August 2020 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 31, 2020

वर्क फ्रॉम होममुळे वाढले मूळव्याधीचे प्रमाण; पुण्यातील सर्वेक्षणातून समोर आली माहिती

पुणे : घरातून काम करणाऱया पुरुषांमध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये मूळव्याधीचं प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून पुढे आला आहे. सलग तीन-चार तास एका जागेवर बसून काम केल्याचा हा दुष्परिणाम असल्याचंही निरीक्षण नोंदवलं आहे. कोरोना विषाणूंच्या उद्रेकामुळे मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालं. त्याचा कोणाच्या आरोग्यावर नेमका कसा दुष्परिणाम झाला, याचा अभ्यास करण्यासाठी ‘हेलिंग हँड क्लिनिक’ पुण्यात सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे.   

लॉकडाऊनमध्ये आपण सगळेच घरात बसलो होतो. एकाच जागी चार-पाच तास बसत होतो. मग, ते टीव्ही पाहण्याच्या असो की, कार्यालयीन कामाच्या निमित्ताने असो. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर दूरगामी परिणाम झाल्याचे आता चार-पाच महिन्यांनंतर समोर येत आहे. त्यापैकी मूळव्याध ही एक समस्या म्हणून पुढे आली आहे, असे या निष्कर्षात नमूद केले आहे.

- वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या अंगलट आलं बर्थडे सेलिब्रेशन; जनसंपर्क वाढल्याने ते झाले 'पॉझिटीव्ह'​

घर आणि ऑफिसमधून कामातील फरक
लॉकडाऊनमध्ये बहुतांश कंपन्यांच्या कर्मचाऱयांनी घरातून काम केले. ऑफिस आणि घरातून काम करण्यातील फरक या निमित्ताने स्पष्ट जाणवला, असे सॉफ्टवेअर इंजिनियर राजेश बोकील म्हणाले. घरात एकाच जागी दोन ते तीन तास सलग बसून काम होतं. ऑफिसमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या कारणांनी काही शरीराची हालचाल होत असते. पण, घरातून काम करताना फारशी हालचाल होत नाही, असेही त्यांनी सांगितले. 

‘हिलिंग हँड क्लिनिक’चे संस्थापक डॉ. अश्विन पोरवाल म्हणाले, “घरातून काम कराताना शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. त्यामुळे मूळव्याधीचं प्रमाण गेल्या महिन्याभरात वाढले आहे.”

मूळव्याधीची कारणे
- मसालेदार पदार्थ 
- बैठी जीवनशैली
- फास्ट फूड

- साडे सहा हजार पोलिस मंगळवारी करणार विसर्जनाचा बंदोबस्त; सीसीटीव्हीची राहणार करडी नजर!​

लॉकडाऊनचा आरोग्यावर झालेला परिणाम
- व्यायाम थांबला
- खाणं वाढलं
- वैद्यकीय सल्ला वेळेत मिळण्यातील अडथळा
- रुग्णालये सुरू असूनही कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण घराबाहेर पडत नव्हते.

वैद्यकीय सल्ला
- हे तीन ‘सी’ आहरा घ्या.
गाईचं तूप (काऊज् घी), दही (कड) आणि लिंबूवर्गीय फळे (सिक्रस फूड)
- हे तीन ‘पी’ टाळा
प्रिझव्ह, पॅकेज आणि प्रोसेस फूड टाळा

दृष्टिक्षेपात सर्वेक्षणाचा निष्कर्ष 
- लॉकडाऊनमध्ये झोपडपट्ट्यांमधून मूळव्याधीचे 60 टक्के रुग्ण वाढले 
- सर्वसाधारणतः 60 टक्के पुरूष असतात. पण, लॉकडाऊनमध्ये हे केलेल्या सर्वेक्षणात 75 टक्के रुग्ण पुरुष
- 25 टक्के स्त्रियांना मूळव्याध झाला.
- पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया लॉकडाऊनमध्ये हालचाल जास्त करत असल्याने त्यांच्यात हे प्रमाण कमी दिसले.

- 'जेव्हा देव स्वत: आपला देश चालवत आहेत...'; काय म्हणाले कुमार विश्वास?

“मुळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, भगंदर असे गुदद्वाराचे आजाराचा थेट संबंध हा जिवशैलीशी आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर, बँकेत काम करणारे कर्मचारी, शिक्षक, यांच्यात हा आजार दिसतो. मार्चच्या पूर्वी मूळव्याधीची समस्या घेऊन जितके रुग्ण यायचे त्याच्यात 30 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती अभ्यासातून पुढे आली आहे,”
-    डॉ. अश्विन पोरवाल, संस्थापक, हिलींग हँड्स क्लिनिक 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वर्क फ्रॉम होममुळे वाढले मूळव्याधीचे प्रमाण; पुण्यातील सर्वेक्षणातून समोर आली माहिती पुणे : घरातून काम करणाऱया पुरुषांमध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये मूळव्याधीचं प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून पुढे आला आहे. सलग तीन-चार तास एका जागेवर बसून काम केल्याचा हा दुष्परिणाम असल्याचंही निरीक्षण नोंदवलं आहे. कोरोना विषाणूंच्या उद्रेकामुळे मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालं. त्याचा कोणाच्या आरोग्यावर नेमका कसा दुष्परिणाम झाला, याचा अभ्यास करण्यासाठी ‘हेलिंग हँड क्लिनिक’ पुण्यात सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे.    लॉकडाऊनमध्ये आपण सगळेच घरात बसलो होतो. एकाच जागी चार-पाच तास बसत होतो. मग, ते टीव्ही पाहण्याच्या असो की, कार्यालयीन कामाच्या निमित्ताने असो. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर दूरगामी परिणाम झाल्याचे आता चार-पाच महिन्यांनंतर समोर येत आहे. त्यापैकी मूळव्याध ही एक समस्या म्हणून पुढे आली आहे, असे या निष्कर्षात नमूद केले आहे. - वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या अंगलट आलं बर्थडे सेलिब्रेशन; जनसंपर्क वाढल्याने ते झाले 'पॉझिटीव्ह'​ घर आणि ऑफिसमधून कामातील फरक लॉकडाऊनमध्ये बहुतांश कंपन्यांच्या कर्मचाऱयांनी घरातून काम केले. ऑफिस आणि घरातून काम करण्यातील फरक या निमित्ताने स्पष्ट जाणवला, असे सॉफ्टवेअर इंजिनियर राजेश बोकील म्हणाले. घरात एकाच जागी दोन ते तीन तास सलग बसून काम होतं. ऑफिसमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या कारणांनी काही शरीराची हालचाल होत असते. पण, घरातून काम करताना फारशी हालचाल होत नाही, असेही त्यांनी सांगितले.  ‘हिलिंग हँड क्लिनिक’चे संस्थापक डॉ. अश्विन पोरवाल म्हणाले, “घरातून काम कराताना शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. त्यामुळे मूळव्याधीचं प्रमाण गेल्या महिन्याभरात वाढले आहे.” मूळव्याधीची कारणे - मसालेदार पदार्थ  - बैठी जीवनशैली - फास्ट फूड - साडे सहा हजार पोलिस मंगळवारी करणार विसर्जनाचा बंदोबस्त; सीसीटीव्हीची राहणार करडी नजर!​ लॉकडाऊनचा आरोग्यावर झालेला परिणाम - व्यायाम थांबला - खाणं वाढलं - वैद्यकीय सल्ला वेळेत मिळण्यातील अडथळा - रुग्णालये सुरू असूनही कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण घराबाहेर पडत नव्हते. वैद्यकीय सल्ला - हे तीन ‘सी’ आहरा घ्या. गाईचं तूप (काऊज् घी), दही (कड) आणि लिंबूवर्गीय फळे (सिक्रस फूड) - हे तीन ‘पी’ टाळा प्रिझव्ह, पॅकेज आणि प्रोसेस फूड टाळा दृष्टिक्षेपात सर्वेक्षणाचा निष्कर्ष  - लॉकडाऊनमध्ये झोपडपट्ट्यांमधून मूळव्याधीचे 60 टक्के रुग्ण वाढले  - सर्वसाधारणतः 60 टक्के पुरूष असतात. पण, लॉकडाऊनमध्ये हे केलेल्या सर्वेक्षणात 75 टक्के रुग्ण पुरुष - 25 टक्के स्त्रियांना मूळव्याध झाला. - पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया लॉकडाऊनमध्ये हालचाल जास्त करत असल्याने त्यांच्यात हे प्रमाण कमी दिसले. - 'जेव्हा देव स्वत: आपला देश चालवत आहेत...'; काय म्हणाले कुमार विश्वास? “मुळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, भगंदर असे गुदद्वाराचे आजाराचा थेट संबंध हा जिवशैलीशी आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर, बँकेत काम करणारे कर्मचारी, शिक्षक, यांच्यात हा आजार दिसतो. मार्चच्या पूर्वी मूळव्याधीची समस्या घेऊन जितके रुग्ण यायचे त्याच्यात 30 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती अभ्यासातून पुढे आली आहे,” -    डॉ. अश्विन पोरवाल, संस्थापक, हिलींग हँड्स क्लिनिक  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bbareo
Read More
गृहिणींनो, आता घरीच बसून तुम्हाला हवी ती भाजी निवडून मागवा ‘सेव्हन मंत्रा’ कडून

पुणे - गृहिणींनो, आता रोजच्या भाजीच्या चिंतेचं विसर्जन करा. कारण खास आग्रहास्तव सेव्हन मंत्राची कस्टमाइज्ड भाजीपाला व फळ पुरवठा सेवा सुरू झाली आहे. यामुळे घरबसल्या हवी ती भाजी निवडून तजेलदार मेजवानीचा आस्वाद चाखायला मिळणार आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सासूबाईंची व्रतवैकल्ये, सासरेबुवांचं पथ्यपाणी, मिस्टरांचा नवा दिवस नवी भाजीचं कॅलेंडर, चिंटूचा चूजी स्वभाव आणि फळांच्या झाडावरच घर बांधू पाहणारी चिंगी... अशा तऱ्हेवाईक घराचं भरणपोषण करण्यासाठी  माऊलीला करावी लागणारी मंडईवारी म्हणजे मोठी कसोटीच. ‘ही घेऊ, की ती नको’ या विवंचनेचा तिला रोजच सामना करावा लागतो. त्यातच गेल्या पाच महिन्यांत ही वारी म्हणजे दिव्य ठरल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे ‘आहे ते शिजवा आणि मारा ताव’ असेच  दिवस-रात्रीचे समीकरण कोरोना काळात होऊन गेले आहे. तेच तेच खाऊन ‘तोंडाची चव गेली’ अशी प्रतिक्रिया घराघरांत उमटत आहे; पण गेलेली चव पुन्हा आणण्यासाठी सेव्हनमंत्राने कस्टमाइज्ड भाजीपाला व फळ पुरवठा सेवा सादर केली आहे. यामुळे घरबसल्या हवी ती भाजी निवडून मेजवानीचा आस्वाद पुणे-पिंपरीकरांना चाखायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्रारंभी ऑफर म्हणून किमान ३५० रुपयांच्या भाजीपाला खरेदीवर वेगळी व अनोखी चव घेऊन आलेला टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा पावडर पॅक मोफत मिळणार आहे.

मुख्य प्रवाहात आम्ही येणार कधी?;  तृतीय पंथीयांचा सरकारला सवाल

किमान  १९५ रुपयांची खरेदी आवश्‍यक
सेव्हनमंत्राच्या या कस्टमाइज्ड सेवेत ४२ शेतमालांपैकी कोणताही भाजी किंवा फळ प्रकार निवडणे सुलभ झाले आहे. यासाठी किमान १९५ रुपयांची खरेदी करावी लागणार आहे. १९५ ते ५०० रुपयांपर्यंतच्या खरेदीवर २० रुपये वितरण शुल्क द्यावे लागणार आहे. तर ५०० रुपयांवरील खरेदीसाठी कोणतेही वितरण शुल्क ठेवले नाही. यापूर्वी सुरू असलेल्या मेगा, मीडियम, मिनी, ओपीजी, फ्रूट, मसाला आणि एक्‍झॉटिक अशा बास्केटवर कोणतेही वितरण शुल्क आकारले जाणार नाही.

कोरोना रुग्णांसाठी जितो कोविड सेंटर ठरतयं भक्कम आधार

टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा मिळणार मोफत
सेव्हन मंत्राच्या या कस्टमाइज्ड सेवेचा प्रारंभ म्हणून ग्राहकांना टाटा टी गोल्ड चहा पावडरचा पॅक मोफत मिळणार आहे. किमान ३५० रुपयांच्या ऑर्डर बुकिंवर २०० ग्रॅम वजनाचा आणि किमान ७५० रुपयांच्या खरेदीवर ५०० ग्रॅम वजनाचा टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा पावडर पॅक मोफत मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी लागू असेल.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गृहिणींनो, आता घरीच बसून तुम्हाला हवी ती भाजी निवडून मागवा ‘सेव्हन मंत्रा’ कडून पुणे - गृहिणींनो, आता रोजच्या भाजीच्या चिंतेचं विसर्जन करा. कारण खास आग्रहास्तव सेव्हन मंत्राची कस्टमाइज्ड भाजीपाला व फळ पुरवठा सेवा सुरू झाली आहे. यामुळे घरबसल्या हवी ती भाजी निवडून तजेलदार मेजवानीचा आस्वाद चाखायला मिळणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सासूबाईंची व्रतवैकल्ये, सासरेबुवांचं पथ्यपाणी, मिस्टरांचा नवा दिवस नवी भाजीचं कॅलेंडर, चिंटूचा चूजी स्वभाव आणि फळांच्या झाडावरच घर बांधू पाहणारी चिंगी... अशा तऱ्हेवाईक घराचं भरणपोषण करण्यासाठी  माऊलीला करावी लागणारी मंडईवारी म्हणजे मोठी कसोटीच. ‘ही घेऊ, की ती नको’ या विवंचनेचा तिला रोजच सामना करावा लागतो. त्यातच गेल्या पाच महिन्यांत ही वारी म्हणजे दिव्य ठरल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे ‘आहे ते शिजवा आणि मारा ताव’ असेच  दिवस-रात्रीचे समीकरण कोरोना काळात होऊन गेले आहे. तेच तेच खाऊन ‘तोंडाची चव गेली’ अशी प्रतिक्रिया घराघरांत उमटत आहे; पण गेलेली चव पुन्हा आणण्यासाठी सेव्हनमंत्राने कस्टमाइज्ड भाजीपाला व फळ पुरवठा सेवा सादर केली आहे. यामुळे घरबसल्या हवी ती भाजी निवडून मेजवानीचा आस्वाद पुणे-पिंपरीकरांना चाखायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्रारंभी ऑफर म्हणून किमान ३५० रुपयांच्या भाजीपाला खरेदीवर वेगळी व अनोखी चव घेऊन आलेला टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा पावडर पॅक मोफत मिळणार आहे. मुख्य प्रवाहात आम्ही येणार कधी?;  तृतीय पंथीयांचा सरकारला सवाल किमान  १९५ रुपयांची खरेदी आवश्‍यक सेव्हनमंत्राच्या या कस्टमाइज्ड सेवेत ४२ शेतमालांपैकी कोणताही भाजी किंवा फळ प्रकार निवडणे सुलभ झाले आहे. यासाठी किमान १९५ रुपयांची खरेदी करावी लागणार आहे. १९५ ते ५०० रुपयांपर्यंतच्या खरेदीवर २० रुपये वितरण शुल्क द्यावे लागणार आहे. तर ५०० रुपयांवरील खरेदीसाठी कोणतेही वितरण शुल्क ठेवले नाही. यापूर्वी सुरू असलेल्या मेगा, मीडियम, मिनी, ओपीजी, फ्रूट, मसाला आणि एक्‍झॉटिक अशा बास्केटवर कोणतेही वितरण शुल्क आकारले जाणार नाही. कोरोना रुग्णांसाठी जितो कोविड सेंटर ठरतयं भक्कम आधार टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा मिळणार मोफत सेव्हन मंत्राच्या या कस्टमाइज्ड सेवेचा प्रारंभ म्हणून ग्राहकांना टाटा टी गोल्ड चहा पावडरचा पॅक मोफत मिळणार आहे. किमान ३५० रुपयांच्या ऑर्डर बुकिंवर २०० ग्रॅम वजनाचा आणि किमान ७५० रुपयांच्या खरेदीवर ५०० ग्रॅम वजनाचा टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा पावडर पॅक मोफत मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी लागू असेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hMO1Tg
Read More
राज्यात दीड कोटी विद्यार्थ्यांना ‘टिलीमिली’ मालिकेचा लाभ

पुणे - राज्यातील जवळपास दीड कोटी विद्यार्थ्यांनी जुलैपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू झालेल्या ‘टिलीमिली’ मालिकेचा लाभ घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत या मालिकेद्वारे शिक्षण पोचविले जात आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चमध्ये लागू केलेल्या टाळेबंदीपासून राज्यातील शाळा बंद आहेत. या काळातही घरोघरी दर्जेदार शालेय शिक्षण पोचविण्यासाठी एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनने या मालिकेची निर्मिती केली असून ही मालिका सह्याद्री वाहिनीवर निःशुल्क दाखविण्यात येत आहे. या उपक्रमात प्रयोगशील शिक्षणात भरीव कार्य केलेल्या ग्राममंगल व इतर नामांकित संस्था व तज्ज्ञांचा सक्रिय सहभाग आहे.

अनलॉक 4 : राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी 'ई-पास' सक्ती रद्द; जाणून घ्या इतर सर्व नियमावली

‘बालभारती’च्या पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित ही मालिका आहे. त्यात कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नाहीत. घरी व परिसरात करून बघता येतील अशा कृतिनिष्ठ उपक्रमांतून मुलांना शैक्षणिक अनुभव घेऊ दिले जातात. त्यांच्याभोवती छोट्या-छोट्या आव्हानांचे सातत्य राखले जात आहे, असे फाउंडेशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर उदय पंचपोर यांनी सांगितले.

आठही इयत्तांचे मिळून पहिल्या सत्रातील अभ्यासक्रमाचे एकूण ४८० एपिसोड्‌स असलेली ही मालिका रविवार वगळता रोज प्रसारित होत आहे.

मला मुख्यमंत्री करण्यात प्रणबदांची महत्वाची भूमिका; पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल्या आठवणी

‘सह्याद्री’ वाहिनीवर ‘टिलीमिली’च्या प्रसारणाचे दैनंदिन वेळापत्रक (रविवार वगळून)

इयत्ता पहिली ते चौथीचे २८ सप्टेंबरपर्यंतचे वेळापत्रक 
वेळ : इयत्ता
सकाळी - ७.३० ते ८.३० : चौथी
सकाळी - ९ ते १० : तिसरी
सकाळी - १० ते ११ : दुसरी
सकाळी - ११.३० ते दुपारी १२.३० : पहिली

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यात दीड कोटी विद्यार्थ्यांना ‘टिलीमिली’ मालिकेचा लाभ पुणे - राज्यातील जवळपास दीड कोटी विद्यार्थ्यांनी जुलैपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू झालेल्या ‘टिलीमिली’ मालिकेचा लाभ घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत या मालिकेद्वारे शिक्षण पोचविले जात आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चमध्ये लागू केलेल्या टाळेबंदीपासून राज्यातील शाळा बंद आहेत. या काळातही घरोघरी दर्जेदार शालेय शिक्षण पोचविण्यासाठी एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनने या मालिकेची निर्मिती केली असून ही मालिका सह्याद्री वाहिनीवर निःशुल्क दाखविण्यात येत आहे. या उपक्रमात प्रयोगशील शिक्षणात भरीव कार्य केलेल्या ग्राममंगल व इतर नामांकित संस्था व तज्ज्ञांचा सक्रिय सहभाग आहे. अनलॉक 4 : राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी 'ई-पास' सक्ती रद्द; जाणून घ्या इतर सर्व नियमावली ‘बालभारती’च्या पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित ही मालिका आहे. त्यात कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नाहीत. घरी व परिसरात करून बघता येतील अशा कृतिनिष्ठ उपक्रमांतून मुलांना शैक्षणिक अनुभव घेऊ दिले जातात. त्यांच्याभोवती छोट्या-छोट्या आव्हानांचे सातत्य राखले जात आहे, असे फाउंडेशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर उदय पंचपोर यांनी सांगितले. आठही इयत्तांचे मिळून पहिल्या सत्रातील अभ्यासक्रमाचे एकूण ४८० एपिसोड्‌स असलेली ही मालिका रविवार वगळता रोज प्रसारित होत आहे. मला मुख्यमंत्री करण्यात प्रणबदांची महत्वाची भूमिका; पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल्या आठवणी ‘सह्याद्री’ वाहिनीवर ‘टिलीमिली’च्या प्रसारणाचे दैनंदिन वेळापत्रक (रविवार वगळून) इयत्ता पहिली ते चौथीचे २८ सप्टेंबरपर्यंतचे वेळापत्रक  वेळ : इयत्ता सकाळी - ७.३० ते ८.३० : चौथी सकाळी - ९ ते १० : तिसरी सकाळी - १० ते ११ : दुसरी सकाळी - ११.३० ते दुपारी १२.३० : पहिली Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32I65aD
Read More
परप्रांतीयांना पुन्हा ओढ चाकणची

चाकण - अनलॉक नंतर औद्योगिक वसाहतीत कामासाठी पुन्हा परप्रांतीयांचे लोंढे  परतू लागले आहेत. सुमारे दहा हजारावर परप्रांतीय आल्याने बहुतांश कंपन्यांची चाके पुन्हा फिरू लागली आहेत. येत्या महिनाभरात पंचवीस हजारावर परप्रांतीय कामगार, मजूर येणार आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात पुन्हा अर्थचक वेगात फिरणार असल्याची शक्यता कामगार नेते,उद्योजक यांच्याकडून वर्तविली जात आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउन मुळे तीन महिने औद्योगिक वसाहतीतील कंपन्या बंद राहिल्या. हाताला काम नाही, त्यामुळे पोटाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे परप्रांतीयांचे लोंढे आपल्या गावाला परराज्यात गेले. उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा या राज्यातील कामगार, मजूर गावाला निघून गेले. पण अनलॉक झाल्यानंतर बहुतांश कामगार मिळेल त्या वाहनाने, रेल्वेने राज्यात येऊ लागले आहेत. अजून बहुतांश रेल्वेसेवा सुरू झाल्या नाहीत.

...तर 'जम्बो' व्यवस्थापनावर कारवाईची छडी उगारली जाणार; अतिरिक्त आयुक्तांचा इशारा

त्यामुळे ही काही कामगार परराज्यात अडकले आहेत. काही  मालवाहू ट्रक, बसद्वारे येत आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यातील बहुतांश कामगार, मजूर कामासाठी चाकणला परतले आहेत. भाड्याच्या खोल्या कामगार, मजूर गावी गेल्याने रिकाम्या झाल्या होत्या.त्या खोल्यात भाडेकरू भरू लागले आहेत.

पानशेत धरणामध्ये बेकायदा बोटींग; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

याबाबत बजाज कंपनीचे वरीष्ठ उपाध्यक्ष कैलास झांजरी यांनी सांगितले की,परप्रांतीय कामगार,मजूर मिळत नसल्याने बहुतांश छोट्या कंपन्या   वर्कशॉप बंद होते. परप्रांतीय कामगार,मजूर आल्याने  छोट्या कंपन्या सुरू झाल्या आहेत.उत्पादनही सुरू आहे. स्वाभिमानी कामगार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी सांगितले की, राज्यातील बहुतांश कामगार, मजूर कंपन्यांत कामासाठी आले आहेत. परराज्यातील पंधरा हजारावर कामगार,मजूर आले आहेत. अजूनही काही येत आहेत.त्यामुळे कंपन्यांचे उत्पादन सुरळीत सुरू आहे.

