंड" गोळा करण्याचा मानस केला. त्यात मुलांनी खाऊसाठी मिळणारे पैसे, वाढदिवस रद्द करून जमा झालेली रक्कम दिली. शिक्षकांनीही त्याला आर्थिक हातभार लावला. त्यातून दोन दिवसांत साडेआठ हजारांचा "श्रृतिका फंड' उभा राहिला. त्यातून या भावंडांच्या शिक्षणासाठी नवा प्रकाश मिळणार आहे. सकाळची वाचकसंख्या वाढली तब्बल 11.89 लाखांनी! विद्यानगर-सैदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यामंदिरात श्रृतिका राजेंद्र चव्हाण ही इयत्ता पाचवीमध्ये शिकते. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. श्रृतिका अभ्यासात हुशार असल्यामुळे मोलमजुरी करणारे श्रृतिकाचे वडील तिला शिक्षणासाठी सर्वार्थाने पाठबळ देत. शाळा शिकून जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. यावर्षी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय आदी स्पर्धा परीक्षांची ती तयारीही करत आहे. शिष्यवृत्तीच्या पहिल्या सराव परीक्षेत श्रृतिकाने वर्गात प्रथम क्रमांक पटकावल्यावर तिच्या वडिलांनी शाळेत पेढे वाटले होते. मुलगी चांगल्यारितीने शिकत असल्यामुळे त्यांना तिचा अभिमान होता.   भविष्याचे स्वप्न रंगवताना राजेंद्र चव्हाण यांना श्रुतिका आपली परिस्थिती पालटवेल, असा विश्वास होता. मात्र, श्रुतिकाच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. वडिलांच्या आजारपणातील औषधोपचारावर झालेल्या खर्चामुळे चव्हाण कुटुंबावर सुमारे दोन लाखांचे कर्ज झाले. त्यामुळे श्रृतिकाच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. श्रृतिकाचा लहान भाऊ यश हा ही त्याच शाळेत दुसरीत शिकतो. आर्थिक परिस्थितीमुळे दोन्ही भावंडांच्या शिक्षणात खंड पडू शकतो, हे शाळेने ओळखले. जरुरु वाचा - कोसळलेलं आयुष्य पेलताना..! कर्मवीर अण्णांच्या फंडाप्रमाणे मुख्याध्यापिका सुनीता जाधव, वर्गशिक्षक अमोल कोळेकर, जगदीश खांडेकर, शिक्षक सहकाऱ्यांनी श्रृतिकाच्या पुढील शिक्षणासाठी "श्रृतिका फंड' उभा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेने पुढाकार घेत श्रुतिका फंड गोळा केला. त्यात कोणी खाऊसाठी मिळणारे पैसे, कोणी वाढदिवस रद्द करून त्याची रक्कम दिली. शिक्षकांनीही भरीव अशी आर्थिक मदत केली. कोपर्डे हवेलीतून ज्या रिक्षातून श्रुतिका शाळेत ये-जा करते, त्या रिक्षावाल्यांनीही आर्थिक हातभार लावला आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत सुमारे साडेआठ हजारांचा श्रृतिका फंड उभा राहिला.    श्रुतिका व यश जोपर्यंत सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत, तोपर्यंत त्या दोघांनाही मोफत शिक्षणाबरोबरच दप्तरापासून सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करू दिले जाईल. - सुनीता जाधव, मुख्याध्यापिका    Vertical Image:  English Headline:  Teachers And Students Collected Fund For The Education Of Shrutika Chavan Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा नगर शिक्षण education कऱ्हाड karhad ऊस वाढदिवस birthday पूर floods स्वप्न शिष्यवृत्ती स्पर्धा day स्पर्धा परीक्षा competitive exam कर्ज शिक्षक पुढाकार initiatives रिक्षा साहित्य literature Search Functional Tags:  नगर, शिक्षण, Education, कऱ्हाड, Karhad, ऊस, वाढदिवस, Birthday, पूर, Floods, स्वप्न, शिष्यवृत्ती, स्पर्धा, Day, स्पर्धा परीक्षा, competitive exam, कर्ज, शिक्षक, पुढाकार, Initiatives, रिक्षा, साहित्य, Literature Twitter Publish:  Meta Keyword:  Satara Student education Meta Description:  Teachers And Students Collected Fund For The Education Of Shrutika Chavan : कऱ्हाडमधील सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांचे अचानक वडील मरण पावतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण हाेताे, परंतु दोघांनाही मोफत शिक्षणाबरोबरच दप्तरापासून सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी घेतलेला पूढाकार आदर्शवत ठरत आहे. Send as Notification:  Topic Tags:  सातारा News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3539Q9L
Read More
भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक 