चाकण, ता. खेड, येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यात पुन्हा कामासाठी आलेले उत्तरप्रदेशातील कामगार

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

परप्रांतीयांना पुन्हा ओढ चाकणची चाकण - अनलॉक नंतर औद्योगिक वसाहतीत कामासाठी पुन्हा परप्रांतीयांचे लोंढे  परतू लागले आहेत. सुमारे दहा हजारावर परप्रांतीय आल्याने बहुतांश कंपन्यांची चाके पुन्हा फिरू लागली आहेत. येत्या महिनाभरात पंचवीस हजारावर परप्रांतीय कामगार, मजूर येणार आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात पुन्हा अर्थचक वेगात फिरणार असल्याची शक्यता कामगार नेते,उद्योजक यांच्याकडून वर्तविली जात आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लॉकडाउन मुळे तीन महिने औद्योगिक वसाहतीतील कंपन्या बंद राहिल्या. हाताला काम नाही, त्यामुळे पोटाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे परप्रांतीयांचे लोंढे आपल्या गावाला परराज्यात गेले. उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा या राज्यातील कामगार, मजूर गावाला निघून गेले. पण अनलॉक झाल्यानंतर बहुतांश कामगार मिळेल त्या वाहनाने, रेल्वेने राज्यात येऊ लागले आहेत. अजून बहुतांश रेल्वेसेवा सुरू झाल्या नाहीत. ...तर 'जम्बो' व्यवस्थापनावर कारवाईची छडी उगारली जाणार; अतिरिक्त आयुक्तांचा इशारा त्यामुळे ही काही कामगार परराज्यात अडकले आहेत. काही  मालवाहू ट्रक, बसद्वारे येत आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यातील बहुतांश कामगार, मजूर कामासाठी चाकणला परतले आहेत. भाड्याच्या खोल्या कामगार, मजूर गावी गेल्याने रिकाम्या झाल्या होत्या.त्या खोल्यात भाडेकरू भरू लागले आहेत. पानशेत धरणामध्ये बेकायदा बोटींग; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष याबाबत बजाज कंपनीचे वरीष्ठ उपाध्यक्ष कैलास झांजरी यांनी सांगितले की,परप्रांतीय कामगार,मजूर मिळत नसल्याने बहुतांश छोट्या कंपन्या   वर्कशॉप बंद होते. परप्रांतीय कामगार,मजूर आल्याने  छोट्या कंपन्या सुरू झाल्या आहेत.उत्पादनही सुरू आहे. स्वाभिमानी कामगार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी सांगितले की, राज्यातील बहुतांश कामगार, मजूर कंपन्यांत कामासाठी आले आहेत. परराज्यातील पंधरा हजारावर कामगार,मजूर आले आहेत. अजूनही काही येत आहेत.त्यामुळे कंपन्यांचे उत्पादन सुरळीत सुरू आहे. चाकण, ता. खेड, येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यात पुन्हा कामासाठी आलेले उत्तरप्रदेशातील कामगार Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YTZo4a
Read More
गंभीर! कोकणचा काजू जागतिक बाजारपेठेत खातोय गटांगळ्या

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - चवीला सर्वोत्कृष्ट, इतर काजूपेक्षा प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सीचे अधिक प्रमाण, पोटॅशियम, मॅग्नेशियमचे चांगले प्रमाण, असे सर्व गुणधर्म असलेला जिल्ह्यातील काजू सध्या जागतिकीकरणाच्या बाजारपेठेत गटांगळ्या खात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काजू बागायतदार आणि जाणकारांनी कोकणातील काजू इतर काजूपेक्षा वेगळा असल्याचे सिद्ध करणे आवश्‍यक आहे. तशा प्रकारचे जिल्ह्यातील काजूचे ब्रॅंडिंग होण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

जगभरातील अनेक देशांमध्ये काजूचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये प्रामुख्याने ब्राझील, व्हिएतनाम, आफ्रिका, इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे. भारतात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गोवा, केरळ, कर्नाटक, ओडिशा, गुजरात, तमिळनाडू या राज्यांमध्ये काजूचे उत्पादन घेतले जाते. असे असले तरी देशात सर्वाधिक काजूचे उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचा काही भाग, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात काजू लागवडीखाली आहे.

काजूचे उत्पादन सर्वत्र घेतले जात असले तरी कोकणातील काजूमध्ये विशिष्ट प्रकारचे गुणधर्म आढळतात. किनारपट्टीच्या या जिल्ह्यातील काजूला उत्तम दर्जाची चव तर आहेच; परंतु त्यामध्ये शरीराला आवश्‍यक असलेल्या प्रोटीन, व्हीटॅमिन "बी', "सी', आणि "के' चे प्रमाण सर्वाधिक आहे. याशिवाय पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचे प्रमाणही आहे. त्यामुळे कोकणातील काजूची तुलना इतर ठिकाणच्या काजूशी होऊ शकत नाही; परंतु असे असले तरी आपला दर्जेदार काजू सध्या कवडीमोलाने विकला जात आहे. त्याला कारणेही तशीच आहेत.

आपल्या काजूतील गुणवैशिष्टे पोहोचविण्यात येथील बागायतदार आणि काजू तज्ज्ञांना यश आलेले नाही. नियमित वापरण्यात येणारा बदाम आणि म्हांबरा बदाम (वाकडा बदाम) यामध्ये वर्गीकरण केले आहे. म्हांबरा बदाममध्ये वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असल्याचे पटवून दिले आहे. त्यामुळे नियमित बदाम 700 ते 800 रूपये आणि म्हांबरा बदाम 2 हजार 800 ते 3 हजार 200 रूपयांनी किलो विकला जातो. तशाच पद्धतीने आता कोकणातील काजू आणि इतरील काजू यातील फरक सिद्ध करून कोकणातील काजूचे स्वतंत्र ब्रॅंडींग होण्याची गरज आहे. 

काजूच्या स्वतंत्र ब्रॅंडींगसाठी कोकणातील बागायतदार, काजूशी निगडीत घटक आणि राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. काजूच्या दरात घसरण झाली तर जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होतो. त्यामुळे आपआपसांतील राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून जिल्ह्यातील काजूच्या ब्रॅंडींगसाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

सिंधुदुर्गातील काजू हा उच्च दर्जाचा आहे; परंतु मार्केटिंगअभावी तो मागे पडत आहे. ज्याप्रमाणे बागायतदारांनी शास्त्रीय पध्दतीने काजू लागवड, कीड, खत व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले त्याप्रमाणे आता काजूचे मार्केटिंग स्किल शिकणे आवश्‍यक आहे. मुंबई, पुणे या शहरांमध्ये कोकणातील काजूची स्वतंत्र ओळख करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. 
- विवेकानंद नाईक, कृषी पर्यवेक्षक तथा काजू अभ्यासक 

प्रकिया उद्योग हवेत 
काजू बी चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सहकारी तत्वावर प्रकिया उद्योग उभे राहणे आवश्‍यक आहे. फक्त काजू बी पासून काजूगराच्या निर्मितीवर न थांबता काजूगरांपासून विविध उत्पादने तयार करण्याचे उद्योग आणि त्याला बाजारपेठ मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

* किनारपट्टी जिल्ह्यातील काजूगरांमध्ये विशिष्ट गुणधर्म 
* बागायतदारांना मार्केटिंग स्कीलचे प्रशिक्षण देणे गरजेचे 
* सहकारी तत्त्वावर प्रकिया उद्योग उभे राहणे आवश्‍यक 
* ओला काजू विक्री करण्यावर भर देणे गरजेचे 
* कोकण आणि इतरील काजूतील फरक पटवून देण्याची आवश्‍यकता 

संपादन - राहुल पाटील
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गंभीर! कोकणचा काजू जागतिक बाजारपेठेत खातोय गटांगळ्या वैभववाडी (सिंधुदुर्ग) - चवीला सर्वोत्कृष्ट, इतर काजूपेक्षा प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सीचे अधिक प्रमाण, पोटॅशियम, मॅग्नेशियमचे चांगले प्रमाण, असे सर्व गुणधर्म असलेला जिल्ह्यातील काजू सध्या जागतिकीकरणाच्या बाजारपेठेत गटांगळ्या खात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काजू बागायतदार आणि जाणकारांनी कोकणातील काजू इतर काजूपेक्षा वेगळा असल्याचे सिद्ध करणे आवश्‍यक आहे. तशा प्रकारचे जिल्ह्यातील काजूचे ब्रॅंडिंग होण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे.  जगभरातील अनेक देशांमध्ये काजूचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये प्रामुख्याने ब्राझील, व्हिएतनाम, आफ्रिका, इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे. भारतात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गोवा, केरळ, कर्नाटक, ओडिशा, गुजरात, तमिळनाडू या राज्यांमध्ये काजूचे उत्पादन घेतले जाते. असे असले तरी देशात सर्वाधिक काजूचे उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचा काही भाग, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात काजू लागवडीखाली आहे. काजूचे उत्पादन सर्वत्र घेतले जात असले तरी कोकणातील काजूमध्ये विशिष्ट प्रकारचे गुणधर्म आढळतात. किनारपट्टीच्या या जिल्ह्यातील काजूला उत्तम दर्जाची चव तर आहेच; परंतु त्यामध्ये शरीराला आवश्‍यक असलेल्या प्रोटीन, व्हीटॅमिन "बी', "सी', आणि "के' चे प्रमाण सर्वाधिक आहे. याशिवाय पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचे प्रमाणही आहे. त्यामुळे कोकणातील काजूची तुलना इतर ठिकाणच्या काजूशी होऊ शकत नाही; परंतु असे असले तरी आपला दर्जेदार काजू सध्या कवडीमोलाने विकला जात आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. आपल्या काजूतील गुणवैशिष्टे पोहोचविण्यात येथील बागायतदार आणि काजू तज्ज्ञांना यश आलेले नाही. नियमित वापरण्यात येणारा बदाम आणि म्हांबरा बदाम (वाकडा बदाम) यामध्ये वर्गीकरण केले आहे. म्हांबरा बदाममध्ये वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असल्याचे पटवून दिले आहे. त्यामुळे नियमित बदाम 700 ते 800 रूपये आणि म्हांबरा बदाम 2 हजार 800 ते 3 हजार 200 रूपयांनी किलो विकला जातो. तशाच पद्धतीने आता कोकणातील काजू आणि इतरील काजू यातील फरक सिद्ध करून कोकणातील काजूचे स्वतंत्र ब्रॅंडींग होण्याची गरज आहे.  काजूच्या स्वतंत्र ब्रॅंडींगसाठी कोकणातील बागायतदार, काजूशी निगडीत घटक आणि राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. काजूच्या दरात घसरण झाली तर जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होतो. त्यामुळे आपआपसांतील राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून जिल्ह्यातील काजूच्या ब्रॅंडींगसाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.  सिंधुदुर्गातील काजू हा उच्च दर्जाचा आहे; परंतु मार्केटिंगअभावी तो मागे पडत आहे. ज्याप्रमाणे बागायतदारांनी शास्त्रीय पध्दतीने काजू लागवड, कीड, खत व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले त्याप्रमाणे आता काजूचे मार्केटिंग स्किल शिकणे आवश्‍यक आहे. मुंबई, पुणे या शहरांमध्ये कोकणातील काजूची स्वतंत्र ओळख करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.  - विवेकानंद नाईक, कृषी पर्यवेक्षक तथा काजू अभ्यासक  प्रकिया उद्योग हवेत  काजू बी चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सहकारी तत्वावर प्रकिया उद्योग उभे राहणे आवश्‍यक आहे. फक्त काजू बी पासून काजूगराच्या निर्मितीवर न थांबता काजूगरांपासून विविध उत्पादने तयार करण्याचे उद्योग आणि त्याला बाजारपेठ मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.  * किनारपट्टी जिल्ह्यातील काजूगरांमध्ये विशिष्ट गुणधर्म  * बागायतदारांना मार्केटिंग स्कीलचे प्रशिक्षण देणे गरजेचे  * सहकारी तत्त्वावर प्रकिया उद्योग उभे राहणे आवश्‍यक  * ओला काजू विक्री करण्यावर भर देणे गरजेचे  * कोकण आणि इतरील काजूतील फरक पटवून देण्याची आवश्‍यकता  संपादन - राहुल पाटील   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jv3jfO
Read More
सुनीसुनी पर्यटनस्थळे लागली खुणावू, व्यावसायिकांचे काय मत? वाचा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - वर्षा ऋतूच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वर्षा पर्यटनाला बंदी कायम आहे. आंबोलीच्या निसर्ग सौंदर्याचे दर्शन आणि धबधब्याखाली मौजमजा करण्यासाठी पर्यटकांना या हंगामातील शेवटच्या काळात पर्यटन व्यवसायाची दालने खुली झाल्यास त्याचा थोडाफार फायदा व्यावसायिकांना होऊ शकतो. याचा विचार करून शासनाने सुरक्षित अंतर ठेवून पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी केली जात आहे. माझा पर्यटक कुठे आहे? अशी जणू हाक देऊन सुनीसुनी झालेली आंबोलीतील पर्यटनस्थळे पर्यटकांना खुणावू लागली आहेत. 

कोरोनाने अनेकांवर उपासमारीची वेळ आणली. अनेकांचे रोजगार हिरावले गेले. पर्यटनस्थळांनाही याचा फटका बसल्याने जिल्ह्यातील आंबोलीचाही पर्यटन हंगाम सुनासुना गेला. परिणामी आंबोलीचे अनेक पर्यटन व्यावसायिक आर्थिक चिंतेत सापडले. पावसाळी हंगामातील पर्यटन व्यवसायाचा प्रमुख केंद्र आंबोली बनले आहे. पावसाळी हंगामातील धबधबे, धुके, पाऊस, निसर्ग सौंदर्य असे विविधांगी पर्यटनाचे अनुभव घेण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात रमण्यासाठी लोक पावसाळी पर्यटनाला दाद देतात.

दक्षिण कोकणचे प्रती महाबळेश्‍वर म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे. या ठिकाणी राज्यासह गोवा, कर्नाटक आणि अन्य राज्यातून देखील पर्यटक येत असतात; परंतु यंदाच्या हंगामात कोरोना संकट आल्यामुळे पर्यटकाना हंगाम बंद ठेवाव लागला. आंबोलीच्या धबधब्यांनी मोकळा श्‍वास मात्र घेतला. दरवर्षी गजबजलेली आंबोली मात्र यंदा जणू सुनीसुनी भासत आहे. 
मुख्य व अन्य धबधब्याखाली मौजमजा करणाऱ्या तरुणाईची आंबोलीत फिरण्याची संधी हुकली असली तरी धबधबे मात्र सुनेसुने झाले आहेत.

आंबोलीच्या निसर्ग सौंदर्याचे आणि पावसाळी पर्यटनाचे वेध अनेकांना लागले होते; परंतु कोरोनाचे संकट पर्यटकांना घरात बसायला लावणारे ठरले आहे. यामुळे आंबोलीचे हॉटेल व्यवसायिक चिंतेत सापडले आहेत. आता कोरोनाचे संकट वाढत असले तरी आंबोलीचा पर्यटन व्यवसाय खुला व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे. 

गेल्या मार्चपासून आंबोलीच्या व्यावसायिक कोरोना कधी जाणार? या प्रतीक्षेत आहेत. ही प्रतीक्षा सुरू असतानाच आता अर्थशक्ती नसल्याने ते आणखीनच चिंताग्रस्त बनले आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाची दालने खुली झाल्यास त्यांना अर्थशक्ती वाढवण्याची संधी लाभेल, अशी धारणा आंबोली व्यवसायिकांची आहे. आंबोलीचे निसर्गसौंदर्य, धबधबे पर्यटकांची वाट पाहत आहेत. आंबोलीत वर्षा पर्यटनासह इतर हंगामातही पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात.

गेले 5 महिने पर्यटकांशिवाय असलेली आंबोली आता पर्यटकांच्या आशेने खुणावू लागली आहे. तशी आंबोलीवासीयांची धारणाही झाली आहे. आता कोरोनाचा प्रभाव असाच राहिल्यास हॉटेल व्यावसायिकांनी काय करावे? असा मोठा ज्वलंत प्रश्‍नही उभा ठाकला आहे. या संकटामुळे आणखी लोकांना वेठीस धरल्यास आर्थिक संकट निर्माण होईल, अशी भीती आहे. त्यामुळे यावर तोडगा काढून पर्यटन हंगाम सुरू करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. सोशल डिस्टनगसिंगसह अन्य काही उपाययोजना यावर अंमलात आणता येऊ शकतात का? याचाही विचार सरकारकडून अपेक्षित आहे. 

आंबोलीत पर्यटन सुरू केल्यास काहीसा दिलासा लहान व्यवसायिकांना मिळेल; मात्र कोरोनाबाबत खबरदारी तितकीच महत्त्वाची. येथील पर्यटन सुरू झाल्यास निसर्गप्रेमी पर्यटकांसह सर्व प्रकारच्या पर्यटकांना येथील पर्यटनाचा लाभ घेता येईल. आंबोली जैवविविधतेचे ठिकाण असल्याने कोरोना काळातील 5 महिन्यातील लॉकडाउनमधील खरा तणाव मुक्तीचा "आंबोली पर्यटन' पर्याय देखील ठरेल. खबरदारी घेऊन साहसी पर्यटन, नैसर्गिक पर्यटन, मेडिटेशन व योगा, कृषी पर्यटन, व्हिलेज पर्यटनाला प्राधान्य देणार आहोत. करोना काळातही शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन पर्यटन सुरू करण्यास तयार असून शासनाने त्या दृष्टीने सहकार्य करावे. 
- निर्णय राऊत, संस्थापक, आंबोली टुरिझम 

आंबोली परिसरातील पर्यटन व्यवसाय सुरू होणे, सध्याची परिस्थिती बघता गरजेचे आहे. आमच्यासारख्या येथील सर्व व्यवसायिकांचे व्यवसाय कर्जे काढून सुरू केले आहेत. आता कर्जाचे हप्ते व कुटुंबाच्या गरजा या तणावात आम्ही असून लवकरच पर्यटन व्यवसाय सुरू करावा. निदान घर चालवण्यास येथील लहान-मोठ्या व्यावसायिकांना आधार मिळेल. 
- दीपक मेस्त्री, पर्यटन व्यावसायिक 

आंबोलीतील सर्वच हॉटेल्स ही जिल्हा बॅंक व इतर खाजगी बॅंकांकडून कर्जे काढून सुरू केली आहेत. गेल्या वर्षी आणि यंदाचा पर्यटन हंगाम वाया गेला आहे. पुढे व्यवसाय किती प्रमाणात सुरू होईल, याची शाश्‍वती नाही. त्यामुळे येथील पर्यटन सुरू करावे. शासनाने आम्हाला पर्यटन व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी सर्वांना आर्थिक मदत देखील करावी. 
- जीजी राऊत, हॉटेल्स व्यावसायिक 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सुनीसुनी पर्यटनस्थळे लागली खुणावू, व्यावसायिकांचे काय मत? वाचा सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - वर्षा ऋतूच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वर्षा पर्यटनाला बंदी कायम आहे. आंबोलीच्या निसर्ग सौंदर्याचे दर्शन आणि धबधब्याखाली मौजमजा करण्यासाठी पर्यटकांना या हंगामातील शेवटच्या काळात पर्यटन व्यवसायाची दालने खुली झाल्यास त्याचा थोडाफार फायदा व्यावसायिकांना होऊ शकतो. याचा विचार करून शासनाने सुरक्षित अंतर ठेवून पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी केली जात आहे. माझा पर्यटक कुठे आहे? अशी जणू हाक देऊन सुनीसुनी झालेली आंबोलीतील पर्यटनस्थळे पर्यटकांना खुणावू लागली आहेत.  कोरोनाने अनेकांवर उपासमारीची वेळ आणली. अनेकांचे रोजगार हिरावले गेले. पर्यटनस्थळांनाही याचा फटका बसल्याने जिल्ह्यातील आंबोलीचाही पर्यटन हंगाम सुनासुना गेला. परिणामी आंबोलीचे अनेक पर्यटन व्यावसायिक आर्थिक चिंतेत सापडले. पावसाळी हंगामातील पर्यटन व्यवसायाचा प्रमुख केंद्र आंबोली बनले आहे. पावसाळी हंगामातील धबधबे, धुके, पाऊस, निसर्ग सौंदर्य असे विविधांगी पर्यटनाचे अनुभव घेण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात रमण्यासाठी लोक पावसाळी पर्यटनाला दाद देतात. दक्षिण कोकणचे प्रती महाबळेश्‍वर म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे. या ठिकाणी राज्यासह गोवा, कर्नाटक आणि अन्य राज्यातून देखील पर्यटक येत असतात; परंतु यंदाच्या हंगामात कोरोना संकट आल्यामुळे पर्यटकाना हंगाम बंद ठेवाव लागला. आंबोलीच्या धबधब्यांनी मोकळा श्‍वास मात्र घेतला. दरवर्षी गजबजलेली आंबोली मात्र यंदा जणू सुनीसुनी भासत आहे.  मुख्य व अन्य धबधब्याखाली मौजमजा करणाऱ्या तरुणाईची आंबोलीत फिरण्याची संधी हुकली असली तरी धबधबे मात्र सुनेसुने झाले आहेत. आंबोलीच्या निसर्ग सौंदर्याचे आणि पावसाळी पर्यटनाचे वेध अनेकांना लागले होते; परंतु कोरोनाचे संकट पर्यटकांना घरात बसायला लावणारे ठरले आहे. यामुळे आंबोलीचे हॉटेल व्यवसायिक चिंतेत सापडले आहेत. आता कोरोनाचे संकट वाढत असले तरी आंबोलीचा पर्यटन व्यवसाय खुला व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे.  गेल्या मार्चपासून आंबोलीच्या व्यावसायिक कोरोना कधी जाणार? या प्रतीक्षेत आहेत. ही प्रतीक्षा सुरू असतानाच आता अर्थशक्ती नसल्याने ते आणखीनच चिंताग्रस्त बनले आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाची दालने खुली झाल्यास त्यांना अर्थशक्ती वाढवण्याची संधी लाभेल, अशी धारणा आंबोली व्यवसायिकांची आहे. आंबोलीचे निसर्गसौंदर्य, धबधबे पर्यटकांची वाट पाहत आहेत. आंबोलीत वर्षा पर्यटनासह इतर हंगामातही पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. गेले 5 महिने पर्यटकांशिवाय असलेली आंबोली आता पर्यटकांच्या आशेने खुणावू लागली आहे. तशी आंबोलीवासीयांची धारणाही झाली आहे. आता कोरोनाचा प्रभाव असाच राहिल्यास हॉटेल व्यावसायिकांनी काय करावे? असा मोठा ज्वलंत प्रश्‍नही उभा ठाकला आहे. या संकटामुळे आणखी लोकांना वेठीस धरल्यास आर्थिक संकट निर्माण होईल, अशी भीती आहे. त्यामुळे यावर तोडगा काढून पर्यटन हंगाम सुरू करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. सोशल डिस्टनगसिंगसह अन्य काही उपाययोजना यावर अंमलात आणता येऊ शकतात का? याचाही विचार सरकारकडून अपेक्षित आहे.  आंबोलीत पर्यटन सुरू केल्यास काहीसा दिलासा लहान व्यवसायिकांना मिळेल; मात्र कोरोनाबाबत खबरदारी तितकीच महत्त्वाची. येथील पर्यटन सुरू झाल्यास निसर्गप्रेमी पर्यटकांसह सर्व प्रकारच्या पर्यटकांना येथील पर्यटनाचा लाभ घेता येईल. आंबोली जैवविविधतेचे ठिकाण असल्याने कोरोना काळातील 5 महिन्यातील लॉकडाउनमधील खरा तणाव मुक्तीचा "आंबोली पर्यटन' पर्याय देखील ठरेल. खबरदारी घेऊन साहसी पर्यटन, नैसर्गिक पर्यटन, मेडिटेशन व योगा, कृषी पर्यटन, व्हिलेज पर्यटनाला प्राधान्य देणार आहोत. करोना काळातही शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन पर्यटन सुरू करण्यास तयार असून शासनाने त्या दृष्टीने सहकार्य करावे.  - निर्णय राऊत, संस्थापक, आंबोली टुरिझम  आंबोली परिसरातील पर्यटन व्यवसाय सुरू होणे, सध्याची परिस्थिती बघता गरजेचे आहे. आमच्यासारख्या येथील सर्व व्यवसायिकांचे व्यवसाय कर्जे काढून सुरू केले आहेत. आता कर्जाचे हप्ते व कुटुंबाच्या गरजा या तणावात आम्ही असून लवकरच पर्यटन व्यवसाय सुरू करावा. निदान घर चालवण्यास येथील लहान-मोठ्या व्यावसायिकांना आधार मिळेल.  - दीपक मेस्त्री, पर्यटन व्यावसायिक  आंबोलीतील सर्वच हॉटेल्स ही जिल्हा बॅंक व इतर खाजगी बॅंकांकडून कर्जे काढून सुरू केली आहेत. गेल्या वर्षी आणि यंदाचा पर्यटन हंगाम वाया गेला आहे. पुढे व्यवसाय किती प्रमाणात सुरू होईल, याची शाश्‍वती नाही. त्यामुळे येथील पर्यटन सुरू करावे. शासनाने आम्हाला पर्यटन व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी सर्वांना आर्थिक मदत देखील करावी.  - जीजी राऊत, हॉटेल्स व्यावसायिक  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bcmrwh
Read More
(Video) मस्तच... बोलीभाषेतून शिकविण्याची कला सातासमुद्रापार; लोटपोट होऊन विद्यार्थी करतात ज्ञानार्जन

वर्धा/नागपूर  : भूगोलातला लाव्हारस, मराठीतले व्याकरण आणि इतिहास व गणितासारखे कंटाळवाणे विषय विद्यार्थ्यांना शुद्ध भाषेत शिकविल्यास मेंदूत शिरत नाही. मात्र हेच विषय त्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिकविले तर पटकन समजतात. नेमका हाच धागा पकडून मी आपल्या शिकविण्याची शैली बदलली. सुदैवाने हा फंडा यशस्वी ठरला, अशी भावना ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खदखद हसविणारे व अल्पावधीतच जगभर लोकप्रिय झालेले वैदर्भीय शिक्षक नितेश कराळे यांनी व्यक्त केल्या.

वर्धा जिल्ह्यातील मांडवा येथील हे मास्तर त्यांच्या शिकविण्याच्या 'हटके' शैलीमुळे सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. त्यांच्या खुमासदार ऑनलाईन वर्गाचे व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून अनेकांचे मनोरंजन करीत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना धडे देताना मायबोलीतून लावलेला अस्सल वऱ्हाडी तडका अनेकांना भावतो आहे. दैनिक 'सकाळ'ने सर्वप्रथम त्यांचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमध्यमांनीही दाखल घेत त्यांना लोकप्रियततेच्या शिखरावर पोहोचविले. कराळे यांची चर्चा केवळ विदर्भातच नाही. सातासमुद्रापार अमेरिका व दुबईमध्येही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची कीर्ती गेली आहे.

बीएस्सी बीएड शिक्षण झालेल्या कराळे यांनी काही वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी पुण्यात क्लासेस केले. क्लास करून नोकरीसाठी हातपाय मारले. मात्र अथक प्रयत्न करूनही हाती निराशा आल्याने अखेर 2013 मध्ये फोनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकादमी नावानं स्पर्धा परिक्षेचा 'पुणेरी पॅटर्न' सुरू केला. कराळे गावात राहिल्याने त्यांना गावाची बोलीभाषा चांगलीच अवगत होती. 

हेही वाचा - या सापाच्या किंमतीचा तुम्हाला अंदाजही नाही येणार, पण ब्लॅक मार्केटमध्ये इतकी डिमांड असण्याचं कारण तरी काय?
 

याच अस्सल वऱ्हाडी बोलीचा त्यांनी शिकविताना वापर केला. ऑफलाईन क्लास सुरू असताना देखील ते वऱ्हाडीतच शिकवत होते. त्यांनी आपल्या या वऱ्हाडी बोलीतून अनेकांना शिकवत शासकीय सेवेत नोकरीसुद्धा लावून दिलीय. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी ते जवळपास तिनशे विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने शिकवायचे. लॉकडाउन त्यांचे क्लासेस बंद पडले. मग कराळे गुरुजींनी शक्कल लढवत ऑनलाईन क्लास सुरू केले. सुरवातीला गुगल मिट व झूम अँपच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला. पण तिथंही अडचणी आल्यानं त्यांनी यु ट्युबवर व्हिडीओ अपलोड केले.

हळूहळू त्यांच्या व्हिडिओला लोक पसंत करू लागले, मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वाढू लागले. वऱ्हाडी भाषा आवडल्याने मुंबईतील दोन अनोळखी विद्यार्थ्यांनी मिम्स तयार करून सर्वत्र व्हायरल केले. व्हिडिओ व्हायरल होताच कराळे यांच्या वऱ्हाडी भाषेची सर्वत्र चर्चा सुरू झाली. त्यांचा खदखदणाऱ्या ज्वालामुखी शिकवितानाचा व्हिडिओ हिट ठरला.

कराळे यांच्या मते, शिक्षण रटाळवाणे असेल तर विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जाते. मात्र तेच बोलीभाषेत असेल तर मुलांच्या अनेक दिवसपर्यंत आठवणीत राहाते. त्यांच्या गावरान भाषेवर टीकाही होत आहे. त्याची त्यांना अजिबात पर्वा नाही. माझी जडणघडण वऱ्हाडी भाषेतून झाली असून, याच भाषेतून मी यापुढेही शिकविणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिक्षणाचा फायदा होत असल्यामुळे विद्यार्थीही खुश आहेत. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

(Video) मस्तच... बोलीभाषेतून शिकविण्याची कला सातासमुद्रापार; लोटपोट होऊन विद्यार्थी करतात ज्ञानार्जन वर्धा/नागपूर  : भूगोलातला लाव्हारस, मराठीतले व्याकरण आणि इतिहास व गणितासारखे कंटाळवाणे विषय विद्यार्थ्यांना शुद्ध भाषेत शिकविल्यास मेंदूत शिरत नाही. मात्र हेच विषय त्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिकविले तर पटकन समजतात. नेमका हाच धागा पकडून मी आपल्या शिकविण्याची शैली बदलली. सुदैवाने हा फंडा यशस्वी ठरला, अशी भावना ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खदखद हसविणारे व अल्पावधीतच जगभर लोकप्रिय झालेले वैदर्भीय शिक्षक नितेश कराळे यांनी व्यक्त केल्या. वर्धा जिल्ह्यातील मांडवा येथील हे मास्तर त्यांच्या शिकविण्याच्या 'हटके' शैलीमुळे सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. त्यांच्या खुमासदार ऑनलाईन वर्गाचे व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून अनेकांचे मनोरंजन करीत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना धडे देताना मायबोलीतून लावलेला अस्सल वऱ्हाडी तडका अनेकांना भावतो आहे. दैनिक 'सकाळ'ने सर्वप्रथम त्यांचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमध्यमांनीही दाखल घेत त्यांना लोकप्रियततेच्या शिखरावर पोहोचविले. कराळे यांची चर्चा केवळ विदर्भातच नाही. सातासमुद्रापार अमेरिका व दुबईमध्येही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची कीर्ती गेली आहे. बीएस्सी बीएड शिक्षण झालेल्या कराळे यांनी काही वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी पुण्यात क्लासेस केले. क्लास करून नोकरीसाठी हातपाय मारले. मात्र अथक प्रयत्न करूनही हाती निराशा आल्याने अखेर 2013 मध्ये फोनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकादमी नावानं स्पर्धा परिक्षेचा 'पुणेरी पॅटर्न' सुरू केला. कराळे गावात राहिल्याने त्यांना गावाची बोलीभाषा चांगलीच अवगत होती.  हेही वाचा - या सापाच्या किंमतीचा तुम्हाला अंदाजही नाही येणार, पण ब्लॅक मार्केटमध्ये इतकी डिमांड असण्याचं कारण तरी काय?   याच अस्सल वऱ्हाडी बोलीचा त्यांनी शिकविताना वापर केला. ऑफलाईन क्लास सुरू असताना देखील ते वऱ्हाडीतच शिकवत होते. त्यांनी आपल्या या वऱ्हाडी बोलीतून अनेकांना शिकवत शासकीय सेवेत नोकरीसुद्धा लावून दिलीय. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी ते जवळपास तिनशे विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने शिकवायचे. लॉकडाउन त्यांचे क्लासेस बंद पडले. मग कराळे गुरुजींनी शक्कल लढवत ऑनलाईन क्लास सुरू केले. सुरवातीला गुगल मिट व झूम अँपच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला. पण तिथंही अडचणी आल्यानं त्यांनी यु ट्युबवर व्हिडीओ अपलोड केले. हळूहळू त्यांच्या व्हिडिओला लोक पसंत करू लागले, मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वाढू लागले. वऱ्हाडी भाषा आवडल्याने मुंबईतील दोन अनोळखी विद्यार्थ्यांनी मिम्स तयार करून सर्वत्र व्हायरल केले. व्हिडिओ व्हायरल होताच कराळे यांच्या वऱ्हाडी भाषेची सर्वत्र चर्चा सुरू झाली. त्यांचा खदखदणाऱ्या ज्वालामुखी शिकवितानाचा व्हिडिओ हिट ठरला. कराळे यांच्या मते, शिक्षण रटाळवाणे असेल तर विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जाते. मात्र तेच बोलीभाषेत असेल तर मुलांच्या अनेक दिवसपर्यंत आठवणीत राहाते. त्यांच्या गावरान भाषेवर टीकाही होत आहे. त्याची त्यांना अजिबात पर्वा नाही. माझी जडणघडण वऱ्हाडी भाषेतून झाली असून, याच भाषेतून मी यापुढेही शिकविणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिक्षणाचा फायदा होत असल्यामुळे विद्यार्थीही खुश आहेत.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jrXdN2
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 01 सप्टेंबर

पंचांग -
मंगळवार - भाद्रपद शु. 14, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.49, अनंत चतुर्दशी, चंद्रोदय सायं.6.31, चंद्रास्त प.5.25, भारतीय सौर 10, शके 1942.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९१२ - भारतीय चित्रपटसृष्टीतील १९३० ते १९६० च्या कालपटलावर आपली मुद्रा उमटविणाऱ्या विख्यात अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म.
१९१५ - उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथा लेखक राजिंदरसिंग बेदी यांचा जन्म. देवदास, मधुमती, अनुराधा, सत्यकाम, मेरे सनम या चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या आहेत. 
१९५० - बंगाली कादंबरीकार विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचे निधन. पथेर पांचाली, अपराजित, आरण्यक या कादंबऱ्या त्यांच्या सर्वश्रेष्ठ कलाकृती. ‘इछामती’ या कादंबरीला रवींद्र पुरस्कार देण्यात आला. 
१९९५ - नवी दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा आंबेडकर फेलोशिप (तत्त्वज्ञान) राष्ट्रीय पुरस्कार बेलसर येथील शिक्षक दिगंबर चिमाजी कदम यांना जाहीर.
१९९८ - जमिनीवरून हवेत मारा करण्याच्या आकाश या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे रात्री ८ वाजून १३ मिनिटांनी यशस्वी चाचणी घेतली. 
१९९९ - रॉकेट तंत्रज्ञानाचे प्रणेते व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉ. एस. श्रीनिवासन यांचे निधन.

दिनमान -
मेष : बौद्धिक क्षेत्रात प्रगती. संततीच्याबाबतीत एखादी चांगली घटना घडेल. 
वृषभ : आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत बढतीची शक्यता. उत्साह वाढेल.
मिथुन : कीर्ती, मानसन्मान लाभेल. तुमच्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होतील. 
कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोबल कमी राहणार आहे. 
सिंह : भागीदारी व्यवसायात यश लाभेल. कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह वाढेल.
कन्या : मनस्ताप होण्यासारख्या घटना घडतील. आरोग्याच्या तक्रारी वाढतील.
तुळ : अनेकांशी सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
वृश्‍चिक : गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. 
धनु : मानसिक अस्वस्थता जाणवेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रसिद्धी लाभेल.
मकर : अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमची मते इतरांना पटवून द्याल. 
कुंभ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कामात सुयश लाभेल.
मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. शक्यतो प्रवास टाळावेत.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 01 सप्टेंबर पंचांग - मंगळवार - भाद्रपद शु. 14, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.49, अनंत चतुर्दशी, चंद्रोदय सायं.6.31, चंद्रास्त प.5.25, भारतीय सौर 10, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९१२ - भारतीय चित्रपटसृष्टीतील १९३० ते १९६० च्या कालपटलावर आपली मुद्रा उमटविणाऱ्या विख्यात अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म. १९१५ - उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथा लेखक राजिंदरसिंग बेदी यांचा जन्म. देवदास, मधुमती, अनुराधा, सत्यकाम, मेरे सनम या चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या आहेत.  १९५० - बंगाली कादंबरीकार विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचे निधन. पथेर पांचाली, अपराजित, आरण्यक या कादंबऱ्या त्यांच्या सर्वश्रेष्ठ कलाकृती. ‘इछामती’ या कादंबरीला रवींद्र पुरस्कार देण्यात आला.  १९९५ - नवी दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा आंबेडकर फेलोशिप (तत्त्वज्ञान) राष्ट्रीय पुरस्कार बेलसर येथील शिक्षक दिगंबर चिमाजी कदम यांना जाहीर. १९९८ - जमिनीवरून हवेत मारा करण्याच्या आकाश या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे रात्री ८ वाजून १३ मिनिटांनी यशस्वी चाचणी घेतली.  १९९९ - रॉकेट तंत्रज्ञानाचे प्रणेते व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉ. एस. श्रीनिवासन यांचे निधन. दिनमान - मेष : बौद्धिक क्षेत्रात प्रगती. संततीच्याबाबतीत एखादी चांगली घटना घडेल.  वृषभ : आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत बढतीची शक्यता. उत्साह वाढेल. मिथुन : कीर्ती, मानसन्मान लाभेल. तुमच्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होतील.  कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोबल कमी राहणार आहे.  सिंह : भागीदारी व्यवसायात यश लाभेल. कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह वाढेल. कन्या : मनस्ताप होण्यासारख्या घटना घडतील. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. तुळ : अनेकांशी सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. वृश्‍चिक : गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.  धनु : मानसिक अस्वस्थता जाणवेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रसिद्धी लाभेल. मकर : अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमची मते इतरांना पटवून द्याल.  कुंभ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कामात सुयश लाभेल. मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. शक्यतो प्रवास टाळावेत. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Gh0sc3
Read More
नागदेवतेचा तीन दिवस बाप्पासोबत मुक्काम, कुटुंबाची पाचावर धारण

कुडाळ (सिंधुदुर्ग) - आपली भारतीय संस्कृती जगात वंदनीय आहे. निसर्गातील प्रत्येक घटकाला येथे स्थान आहे. सध्या कोरोनाच्या साथीतही घरोघरी बाप्पाचे आगमन झाले असून सगळीकडे आनंदी वातावरण आहे. यातच मातोंडमार्गे गोव्याला जाताना लागणाऱ्या एका गावात नागदेवता चक्क तीन दिवस बाप्पासोबत वास्तव्यास आल्याचे समोर आले. 

संबंधित घरात प्रतिवर्षाप्रमाणे बाप्पाचे यथाविधी पूजन करण्यात आले आणि आकर्षक देखावा साकारला गेला. घरात चैतन्यमय वातावरण होते. आणि त्या दरम्यान एक नाग घराच्या छपरावरून खाली कोसळला आणि थेट बाप्पाच्या देखाव्यात शिरला आणि तब्बल तीन दिवस वास्तव्यास राहिला.

सुदैवाने ही बाब संबंधित कुटुंबाच्या ध्यानात आली शिवाय विपरीत काही घडले नाही. देखावा आणि इतर साहित्य बाजूला काढून सापाला सुखरुप बाहेर कसे काढावे, असा प्रश्‍न कुटुंबासमोर उभा राहिला. शेवटी वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्‍यू सर्व्हिसेस सिंधुदुर्ग या टीमला पाचारण करण्यात आले. टीमचे अध्यक्ष अनिल गावडे, महेश राऊळ, वैभव अमृस्कर, नाथा वेंगुर्लेकर, दीपक दुतोंडकर घटनास्थळी तत्काळ दाखल झाले.

देखाव्याला तसेच कोणत्याही साहित्याला न हलवता त्या सापाला बाहेर काढणे या टीमसमोर आव्हान होते. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर नागाला चक्क बाप्पाच्या बैठकीच्या पाटाखालून सुखरूप बाहेर काढले आणि सर्वांनी निःश्‍वास सोडत गणरायाला वंदन केले. त्यानंतर या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडले. 

पावसामुळे बिळात पाणी गेल्यामुळे सर्प बाहेर पडतात. भक्षाच्या शोधात ते भटकतात व मानवी वस्तीत येतात. दक्षता हाच त्याला जालीम उपाय आहे. शिवाय सर्पांना पकडण्यासाठी वाईल्ड लाईफची टीम कटिबद्ध आहे. 
- अनिल गावडे, अध्यक्ष, वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्‍यू सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागदेवतेचा तीन दिवस बाप्पासोबत मुक्काम, कुटुंबाची पाचावर धारण कुडाळ (सिंधुदुर्ग) - आपली भारतीय संस्कृती जगात वंदनीय आहे. निसर्गातील प्रत्येक घटकाला येथे स्थान आहे. सध्या कोरोनाच्या साथीतही घरोघरी बाप्पाचे आगमन झाले असून सगळीकडे आनंदी वातावरण आहे. यातच मातोंडमार्गे गोव्याला जाताना लागणाऱ्या एका गावात नागदेवता चक्क तीन दिवस बाप्पासोबत वास्तव्यास आल्याचे समोर आले.  संबंधित घरात प्रतिवर्षाप्रमाणे बाप्पाचे यथाविधी पूजन करण्यात आले आणि आकर्षक देखावा साकारला गेला. घरात चैतन्यमय वातावरण होते. आणि त्या दरम्यान एक नाग घराच्या छपरावरून खाली कोसळला आणि थेट बाप्पाच्या देखाव्यात शिरला आणि तब्बल तीन दिवस वास्तव्यास राहिला. सुदैवाने ही बाब संबंधित कुटुंबाच्या ध्यानात आली शिवाय विपरीत काही घडले नाही. देखावा आणि इतर साहित्य बाजूला काढून सापाला सुखरुप बाहेर कसे काढावे, असा प्रश्‍न कुटुंबासमोर उभा राहिला. शेवटी वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्‍यू सर्व्हिसेस सिंधुदुर्ग या टीमला पाचारण करण्यात आले. टीमचे अध्यक्ष अनिल गावडे, महेश राऊळ, वैभव अमृस्कर, नाथा वेंगुर्लेकर, दीपक दुतोंडकर घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. देखाव्याला तसेच कोणत्याही साहित्याला न हलवता त्या सापाला बाहेर काढणे या टीमसमोर आव्हान होते. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर नागाला चक्क बाप्पाच्या बैठकीच्या पाटाखालून सुखरूप बाहेर काढले आणि सर्वांनी निःश्‍वास सोडत गणरायाला वंदन केले. त्यानंतर या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडले.  पावसामुळे बिळात पाणी गेल्यामुळे सर्प बाहेर पडतात. भक्षाच्या शोधात ते भटकतात व मानवी वस्तीत येतात. दक्षता हाच त्याला जालीम उपाय आहे. शिवाय सर्पांना पकडण्यासाठी वाईल्ड लाईफची टीम कटिबद्ध आहे.  - अनिल गावडे, अध्यक्ष, वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्‍यू सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग    संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jCPPyN
Read More
पडीक जमिनीवर फिरला नांगर, पिकल `सोनं`, वाचा कष्टकऱ्यांची कहाणी

कुडाळ (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील काही प्रगतशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिक शेतीची संकल्पना रुजवली आहे. आंबडपाल आणि येथील एमआयडीसी गणेशवाडी येथे सूर्यकांत कुंभार, जयराम परब व तानाजी सावंत यांनी एकत्र येऊन काही एकर पड जमिनीवर भाजीचे मळे फुलवले आहेत. ते देखील 100 टक्‍के सेंद्रिय. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन या तरुण शेतकऱ्यांनी गावागावात बेरोजगार असलेल्या तरुणांना एक नवी दिशा दाखवली आहे. 

गेले सहा महिन्यात लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडेच मोडले आहे. अनेक जणांना उद्योगधंदे बंद करावे लागले. बऱ्याच जणांना नोकरीवर पाणी सोडावे लागले. मोलमजुरी करणाऱ्यांचे रोजगार बुडाले. अशा कठीण परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी नेमके करायचे काय? असा प्रश्‍न अनेकांना पडला. नेमके याच कठीण वेळी अनेकांचे लक्ष वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जमीनीकडे गेले. ज्या जमिनीवर अनेक वर्षे कोणी फिरकले नव्हते, तेथे नांगर फिरले. पेरणी झाली आणि आता तर पिकं बऱ्यापैकी डोलत आहे; मात्र यापुढे जाऊन तालुक्‍यातील काही प्रगतशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिक शेतीची संकल्पना रुजवली आहे. 

आंबडपाल आणि कुडाळ एमआयडीसी गणेशवाडी येथे सूर्यकांत कुंभार, जयराम परब व तानाजी सावंत यांनी एकत्र येऊन काही एकर पड जमिनीवर भाजीचे मळे फुलवले आहेत आणि ते देखील 100 टक्‍के सेंद्रिय. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन या तरुण शेतकऱ्यांनी गावागावात बेरोजगार असलेल्या तरुणांना एक नवी दिशा दाखवली आहे. 

एमआयडीसीवरून माड्याच्यावाडीला जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला नजर गेली, तर काही एकरमध्ये भाजीचा मळा पिकविला आहे. याकडे सर्वांचे लक्ष निश्‍चितच वेधून घेईल. यामध्ये वेगवेगळ्या जातीच्या मिरच्या, काकडी, शिराळी, भोपळा, दुधी भोपळा, भेंडी, पडवळ, लालपाला भाजी, मुळा भाजी इत्यादी प्रकारची भाजी पहावयास मिळते. या भाजीच्या मळ्यात जाऊन प्रत्यक्ष वेलीवर लागलेली भाजी पाहून त्यातील भाजी खरेदी करण्यातील मजा काही औरच असते. 

भाजीचे दुकानही 
मळ्याच्या बाहेरच त्यांनी ताज्या भाजीचे दुकान देखील थाटलेले आहे. भाजीचे दर हे देखील बाजारभावापेक्षा निश्‍चितच कमी आहेत. विशेष म्हणजे याकरिता वापरण्यात येणारी सर्व बियाणी ही स्थानिकच आहेत. काही वेगळे प्रयोग करण्याकरिता राज्याच्या अन्य भागातील आदिवासी भागातील बियाणी देखील आणून त्याची लागवड केली आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पडीक जमिनीवर फिरला नांगर, पिकल `सोनं`, वाचा कष्टकऱ्यांची कहाणी कुडाळ (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील काही प्रगतशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिक शेतीची संकल्पना रुजवली आहे. आंबडपाल आणि येथील एमआयडीसी गणेशवाडी येथे सूर्यकांत कुंभार, जयराम परब व तानाजी सावंत यांनी एकत्र येऊन काही एकर पड जमिनीवर भाजीचे मळे फुलवले आहेत. ते देखील 100 टक्‍के सेंद्रिय. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन या तरुण शेतकऱ्यांनी गावागावात बेरोजगार असलेल्या तरुणांना एक नवी दिशा दाखवली आहे.  गेले सहा महिन्यात लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडेच मोडले आहे. अनेक जणांना उद्योगधंदे बंद करावे लागले. बऱ्याच जणांना नोकरीवर पाणी सोडावे लागले. मोलमजुरी करणाऱ्यांचे रोजगार बुडाले. अशा कठीण परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी नेमके करायचे काय? असा प्रश्‍न अनेकांना पडला. नेमके याच कठीण वेळी अनेकांचे लक्ष वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जमीनीकडे गेले. ज्या जमिनीवर अनेक वर्षे कोणी फिरकले नव्हते, तेथे नांगर फिरले. पेरणी झाली आणि आता तर पिकं बऱ्यापैकी डोलत आहे; मात्र यापुढे जाऊन तालुक्‍यातील काही प्रगतशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिक शेतीची संकल्पना रुजवली आहे.  आंबडपाल आणि कुडाळ एमआयडीसी गणेशवाडी येथे सूर्यकांत कुंभार, जयराम परब व तानाजी सावंत यांनी एकत्र येऊन काही एकर पड जमिनीवर भाजीचे मळे फुलवले आहेत आणि ते देखील 100 टक्‍के सेंद्रिय. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन या तरुण शेतकऱ्यांनी गावागावात बेरोजगार असलेल्या तरुणांना एक नवी दिशा दाखवली आहे.  एमआयडीसीवरून माड्याच्यावाडीला जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला नजर गेली, तर काही एकरमध्ये भाजीचा मळा पिकविला आहे. याकडे सर्वांचे लक्ष निश्‍चितच वेधून घेईल. यामध्ये वेगवेगळ्या जातीच्या मिरच्या, काकडी, शिराळी, भोपळा, दुधी भोपळा, भेंडी, पडवळ, लालपाला भाजी, मुळा भाजी इत्यादी प्रकारची भाजी पहावयास मिळते. या भाजीच्या मळ्यात जाऊन प्रत्यक्ष वेलीवर लागलेली भाजी पाहून त्यातील भाजी खरेदी करण्यातील मजा काही औरच असते.  भाजीचे दुकानही  मळ्याच्या बाहेरच त्यांनी ताज्या भाजीचे दुकान देखील थाटलेले आहे. भाजीचे दर हे देखील बाजारभावापेक्षा निश्‍चितच कमी आहेत. विशेष म्हणजे याकरिता वापरण्यात येणारी सर्व बियाणी ही स्थानिकच आहेत. काही वेगळे प्रयोग करण्याकरिता राज्याच्या अन्य भागातील आदिवासी भागातील बियाणी देखील आणून त्याची लागवड केली आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lFgWLs
Read More
अजब! मूर्ती साकारण्यासाठी वापरले साठ किलो तुप, लक्षवेधी देखावा

शिरोडा (सिंधुदुर्ग) - ज्येष्ठ देशभक्‍त प. पू. हरेकृष्ण पोळजीकाका हे गणेशोत्सवानिमित्ताने गेली बरीच वर्षे त्यांच्या आसोली (ता. वेंगुर्ले) येथील निवासस्थानी विविध पौराणिक कथानकावर आधारीत देखावा साकारतात. त्यात तूपाची मूर्ती हे खास आकर्षण असते. यावर्षी त्यांनी मच्छीद्रनाथ जन्म मूर्ती तुपाची घडविली आहे. 