सांगली - जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. संजयकाकांनी उपाध्यक्षपदासाठी बंडाची तयारी केली आहे, मात्र त्यांच्या गटाच्या चार सदस्यांची वजाबाकी झाली तरी भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम होऊ नये, अशी जुळवाजुळव सुरू करण्यात येत आहे. या दुहीचा फायदा राष्ट्रवादी, कॉंग्रेसला होऊ नये, यासाठी संजयकाकांशी प्रदेश पातळीवरूनच संवाद सुरू ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून संजयकाकांशी संवाद थांबवण्यात आला आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. भाजपला सत्ता कायम राखत जादुई 30 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजप फुटू नये, राष्ट्रवादी गैरफायदा घेऊ नये, यासाठी सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यात एक राष्ट्रवादी, दोन कॉंग्रेसचे सदस्य आहेत, मात्र संजयकाकांच्या चार सदस्यांनी सहलीला गैरहजेरी लावलीय. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या गटाला आणि पर्यायाने संजयकाकांचे चुलते डी. के. पाटील यांना उपाध्यक्षपद हवे आहे. भाजपकडून शिवाजी डोंगरे यांचे उपाध्यक्षपद निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संजयकाकांची समजूत कशी काढायची, हेच मोठे कोडे आहे. संजयकाका गटाच्या सदस्याला अन्य सभापतिपद दिले जाऊ शकते, मात्र त्यावर ते समाधान मानतील का, याबाबत काहीही स्पष्टता नाही. 

हेही वाचा - बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल;  कोणाची इच्छा ?

अध्यक्षपदाची चुरस 

भाजपमध्ये सत्ता कायम राखण्याची कसरत सुरू असतानाच अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. विशेषतः मिरज तालुक्‍यात अध्यक्षपद द्यावे, असा रेटा आहे, मात्र शिवाजी डोंगरे यांना उपाध्यक्षपद द्यायचे झाल्यास दोन्ही पदे मिरज तालुक्‍यात देता येणार नाहीत. त्यामुळे सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्याऐवजी ऐनवेळी दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या समीकरणाला आमदार सुरेश खाडे तयार होतील का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिरज तालुक्‍यासाठी त्यांचा आग्रह कायम असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांची समजूत काढणे तुलनेत संजयकाकांपेक्षा सोपे असल्याची भाजपच्या गटात चर्चा आहे. 

हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन 

देवेंद्र फडणवीस संजयकांशी बोलणार 

खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपसोबतच रहावे आणि सत्ताकारणात अडचणी आणू नयेत, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संजयकाकांची धुरा खांद्यावर घेतली आहे. ते संजयकाकांशी बोलणार आहेत, असे सांगणण्यात आले. जिल्ह्यातील कुणीही संजयकाकांशी संवाद साधायला पुढाकार घ्यायला तयार नाही, चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही, त्यामुळे फडणवीस यांना स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे. 

डोंगरे उपाध्यक्ष निश्‍चित 

माधवनगर येथील शिवाजी डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड जवळपास निश्‍चित मानली जात आहे. उपाध्यक्षपद मिरज तालुक्‍याला दिले तर अध्यक्षपद या तालुक्‍यात देऊन चालणार नाही. त्यामुळे अचानक दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या आता अध्यक्षपदाच्या क्रमांक एकच्या दावेदार मानल्या जात आहेत. त्याशिवाय, सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्या नावाची चर्चा आहे. 