तेल, तूप हे द्रवरूप पदार्थात मोडते. तूपाची मूर्ती खडविणे ही प. पू. पोळजीकाका यांची खासियत आहे. अगदी सहजपणे आणि एक-दीड दिवसांत दोन चार नव्हे तर तब्बल पन्नास-साठ किलोची तुपाची मूर्ती गेली बरीच वर्षे घडवीत आहेत. आणि ती बघण्यासाठी भाविकांची, रसिकांची गर्दी होत असते. श्री गुरु परंपरा थोर मानून त्यांनी यंदा तब्बल साठ किलो तुपाची मच्छिंद्रनाथ जन्म मूर्ती घडविली आहे. प. पू. पोळजी काका सांगतात, ""आदिनाथ गुरू (दत्त) सकळ सिद्धांचा। मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य।। मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला। 
गोरक्ष वोवला खार चोजविले।।'' 

नृसिंहवाडीतून तूप 
या मूर्तीसाठीचे तूप कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडीतून पाच महिन्यांपूर्वी आणले होते आणि विशेष म्हणजे हे तूप एका गुजराती भक्‍ताने पुरविले होते. हा देखावा अनंत चतुर्दशीपर्यंत असतो. त्या दिवशी श्री गणराज मूर्तीचे विसर्जन झाल्यावर ही तुपाची मूर्ती उन्हात ठेवतात आणि वितळणारे तूप डब्यात साठवून वर्षभर दिवाबत्तीसाठी वापरतात, असेही प. पू. पोळजीकाका यांनी अभिमानाने सांगितले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अजब! मूर्ती साकारण्यासाठी वापरले साठ किलो तुप, लक्षवेधी देखावा शिरोडा (सिंधुदुर्ग) - ज्येष्ठ देशभक्‍त प. पू. हरेकृष्ण पोळजीकाका हे गणेशोत्सवानिमित्ताने गेली बरीच वर्षे त्यांच्या आसोली (ता. वेंगुर्ले) येथील निवासस्थानी विविध पौराणिक कथानकावर आधारीत देखावा साकारतात. त्यात तूपाची मूर्ती हे खास आकर्षण असते. यावर्षी त्यांनी मच्छीद्रनाथ जन्म मूर्ती तुपाची घडविली आहे.  तेल, तूप हे द्रवरूप पदार्थात मोडते. तूपाची मूर्ती खडविणे ही प. पू. पोळजीकाका यांची खासियत आहे. अगदी सहजपणे आणि एक-दीड दिवसांत दोन चार नव्हे तर तब्बल पन्नास-साठ किलोची तुपाची मूर्ती गेली बरीच वर्षे घडवीत आहेत. आणि ती बघण्यासाठी भाविकांची, रसिकांची गर्दी होत असते. श्री गुरु परंपरा थोर मानून त्यांनी यंदा तब्बल साठ किलो तुपाची मच्छिंद्रनाथ जन्म मूर्ती घडविली आहे. प. पू. पोळजी काका सांगतात, ""आदिनाथ गुरू (दत्त) सकळ सिद्धांचा। मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य।। मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला।  गोरक्ष वोवला खार चोजविले।।''  नृसिंहवाडीतून तूप  या मूर्तीसाठीचे तूप कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडीतून पाच महिन्यांपूर्वी आणले होते आणि विशेष म्हणजे हे तूप एका गुजराती भक्‍ताने पुरविले होते. हा देखावा अनंत चतुर्दशीपर्यंत असतो. त्या दिवशी श्री गणराज मूर्तीचे विसर्जन झाल्यावर ही तुपाची मूर्ती उन्हात ठेवतात आणि वितळणारे तूप डब्यात साठवून वर्षभर दिवाबत्तीसाठी वापरतात, असेही प. पू. पोळजीकाका यांनी अभिमानाने सांगितले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32XqclB
Read More
प्रणवपर्वाचा अस्त - मॅन ऑफ ऑल सिझन

भारतीय राजकारणात पाच दशकांपासून सक्रिय असणारे प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदी निवड होणे, हा त्यांच्या कारर्किदीचा सर्वोच्च सन्मान हाेता. त्यांची कार्य कुशलता, व्यूहरचनात्मकता, वरिष्ठ वर्तुळात वावरणे यामुळे त्यांना ‘मॅन ऑफ ऑल सिझन’ असे म्हटले जायचे.

भारतीय राजकारणातील आदरणीय व्यक्तीमत्व. विद्वान, अभ्यासू, चाणाक्ष, व्यूहनितीतज्ज्ञ अशी कितीतरी विशेषणे लागू पडणारे व्यक्तीमत्व म्हणजेच प्रणव मुखर्जी. भारताचे राष्ट्रपतीपद भूषविलेल्या मुखर्जी यांना २०१९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव करून, त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. काँग्रेस पक्षात आणि विविध सरकारांत मुखर्जी यांनी अत्यंत जबाबदारीची पदे भूषवली. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी आपल्या अभ्यासूपणाचा ठसा उमटवला, काँग्रेसच्या कोअर टिममध्ये अनेक दशके ते टिकून राहिले, त्यामागे त्यांची उपयुक्तता, व्यूहरचना, अभ्यासूपणा, सर्वांशी असलेले सौहार्दाचे निकटचे संबंध कारणीभूत होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि त्यांच्याही नंतर सोनिया यांच्या विश्वासातील म्हणूनच गणले गेले. सतत काँग्रेसच्या उच्च वर्तुळात त्यांचा वावर राहिला. १९८२-८४ या काळात ते देशाचे पहिल्यांदा अर्थमंत्री झाले आणि राष्ट्रपती होण्याआधीही ते याच पदावर २००९-१२ दरम्यान होते.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संसदेतील वाटचाल -

जुलै १९६९ : राज्यसभा खासदार

फेब्रुवारी १९७३ ते जानेवारी १९७४ : केंद्रात औद्योगिक विकास खात्याचे उपमंत्री.

जानेवारी १९७४ ते ऑक्टोबर १९७४ : केंद्रीय जहाज आणि वाहतूक उपमंत्री.

ऑक्टोबर १९७४ ते डिसेंबर १९७५ :  केंद्रीय अर्थराज्यमंत्री.

जुलै १९७५ : दुसऱ्यांदा राज्यसभेवर.

डिसेंबर १९७५ ते मार्च १९७७ : केंद्रात महसूल आणि बँकिंग खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार).

१९७८–१९८० : काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतील उपनेते.

१९७८ ते १९८६ आणि १९९७ ते २०१२ : काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य.

१९७८ ते १९७९ : काँग्रेसचे कोषाध्यक्ष.

जानेवारी १९८० ते जानेवारी १९८२ : पोलाद आणि खाण, वाणिज्य मंत्री.

१९८०-१९८५ : राज्यसभेतील नेते. 

ऑगस्ट १९८१ : तिसऱ्यांदा राज्यसभेवर

जानेवारी १९८२ : डिसेंबर १९८४ : वाणिज्य आणि पुरवठा खात्याचा अतिरिक्त कारभार.

जून १९९१ ते मे १९९६ : नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष.

१९९३ : चौथ्यांदा राज्यसभेवर.

फेब्रुवारी १९९५ ते  मे १९९६ : परराष्ट्र मंत्री.

१९९६ ते २००४ : राज्यसभेतील काँग्रेसचे पक्ष प्रतोद.

१९९६ ते १९९९ : परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य.

१९९९ : सलग पाचव्यांदा राज्यसभेवर.

जून १९९८ ते मे २००४ : गृह खात्याच्या स्थायी समितीचे सदस्य.

१२ डिसेंबर २००१ ते २५ जून २०१२ : केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य.

१३ मे २००४ : लोकसभेवर निवडून गेले.

२३ मे २००४  ते २४ ऑक्टोबर २००६ : संरक्षण मंत्री.

जून २००४ ते जून २०१२ : लोकसभेतील सभागृह नेते.

२५ आँक्टोबर ते २३ मे २००९ : परराष्ट्र मंत्री.

२४ जानेवारी २००९ ते मे २००९ : केंद्रीय अर्थमंत्री.

२० मे २००९ : पंधराव्या लोकसभेवर निवड.

२००९ ते २६ जून २०१२ : केंद्रीय अर्थमंत्री.

२५ जून : काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

आंतरराष्ट्रीय कारकिर्द -

१९८२-८५ आणि २००९-१२ : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी.

१९८२-८५ आणि २००९-१२ : जागतिक बँक.

१९८२-८५ आणि २००९-१२ : अशियाई विकास बँक.

१९८२-८५ आणि २००९-१२ : आफ्रिकन विकास बँक.

अध्यक्षपदे -

१९८४ आणि २०११-१२ : जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यावर २४ देशांच्या गटांचे अध्यक्षपद.

मे १९९५ आणि नोव्हेंबर १९९५ : दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (सार्क).

मे १९९५, नोव्हेंबर १९९५ आणि एप्रिल २००७ : सार्कच्या मंत्री परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

मानसन्मान -

१९८४ : युरोमनी मासिकाचा बेस्ट फायनान्स मिनिस्टर आँफ द वर्ल्ड पुरस्कार.

१९९७ : सर्वोत्कृष्ट संसदपटू.

२००८ : पद्मविभूषण

२०१० : फायनान्स मिनिस्टर आँफ द इयर फॉर एशिया. (दोन आंतरराष्ट्रीय संस्थांकडून गौरव)

२०११ : डीलिट (वुल्हवहॅम्पटन विद्यापीठ)

२०१२ : डीलिट (विश्वेश्वरैय्या टेक्नाँलाँजी युनिव्हर्सिटी आणि आसाम विद्यापीठ)

२०१३ : बांगलादेश सरकारकडून सन्माननीय डॉक्टरेट.

२०१३ : बांगलादेशचा दुसऱ्या क्रमांकाचा ‘मुक्तीजुद्दा’ सन्मान

२०१३ : डाँक्टर आँफ सिव्हिल लॉ (मॉरिशस)

ग्रंथसंपदा -

१९६९ : मिडटर्म पोल

१९८४ : बियाँड सर्व्हायवल : इमर्जिंग डायमेन्शन्स ऑफ इंडियन इकॉनॉमी

१९९२ : चॅलेंजेस बिफोर द नेशन.

१९९२ : सागा आँफ स्ट्रगल अँड सॅक्रिफाईस.

नेत्यांच्या प्रतिक्रिया....
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे देहावसान म्हणजे एका युगाची समाप्ती आहे. सार्वजनिक जीवनात अतिशय उंचीवर पोचलेल्या प्रणवदांनी एखाद्या संताप्रमाणे भारत मातेची अहर्निश सेवा केली. 
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

प्रणवदांच्या निधनाने देशाने दूरदृष्टी असलेला एक वरिष्ठ नेता गमावला आहे. अखंड कार्यमग्नता, शिस्त व समर्पण यामुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान मिळवले.
- व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती

प्रणवदांच्या निधनामुळे देशाच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांचा दीर्घ अनुभव त्यातली शिस्त यांचा लाभ देशातील अनेकच सरकारांना वेळोवेळी होत आला आहे.
- राजनाथसिंह, संरक्षणमंत्री

त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एक मोठे शून्य निर्माण झाले समर्पण भावाने देशसेवा करणारे आणि देशासाठी अभिमान वाटावा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

प्रणवदा संसदेतील आदरणीय सहकारी आणि प्रिय मित्र होते. सोपविलेली कोणतेही जबाबदारी ते पूर्ण करायचे. देशाने नामवंत मुत्सद्दी आणि झुंजार सुपुत्र गमावला आहे.
- शरद पवार, ज्येष्ठ नेते

प्रणवबाबूंसारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तीची राष्ट्रपती भवनात गरज आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते आणि त्याबाबत प्रणवबाबू नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत. 
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जीं यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील सर्वमान्य, सर्वसमावेशक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. 
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने भारतमातेचा सेवक हरपला आहे. अनेक जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या विकासासाठी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे देशाने एक थोर मुत्सद्दी गमावला आहे. देशाची अर्थनीती आणि परराष्ट्र धोरणात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. 
- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रणवपर्वाचा अस्त - मॅन ऑफ ऑल सिझन भारतीय राजकारणात पाच दशकांपासून सक्रिय असणारे प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदी निवड होणे, हा त्यांच्या कारर्किदीचा सर्वोच्च सन्मान हाेता. त्यांची कार्य कुशलता, व्यूहरचनात्मकता, वरिष्ठ वर्तुळात वावरणे यामुळे त्यांना ‘मॅन ऑफ ऑल सिझन’ असे म्हटले जायचे. भारतीय राजकारणातील आदरणीय व्यक्तीमत्व. विद्वान, अभ्यासू, चाणाक्ष, व्यूहनितीतज्ज्ञ अशी कितीतरी विशेषणे लागू पडणारे व्यक्तीमत्व म्हणजेच प्रणव मुखर्जी. भारताचे राष्ट्रपतीपद भूषविलेल्या मुखर्जी यांना २०१९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव करून, त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. काँग्रेस पक्षात आणि विविध सरकारांत मुखर्जी यांनी अत्यंत जबाबदारीची पदे भूषवली. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी आपल्या अभ्यासूपणाचा ठसा उमटवला, काँग्रेसच्या कोअर टिममध्ये अनेक दशके ते टिकून राहिले, त्यामागे त्यांची उपयुक्तता, व्यूहरचना, अभ्यासूपणा, सर्वांशी असलेले सौहार्दाचे निकटचे संबंध कारणीभूत होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि त्यांच्याही नंतर सोनिया यांच्या विश्वासातील म्हणूनच गणले गेले. सतत काँग्रेसच्या उच्च वर्तुळात त्यांचा वावर राहिला. १९८२-८४ या काळात ते देशाचे पहिल्यांदा अर्थमंत्री झाले आणि राष्ट्रपती होण्याआधीही ते याच पदावर २००९-१२ दरम्यान होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप संसदेतील वाटचाल - जुलै १९६९ : राज्यसभा खासदार फेब्रुवारी १९७३ ते जानेवारी १९७४ : केंद्रात औद्योगिक विकास खात्याचे उपमंत्री. जानेवारी १९७४ ते ऑक्टोबर १९७४ : केंद्रीय जहाज आणि वाहतूक उपमंत्री. ऑक्टोबर १९७४ ते डिसेंबर १९७५ :  केंद्रीय अर्थराज्यमंत्री. जुलै १९७५ : दुसऱ्यांदा राज्यसभेवर. डिसेंबर १९७५ ते मार्च १९७७ : केंद्रात महसूल आणि बँकिंग खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार). १९७८–१९८० : काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतील उपनेते. १९७८ ते १९८६ आणि १९९७ ते २०१२ : काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य. १९७८ ते १९७९ : काँग्रेसचे कोषाध्यक्ष. जानेवारी १९८० ते जानेवारी १९८२ : पोलाद आणि खाण, वाणिज्य मंत्री. १९८०-१९८५ : राज्यसभेतील नेते.  ऑगस्ट १९८१ : तिसऱ्यांदा राज्यसभेवर जानेवारी १९८२ : डिसेंबर १९८४ : वाणिज्य आणि पुरवठा खात्याचा अतिरिक्त कारभार. जून १९९१ ते मे १९९६ : नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष. १९९३ : चौथ्यांदा राज्यसभेवर. फेब्रुवारी १९९५ ते  मे १९९६ : परराष्ट्र मंत्री. १९९६ ते २००४ : राज्यसभेतील काँग्रेसचे पक्ष प्रतोद. १९९६ ते १९९९ : परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य. १९९९ : सलग पाचव्यांदा राज्यसभेवर. जून १९९८ ते मे २००४ : गृह खात्याच्या स्थायी समितीचे सदस्य. १२ डिसेंबर २००१ ते २५ जून २०१२ : केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य. १३ मे २००४ : लोकसभेवर निवडून गेले. २३ मे २००४  ते २४ ऑक्टोबर २००६ : संरक्षण मंत्री. जून २००४ ते जून २०१२ : लोकसभेतील सभागृह नेते. २५ आँक्टोबर ते २३ मे २००९ : परराष्ट्र मंत्री. २४ जानेवारी २००९ ते मे २००९ : केंद्रीय अर्थमंत्री. २० मे २००९ : पंधराव्या लोकसभेवर निवड. २००९ ते २६ जून २०१२ : केंद्रीय अर्थमंत्री. २५ जून : काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले. आंतरराष्ट्रीय कारकिर्द - १९८२-८५ आणि २००९-१२ : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. १९८२-८५ आणि २००९-१२ : जागतिक बँक. १९८२-८५ आणि २००९-१२ : अशियाई विकास बँक. १९८२-८५ आणि २००९-१२ : आफ्रिकन विकास बँक. अध्यक्षपदे - १९८४ आणि २०११-१२ : जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यावर २४ देशांच्या गटांचे अध्यक्षपद. मे १९९५ आणि नोव्हेंबर १९९५ : दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (सार्क). मे १९९५, नोव्हेंबर १९९५ आणि एप्रिल २००७ : सार्कच्या मंत्री परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. मानसन्मान - १९८४ : युरोमनी मासिकाचा बेस्ट फायनान्स मिनिस्टर आँफ द वर्ल्ड पुरस्कार. १९९७ : सर्वोत्कृष्ट संसदपटू. २००८ : पद्मविभूषण २०१० : फायनान्स मिनिस्टर आँफ द इयर फॉर एशिया. (दोन आंतरराष्ट्रीय संस्थांकडून गौरव) २०११ : डीलिट (वुल्हवहॅम्पटन विद्यापीठ) २०१२ : डीलिट (विश्वेश्वरैय्या टेक्नाँलाँजी युनिव्हर्सिटी आणि आसाम विद्यापीठ) २०१३ : बांगलादेश सरकारकडून सन्माननीय डॉक्टरेट. २०१३ : बांगलादेशचा दुसऱ्या क्रमांकाचा ‘मुक्तीजुद्दा’ सन्मान २०१३ : डाँक्टर आँफ सिव्हिल लॉ (मॉरिशस) ग्रंथसंपदा - १९६९ : मिडटर्म पोल १९८४ : बियाँड सर्व्हायवल : इमर्जिंग डायमेन्शन्स ऑफ इंडियन इकॉनॉमी १९९२ : चॅलेंजेस बिफोर द नेशन. १९९२ : सागा आँफ स्ट्रगल अँड सॅक्रिफाईस. नेत्यांच्या प्रतिक्रिया.... माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे देहावसान म्हणजे एका युगाची समाप्ती आहे. सार्वजनिक जीवनात अतिशय उंचीवर पोचलेल्या प्रणवदांनी एखाद्या संताप्रमाणे भारत मातेची अहर्निश सेवा केली.  - रामनाथ कोविंद, राष्ट्रपती प्रणवदांच्या निधनाने देशाने दूरदृष्टी असलेला एक वरिष्ठ नेता गमावला आहे. अखंड कार्यमग्नता, शिस्त व समर्पण यामुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान मिळवले. - व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती प्रणवदांच्या निधनामुळे देशाच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांचा दीर्घ अनुभव त्यातली शिस्त यांचा लाभ देशातील अनेकच सरकारांना वेळोवेळी होत आला आहे. - राजनाथसिंह, संरक्षणमंत्री त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एक मोठे शून्य निर्माण झाले समर्पण भावाने देशसेवा करणारे आणि देशासाठी अभिमान वाटावा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. - अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री प्रणवदा संसदेतील आदरणीय सहकारी आणि प्रिय मित्र होते. सोपविलेली कोणतेही जबाबदारी ते पूर्ण करायचे. देशाने नामवंत मुत्सद्दी आणि झुंजार सुपुत्र गमावला आहे. - शरद पवार, ज्येष्ठ नेते प्रणवबाबूंसारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तीची राष्ट्रपती भवनात गरज आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते आणि त्याबाबत प्रणवबाबू नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत.  - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जीं यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील सर्वमान्य, सर्वसमावेशक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.  - अजित पवार, उपमुख्यमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने भारतमातेचा सेवक हरपला आहे. अनेक जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या विकासासाठी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे देशाने एक थोर मुत्सद्दी गमावला आहे. देशाची अर्थनीती आणि परराष्ट्र धोरणात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.  - अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3begz5r
Read More
एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना गुंगीचे औषध, तिघांचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना गुंगीचे औषध, तिघांचा मृत्यू

August 31, 2020 0 Comments
सातारा: जिल्ह्यामधील जावळी तालुक्यातील मेढा मार्ली घाटामध्ये एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना गुंगीचे औषध देऊन त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झा...
Read More
खासदार सुळे यांनी जाणून घेतल्या रुग्णांच्या समस्या

खडकवासला/ धायरी - पुणे जिल्हा परिषदेमार्फत चालवल्या जाणाऱ्या नऱ्हे येथील कोविड सेंटरला भेट देऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नऱ्हे येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या आवारात हे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. येथील वार्डाची पाहणी करत रुग्णांसाठी ऑक्‍सिजन तसेच अन्य तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत का, डॉक्‍टर, परिचारिका, सेवक, सेविकांच्या काही समस्या आहेत का, आदींबाबत माहिती सुळे यांनी या वेळी घेतली. 

मुख्य प्रवाहात आम्ही येणार कधी?;  तृतीय पंथीयांचा सरकारला सवाल

येथील डॉक्‍टर, परिचारिका आणि अन्य सेवकांचा खास सत्कार करून सुळे यांनी त्यांच्या कामाचे कौतुकही केले. खडकवासला हवेली भागातील नागरिकांसाठी सोयीचे ठरेल, असे कोविड सेंटर व्हावे यासाठी खासदार सुळे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार नुकतेच हे सेंटर सुरू झाले असून, सुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. 

कोरोना रुग्णांसाठी जितो कोविड सेंटर ठरतयं भक्कम आधार

या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, नगरसेवक सचिन दोडके, खडकवासला राष्ट्रवादी मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, त्र्यंबक मोकाशी, शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा स्वाती पोकळे, पंचायत समिती सदस्य ललिता कुटे, सुप्रिया भूमकर, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, आरोग्य प्रमुख डॉ. वंदना गवळी, डॉ. बाळासाहेब आहेर, तहसीलदार सुवर्ण बारटक्के, माजी सरपंच पोपट खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

खासदार सुळे यांनी जाणून घेतल्या रुग्णांच्या समस्या खडकवासला/ धायरी - पुणे जिल्हा परिषदेमार्फत चालवल्या जाणाऱ्या नऱ्हे येथील कोविड सेंटरला भेट देऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा नऱ्हे येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या आवारात हे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. येथील वार्डाची पाहणी करत रुग्णांसाठी ऑक्‍सिजन तसेच अन्य तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत का, डॉक्‍टर, परिचारिका, सेवक, सेविकांच्या काही समस्या आहेत का, आदींबाबत माहिती सुळे यांनी या वेळी घेतली.  मुख्य प्रवाहात आम्ही येणार कधी?;  तृतीय पंथीयांचा सरकारला सवाल येथील डॉक्‍टर, परिचारिका आणि अन्य सेवकांचा खास सत्कार करून सुळे यांनी त्यांच्या कामाचे कौतुकही केले. खडकवासला हवेली भागातील नागरिकांसाठी सोयीचे ठरेल, असे कोविड सेंटर व्हावे यासाठी खासदार सुळे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार नुकतेच हे सेंटर सुरू झाले असून, सुळे यांनी भेट देऊन पाहणी केली.  कोरोना रुग्णांसाठी जितो कोविड सेंटर ठरतयं भक्कम आधार या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, नगरसेवक सचिन दोडके, खडकवासला राष्ट्रवादी मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, त्र्यंबक मोकाशी, शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा स्वाती पोकळे, पंचायत समिती सदस्य ललिता कुटे, सुप्रिया भूमकर, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, आरोग्य प्रमुख डॉ. वंदना गवळी, डॉ. बाळासाहेब आहेर, तहसीलदार सुवर्ण बारटक्के, माजी सरपंच पोपट खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31LYN6o
Read More
जपानचे पंतप्रधान म्हणून यांना जनतेतून पसंती

टोकियो - जपानचे पंतप्रधान म्हणून माजी संरक्षण मंत्री शिगेरू इशीबा यांना जनतेतून पसंती असल्याचे वृत्त आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिंजो ॲबे यांनी हे पद सोडले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रसार माध्यमांच्या सर्वेक्षणात त्यांना पसंती मिळाली. विशेष म्हणजे इशीबा हे ॲबे यांचे टीकाकार मानले जातात. ते सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटीक पक्षाचे खासदार आहेत. त्यांच्यासमोर मंत्रीमंडळाचे मुख्य चिटणीस योशिहिदे सुगा यांचे आव्हान असेल. सुगा यांनी देशाचे नेतृत्व करण्यात रस असल्याचे रविवारीच जाहीर केले आहे. पक्षातील प्रमुख गटांचा त्यांना पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे.

जपानमध्ये नेत्याची थेट मतदानाद्वारे निवड होत नाही. संसदेच्या राजकीय पद्धतीनुसार खासदार पंतप्रधानांची निवड करतात, जो सहसा सत्ताधारी पक्षाचा नेता असतो. सुगा यांना पक्षाचे सरचिटणीस तोशिहीरो निकाई यांची पसंती असल्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जपानचे पंतप्रधान म्हणून यांना जनतेतून पसंती टोकियो - जपानचे पंतप्रधान म्हणून माजी संरक्षण मंत्री शिगेरू इशीबा यांना जनतेतून पसंती असल्याचे वृत्त आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिंजो ॲबे यांनी हे पद सोडले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा प्रसार माध्यमांच्या सर्वेक्षणात त्यांना पसंती मिळाली. विशेष म्हणजे इशीबा हे ॲबे यांचे टीकाकार मानले जातात. ते सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटीक पक्षाचे खासदार आहेत. त्यांच्यासमोर मंत्रीमंडळाचे मुख्य चिटणीस योशिहिदे सुगा यांचे आव्हान असेल. सुगा यांनी देशाचे नेतृत्व करण्यात रस असल्याचे रविवारीच जाहीर केले आहे. पक्षातील प्रमुख गटांचा त्यांना पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. जपानमध्ये नेत्याची थेट मतदानाद्वारे निवड होत नाही. संसदेच्या राजकीय पद्धतीनुसार खासदार पंतप्रधानांची निवड करतात, जो सहसा सत्ताधारी पक्षाचा नेता असतो. सुगा यांना पक्षाचे सरचिटणीस तोशिहीरो निकाई यांची पसंती असल्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31JQZCa
Read More
पिंपरी-चिंचवड शहरात रुग्णांच्या तपासण्यांवर तपासण्या 

पिंपरी : ताप आलाय. थंडी वाजतेय. डोके दुखतेय. अंग दुखतेय. सर्दी-खोकला आहे. छातीत कफ वाटतोय. यापैकी काहीही लक्षण आढळले तरी आपण दवाखाना गाठतो. परंतु, कोरोनामुळे डॉक्‍टर काही प्राथमिक स्वरुपाच्या म्हणजेच रक्त, लघवी तपासणी करायचे सांगतात. त्यानुसार आजाराचे निदान झाल्यास ठिक, नाही तर पुढच्या म्हणजे डेंगी, मलेरिया, टायफाइन, चिकुनगुणिया अशा वेगवेगळ्या तपासण्या कराव्या लागत आहेत. आजाराचे अचूक निदान होईपर्यंत तपासण्यांची मालिका थांबत नाही. रुग्ण व नातेवाईक मात्र वैतागतात. डॉक्‍टरांना दोष देतात. खर्च वाढतो. हा अनुभव सध्या अनेकांना येत आहे. त्यावर उपाय म्हणून आरोग्याची काळजी आपलीआपण घेणे, हाच पर्याय उरतो. 

सत्काराला बोलावलं अन् पदाधिकारीचं गायब

रुग्ण एक 

39 वर्षांचा तरुण अभियंता. दोन दिवस ताप आला. जेवन जात नव्हते. अशक्तपणा आलेला. रात्रीचे साडेअकरा वाजलेले. कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात नेले. तेथील कर्मचारी दाखल करून घेत नव्हते. खूप विनंती केल्यानंतर एक्‍स-रे काढला. तो नॉर्मल आला. कोरोनासाठी अँटिजेन टेस्ट केली. ती निगेटिव्ह आल्याने स्वॅब घेतला. त्याचा रिपोर्टही निगेटिव्ह आला. नंतर डॉक्‍टरांनी तपासले. प्लेटलेटस्‌ व डेंगीची तपासणी केली. तेही निगेटिव्ह आली. त्यामुळे चिकुनगुणियाची चाचणी करायला सांगितले. ती मात्र पॉझिटिव्ह आली आणि औषधोपचार सुरू केले. तरुणाला बरे वाटायला लागले. सुमारे साडेदहा हजार रुपये खर्च झाले होते. 

रुग्ण दोन 

पन्नाशीतील व्यक्ती. आधी थंडी वाजून आली. त्यानंतर ताप भरला. डोके व अंगदुखीचा खूप त्रास होता. डॉक्‍टरांनी गोळ्या दिल्या आणि रक्त व लघवी तपासायचे सांगितले. लघवीच्या रिपोर्टमध्ये साखरेचे प्रमाण वाढल्याचे दिसले. त्यानंतर डेंगी व रक्तातील साखरेचे प्रमाण पाहण्यासाठी तपासणी केली. डेंगीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र, साखरेचे प्रमाण वाढलेले होते. परंतु, अंगदुखी व ताप कशामुळे हे पाहण्यासाठी टायफायडची तपासणी केली. तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि डॉक्‍टरांनी गोळ्या बदलून दिल्या. दुसऱ्याच दिवशी अंगदुखचे प्रमाण कमी झाले होते. वेगवेगळ्या तपासण्यांचा खर्च मात्र सात हजारांपर्यंत झाला होता. 

'बीएसएनएल है, तो भरोसा है' असं म्हणणाऱ्या 'बीएसएनएल'कडूनच ग्राहकांना मनस्ताप

रुग्णांचे नातेवाईक म्हणतात... 

सध्या कोरोनामुळे सामान्य रुग्णांची परिस्थिती अतिशय भयानक आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नातेवाईकांना सगळीकडे भटकण्याची वेळ आली आहे. सरकार रोज खासगी दवाखान्यांना इशारा देत आहेत. त्याचा त्यांच्यावर तसूभरही फरक पडत नाही. शिवाय, लॉकडाउनमुळे डॉक्‍टरांची फारशी कमाई न झाल्याने वेगवेगळ्या तपासण्या करायला लावून लूट सुरू आहे. त्यातून नुकसान भरून काढत आहेत. त्याला कोणीही रोखू शकत नाही. केवळ पैशांसाठी रुग्णांची ससेहोलपट चालली आहे. त्यामुळे आजारी पडलो तर काय करायचे? याची काळजी वाटते, अशी संतप्त भावना निवृत्त शिक्षक पी. आर. लांडगे यांनी व्यक्त केली. 

#JusticeForKaku : दीड हजार अन् तीनशे दिले, अठराशे नाही दिले, तुम्हाला तरी जमतोय का हिशोब ? (व्हिडिओ)

डॉक्‍टर म्हणतात... 

कोरोनाची लक्षणे फ्लूसारखी म्हणजे अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, कफ होणे अशी आहेत. त्यामुळे मलेरिया, डेंगी, चिकुनगुणिया असा व्याधींचे निदान होण्यासाठी तपासण्या आवश्‍यक असतात. रक्त, लघवी या प्राथमिक तपासण्या आहेत. यातूनही निदान न झाल्यास अन्य तपासण्या कराव्या लागतात. हिमोग्राम, तांबड्या व पांढऱ्या पेशी, प्लेटलेटस्‌चे प्रमाण कळते. न्युमोनियाचे प्रमाण पाहण्यासाठी छातीचा एक्‍स-रे व फुफ्फुसाची तपासणी करावी लागते. कोरोनाची अँटिजेन टेस्ट रक्त व स्वॅबद्वारे करतात. ती निगेटिव्ह आल्यास स्वॅब (आरटीपीएसआर) घेऊन तपासणी केली जाते. निदानानुसार व्याधींवर उपचार करण्यासाठी टप्प्याटप्प्याने तपासण्या कराव्या लागतात, असे निगडीतील लोकमान्य रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी सांगितले. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरी-चिंचवड शहरात रुग्णांच्या तपासण्यांवर तपासण्या  पिंपरी : ताप आलाय. थंडी वाजतेय. डोके दुखतेय. अंग दुखतेय. सर्दी-खोकला आहे. छातीत कफ वाटतोय. यापैकी काहीही लक्षण आढळले तरी आपण दवाखाना गाठतो. परंतु, कोरोनामुळे डॉक्‍टर काही प्राथमिक स्वरुपाच्या म्हणजेच रक्त, लघवी तपासणी करायचे सांगतात. त्यानुसार आजाराचे निदान झाल्यास ठिक, नाही तर पुढच्या म्हणजे डेंगी, मलेरिया, टायफाइन, चिकुनगुणिया अशा वेगवेगळ्या तपासण्या कराव्या लागत आहेत. आजाराचे अचूक निदान होईपर्यंत तपासण्यांची मालिका थांबत नाही. रुग्ण व नातेवाईक मात्र वैतागतात. डॉक्‍टरांना दोष देतात. खर्च वाढतो. हा अनुभव सध्या अनेकांना येत आहे. त्यावर उपाय म्हणून आरोग्याची काळजी आपलीआपण घेणे, हाच पर्याय उरतो.  सत्काराला बोलावलं अन् पदाधिकारीचं गायब रुग्ण एक  39 वर्षांचा तरुण अभियंता. दोन दिवस ताप आला. जेवन जात नव्हते. अशक्तपणा आलेला. रात्रीचे साडेअकरा वाजलेले. कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात नेले. तेथील कर्मचारी दाखल करून घेत नव्हते. खूप विनंती केल्यानंतर एक्‍स-रे काढला. तो नॉर्मल आला. कोरोनासाठी अँटिजेन टेस्ट केली. ती निगेटिव्ह आल्याने स्वॅब घेतला. त्याचा रिपोर्टही निगेटिव्ह आला. नंतर डॉक्‍टरांनी तपासले. प्लेटलेटस्‌ व डेंगीची तपासणी केली. तेही निगेटिव्ह आली. त्यामुळे चिकुनगुणियाची चाचणी करायला सांगितले. ती मात्र पॉझिटिव्ह आली आणि औषधोपचार सुरू केले. तरुणाला बरे वाटायला लागले. सुमारे साडेदहा हजार रुपये खर्च झाले होते.  रुग्ण दोन  पन्नाशीतील व्यक्ती. आधी थंडी वाजून आली. त्यानंतर ताप भरला. डोके व अंगदुखीचा खूप त्रास होता. डॉक्‍टरांनी गोळ्या दिल्या आणि रक्त व लघवी तपासायचे सांगितले. लघवीच्या रिपोर्टमध्ये साखरेचे प्रमाण वाढल्याचे दिसले. त्यानंतर डेंगी व रक्तातील साखरेचे प्रमाण पाहण्यासाठी तपासणी केली. डेंगीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र, साखरेचे प्रमाण वाढलेले होते. परंतु, अंगदुखी व ताप कशामुळे हे पाहण्यासाठी टायफायडची तपासणी केली. तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि डॉक्‍टरांनी गोळ्या बदलून दिल्या. दुसऱ्याच दिवशी अंगदुखचे प्रमाण कमी झाले होते. वेगवेगळ्या तपासण्यांचा खर्च मात्र सात हजारांपर्यंत झाला होता.  'बीएसएनएल है, तो भरोसा है' असं म्हणणाऱ्या 'बीएसएनएल'कडूनच ग्राहकांना मनस्ताप रुग्णांचे नातेवाईक म्हणतात...  सध्या कोरोनामुळे सामान्य रुग्णांची परिस्थिती अतिशय भयानक आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नातेवाईकांना सगळीकडे भटकण्याची वेळ आली आहे. सरकार रोज खासगी दवाखान्यांना इशारा देत आहेत. त्याचा त्यांच्यावर तसूभरही फरक पडत नाही. शिवाय, लॉकडाउनमुळे डॉक्‍टरांची फारशी कमाई न झाल्याने वेगवेगळ्या तपासण्या करायला लावून लूट सुरू आहे. त्यातून नुकसान भरून काढत आहेत. त्याला कोणीही रोखू शकत नाही. केवळ पैशांसाठी रुग्णांची ससेहोलपट चालली आहे. त्यामुळे आजारी पडलो तर काय करायचे? याची काळजी वाटते, अशी संतप्त भावना निवृत्त शिक्षक पी. आर. लांडगे यांनी व्यक्त केली.  #JusticeForKaku : दीड हजार अन् तीनशे दिले, अठराशे नाही दिले, तुम्हाला तरी जमतोय का हिशोब ? (व्हिडिओ) डॉक्‍टर म्हणतात...  कोरोनाची लक्षणे फ्लूसारखी म्हणजे अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, कफ होणे अशी आहेत. त्यामुळे मलेरिया, डेंगी, चिकुनगुणिया असा व्याधींचे निदान होण्यासाठी तपासण्या आवश्‍यक असतात. रक्त, लघवी या प्राथमिक तपासण्या आहेत. यातूनही निदान न झाल्यास अन्य तपासण्या कराव्या लागतात. हिमोग्राम, तांबड्या व पांढऱ्या पेशी, प्लेटलेटस्‌चे प्रमाण कळते. न्युमोनियाचे प्रमाण पाहण्यासाठी छातीचा एक्‍स-रे व फुफ्फुसाची तपासणी करावी लागते. कोरोनाची अँटिजेन टेस्ट रक्त व स्वॅबद्वारे करतात. ती निगेटिव्ह आल्यास स्वॅब (आरटीपीएसआर) घेऊन तपासणी केली जाते. निदानानुसार व्याधींवर उपचार करण्यासाठी टप्प्याटप्प्याने तपासण्या कराव्या लागतात, असे निगडीतील लोकमान्य रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी सांगितले.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YSvRYD
Read More
भारतीय वंशाचे प्रीतम सिंह सिंगापूरचे विरोधी पक्षनेते

सिंगापूर - भारतीय वंशाचे प्रीतम सिंह यांची सिंगापूर संसदेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली आहे. सिंगापूरच्या इतिहासात हे पद अधिकृतरित्या प्रथमच निवडण्यात आले. त्यामुळे त्यांची निवड ऐतिहासिक ठरली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रीतम हे वर्कर्स पार्टीचे नेते आहेत. 10 जुलै रोजी झालेल्या संसदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत त्यांच्या पक्षाला 93 पैकी 10 जागा मिळाल्या. विरोधी पक्षासाठी ही संख्या विक्रमी ठरली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रीतम हे 43 वर्षांचे आहेत. संसदेचे कामकाज सोमवारी सुरु झाल्यानंतर सभापती इंद्राणी राजा यांनी प्रीतम यांच्याबाबतची घोषणा केली. इंद्राणी या सुद्धा भारतीय वंशाच्या असून पीपल्स अॅक्शन पार्टीच्या नेत्या आहेत.

संसदेतील पहिल्या भाषणात प्रीतम यांनी सांगितले की, परदेशी नागरिक आणि त्यांच्या राहण्याची स्थिती याकडे लक्ष देण्याची गरज आहे. परदेशी कामगारांचे व्यवस्थापन आणि त्यांना सामावून घेण्यास सुधारणा व्हायला हवी. सिंगापूरच्या आर्थिक संदर्भात त्यांचा वाटा महत्त्वाचा आहे. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भारतीय वंशाचे प्रीतम सिंह सिंगापूरचे विरोधी पक्षनेते सिंगापूर - भारतीय वंशाचे प्रीतम सिंह यांची सिंगापूर संसदेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली आहे. सिंगापूरच्या इतिहासात हे पद अधिकृतरित्या प्रथमच निवडण्यात आले. त्यामुळे त्यांची निवड ऐतिहासिक ठरली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप प्रीतम हे वर्कर्स पार्टीचे नेते आहेत. 10 जुलै रोजी झालेल्या संसदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत त्यांच्या पक्षाला 93 पैकी 10 जागा मिळाल्या. विरोधी पक्षासाठी ही संख्या विक्रमी ठरली. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा प्रीतम हे 43 वर्षांचे आहेत. संसदेचे कामकाज सोमवारी सुरु झाल्यानंतर सभापती इंद्राणी राजा यांनी प्रीतम यांच्याबाबतची घोषणा केली. इंद्राणी या सुद्धा भारतीय वंशाच्या असून पीपल्स अॅक्शन पार्टीच्या नेत्या आहेत. संसदेतील पहिल्या भाषणात प्रीतम यांनी सांगितले की, परदेशी नागरिक आणि त्यांच्या राहण्याची स्थिती याकडे लक्ष देण्याची गरज आहे. परदेशी कामगारांचे व्यवस्थापन आणि त्यांना सामावून घेण्यास सुधारणा व्हायला हवी. सिंगापूरच्या आर्थिक संदर्भात त्यांचा वाटा महत्त्वाचा आहे.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32Bv7rS
Read More
हरियानातील गुडगावमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव

हरियानातील गुडगावमध्ये दरवर्षी पाच ते सात दिवस चालणारा गणेशोत्सव यंदा कोरोनापासून बचावासाठीची खबरदारीचा उपाय म्हणून दीड दिवसापुरता मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला. या वर्षी कार्यक्रमही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले. या उपक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. ही माहिती अविनाश जोशी यांनी दिली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जोशी म्हणाले, ‘‘सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा यंदा अठ्ठाविसावा उत्सव होता. गुडगाव हे भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दोन दशकांपासून मराठी माणसं स्थिरावू लागलेली दिसतात. सुमारे तीन हजारांच्या आसपास येथे असलेली मराठी मंडळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात. माहिती व तंत्रज्ञान, टेलिकॉम तसंच स्वयंचलित वाहन उद्योगांतील नोकरी- व्यवसायामुळे येथे मराठी बांधव येतात. त्यांपैकी बरेचसे चार - पाच वर्षांत परत जातात. येथे स्थायिक झालेले मराठी बांधव तुलनेने कमी आहेत, पण त्यांच्या उत्साहवर्धक आयोजनामुळे गणेशोत्सव स्थानिकांनाही माहीत झाला आहे. समितीकडून चक्क निमंत्रण पत्रिका तयार करून, त्या आदरपूर्वक अनेकांना देऊन स्थानिकांचा सहभाग वाढता ठेवला जातो. येथील विविध सामाजिक संस्था व प्रसिद्धिमाध्यमांकडून मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाची दखल घेतली जाते.’

कोरोना रुग्णांसाठी जितो कोविड सेंटर ठरतयं भक्कम आधार

जोशी यांनी असंही सांगितलं की, शहरात विखुरलेले मराठी बांधव या निमित्ताने काही दिवस आधीपासून एकत्र येतात. सामुदायिक केंद्राचं बुकिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, केटरिंग व्यवस्था, प्रशासनिक परवानगी, प्रायोजक शोधणं आदी अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या वाटून घेतात. पाच वर्षांपासून ‘इकोफ्रेंडली’ उत्सवावर भर असल्याने काही सभासद यात महत्त्वाची भूमिका बजावतात. शाडू मातीच्या गणेशमूर्ती महाराष्ट्रातून मागवून घरगुती गणेशोत्सवासाठी उपलब्ध करून देतात. उत्सवाच्या अखेरीस त्यांचं विसर्जन घरातच केलं जातं. सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्तीचं विसर्जन सामुदायिक टाक्‍यात करण्यात येतं. अजून तरी येथील उत्सवात ‘धांगडधिंगा’ शिरलेला नाही. तो शिरू नये यासाठी जुने सभासद दक्ष असतात. स्थानिक मंडळींचा सहभाग दरवर्षी वाढताना दिसतो. त्यांपैकी बरेचजण हा उत्सव त्यांनाही घरी कसा करता येईल, याची तपशीलवार माहिती करून घेतात.
(समाप्त)

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हरियानातील गुडगावमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव हरियानातील गुडगावमध्ये दरवर्षी पाच ते सात दिवस चालणारा गणेशोत्सव यंदा कोरोनापासून बचावासाठीची खबरदारीचा उपाय म्हणून दीड दिवसापुरता मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला. या वर्षी कार्यक्रमही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले. या उपक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. ही माहिती अविनाश जोशी यांनी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जोशी म्हणाले, ‘‘सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा यंदा अठ्ठाविसावा उत्सव होता. गुडगाव हे भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दोन दशकांपासून मराठी माणसं स्थिरावू लागलेली दिसतात. सुमारे तीन हजारांच्या आसपास येथे असलेली मराठी मंडळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात. माहिती व तंत्रज्ञान, टेलिकॉम तसंच स्वयंचलित वाहन उद्योगांतील नोकरी- व्यवसायामुळे येथे मराठी बांधव येतात. त्यांपैकी बरेचसे चार - पाच वर्षांत परत जातात. येथे स्थायिक झालेले मराठी बांधव तुलनेने कमी आहेत, पण त्यांच्या उत्साहवर्धक आयोजनामुळे गणेशोत्सव स्थानिकांनाही माहीत झाला आहे. समितीकडून चक्क निमंत्रण पत्रिका तयार करून, त्या आदरपूर्वक अनेकांना देऊन स्थानिकांचा सहभाग वाढता ठेवला जातो. येथील विविध सामाजिक संस्था व प्रसिद्धिमाध्यमांकडून मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाची दखल घेतली जाते.’ कोरोना रुग्णांसाठी जितो कोविड सेंटर ठरतयं भक्कम आधार जोशी यांनी असंही सांगितलं की, शहरात विखुरलेले मराठी बांधव या निमित्ताने काही दिवस आधीपासून एकत्र येतात. सामुदायिक केंद्राचं बुकिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, केटरिंग व्यवस्था, प्रशासनिक परवानगी, प्रायोजक शोधणं आदी अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या वाटून घेतात. पाच वर्षांपासून ‘इकोफ्रेंडली’ उत्सवावर भर असल्याने काही सभासद यात महत्त्वाची भूमिका बजावतात. शाडू मातीच्या गणेशमूर्ती महाराष्ट्रातून मागवून घरगुती गणेशोत्सवासाठी उपलब्ध करून देतात. उत्सवाच्या अखेरीस त्यांचं विसर्जन घरातच केलं जातं. सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्तीचं विसर्जन सामुदायिक टाक्‍यात करण्यात येतं. अजून तरी येथील उत्सवात ‘धांगडधिंगा’ शिरलेला नाही. तो शिरू नये यासाठी जुने सभासद दक्ष असतात. स्थानिक मंडळींचा सहभाग दरवर्षी वाढताना दिसतो. त्यांपैकी बरेचजण हा उत्सव त्यांनाही घरी कसा करता येईल, याची तपशीलवार माहिती करून घेतात. (समाप्त) Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31IgtQA
Read More
आरोग्योत्सव! लालबाग गणेशोत्सव मंडळांच्या शिबिरात दुप्पट प्लाझ्मा दान; 246 कोरोनामुक्त भक्तांचा शिबिराला प्रतिसाद

मुंबई: यंदा गणेशोत्सव काळात विविध गणेशमंडळानी रक्तदान, प्लाझा दान अशी शिबिरे आयोजित केली होती. या शिबिरांना मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी आणि कोरोनातून बरे झालेल्या लोकांनी प्रतिसाद दिला आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित "आरोग्यत्सव" 4 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत शिबिर आयोजित केलं होतं. त्या आरोग्यत्सवात आता पर्यंत 246 प्लाझ्मादात्यांनी प्लाझ्मा दान केलंय. या सर्व प्लाझ्मादात्यांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करून सन्मान करण्यात आला. तर, अखेरच्या दिवशी 10 हजार 100 हून अधिक लोकांनी रक्तदान केले आहे. 

नागपूरमध्येही धारावी पॅटर्न? आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मायक्रोप्लॅनिंग!

कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी जीवनदायी ठरत असुन त्यातून अनेक रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे, कोरोनामुक्त रूग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. याच आवाहनाला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्योत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार, लालबाग गणेशोत्सव मंडळाने सुरु केलेल्या आरोग्योत्सवाला गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला तब्बल 125 कोरोनातून बरे झालेल्या लोकांनी प्लाझ्मा दान केला होता. ती संख्या आता दुप्पट होऊन आजपर्यंत 245 जणांनी प्लाझ्मा दान केला आहे. 

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गणेशोत्सव ऐवजी आरोग्योस्तव साजरा करण्याचा लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे घेण्यात आला. या आरोग्योत्सवाला पहिल्याच दिवशी गणेशभक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. 

राज्यातील 'या' पाच जिल्हयांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत तब्बल 400 टक्‍क्‍यांनी वाढ

15 जून 2020 रोजी हिंदुस्थान आणि चीन सीमेवर चिनीशत्रूशी लढताना गलवान खोर्यात हिंदुस्थानचे 22 वीरजवान शहीद झाले. या वीर शहीद जवानांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने शौर्य चिन्ह आणि प्रत्येकी रूपये दोन लाख प्रदान करण्यात आले. कोविड काळात कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्र आणि मुंबईतील 111 पोलिसबांधव शहीद झाले. त्यापैकी आतापर्यंत एकूण 101 शहीद वीर पोलीसांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने शौर्य चिन्ह आणि प्रत्येकी रूपये एक लाख देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

अनलॉक 4 : राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी 'ई-पास' सक्ती रद्द; जाणून घ्या इतर सर्व नियमावली

कोव्हिड सेनानींचा सन्मान-

कोविड काळातील अनेक कोविड सेनानींचा सन्मान या आरोग्योत्सव काळात करण्यात आला आहे. मुंबई महाराष्ट्रात कोरोनाच्या घातक प्रादुर्भावाच्या काळात 23 मार्च ते 1 एप्रिल 2020 या कालावधीत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच 4 मे ते 4 जून 2020 या कालावधीत जनता क्लिनिकच्या माध्यमातून संपूर्ण विभागात आरोग्य शिबिरे आयोजित करून जवळजवळ 29 हजार नागरीकांची आरोग्य तपासणी करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त औषधांचे वाटप करण्यात आले होते.

जैन समुदायाप्रमाणे वार्षिक प्रार्थना विधीसाठी परवानगी द्यावी; पारशी समुदायाची न्यायालयात धाव

गणेशोत्सव मंडळाचे रक्तदान शिबिर

भायखळा पश्चिम येथील सुंदर गल्ली समोरील शिवनेरी बिल्डिंग या इमारतीच्या तळमजल्यावर शिवनेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करता रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने रक्तदान करण्यात युवकांनी गर्दी केली होती. या उस्फुर्त प्रतिसादाने भारावलेले मंडळाचे अध्यक्ष सैनिकराव यांनी दरवर्षी अशाच प्रकारे समाजपयोगी उपक्रम राबवण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

रक्तदान हेच श्रेष्ठदान आणि जीवनदान असल्याची सांगत गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते रक्तदानासाठी येणाऱ्या रक्तदात्यांचे स्वागत करत होते. तर, लवकरात लवकर कोरोना संकट निघून जावे, असे आवाहनही शिवनेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आले. हे रक्तदान शिबिरी शिवनेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सर जे.जे. महानगर रक्तपेढी यांच्या वतीने रविवारी घेण्यात आले होते.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आरोग्योत्सव! लालबाग गणेशोत्सव मंडळांच्या शिबिरात दुप्पट प्लाझ्मा दान; 246 कोरोनामुक्त भक्तांचा शिबिराला प्रतिसाद मुंबई: यंदा गणेशोत्सव काळात विविध गणेशमंडळानी रक्तदान, प्लाझा दान अशी शिबिरे आयोजित केली होती. या शिबिरांना मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी आणि कोरोनातून बरे झालेल्या लोकांनी प्रतिसाद दिला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित "आरोग्यत्सव" 4 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत शिबिर आयोजित केलं होतं. त्या आरोग्यत्सवात आता पर्यंत 246 प्लाझ्मादात्यांनी प्लाझ्मा दान केलंय. या सर्व प्लाझ्मादात्यांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करून सन्मान करण्यात आला. तर, अखेरच्या दिवशी 10 हजार 100 हून अधिक लोकांनी रक्तदान केले आहे.  नागपूरमध्येही धारावी पॅटर्न? आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मायक्रोप्लॅनिंग! कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी जीवनदायी ठरत असुन त्यातून अनेक रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे, कोरोनामुक्त रूग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. याच आवाहनाला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्योत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार, लालबाग गणेशोत्सव मंडळाने सुरु केलेल्या आरोग्योत्सवाला गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला तब्बल 125 कोरोनातून बरे झालेल्या लोकांनी प्लाझ्मा दान केला होता. ती संख्या आता दुप्पट होऊन आजपर्यंत 245 जणांनी प्लाझ्मा दान केला आहे.  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गणेशोत्सव ऐवजी आरोग्योस्तव साजरा करण्याचा लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे घेण्यात आला. या आरोग्योत्सवाला पहिल्याच दिवशी गणेशभक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.  राज्यातील 'या' पाच जिल्हयांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत तब्बल 400 टक्‍क्‍यांनी वाढ 15 जून 2020 रोजी हिंदुस्थान आणि चीन सीमेवर चिनीशत्रूशी लढताना गलवान खोर्यात हिंदुस्थानचे 22 वीरजवान शहीद झाले. या वीर शहीद जवानांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने शौर्य चिन्ह आणि प्रत्येकी रूपये दोन लाख प्रदान करण्यात आले. कोविड काळात कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्र आणि मुंबईतील 111 पोलिसबांधव शहीद झाले. त्यापैकी आतापर्यंत एकूण 101 शहीद वीर पोलीसांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने शौर्य चिन्ह आणि प्रत्येकी रूपये एक लाख देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अनलॉक 4 : राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी 'ई-पास' सक्ती रद्द; जाणून घ्या इतर सर्व नियमावली कोव्हिड सेनानींचा सन्मान- कोविड काळातील अनेक कोविड सेनानींचा सन्मान या आरोग्योत्सव काळात करण्यात आला आहे. मुंबई महाराष्ट्रात कोरोनाच्या घातक प्रादुर्भावाच्या काळात 23 मार्च ते 1 एप्रिल 2020 या कालावधीत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच 4 मे ते 4 जून 2020 या कालावधीत जनता क्लिनिकच्या माध्यमातून संपूर्ण विभागात आरोग्य शिबिरे आयोजित करून जवळजवळ 29 हजार नागरीकांची आरोग्य तपासणी करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त औषधांचे वाटप करण्यात आले होते. जैन समुदायाप्रमाणे वार्षिक प्रार्थना विधीसाठी परवानगी द्यावी; पारशी समुदायाची न्यायालयात धाव गणेशोत्सव मंडळाचे रक्तदान शिबिर भायखळा पश्चिम येथील सुंदर गल्ली समोरील शिवनेरी बिल्डिंग या इमारतीच्या तळमजल्यावर शिवनेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करता रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने रक्तदान करण्यात युवकांनी गर्दी केली होती. या उस्फुर्त प्रतिसादाने भारावलेले मंडळाचे अध्यक्ष सैनिकराव यांनी दरवर्षी अशाच प्रकारे समाजपयोगी उपक्रम राबवण्याची इच्छा असल्याचे सांगितले. रक्तदान हेच श्रेष्ठदान आणि जीवनदान असल्याची सांगत गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते रक्तदानासाठी येणाऱ्या रक्तदात्यांचे स्वागत करत होते. तर, लवकरात लवकर कोरोना संकट निघून जावे, असे आवाहनही शिवनेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आले. हे रक्तदान शिबिरी शिवनेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सर जे.जे. महानगर रक्तपेढी यांच्या वतीने रविवारी घेण्यात आले होते. -------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ETnx3G
Read More
घरबसल्या फेरफार नोंदीसाठी करा आता ऑनलाईन अर्ज

कोरेगाव भीमा - सामान्य शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यात अतिशय क्लिष्ट वाटणारी फेरफार नोंदीची प्रक्रीया आता शासनाच्या नव्या ई हक्क प्रणालीमुळे अधिक सोपी झाली असून आता फेरफार नोंदीसाठी घरबसल्या मोबाईलवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्याने आजवर सुमारे २० हजार जणांनी या प्रणालीद्वारे अर्ज दाखल केल्याची माहिती राज्याचे ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत माहिती देताना श्री जगताप म्हणाले, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अपर मुख्य सचिव श्री. करीर, आणि राज्याचे जमाबंदी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखालील ई-फेरफार प्रकल्प आता अंतिम टप्प्यावर आला आहे. या टप्प्यात सामान्य जनतेसाठी शासनाने ई- हक्क प्रणाली ही एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे कोणत्याही सामान्य माणसाला जमीन खरेदी केल्यानंतर किंवा घरातील कर्ता पुरुष मयत झाल्यानंतर त्याची वारस नोंद  अथवा  कर्जानंतर बोजाची अथवा कर्जफेडीनंतर बोजा कमी केल्याची नोंद असो, प्रत्येक वेळी तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावे लागतात. यापूर्वी या  क्लिष्ट कामात सर्वसामान्यांना त्रास व वेळही जात होता.

पानशेत धरणामध्ये बेकायदा बोटींग; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

आता मात्र ई- हक्क प्रणाली द्वारे घरबसल्या फेरफार नोंद घेण्याच्या दृष्टीने ऑनलाईन अर्ज  करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.  आजवर २० हजार जणांनी अर्ज दाखल केले असून त्याची प्रक्रिया देखील  वेगवेगळ्या टप्प्यावर सुरू आहे.

पुणे-मुंबईतील कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाइन; टाटा-सिप्लाचा उपक्रम​          

या प्रणालीद्वारे वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, अज्ञान पालनकर्ता कमी करणे, एकत्र कुटुंब पुढारी नोंद करणे किंवा कमी करणे तसेच इ-करार दाखल करणे, बोजा दाखल करणे अथवा कमी करणे अशा आठ  प्रकारच्या कामांचे अर्ज आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल वर सुद्धा करता येतील. या नोंदीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जसे की बँकेचे पत्र, गहाण खताची कॉपी, सोसायटीची इकरार कॉपी, वारस नोंदीसाठीचे प्रतिज्ञापत्र किंवा अनुषंगिक कागदपत्रे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची सुविधाही या प्रणालीमध्ये आहे. या कागदपत्रांसह अर्ज दाखल केल्यानंतर अर्जदाराला एप्लीकेशन आयडी सह ऑनलाइन पोहोच देण्याचीही व्यवस्था या प्रणालीत आहे. या आधारे अर्जाच्या सध्याच्या स्टेटसचाही पडताळाही अर्जदाराला घेता येईल.  

खासगी क्‍लासेसला परवानगी मिळणार; पुणे महापालिका आखणार नवीन नियमावली

याकामी शासनाचे महा-ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र, संग्राम केंद्र किंवा आपले सरकार  केंद्रांची मदतही या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्यांना होणार आहे.  त्यामुळे तलाठी कार्यालय बंद असले तरीही सर्वसामान्य माणसाला आपल्या स्वतःच्या नावाने अशा प्रकारचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येणे आता शक्य झाले आहे. तसेच मंडलाधिकारी यांनी सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच हा फेरफार अर्ज प्रमाणित करायचा आहे, जेणेकरून पेपर प्रमाणित झाल्यानंतर अद्ययावत सातबारा ही आपल्याला ऑनलाइन पद्धतीने https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध असणार आहे तसेच डिजिटल स्वाक्षरी सातबारा देखील https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्याना आता तलाठी अथवा मंडल कार्यालयाकडे वारंवार चकरा मारण्याची गरज आता राहिलेली नाही. या सुविधेचा अधिकाधिक वापर नागरीकांनी करावा, असेही आवाहन रामदास जगताप यांनी केले आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

घरबसल्या फेरफार नोंदीसाठी करा आता ऑनलाईन अर्ज कोरेगाव भीमा - सामान्य शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यात अतिशय क्लिष्ट वाटणारी फेरफार नोंदीची प्रक्रीया आता शासनाच्या नव्या ई हक्क प्रणालीमुळे अधिक सोपी झाली असून आता फेरफार नोंदीसाठी घरबसल्या मोबाईलवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्याने आजवर सुमारे २० हजार जणांनी या प्रणालीद्वारे अर्ज दाखल केल्याची माहिती राज्याचे ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा याबाबत माहिती देताना श्री जगताप म्हणाले, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अपर मुख्य सचिव श्री. करीर, आणि राज्याचे जमाबंदी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखालील ई-फेरफार प्रकल्प आता अंतिम टप्प्यावर आला आहे. या टप्प्यात सामान्य जनतेसाठी शासनाने ई- हक्क प्रणाली ही एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे कोणत्याही सामान्य माणसाला जमीन खरेदी केल्यानंतर किंवा घरातील कर्ता पुरुष मयत झाल्यानंतर त्याची वारस नोंद  अथवा  कर्जानंतर बोजाची अथवा कर्जफेडीनंतर बोजा कमी केल्याची नोंद असो, प्रत्येक वेळी तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावे लागतात. यापूर्वी या  क्लिष्ट कामात सर्वसामान्यांना त्रास व वेळही जात होता. पानशेत धरणामध्ये बेकायदा बोटींग; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आता मात्र ई- हक्क प्रणाली द्वारे घरबसल्या फेरफार नोंद घेण्याच्या दृष्टीने ऑनलाईन अर्ज  करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.  आजवर २० हजार जणांनी अर्ज दाखल केले असून त्याची प्रक्रिया देखील  वेगवेगळ्या टप्प्यावर सुरू आहे. पुणे-मुंबईतील कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाइन; टाटा-सिप्लाचा उपक्रम​           या प्रणालीद्वारे वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, अज्ञान पालनकर्ता कमी करणे, एकत्र कुटुंब पुढारी नोंद करणे किंवा कमी करणे तसेच इ-करार दाखल करणे, बोजा दाखल करणे अथवा कमी करणे अशा आठ  प्रकारच्या कामांचे अर्ज आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल वर सुद्धा करता येतील. या नोंदीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जसे की बँकेचे पत्र, गहाण खताची कॉपी, सोसायटीची इकरार कॉपी, वारस नोंदीसाठीचे प्रतिज्ञापत्र किंवा अनुषंगिक कागदपत्रे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची सुविधाही या प्रणालीमध्ये आहे. या कागदपत्रांसह अर्ज दाखल केल्यानंतर अर्जदाराला एप्लीकेशन आयडी सह ऑनलाइन पोहोच देण्याचीही व्यवस्था या प्रणालीत आहे. या आधारे अर्जाच्या सध्याच्या स्टेटसचाही पडताळाही अर्जदाराला घेता येईल.   खासगी क्‍लासेसला परवानगी मिळणार; पुणे महापालिका आखणार नवीन नियमावली याकामी शासनाचे महा-ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र, संग्राम केंद्र किंवा आपले सरकार  केंद्रांची मदतही या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्यांना होणार आहे.  त्यामुळे तलाठी कार्यालय बंद असले तरीही सर्वसामान्य माणसाला आपल्या स्वतःच्या नावाने अशा प्रकारचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येणे आता शक्य झाले आहे. तसेच मंडलाधिकारी यांनी सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच हा फेरफार अर्ज प्रमाणित करायचा आहे, जेणेकरून पेपर प्रमाणित झाल्यानंतर अद्ययावत सातबारा ही आपल्याला ऑनलाइन पद्धतीने https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध असणार आहे तसेच डिजिटल स्वाक्षरी सातबारा देखील https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्याना आता तलाठी अथवा मंडल कार्यालयाकडे वारंवार चकरा मारण्याची गरज आता राहिलेली नाही. या सुविधेचा अधिकाधिक वापर नागरीकांनी करावा, असेही आवाहन रामदास जगताप यांनी केले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32MHCku
Read More
चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, अनेक गावे पाण्याखाली

चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, अनेक गावे पाण्याखाली

August 31, 2020 0 Comments
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात पूरस्थिती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली. from Zee24 Taas: Maharasht...
Read More
आराखडा इमारतींच्या सुरक्षेचा

कोणत्याही इमारतीचा आराखडा, ‘आरसीसी’चे काम आणि इतर बांधकाम तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने केल्यास आणि बांधकाम साहित्याच्या दर्जामध्ये तडजोड न केल्यास इमारत दीर्घकाळ सर्व दृष्टीने भक्कम राहू शकते. त्यासाठी संबंधित सर्वच घटकांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडली पाहिजे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रातील शहरीकरणाचा प्रवास तालुका पातळीपासून मेगासिटीपर्यंत वेगाने होत आहे. शहरीकरणाच्या या प्रक्रियेत दोन- तीन मजली इमारतींपासून गगनचुंबी इमारती बांधण्याचा कल दिसून येतो. सर्वसाधारणपणे एखादी रहिवासी इमारत बांधताना अनेक यंत्रणा जसे की बिल्डर/विकसक, आर्किटेक्‍ट, स्टक्‍चरल कन्सल्टंट, बांधकाम कंत्राटदार, साईट इंजिनियर इत्यादींचा सहभाग सुरुवातीपासून इमारत पूर्ण होईपर्यंत असतो. या यंत्रणांनी सर्व नियम पाळून योग्यप्रकारे इमारत बांधल्यास ती अनेक वर्षे सक्षम राहते. गेल्या काही काळातील इमारत दुर्घटनांचे प्रमाण चिंताजनक आहे.त्याविषयी गांभीर्याने विचार करावा लागेल. त्यादृष्टीने पुढील मुद्दे विचारात घ्यावे लागतील.

1) इमारतीचा पाया खचणे 
इमारतीचा पाया हा नेहमीच मजबूत, योग्य व खोल भूभागावर घेतला जातो. बऱ्याचदा भूगर्भविशारदाची मदत न घेता व कमी भाराच्या भूभागावर पाया घातल्यास भविष्यात तो खचून इमारतीस धोका निर्माण होतो. कोणत्याही परिस्थितीत खड्ड्यात किंवा खोलगट भागात भर टाकून इमारत बांधणे धोकादायक असते. अशा वेळी भूगर्भविशारदाकडून माती परीक्षण करून घेणे महत्त्वाचे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार फुटिंग किंवा राफ्ट किंवा पाईल पद्धतीचे फुटिंग करावे लागते. भूगर्भविशारद जमिनीखालील भूभागाचे नमुने घेऊन त्याची चाचणी करून जमिनीची भारधारण क्षमता, भूगर्भातील पाण्याची पातळी, खोदाईची पद्धत व त्यासाठी लागणारा पाया याबाबत मार्गदर्शन करतो. भूगर्भविशारदाचा सल्ला घेण्याविषयी या क्षेत्रात जागृती दिसत नाही. 

2) इमारत बांधकाम साहित्य 
इमारतीचा आरसीसी सांगाडा जेवढा मजबूत तेवढी इमारत सर्वप्रकारचा नैसर्गिक भार पेलण्यास योग्य असते. इमारत बांधताना काही वेळेस बांधकाम खर्चात, प्रामुख्याने स्टीलची बचत याला फार महत्व असते. पण आरसीसी सांगाडयासाठी लागणाऱ्या योग्य दर्जाच्या साहित्याबाबत हात आखडता घेतला जातो. हे साहित्य कमी दर्जाचे असल्यास इमारतीवर येणारा भार पेलणारे भारवाहक घटक प्रसंगी वाकतात/ तुटतात. बांधकाम सुरू होण्याअगोदर वापरावयाच्या साहित्याची तपासणी जसे की काँक्रिट व स्टील, त्यांचे मिक्‍स डिझाईन तांत्रिक चाचणी प्रयोगशाळेकडून करून तपासणी करून घेऊन नंतर वापरणे अपेक्षित असते. ‘चलता है’,वृत्ती  घातक आहे.  

3) बांधकामाची कार्यपद्धती 
बांधकाम करताना कंत्राटदाराने विकसकांनी नेमलेला परवानाधारक साईट इंजिनिअर किंवा सुपरवायझर यांच्या मार्गदर्शनानुसार कामे करणे अपेक्षित असते. परंतु अजूनही काही ठिकाणी साईट इंजिनिअरची गरज काय?, कंत्राटदाराला सगळे माहित आहे, असे मानून कंत्राटदार किंवा अनुभवी सुतार/कामगार/ फिटर यांच्यावर अवलंबून राहून काम करून घेतले जाते.

आरसीसी स्ट्रक्‍चरची माहिती, प्रत्येक घटकाची गरज, मापे व साहित्याचे प्रमाण याचे गांभीर्य व ज्ञान बांधकाम करताना साईट इंजिनिअर/ सुपरवायझरला असणे गरजेचे आहे. कंत्राटदार आणि साईट इंजिनिअरने कोणतीही तडजोड न करता योग्य ती बांधकामपद्धती अवलंबणे गरजेचे असते. अन्यथा नंतर त्याचे दुष्परिणाम घडतात. अयोग्य वॉटरप्रूफिंगमुळे लोखंड गंजणे, काँक्रीट योग्य तऱ्हेचे मिश्रण न केल्यास Honey combing होणे, shuttering लवकर उतरविल्यास झोळ येणे, कॉलम भरताना उंचीवरून माल ओतणे, ज्यामुळे काँक्रीटचे योग्य मिश्रण न होणे ताकद कमी होणे इत्यादी. 
                
4) इमारत वापर व देखभाल
 इमारत पूर्ण झाल्यावर तिचा वापर योग्य रीतीने व्हायला हवा. इमारत वापरताना देखभाल आवश्‍यक. काहीवेळा माहिती असूनही याकडे दुर्लक्ष झाल्याने इमारतीचे नुकसान होते. इमारत वापरताना बऱ्याचवेळा वैयक्तिक सोयीसाठी, अंतर्गत सजावटीसाठी नॉन-स्ट्रक्‍चरल बदल  केले जातात.

टॉयलेटची जागा बदलणे, मोरी वाढविणे, खोल्यांची अदलाबदल करणे, टेरेस झाकणे, एकूण वापरात बदल करणे (निवासी ते वाणिज्य), अनधिकृतपणे खोली वाढविणे, मजला वाढविणे वगैरे बदलांमुळे इमारतीत स्ट्रक्‍चरल इंजिनिअरने संरचना करताना विचारात घेतलेल्या मूळ भारापेक्षा अधिक भार दिला जातो. मूळ आरसीसी स्ट्रक्‍चर काही प्रमाणात तोडणे, भोके पाडणे, आकारमान कमी करणे, नवीन घटक जोडणे अशी कामे केली जातात. असे बदल इमारतीस घातक ठरू शकतात. हे बदल करताना तांत्रिक सल्ला घेणे गरजेचे असते. 

5) सुरक्षेशी तडजोड नको 
इमारतीची संरचना डिझाईन करताना संरचना सल्लागार आरसीसी सांगाड्यावर येणारा भार विचारात घेऊन आरसीसी खांब (कॉलम) व तुळया, स्लॅब यांची मापे ठरवतो. मात्र आरसीसीचा खर्च कमी करण्यासाठी संरचना सल्लागारावर दबाव आणला जातो. इमारतीचे सर्व भाग व तिचे वापरयुक्त आयुष्य हे योग्य आरसीसी डिझाईनवरच अवलंबून असते. त्यामुळे अशा प्रकारची तडजोड न करणे शहाणपणाचे.

इमारतीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी 

विकसकाने भूगर्भविशारदाकडून soil investigation करून घेणे जरुरीचे आहे व त्याप्रमाणे संरचना सल्लागाराने इमारतीच्या पायाचे डिझाईन करावे. सर्व प्रकारच्या बांधकामांसाठी भूगर्भविशारद हासुद्धा एक अनिवार्य सल्लागार समजून त्याच्या सल्ल्याशिवाय काम करू नये. 

बिल्डर/विकसकाने लायसेन्सड साईट इंजिनिअरची बांधकामावर देखरेखीसाठी नेमणूक करावी. साईट इंजिनिअरने आर्किटेक्‍ट, संरचना सल्लागार यांनी दिलेल्या डिझाईननुसार, कुठल्याही प्रकारचा बदल किंवा तडजोड न करता दर्जेदार बांधकाम करण्याकडे लक्ष द्यावे. 

सर्व प्रकारचे बांधकाम साहित्य योग्य दर्जाचे असलेच पाहिजे. कोणत्याही कारणासाठी त्याच्या वापरात तडजोड करू नये. 