News Item ID: 

599-news_story-1577637592

Mobile Device Headline: 

भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सांगली - जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. संजयकाकांनी उपाध्यक्षपदासाठी बंडाची तयारी केली आहे, मात्र त्यांच्या गटाच्या चार सदस्यांची वजाबाकी झाली तरी भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम होऊ नये, अशी जुळवाजुळव सुरू करण्यात येत आहे. या दुहीचा फायदा राष्ट्रवादी, कॉंग्रेसला होऊ नये, यासाठी संजयकाकांशी प्रदेश पातळीवरूनच संवाद सुरू ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून संजयकाकांशी संवाद थांबवण्यात आला आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. भाजपला सत्ता कायम राखत जादुई 30 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजप फुटू नये, राष्ट्रवादी गैरफायदा घेऊ नये, यासाठी सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यात एक राष्ट्रवादी, दोन कॉंग्रेसचे सदस्य आहेत, मात्र संजयकाकांच्या चार सदस्यांनी सहलीला गैरहजेरी लावलीय. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या गटाला आणि पर्यायाने संजयकाकांचे चुलते डी. के. पाटील यांना उपाध्यक्षपद हवे आहे. भाजपकडून शिवाजी डोंगरे यांचे उपाध्यक्षपद निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संजयकाकांची समजूत कशी काढायची, हेच मोठे कोडे आहे. संजयकाका गटाच्या सदस्याला अन्य सभापतिपद दिले जाऊ शकते, मात्र त्यावर ते समाधान मानतील का, याबाबत काहीही स्पष्टता नाही. 

हेही वाचा - बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल;  कोणाची इच्छा ?

अध्यक्षपदाची चुरस 

भाजपमध्ये सत्ता कायम राखण्याची कसरत सुरू असतानाच अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. विशेषतः मिरज तालुक्‍यात अध्यक्षपद द्यावे, असा रेटा आहे, मात्र शिवाजी डोंगरे यांना उपाध्यक्षपद द्यायचे झाल्यास दोन्ही पदे मिरज तालुक्‍यात देता येणार नाहीत. त्यामुळे सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्याऐवजी ऐनवेळी दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या समीकरणाला आमदार सुरेश खाडे तयार होतील का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिरज तालुक्‍यासाठी त्यांचा आग्रह कायम असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांची समजूत काढणे तुलनेत संजयकाकांपेक्षा सोपे असल्याची भाजपच्या गटात चर्चा आहे. 

हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन 

देवेंद्र फडणवीस संजयकांशी बोलणार 

खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपसोबतच रहावे आणि सत्ताकारणात अडचणी आणू नयेत, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संजयकाकांची धुरा खांद्यावर घेतली आहे. ते संजयकाकांशी बोलणार आहेत, असे सांगणण्यात आले. जिल्ह्यातील कुणीही संजयकाकांशी संवाद साधायला पुढाकार घ्यायला तयार नाही, चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही, त्यामुळे फडणवीस यांना स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे. 

डोंगरे उपाध्यक्ष निश्‍चित 

माधवनगर येथील शिवाजी डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड जवळपास निश्‍चित मानली जात आहे. उपाध्यक्षपद मिरज तालुक्‍याला दिले तर अध्यक्षपद या तालुक्‍यात देऊन चालणार नाही. त्यामुळे अचानक दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या आता अध्यक्षपदाच्या क्रमांक एकच्या दावेदार मानल्या जात आहेत. त्याशिवाय, सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्या नावाची चर्चा आहे. 