इमारत बांधताना वापरल्या जाणाऱ्या साहित्याची वेळोवेळी नमुना चाचणी योग्य त्या तांत्रिक चाचणी प्रयोगशाळेकडून करून, ते योग्य असल्याची खात्री करणे जरुरीचे असते. इमारत पूर्ण होईपर्यंत त्याच्या नोंदी ठेवाव्यात.  

इमारतीचा ताबा देताना विकसकाने इमारतीच्या संदर्भातील सर्व माहिती सभासदांना द्यावी आणि कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी, हे सांगावे. 

इमारतीचे वय वाढत जाते, तसतसे तिला लागणारा देखभाल खर्च वाढत जातो. याकरिता गरज भासल्यास रहिवाशांनी इमारतीच्या वयानुसार योग्यवेळी  स्ट्रक्‍चरल ऑडिट संरचना अभियंत्याकडून करून घ्यावे. 

इमारत वापरताना रहिवाशांनी कोणत्याही प्रकारचे बदल, वजनवाढ, अतांत्रिक दुरुस्त्या करू नयेत.

इमारतीचा वापर करताना जमिनीला भेगा/तडे जाणे, जोते खचणे, आरसीसी कॉलमला तडे जाणे, cantilever beam/slab झुकणे, reinforcement गंजणे, पाणीगळती, घरातील फरशा उखडणे, दरवाजे- खिडक्‍या नीट बंद न होणे, इमारतीच्या आजूबाजूचा भाग खचणे इत्यादी बाबी रहिवाशांना आढळून आल्यास बिल्डर/विकसक, आर्किटेक्‍ट, स्टक्‍चरल कन्सलस्टंट, बांधकाम कंत्राटदार, साईट इंजिनियर यांना त्वरित कळविल्यास संभाव्य धोका टळू शकेल.  

(लेखक हे संरचना अभियंता आणि ‘आयएसएसई’, पुणेचे चेअरमन आहेत)

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आराखडा इमारतींच्या सुरक्षेचा कोणत्याही इमारतीचा आराखडा, ‘आरसीसी’चे काम आणि इतर बांधकाम तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने केल्यास आणि बांधकाम साहित्याच्या दर्जामध्ये तडजोड न केल्यास इमारत दीर्घकाळ सर्व दृष्टीने भक्कम राहू शकते. त्यासाठी संबंधित सर्वच घटकांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडली पाहिजे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रातील शहरीकरणाचा प्रवास तालुका पातळीपासून मेगासिटीपर्यंत वेगाने होत आहे. शहरीकरणाच्या या प्रक्रियेत दोन- तीन मजली इमारतींपासून गगनचुंबी इमारती बांधण्याचा कल दिसून येतो. सर्वसाधारणपणे एखादी रहिवासी इमारत बांधताना अनेक यंत्रणा जसे की बिल्डर/विकसक, आर्किटेक्‍ट, स्टक्‍चरल कन्सल्टंट, बांधकाम कंत्राटदार, साईट इंजिनियर इत्यादींचा सहभाग सुरुवातीपासून इमारत पूर्ण होईपर्यंत असतो. या यंत्रणांनी सर्व नियम पाळून योग्यप्रकारे इमारत बांधल्यास ती अनेक वर्षे सक्षम राहते. गेल्या काही काळातील इमारत दुर्घटनांचे प्रमाण चिंताजनक आहे.त्याविषयी गांभीर्याने विचार करावा लागेल. त्यादृष्टीने पुढील मुद्दे विचारात घ्यावे लागतील. 1) इमारतीचा पाया खचणे  इमारतीचा पाया हा नेहमीच मजबूत, योग्य व खोल भूभागावर घेतला जातो. बऱ्याचदा भूगर्भविशारदाची मदत न घेता व कमी भाराच्या भूभागावर पाया घातल्यास भविष्यात तो खचून इमारतीस धोका निर्माण होतो. कोणत्याही परिस्थितीत खड्ड्यात किंवा खोलगट भागात भर टाकून इमारत बांधणे धोकादायक असते. अशा वेळी भूगर्भविशारदाकडून माती परीक्षण करून घेणे महत्त्वाचे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार फुटिंग किंवा राफ्ट किंवा पाईल पद्धतीचे फुटिंग करावे लागते. भूगर्भविशारद जमिनीखालील भूभागाचे नमुने घेऊन त्याची चाचणी करून जमिनीची भारधारण क्षमता, भूगर्भातील पाण्याची पातळी, खोदाईची पद्धत व त्यासाठी लागणारा पाया याबाबत मार्गदर्शन करतो. भूगर्भविशारदाचा सल्ला घेण्याविषयी या क्षेत्रात जागृती दिसत नाही.  2) इमारत बांधकाम साहित्य  इमारतीचा आरसीसी सांगाडा जेवढा मजबूत तेवढी इमारत सर्वप्रकारचा नैसर्गिक भार पेलण्यास योग्य असते. इमारत बांधताना काही वेळेस बांधकाम खर्चात, प्रामुख्याने स्टीलची बचत याला फार महत्व असते. पण आरसीसी सांगाडयासाठी लागणाऱ्या योग्य दर्जाच्या साहित्याबाबत हात आखडता घेतला जातो. हे साहित्य कमी दर्जाचे असल्यास इमारतीवर येणारा भार पेलणारे भारवाहक घटक प्रसंगी वाकतात/ तुटतात. बांधकाम सुरू होण्याअगोदर वापरावयाच्या साहित्याची तपासणी जसे की काँक्रिट व स्टील, त्यांचे मिक्‍स डिझाईन तांत्रिक चाचणी प्रयोगशाळेकडून करून तपासणी करून घेऊन नंतर वापरणे अपेक्षित असते. ‘चलता है’,वृत्ती  घातक आहे.   3) बांधकामाची कार्यपद्धती  बांधकाम करताना कंत्राटदाराने विकसकांनी नेमलेला परवानाधारक साईट इंजिनिअर किंवा सुपरवायझर यांच्या मार्गदर्शनानुसार कामे करणे अपेक्षित असते. परंतु अजूनही काही ठिकाणी साईट इंजिनिअरची गरज काय?, कंत्राटदाराला सगळे माहित आहे, असे मानून कंत्राटदार किंवा अनुभवी सुतार/कामगार/ फिटर यांच्यावर अवलंबून राहून काम करून घेतले जाते. आरसीसी स्ट्रक्‍चरची माहिती, प्रत्येक घटकाची गरज, मापे व साहित्याचे प्रमाण याचे गांभीर्य व ज्ञान बांधकाम करताना साईट इंजिनिअर/ सुपरवायझरला असणे गरजेचे आहे. कंत्राटदार आणि साईट इंजिनिअरने कोणतीही तडजोड न करता योग्य ती बांधकामपद्धती अवलंबणे गरजेचे असते. अन्यथा नंतर त्याचे दुष्परिणाम घडतात. अयोग्य वॉटरप्रूफिंगमुळे लोखंड गंजणे, काँक्रीट योग्य तऱ्हेचे मिश्रण न केल्यास Honey combing होणे, shuttering लवकर उतरविल्यास झोळ येणे, कॉलम भरताना उंचीवरून माल ओतणे, ज्यामुळे काँक्रीटचे योग्य मिश्रण न होणे ताकद कमी होणे इत्यादी.                   4) इमारत वापर व देखभाल  इमारत पूर्ण झाल्यावर तिचा वापर योग्य रीतीने व्हायला हवा. इमारत वापरताना देखभाल आवश्‍यक. काहीवेळा माहिती असूनही याकडे दुर्लक्ष झाल्याने इमारतीचे नुकसान होते. इमारत वापरताना बऱ्याचवेळा वैयक्तिक सोयीसाठी, अंतर्गत सजावटीसाठी नॉन-स्ट्रक्‍चरल बदल  केले जातात. टॉयलेटची जागा बदलणे, मोरी वाढविणे, खोल्यांची अदलाबदल करणे, टेरेस झाकणे, एकूण वापरात बदल करणे (निवासी ते वाणिज्य), अनधिकृतपणे खोली वाढविणे, मजला वाढविणे वगैरे बदलांमुळे इमारतीत स्ट्रक्‍चरल इंजिनिअरने संरचना करताना विचारात घेतलेल्या मूळ भारापेक्षा अधिक भार दिला जातो. मूळ आरसीसी स्ट्रक्‍चर काही प्रमाणात तोडणे, भोके पाडणे, आकारमान कमी करणे, नवीन घटक जोडणे अशी कामे केली जातात. असे बदल इमारतीस घातक ठरू शकतात. हे बदल करताना तांत्रिक सल्ला घेणे गरजेचे असते.  5) सुरक्षेशी तडजोड नको  इमारतीची संरचना डिझाईन करताना संरचना सल्लागार आरसीसी सांगाड्यावर येणारा भार विचारात घेऊन आरसीसी खांब (कॉलम) व तुळया, स्लॅब यांची मापे ठरवतो. मात्र आरसीसीचा खर्च कमी करण्यासाठी संरचना सल्लागारावर दबाव आणला जातो. इमारतीचे सर्व भाग व तिचे वापरयुक्त आयुष्य हे योग्य आरसीसी डिझाईनवरच अवलंबून असते. त्यामुळे अशा प्रकारची तडजोड न करणे शहाणपणाचे. इमारतीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी  विकसकाने भूगर्भविशारदाकडून soil investigation करून घेणे जरुरीचे आहे व त्याप्रमाणे संरचना सल्लागाराने इमारतीच्या पायाचे डिझाईन करावे. सर्व प्रकारच्या बांधकामांसाठी भूगर्भविशारद हासुद्धा एक अनिवार्य सल्लागार समजून त्याच्या सल्ल्याशिवाय काम करू नये.  बिल्डर/विकसकाने लायसेन्सड साईट इंजिनिअरची बांधकामावर देखरेखीसाठी नेमणूक करावी. साईट इंजिनिअरने आर्किटेक्‍ट, संरचना सल्लागार यांनी दिलेल्या डिझाईननुसार, कुठल्याही प्रकारचा बदल किंवा तडजोड न करता दर्जेदार बांधकाम करण्याकडे लक्ष द्यावे.  सर्व प्रकारचे बांधकाम साहित्य योग्य दर्जाचे असलेच पाहिजे. कोणत्याही कारणासाठी त्याच्या वापरात तडजोड करू नये.  इमारत बांधताना वापरल्या जाणाऱ्या साहित्याची वेळोवेळी नमुना चाचणी योग्य त्या तांत्रिक चाचणी प्रयोगशाळेकडून करून, ते योग्य असल्याची खात्री करणे जरुरीचे असते. इमारत पूर्ण होईपर्यंत त्याच्या नोंदी ठेवाव्यात.   इमारतीचा ताबा देताना विकसकाने इमारतीच्या संदर्भातील सर्व माहिती सभासदांना द्यावी आणि कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी, हे सांगावे.  इमारतीचे वय वाढत जाते, तसतसे तिला लागणारा देखभाल खर्च वाढत जातो. याकरिता गरज भासल्यास रहिवाशांनी इमारतीच्या वयानुसार योग्यवेळी  स्ट्रक्‍चरल ऑडिट संरचना अभियंत्याकडून करून घ्यावे.  इमारत वापरताना रहिवाशांनी कोणत्याही प्रकारचे बदल, वजनवाढ, अतांत्रिक दुरुस्त्या करू नयेत. इमारतीचा वापर करताना जमिनीला भेगा/तडे जाणे, जोते खचणे, आरसीसी कॉलमला तडे जाणे, cantilever beam/slab झुकणे, reinforcement गंजणे, पाणीगळती, घरातील फरशा उखडणे, दरवाजे- खिडक्‍या नीट बंद न होणे, इमारतीच्या आजूबाजूचा भाग खचणे इत्यादी बाबी रहिवाशांना आढळून आल्यास बिल्डर/विकसक, आर्किटेक्‍ट, स्टक्‍चरल कन्सलस्टंट, बांधकाम कंत्राटदार, साईट इंजिनियर यांना त्वरित कळविल्यास संभाव्य धोका टळू शकेल.   (लेखक हे संरचना अभियंता आणि ‘आयएसएसई’, पुणेचे चेअरमन आहेत) Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lurTz8
Read More
ना ढोल... ना ताशा.. ना डीजे; विघ्नहर्त्याचे विसर्जन यंदा नियमांच्या चौकटीत

मुंबई : कोविडच्या पार्श्‍वभुमीवर यंदा महानगर पालिकेने गणपती विसर्जनासाठी नियमावली तयार केली असून यात विसर्जन मिरवणुक काढण्यास मनाई केली आहे.त्याच बरोबर सार्वजनिक गणपती विसर्जनाला जास्तीत जास्त 10 आणि घरगुती विसर्जनाला 5 पेक्षा जास्त भाविकांनी उपस्थीत राहाण्यास मनाई करण्यात आली आहे.या नियमांच्या चौकटीतच मंगळवारी (ता.1)अनंत चतुर्थीला विघ्नहत्यार्च विसर्जन होणार आहे.

ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा; विद्यार्थ्यांची घरातूनच परीक्षा? : परीक्षेचा निर्णय उद्या 

मुंबईत दरवर्षी अनंत चतुर्थीला 25-26 तास विसर्जन सोहळा रंगलेला असतो.लालबाग परळ पासून थेट गिरगाव चौपाटी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फात भाविकांची गर्दी जमलेली असते.ठिक ठिकाणी मानाच्या गणेश मुर्तींवर नेत्रदिपक पुष्पवृष्टी केली जाते.मात्र,यंदा हे सोहळे होणार नाहीत.लालबागच्या राजाची यंदा प्रतिष्टापना करण्यात आलेली नाही.तर,मुंबईचा राजा म्हणून प्रतिष्टा असलेल्या गणेश गल्लीच्या गणेशमुर्तीची विसर्जनही साध्या पध्दतीने होईल.दरवर्षी गणेश गल्लीतील गणपती मुर्तीची मुरवणुक सुरु होते.गिरगाव चौपाटीवर या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर गिरणगावतील इतर सार्वजनिक मंडळाच्या मुर्तीचे विसर्जन होण्यास सुरवात होते.

मुंबईत गेल्या वर्षी 13 हजारच्या आसपास सार्वजनिक गणेशमुर्ती आणि 1 लाख 80 हजाराच्या आसपास घरगुती मुर्तींचे प्रतिष्टापना झाली होती.मात्र,यंदा हे प्रमाणही कमी झाले आहे.

'वांद्रे पश्चिम परिसरातील अमली पदार्थ आणि ड्रग्ज, पब आणि पार्टी' कल्चरवर कारवाई करा; भाजपनेत्याचे आयुक्तांना पत्र

हे लक्षात ठेवा
- घरगुती मुर्तीचे शक्‍यता घरातच विसर्जन करावे
- समुद्र किनारे,तलाव अशा नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जन करता येणार नाही.
- मुर्ती महानगर पालिकेला दान करायची आहे.
- फक्त 1 ते दिड किलोमिटर परीसरातील मुर्ती नैसर्गिक स्थळावर आणता येणार.
- प्रतिबंधीत क्षेत्र सिल इमारतींमधील सार्वजनिक आणि घरगुती मुर्तीचे विसर्जन त्याच ठिकाणी करावे

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ना ढोल... ना ताशा.. ना डीजे; विघ्नहर्त्याचे विसर्जन यंदा नियमांच्या चौकटीत मुंबई : कोविडच्या पार्श्‍वभुमीवर यंदा महानगर पालिकेने गणपती विसर्जनासाठी नियमावली तयार केली असून यात विसर्जन मिरवणुक काढण्यास मनाई केली आहे.त्याच बरोबर सार्वजनिक गणपती विसर्जनाला जास्तीत जास्त 10 आणि घरगुती विसर्जनाला 5 पेक्षा जास्त भाविकांनी उपस्थीत राहाण्यास मनाई करण्यात आली आहे.या नियमांच्या चौकटीतच मंगळवारी (ता.1)अनंत चतुर्थीला विघ्नहत्यार्च विसर्जन होणार आहे. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा; विद्यार्थ्यांची घरातूनच परीक्षा? : परीक्षेचा निर्णय उद्या  मुंबईत दरवर्षी अनंत चतुर्थीला 25-26 तास विसर्जन सोहळा रंगलेला असतो.लालबाग परळ पासून थेट गिरगाव चौपाटी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फात भाविकांची गर्दी जमलेली असते.ठिक ठिकाणी मानाच्या गणेश मुर्तींवर नेत्रदिपक पुष्पवृष्टी केली जाते.मात्र,यंदा हे सोहळे होणार नाहीत.लालबागच्या राजाची यंदा प्रतिष्टापना करण्यात आलेली नाही.तर,मुंबईचा राजा म्हणून प्रतिष्टा असलेल्या गणेश गल्लीच्या गणेशमुर्तीची विसर्जनही साध्या पध्दतीने होईल.दरवर्षी गणेश गल्लीतील गणपती मुर्तीची मुरवणुक सुरु होते.गिरगाव चौपाटीवर या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर गिरणगावतील इतर सार्वजनिक मंडळाच्या मुर्तीचे विसर्जन होण्यास सुरवात होते. मुंबईत गेल्या वर्षी 13 हजारच्या आसपास सार्वजनिक गणेशमुर्ती आणि 1 लाख 80 हजाराच्या आसपास घरगुती मुर्तींचे प्रतिष्टापना झाली होती.मात्र,यंदा हे प्रमाणही कमी झाले आहे. 'वांद्रे पश्चिम परिसरातील अमली पदार्थ आणि ड्रग्ज, पब आणि पार्टी' कल्चरवर कारवाई करा; भाजपनेत्याचे आयुक्तांना पत्र हे लक्षात ठेवा - घरगुती मुर्तीचे शक्‍यता घरातच विसर्जन करावे - समुद्र किनारे,तलाव अशा नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जन करता येणार नाही. - मुर्ती महानगर पालिकेला दान करायची आहे. - फक्त 1 ते दिड किलोमिटर परीसरातील मुर्ती नैसर्गिक स्थळावर आणता येणार. - प्रतिबंधीत क्षेत्र सिल इमारतींमधील सार्वजनिक आणि घरगुती मुर्तीचे विसर्जन त्याच ठिकाणी करावे ------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gTtvzb
Read More

Sunday, August 30, 2020

चौकाचौकांत कोण करीत आहे कोरोनाचा प्रसार? वाचा सविस्तर

नागपूर : कोरोनावर नियंत्रणासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात असताना शहरातील चौकाचौकांमध्ये फिरणाऱ्या भिक्षेकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. चौकात चारचाकी वा दुचाकी वाहन थांबताच कडेवर लहान मूल घेऊन महिला भिक्षेकरी अक्षरशः वाहनधारकांच्या तोंडापर्यंत हात पुढे करीत आहेत. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी आवश्यक मास्कचाही भिक्षेकरी वापर करीत नाहीत. त्यामुळे भीतीने वाहनधारक चौकातून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असून यातून अपघाताची शक्यता बळावली आहे.
शहरात चौकांमध्ये भिक्षेकऱ्यांचे साम्राज्य असून त्यावर पोलिस, महापालिका प्रशासनही या समस्येवर उपाय शोधण्यात अपयशी ठरले आहे. चौकांत वाहनांपुढे, मागे करणाऱ्या या भिक्षेकऱ्यांमुळे वाहनधारक कोरोनापूर्वीही त्रस्त होते अन् आता कोरोनाच्या काळात अधिकच त्रस्त झाले आहेत. चौकांमध्ये हे भिक्षेकरी मास्क न लावता बिनधास्त वावरत आहेत.

मे महिन्यात दोन तीन भिक्षेकऱ्यांना कोरोना झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर एकालाही कोरोना झाल्याचे आढळले नाही. कदाचित त्यांची रोगप्रतिकार शक्ती उत्तम असल्यामुळे त्यांना संक्रमण झाले नसेल, परंतु ते कोरोना पसरविण्यास सहायक ठरू शकतात, अशी चर्चा आहे. या भिक्षेकऱ्यांवर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

चौकांत सिग्नल बंद झाल्यानंतर अनेक वाहने चौकांत थांबतात. कुठलेही मास्क न वापरता वाहनाच्या खिडकीतून वाहनधारकांच्या थेट तोंडापर्यंत हात पुढे केले जात आहे. एवढेच नव्हे तर दुचाकीधारकांना अगदी खेटून उभे राहताना दिसून येत. चिमुकल्याला कडेवर घेऊन वाहनधारकांकडे पैशासाठी याचना करणाऱ्या महिला भिक्षेकरी प्रत्येक चौकांत दिसून येत आहेत.

या’ जिल्ह्यात पावसामुळे झाली १९९४ची पुनर्रावृत्ती, वाचा काय झाले असावे...

भिक्षेकरी वाहनाकडे येताना बघून संक्रमणाच्या भीतीने वाहनधारक पळ काढत असल्याचेही दिसून येते. भिक्षेकऱ्यांमुळे अनेकजण सिग्नल तोडून करून पुढे पळतात. भिक्षेकऱ्यांपासून कोरोना टाळण्यासाठी वाहनधारकांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली होत आहेतच शिवाय जीवावर बेतण्याचीही शक्यता बळावली आहे.

बेघरांसाठीचे निवारे बंद
लॉकडाऊनच्या काळात महापालिकेने बेघरांसाठी दहाही झोनमध्ये १८१ निवारे तयार केले होते. लॉकडाऊनदरम्यान भिक्षेकऱ्यांना निवासासह जेवणही येथे मिळत होते. विविध सामाजिक संस्थांच्या देणगीतून भिक्षेकऱ्यांना दोन वेळचे जेवण मिळत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणि मिशन बिगिन अगेनअंतर्गत सर्वच सुरू झाल्यानंतर हो निवारेही इतिहासजमा झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपर्यंत या निवाऱ्यांत जेवण मिळत होते. तेही बंद झाल्याने भिक्षेकरी पुन्हा रस्त्यावर आले आहेत.
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चौकाचौकांत कोण करीत आहे कोरोनाचा प्रसार? वाचा सविस्तर नागपूर : कोरोनावर नियंत्रणासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात असताना शहरातील चौकाचौकांमध्ये फिरणाऱ्या भिक्षेकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. चौकात चारचाकी वा दुचाकी वाहन थांबताच कडेवर लहान मूल घेऊन महिला भिक्षेकरी अक्षरशः वाहनधारकांच्या तोंडापर्यंत हात पुढे करीत आहेत. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी आवश्यक मास्कचाही भिक्षेकरी वापर करीत नाहीत. त्यामुळे भीतीने वाहनधारक चौकातून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असून यातून अपघाताची शक्यता बळावली आहे. शहरात चौकांमध्ये भिक्षेकऱ्यांचे साम्राज्य असून त्यावर पोलिस, महापालिका प्रशासनही या समस्येवर उपाय शोधण्यात अपयशी ठरले आहे. चौकांत वाहनांपुढे, मागे करणाऱ्या या भिक्षेकऱ्यांमुळे वाहनधारक कोरोनापूर्वीही त्रस्त होते अन् आता कोरोनाच्या काळात अधिकच त्रस्त झाले आहेत. चौकांमध्ये हे भिक्षेकरी मास्क न लावता बिनधास्त वावरत आहेत. मे महिन्यात दोन तीन भिक्षेकऱ्यांना कोरोना झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर एकालाही कोरोना झाल्याचे आढळले नाही. कदाचित त्यांची रोगप्रतिकार शक्ती उत्तम असल्यामुळे त्यांना संक्रमण झाले नसेल, परंतु ते कोरोना पसरविण्यास सहायक ठरू शकतात, अशी चर्चा आहे. या भिक्षेकऱ्यांवर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे. चौकांत सिग्नल बंद झाल्यानंतर अनेक वाहने चौकांत थांबतात. कुठलेही मास्क न वापरता वाहनाच्या खिडकीतून वाहनधारकांच्या थेट तोंडापर्यंत हात पुढे केले जात आहे. एवढेच नव्हे तर दुचाकीधारकांना अगदी खेटून उभे राहताना दिसून येत. चिमुकल्याला कडेवर घेऊन वाहनधारकांकडे पैशासाठी याचना करणाऱ्या महिला भिक्षेकरी प्रत्येक चौकांत दिसून येत आहेत. या’ जिल्ह्यात पावसामुळे झाली १९९४ची पुनर्रावृत्ती, वाचा काय झाले असावे... भिक्षेकरी वाहनाकडे येताना बघून संक्रमणाच्या भीतीने वाहनधारक पळ काढत असल्याचेही दिसून येते. भिक्षेकऱ्यांमुळे अनेकजण सिग्नल तोडून करून पुढे पळतात. भिक्षेकऱ्यांपासून कोरोना टाळण्यासाठी वाहनधारकांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली होत आहेतच शिवाय जीवावर बेतण्याचीही शक्यता बळावली आहे. बेघरांसाठीचे निवारे बंद लॉकडाऊनच्या काळात महापालिकेने बेघरांसाठी दहाही झोनमध्ये १८१ निवारे तयार केले होते. लॉकडाऊनदरम्यान भिक्षेकऱ्यांना निवासासह जेवणही येथे मिळत होते. विविध सामाजिक संस्थांच्या देणगीतून भिक्षेकऱ्यांना दोन वेळचे जेवण मिळत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणि मिशन बिगिन अगेनअंतर्गत सर्वच सुरू झाल्यानंतर हो निवारेही इतिहासजमा झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपर्यंत या निवाऱ्यांत जेवण मिळत होते. तेही बंद झाल्याने भिक्षेकरी पुन्हा रस्त्यावर आले आहेत.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ERzKWx
Read More
ढिंग टांग : .... तेवढेच ज्ञानप्रकाशात!