Vertical Image: 

English Headline: 

BJP Activists Against MP Sanjaykaka Patil Sangli Marathi News

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

जिल्हा परिषद

निवडणूक

भाजप

खत

fertiliser

आमदार

खासदार

मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

पुढाकार

initiatives

चंद्रकांत पाटील

chandrakant patil

Search Functional Tags: 

जिल्हा परिषद, निवडणूक, भाजप, खत, Fertiliser, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, पुढाकार, Initiatives, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Political News

Meta Description: 

BJP Activists Against MP Sanjaykaka Patil Sangli Marathi News जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

भाजप

राष्ट्रवादी

सांगली

देवेंद्र फडणवीस

चंद्रकांत पाटील

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक  सांगली - जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. संजयकाकांनी उपाध्यक्षपदासाठी बंडाची तयारी केली आहे, मात्र त्यांच्या गटाच्या चार सदस्यांची वजाबाकी झाली तरी भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम होऊ नये, अशी जुळवाजुळव सुरू करण्यात येत आहे. या दुहीचा फायदा राष्ट्रवादी, कॉंग्रेसला होऊ नये, यासाठी संजयकाकांशी प्रदेश पातळीवरूनच संवाद सुरू ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून संजयकाकांशी संवाद थांबवण्यात आला आहे.  जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. भाजपला सत्ता कायम राखत जादुई 30 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजप फुटू नये, राष्ट्रवादी गैरफायदा घेऊ नये, यासाठी सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यात एक राष्ट्रवादी, दोन कॉंग्रेसचे सदस्य आहेत, मात्र संजयकाकांच्या चार सदस्यांनी सहलीला गैरहजेरी लावलीय. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या गटाला आणि पर्यायाने संजयकाकांचे चुलते डी. के. पाटील यांना उपाध्यक्षपद हवे आहे. भाजपकडून शिवाजी डोंगरे यांचे उपाध्यक्षपद निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संजयकाकांची समजूत कशी काढायची, हेच मोठे कोडे आहे. संजयकाका गटाच्या सदस्याला अन्य सभापतिपद दिले जाऊ शकते, मात्र त्यावर ते समाधान मानतील का, याबाबत काहीही स्पष्टता नाही.  हेही वाचा - बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल;  कोणाची इच्छा ? अध्यक्षपदाची चुरस  भाजपमध्ये सत्ता कायम राखण्याची कसरत सुरू असतानाच अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. विशेषतः मिरज तालुक्‍यात अध्यक्षपद द्यावे, असा रेटा आहे, मात्र शिवाजी डोंगरे यांना उपाध्यक्षपद द्यायचे झाल्यास दोन्ही पदे मिरज तालुक्‍यात देता येणार नाहीत. त्यामुळे सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्याऐवजी ऐनवेळी दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या समीकरणाला आमदार सुरेश खाडे तयार होतील का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिरज तालुक्‍यासाठी त्यांचा आग्रह कायम असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांची समजूत काढणे तुलनेत संजयकाकांपेक्षा सोपे असल्याची भाजपच्या गटात चर्चा आहे.  हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन  देवेंद्र फडणवीस संजयकांशी बोलणार  खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपसोबतच रहावे आणि सत्ताकारणात अडचणी आणू नयेत, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संजयकाकांची धुरा खांद्यावर घेतली आहे. ते संजयकाकांशी बोलणार आहेत, असे सांगणण्यात आले. जिल्ह्यातील कुणीही संजयकाकांशी संवाद साधायला पुढाकार घ्यायला तयार नाही, चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही, त्यामुळे फडणवीस यांना स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे.  डोंगरे उपाध्यक्ष निश्‍चित  माधवनगर येथील शिवाजी डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड जवळपास निश्‍चित मानली जात आहे. उपाध्यक्षपद मिरज तालुक्‍याला दिले तर अध्यक्षपद या तालुक्‍यात देऊन चालणार नाही. त्यामुळे अचानक दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या आता अध्यक्षपदाच्या क्रमांक एकच्या दावेदार मानल्या जात आहेत. त्याशिवाय, सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्या नावाची चर्चा आहे.  News Item ID:  599-news_story-1577637592 Mobile Device Headline:  भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सांगली - जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. संजयकाकांनी उपाध्यक्षपदासाठी बंडाची तयारी केली आहे, मात्र त्यांच्या गटाच्या चार सदस्यांची वजाबाकी झाली तरी भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम होऊ नये, अशी जुळवाजुळव सुरू करण्यात येत आहे. या दुहीचा फायदा राष्ट्रवादी, कॉंग्रेसला होऊ नये, यासाठी संजयकाकांशी प्रदेश पातळीवरूनच संवाद सुरू ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून संजयकाकांशी संवाद थांबवण्यात आला आहे.  जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. भाजपला सत्ता कायम राखत जादुई 30 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजप फुटू नये, राष्ट्रवादी गैरफायदा घेऊ नये, यासाठी सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यात एक राष्ट्रवादी, दोन कॉंग्रेसचे सदस्य आहेत, मात्र संजयकाकांच्या चार सदस्यांनी सहलीला गैरहजेरी लावलीय. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या गटाला आणि पर्यायाने संजयकाकांचे चुलते डी. के. पाटील यांना उपाध्यक्षपद हवे आहे. भाजपकडून शिवाजी डोंगरे यांचे उपाध्यक्षपद निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संजयकाकांची समजूत कशी काढायची, हेच मोठे कोडे आहे. संजयकाका गटाच्या सदस्याला अन्य सभापतिपद दिले जाऊ शकते, मात्र त्यावर ते समाधान मानतील का, याबाबत काहीही स्पष्टता नाही.  हेही वाचा - बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल;  कोणाची इच्छा ? अध्यक्षपदाची चुरस  भाजपमध्ये सत्ता कायम राखण्याची कसरत सुरू असतानाच अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. विशेषतः मिरज तालुक्‍यात अध्यक्षपद द्यावे, असा रेटा आहे, मात्र शिवाजी डोंगरे यांना उपाध्यक्षपद द्यायचे झाल्यास दोन्ही पदे मिरज तालुक्‍यात देता येणार नाहीत. त्यामुळे सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्याऐवजी ऐनवेळी दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या समीकरणाला आमदार सुरेश खाडे तयार होतील का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिरज तालुक्‍यासाठी त्यांचा आग्रह कायम असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांची समजूत काढणे तुलनेत संजयकाकांपेक्षा सोपे असल्याची भाजपच्या गटात चर्चा आहे.  हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन  देवेंद्र फडणवीस संजयकांशी बोलणार  खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपसोबतच रहावे आणि सत्ताकारणात अडचणी आणू नयेत, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संजयकाकांची धुरा खांद्यावर घेतली आहे. ते संजयकाकांशी बोलणार आहेत, असे सांगणण्यात आले. जिल्ह्यातील कुणीही संजयकाकांशी संवाद साधायला पुढाकार घ्यायला तयार नाही, चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही, त्यामुळे फडणवीस यांना स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे.  डोंगरे उपाध्यक्ष निश्‍चित  माधवनगर येथील शिवाजी डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड जवळपास निश्‍चित मानली जात आहे. उपाध्यक्षपद मिरज तालुक्‍याला दिले तर अध्यक्षपद या तालुक्‍यात देऊन चालणार नाही. त्यामुळे अचानक दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या आता अध्यक्षपदाच्या क्रमांक एकच्या दावेदार मानल्या जात आहेत. त्याशिवाय, सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्या नावाची चर्चा आहे.  Vertical Image:  English Headline:  BJP Activists Against MP Sanjaykaka Patil Sangli Marathi News Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा जिल्हा परिषद निवडणूक भाजप खत fertiliser आमदार खासदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis पुढाकार initiatives चंद्रकांत पाटील chandrakant patil Search Functional Tags:  जिल्हा परिषद, निवडणूक, भाजप, खत, Fertiliser, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, पुढाकार, Initiatives, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil Twitter Publish:  Meta Keyword:  Political News Meta Description:  BJP Activists Against MP Sanjaykaka Patil Sangli Marathi News जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. Send as Notification:  Topic Tags:  भाजप राष्ट्रवादी सांगली देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZEar0O
Read More