गेले काही दिवस तुम्हाला दिवस लवकर मावळत नसल्याचे लक्षात आले असेलच. वातावरण ढगाळ असले तरी उजेड दीर्घकाळ पडलेला असतो. हा उजेड आमच्या बुद्धिमत्तेचा! गेल्या पाच-सहा महिन्यात आमच्या बुद्‌ध्यांकात प्रचंड वाढ झालेली पाहून अनेक बुद्धिवंत आणि तज्ज्ञ एकाच वेळी बुचकळ्यात आणि अचंब्यात पडले आहेत. -की बुवा एकाच व्यक्तीच्या बुद्धीचे तेज इतके प्रखर कसे?

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाऊनच्या काळात आम्ही घरबसल्या जे ज्ञान मिळविले, त्याचा हा अलौकिक प्रकाश आहे. हे ज्ञान आम्हास घरात पलंगावर बसून प्राप्त झाले. उशापायथ्याशी गिरद्या घ्याव्यात व मुखात ज्ञानवृध्दीस चालना देणारी आयुर्वेदिक जडीबूटीचा बार धरुन आसन धारण करावे. पुढ्यात टीव्ही आणि हातात मोबाइल फोन एवढी आयुधे घेऊन बसले की ज्ञानप्रवाह आपापत: वाहून येत साधकाच्या देहाच्या रंध्रारंध्रातून शरीरात शिरतो, हे ज्ञानकण तिथून थेट मेंदूत जातात. या ज्ञानकणांच्या अँटिबॉडी अनेकांच्या देहात आलरेडी असतात. तरीही त्यांच्याठायी हा ज्ञानप्रकाश प्रकटतो! आमचे नेमके हेच झाले आहे. मुळात आमची बुध्दी अतिशय कुशाग्र आणि कुतूहल म्हणाल तर दिसेल त्या उघड्या भांड्यात तोंड खुपसणाऱ्या मांजरालादेखील लाज वाटावी, असे! थोडक्‍यात, या ज्ञानलालसेपोटी (बसल्या बसल्या) आमची अवस्था ग्यासबत्तीसारखी झाली आहे. (म्हंजे ग्यास आणि बत्ती दोन्ही एकाचवेळी! असो!) साथीचे रोग आणि प्रशासकीय गलथानपणा, कोविडसंदर्भातील आकडेवारीची मीमांसा, तसेच विविध प्रकारच्या आत्महत्त्या, अंमली पदार्थ, सिताऱ्यांची जीवनशैली, बॉलिवुडची रहस्ये, अशा कैक विषयात आम्ही ज्ञानकण गोळा केले आहेत. त्यातील काही ज्ञानकण येथे (वानोळा म्हणून ) देत आहोत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१. कोरोना विषाणू ही एक शुद्ध अफवा आहे.
२. कोरोना ही अफवा नसून एक भयंकर घातक विषाणू आहे. तो चिन्यांनी तयार केला आहे.
३. कोरोनाच्या लढाईत आपला विजय होतो आहे...खरंच!
४. कोरोनाच्या लढाईत आपली वाट लागली आहे ...खरंच!
५. अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून कोरोना ही तर देवाची करणी आहे.
६. पब्लिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही. मास्क लावा!
७. पब्लिक उत्तम प्रकारे सोशल डिस्टन्सिंग पाळते. त्यांच्या संयमाला शतप्रतिशत नमन!  पण मास्क लावा!
८. बालवीर, रणवीर, अंतराळवीर, यांच्या माळेत रेमडेसिवीर समाविष्ट नाही. ते एक औषध आहे.
९. आपली तब्बेत बरी आहे की वाईट याचे सर्वप्रथम निदान चाळीचा गुरखा करतो.
त्याच्याकडे ताप मोजण्याची बंदूक असते व ती तो अतिशय मर्दपणाने आपल्या कपाळावर बिनदिक्कत रोखतो. कोरोना संपल्यावर त्या लेकाच्याला बघून घेऊ!
१०. आपल्या शरीरात ऑक्‍सिजन असतो, तो शहाण्णव टक्के तरी हवाच! शहाण्णव टक्के हा आकडा आपल्या आयुष्यात येईल, असे चुक्कूनही कधी वाटले नव्हते.
११. तंबाकूचा बार लावून वर मास्क चढवून रस्त्यावर हिंडणे यासारखी कठोर शिक्षा दुसरी नाही!
१२. मास्क लावलेल्या अवस्थेत अपमान करणे, आणि ओढवून घेणे, सहज शक्‍य होते. ओठांची भेदक हालचाल कळू नये, यासाठी एन  हा मास्क आवर्जून वापराचा. शिवी दिली, तरी चालते!
१३. आत्महत्त्येचा तपास पोलिस अथवा कुठलीही तपास यंत्रणा कधीही करीत नाहीत. ते माध्यमांचे काम आहे.
१४. न्याय देणे हे कोर्टाचे मुळी कामच नव्हे, उलट ते माध्यमांच्या कार्यक्षेत्रावरील अतिक्रमण आहे!
...हा निव्वळ वानोळा होता! अधिक ज्ञानसंवर्धनानंतर पुढील उजेड पाडू! तूर्त इतकेच.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ढिंग टांग : .... तेवढेच ज्ञानप्रकाशात! गेले काही दिवस तुम्हाला दिवस लवकर मावळत नसल्याचे लक्षात आले असेलच. वातावरण ढगाळ असले तरी उजेड दीर्घकाळ पडलेला असतो. हा उजेड आमच्या बुद्धिमत्तेचा! गेल्या पाच-सहा महिन्यात आमच्या बुद्‌ध्यांकात प्रचंड वाढ झालेली पाहून अनेक बुद्धिवंत आणि तज्ज्ञ एकाच वेळी बुचकळ्यात आणि अचंब्यात पडले आहेत. -की बुवा एकाच व्यक्तीच्या बुद्धीचे तेज इतके प्रखर कसे? देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा लॉकडाऊनच्या काळात आम्ही घरबसल्या जे ज्ञान मिळविले, त्याचा हा अलौकिक प्रकाश आहे. हे ज्ञान आम्हास घरात पलंगावर बसून प्राप्त झाले. उशापायथ्याशी गिरद्या घ्याव्यात व मुखात ज्ञानवृध्दीस चालना देणारी आयुर्वेदिक जडीबूटीचा बार धरुन आसन धारण करावे. पुढ्यात टीव्ही आणि हातात मोबाइल फोन एवढी आयुधे घेऊन बसले की ज्ञानप्रवाह आपापत: वाहून येत साधकाच्या देहाच्या रंध्रारंध्रातून शरीरात शिरतो, हे ज्ञानकण तिथून थेट मेंदूत जातात. या ज्ञानकणांच्या अँटिबॉडी अनेकांच्या देहात आलरेडी असतात. तरीही त्यांच्याठायी हा ज्ञानप्रकाश प्रकटतो! आमचे नेमके हेच झाले आहे. मुळात आमची बुध्दी अतिशय कुशाग्र आणि कुतूहल म्हणाल तर दिसेल त्या उघड्या भांड्यात तोंड खुपसणाऱ्या मांजरालादेखील लाज वाटावी, असे! थोडक्‍यात, या ज्ञानलालसेपोटी (बसल्या बसल्या) आमची अवस्था ग्यासबत्तीसारखी झाली आहे. (म्हंजे ग्यास आणि बत्ती दोन्ही एकाचवेळी! असो!) साथीचे रोग आणि प्रशासकीय गलथानपणा, कोविडसंदर्भातील आकडेवारीची मीमांसा, तसेच विविध प्रकारच्या आत्महत्त्या, अंमली पदार्थ, सिताऱ्यांची जीवनशैली, बॉलिवुडची रहस्ये, अशा कैक विषयात आम्ही ज्ञानकण गोळा केले आहेत. त्यातील काही ज्ञानकण येथे (वानोळा म्हणून ) देत आहोत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप १. कोरोना विषाणू ही एक शुद्ध अफवा आहे. २. कोरोना ही अफवा नसून एक भयंकर घातक विषाणू आहे. तो चिन्यांनी तयार केला आहे. ३. कोरोनाच्या लढाईत आपला विजय होतो आहे...खरंच! ४. कोरोनाच्या लढाईत आपली वाट लागली आहे ...खरंच! ५. अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून कोरोना ही तर देवाची करणी आहे. ६. पब्लिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही. मास्क लावा! ७. पब्लिक उत्तम प्रकारे सोशल डिस्टन्सिंग पाळते. त्यांच्या संयमाला शतप्रतिशत नमन!  पण मास्क लावा! ८. बालवीर, रणवीर, अंतराळवीर, यांच्या माळेत रेमडेसिवीर समाविष्ट नाही. ते एक औषध आहे. ९. आपली तब्बेत बरी आहे की वाईट याचे सर्वप्रथम निदान चाळीचा गुरखा करतो. त्याच्याकडे ताप मोजण्याची बंदूक असते व ती तो अतिशय मर्दपणाने आपल्या कपाळावर बिनदिक्कत रोखतो. कोरोना संपल्यावर त्या लेकाच्याला बघून घेऊ! १०. आपल्या शरीरात ऑक्‍सिजन असतो, तो शहाण्णव टक्के तरी हवाच! शहाण्णव टक्के हा आकडा आपल्या आयुष्यात येईल, असे चुक्कूनही कधी वाटले नव्हते. ११. तंबाकूचा बार लावून वर मास्क चढवून रस्त्यावर हिंडणे यासारखी कठोर शिक्षा दुसरी नाही! १२. मास्क लावलेल्या अवस्थेत अपमान करणे, आणि ओढवून घेणे, सहज शक्‍य होते. ओठांची भेदक हालचाल कळू नये, यासाठी एन  हा मास्क आवर्जून वापराचा. शिवी दिली, तरी चालते! १३. आत्महत्त्येचा तपास पोलिस अथवा कुठलीही तपास यंत्रणा कधीही करीत नाहीत. ते माध्यमांचे काम आहे. १४. न्याय देणे हे कोर्टाचे मुळी कामच नव्हे, उलट ते माध्यमांच्या कार्यक्षेत्रावरील अतिक्रमण आहे! ...हा निव्वळ वानोळा होता! अधिक ज्ञानसंवर्धनानंतर पुढील उजेड पाडू! तूर्त इतकेच. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jq3uZR
Read More
हे आहेत रोज जमिनीवर बसण्याचे फायदे; या समस्यांपासून होईल सुटका.. वाचा सविस्तर

नागपूर : आपल्या भारतीय संस्कृतीत जमिनीवर मंडी घालून बसण्याला अतिशय महत्व आहे. लहानपणापासून वडीलधाऱ्या व्यक्तींकडून आपल्याला खाली मंडी घालून बसण्याचे संस्कार दिले जातात.

पण आजकालच्या काळात लोकं खाली जमिनीवर बसण्याची संस्कृती विसरत चालले आहेत. अनेकांकडे टेबल, खुर्ची, सोफा, डायनिंग टेबल असल्यामुळे लोकं जमिनीवर बसणे टाळत आहेत. पण जमिनीवर बसणे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. कसे? हेच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. 

अधिक वाचा - हे उपाय करा आणि कायमचे घालवा चेहऱ्यावरील वांग.. जाणून घ्या महत्वाची माहिती

हे आहेत जमिनीवर बसण्याचे फायदे -

नियमितपणे जमिनीवर बसल्यामुळे आपल्या शरीराची मुद्रा सुधारते आणि पाठीचा कणा सरळ राहतो. 

ज्या लोकांची बसण्याची पद्धत चांगली नसते ते लोकं जमिनीवर बसले तर आपोआप त्यात सुधारणा येते.

जमिनीवर बसून खांदे मागे ओढले जातात ज्यामुळे आजू-बाजूचे स्नायू बळकट होतात.

आतील स्नायू देखील बळकट होतात. जमिनीवर बसल्याने पाठदुखीची तक्रार देखील दूर होते.

जमिनीवर मांडी घालून बसल्याने कुल्ह्याचे स्नायू बळकट होतात.

जमिनीवर बसल्याने पाठीचा कणा ताणतो, ज्यामुळे शरीरात लवचीकपणा वाढतो.

जमिनीवर बसून जेवल्याने पचनतंत्र सुरळीत राहते आणि अन्न पचन चांगले होते.

आपण जेवण्यासाठी पुढे वाकतो आणि नंतर गिळण्यासाठी मागे जातो त्यामुळे शरीरात पचनक्रिया चांगली राहते.

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हे आहेत रोज जमिनीवर बसण्याचे फायदे; या समस्यांपासून होईल सुटका.. वाचा सविस्तर नागपूर : आपल्या भारतीय संस्कृतीत जमिनीवर मंडी घालून बसण्याला अतिशय महत्व आहे. लहानपणापासून वडीलधाऱ्या व्यक्तींकडून आपल्याला खाली मंडी घालून बसण्याचे संस्कार दिले जातात. पण आजकालच्या काळात लोकं खाली जमिनीवर बसण्याची संस्कृती विसरत चालले आहेत. अनेकांकडे टेबल, खुर्ची, सोफा, डायनिंग टेबल असल्यामुळे लोकं जमिनीवर बसणे टाळत आहेत. पण जमिनीवर बसणे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. कसे? हेच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.  अधिक वाचा - हे उपाय करा आणि कायमचे घालवा चेहऱ्यावरील वांग.. जाणून घ्या महत्वाची माहिती हे आहेत जमिनीवर बसण्याचे फायदे - नियमितपणे जमिनीवर बसल्यामुळे आपल्या शरीराची मुद्रा सुधारते आणि पाठीचा कणा सरळ राहतो.  ज्या लोकांची बसण्याची पद्धत चांगली नसते ते लोकं जमिनीवर बसले तर आपोआप त्यात सुधारणा येते. जमिनीवर बसून खांदे मागे ओढले जातात ज्यामुळे आजू-बाजूचे स्नायू बळकट होतात. आतील स्नायू देखील बळकट होतात. जमिनीवर बसल्याने पाठदुखीची तक्रार देखील दूर होते. जमिनीवर मांडी घालून बसल्याने कुल्ह्याचे स्नायू बळकट होतात. जमिनीवर बसल्याने पाठीचा कणा ताणतो, ज्यामुळे शरीरात लवचीकपणा वाढतो. जमिनीवर बसून जेवल्याने पचनतंत्र सुरळीत राहते आणि अन्न पचन चांगले होते. आपण जेवण्यासाठी पुढे वाकतो आणि नंतर गिळण्यासाठी मागे जातो त्यामुळे शरीरात पचनक्रिया चांगली राहते.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3beP3VI
Read More
सातत्याने काजूच्या दरात घसरण, काय आहेत कारणे? वाचा...

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - काजू बागायतदारांमधील असंघटितपणा, दलालांचे विशिष्ट धोरण आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यांमुळे दोन वर्षांत काजू बीच्या दरात मोठी घसरण झाली. चवीला उत्तम आणि विशिष्ट गुणधर्म असलेल्या जिल्ह्यातील काजूसाठी बागायतदार निश्‍चित दरासाठी धडपडत आहे. त्यामुळे यापुढील काळात काजूला हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकी आणि सर्वपक्षीयांनी पाठबळ देण्याची गरज आहे, तर परकीय चलन मिळवून देण्याची क्षमता असलेल्या जिल्ह्यातील काजूला आणि पर्यायाने काजू बागायतदारांना सुगीचे दिवस येतील. 

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात लागवड केली तरी हमखास उत्पादन देईल, अशी काजू पिकाची ख्याती आहे. 2010 नंतर सातत्याने काजू बी दरात वाढ होत गेली. साठ ते सत्तर रुपये प्रति किलो मिळणारा दर 2017 मध्ये 180 ते 190 पर्यंत पोहोचला; परंतु त्यानंतर मात्र दोन वर्षांत काजूची अवस्था बिकट झाली. सातत्याने काजू बीच्या दरामध्ये घसरण होत आहे.

गेल्या वर्षी सुरूवातीला 120 ते 140 रुपये दर बागायतदारांना मिळाला. त्यानंतर त्यामध्ये घसरण होऊन तो 90 रुपयापर्यंत आला. यंदाही व्यापाऱ्यांनी 140 रुपये प्रति किलोने काजू बी खरेदीस सुरूवात केली. त्यानंतर कोरोनाचे सावट घोंघावू लागले. त्यातच मार्चच्या अखेरच्या आठवड्यात लॉकडाउन करण्यात आले. हीच संधी साधत काही दलालांनी काजू बीच्या दरात मोठी घसरण होणार असल्याने बी घेण्यास सुरूवात केली. ते अवघ्या साठ ते सत्तर रुपये दराने काजू बी खरेदी करू लागले.

शेतकऱ्यांमध्ये समन्वय आणि संवाद नसल्यामुळे काजू बागायतदारांनीदेखील कोणताही विचार न करता काजू मिळेल त्या दराने ते दलालाच्या घशात ओतू लागले. काही लोक सांगत होते, काजू विक्री करू नका, तर काही लोक सांगत होते विक्री करा. त्यामुळे बागायतदार द्विधा मनस्थितीत सापडला. याचाच फायदा दलालांनी उचलत काजू कमी दराने खरेदी केली. 
दरवर्षी काजूपासून बाराशे ते पंधराशे कोटींची उलाढाल होते. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणात काजूला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे.

जिल्ह्यातील 30 ते 40 टक्के लोक काजूशी थेट निगडित आहेत. याशिवाय व्यापार, कारखानदारांचा समावेश आहे. अशी एकूण स्थिती असताना काजूला हमीभाव मिळावा, यासाठी कुणीही बागायतदार एकवटताना दिसत नाही. असंघटितपणामुळे कोणताही राजकीय पक्ष ठोसपणे या बागायतदारांच्या पाठीशी राहताना दिसत नाही. त्याला काही पक्षातील एखाद दुसऱ्या पदाधिकाऱ्याचा अपवाद आहे. 

काजूला होणारा खर्च, खते, कीटकनाशकाचे वाढलेले दर, न परवडणारे मजुरांचे दर यांमुळे काजूला कमीत कमी 150 ते 160 रुपये दर मिळणे आवश्‍यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काजूला हमीभाव मिळाल्यास जिल्ह्यात पुन्हा एकदा काजूला चांगले दिवस येतील. 

आयात शुल्क वाढवा 
काही वर्षांपूर्वी परदेशातून येणाऱ्या काजूवर 5 टक्के आयात शुल्क आकारले जात होते; परंतु त्यामध्ये घट करून ते अडीच टक्‍क्‍यांवर आणले गेले. ज्यावेळी 5 टक्के शुल्क होते त्यावेळी आयात केलेला काजू जिल्ह्यातील कारखानदारांना 90 रुपयांना मिळत होता. त्यावेळी स्थानिक काजू बी कारखानदार 120 ते 130 रुपयांनी खरेदी करीत होता; परंतु अडीच टक्‍क्‍यांमुळे कारखानदारांना 50 ते 60 रुपयाला आयात केलेला काजू उपलब्ध होतो. पर्यायाने स्थानिक काजूच्या दरात घसरण होते. त्यामुळे आयात शुल्क वाढविणे गरजेचे आहे. 

मार्केटिंग स्कील आवश्‍यक 
काजूची लागवड करणे, त्याची देखभाल आणि व्यवस्थापन उत्तमपणे करणे याचे शिक्षण बागायतदारांनी घेतले; परंतु मार्केटिंगमध्ये स्थानिक बागायतदार मागे पडला. त्यामुळे यापुढील काळात थेट काजूगर विक्री, प्रकियायुक्त पदार्थ यांचे प्रशिक्षण घेऊन स्वत: मार्केटिंगमध्ये उतरण्याची गरज आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सातत्याने काजूच्या दरात घसरण, काय आहेत कारणे? वाचा... वैभववाडी (सिंधुदुर्ग) - काजू बागायतदारांमधील असंघटितपणा, दलालांचे विशिष्ट धोरण आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यांमुळे दोन वर्षांत काजू बीच्या दरात मोठी घसरण झाली. चवीला उत्तम आणि विशिष्ट गुणधर्म असलेल्या जिल्ह्यातील काजूसाठी बागायतदार निश्‍चित दरासाठी धडपडत आहे. त्यामुळे यापुढील काळात काजूला हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकी आणि सर्वपक्षीयांनी पाठबळ देण्याची गरज आहे, तर परकीय चलन मिळवून देण्याची क्षमता असलेल्या जिल्ह्यातील काजूला आणि पर्यायाने काजू बागायतदारांना सुगीचे दिवस येतील.  जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात लागवड केली तरी हमखास उत्पादन देईल, अशी काजू पिकाची ख्याती आहे. 2010 नंतर सातत्याने काजू बी दरात वाढ होत गेली. साठ ते सत्तर रुपये प्रति किलो मिळणारा दर 2017 मध्ये 180 ते 190 पर्यंत पोहोचला; परंतु त्यानंतर मात्र दोन वर्षांत काजूची अवस्था बिकट झाली. सातत्याने काजू बीच्या दरामध्ये घसरण होत आहे. गेल्या वर्षी सुरूवातीला 120 ते 140 रुपये दर बागायतदारांना मिळाला. त्यानंतर त्यामध्ये घसरण होऊन तो 90 रुपयापर्यंत आला. यंदाही व्यापाऱ्यांनी 140 रुपये प्रति किलोने काजू बी खरेदीस सुरूवात केली. त्यानंतर कोरोनाचे सावट घोंघावू लागले. त्यातच मार्चच्या अखेरच्या आठवड्यात लॉकडाउन करण्यात आले. हीच संधी साधत काही दलालांनी काजू बीच्या दरात मोठी घसरण होणार असल्याने बी घेण्यास सुरूवात केली. ते अवघ्या साठ ते सत्तर रुपये दराने काजू बी खरेदी करू लागले. शेतकऱ्यांमध्ये समन्वय आणि संवाद नसल्यामुळे काजू बागायतदारांनीदेखील कोणताही विचार न करता काजू मिळेल त्या दराने ते दलालाच्या घशात ओतू लागले. काही लोक सांगत होते, काजू विक्री करू नका, तर काही लोक सांगत होते विक्री करा. त्यामुळे बागायतदार द्विधा मनस्थितीत सापडला. याचाच फायदा दलालांनी उचलत काजू कमी दराने खरेदी केली.  दरवर्षी काजूपासून बाराशे ते पंधराशे कोटींची उलाढाल होते. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणात काजूला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. जिल्ह्यातील 30 ते 40 टक्के लोक काजूशी थेट निगडित आहेत. याशिवाय व्यापार, कारखानदारांचा समावेश आहे. अशी एकूण स्थिती असताना काजूला हमीभाव मिळावा, यासाठी कुणीही बागायतदार एकवटताना दिसत नाही. असंघटितपणामुळे कोणताही राजकीय पक्ष ठोसपणे या बागायतदारांच्या पाठीशी राहताना दिसत नाही. त्याला काही पक्षातील एखाद दुसऱ्या पदाधिकाऱ्याचा अपवाद आहे.  काजूला होणारा खर्च, खते, कीटकनाशकाचे वाढलेले दर, न परवडणारे मजुरांचे दर यांमुळे काजूला कमीत कमी 150 ते 160 रुपये दर मिळणे आवश्‍यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काजूला हमीभाव मिळाल्यास जिल्ह्यात पुन्हा एकदा काजूला चांगले दिवस येतील.  आयात शुल्क वाढवा  काही वर्षांपूर्वी परदेशातून येणाऱ्या काजूवर 5 टक्के आयात शुल्क आकारले जात होते; परंतु त्यामध्ये घट करून ते अडीच टक्‍क्‍यांवर आणले गेले. ज्यावेळी 5 टक्के शुल्क होते त्यावेळी आयात केलेला काजू जिल्ह्यातील कारखानदारांना 90 रुपयांना मिळत होता. त्यावेळी स्थानिक काजू बी कारखानदार 120 ते 130 रुपयांनी खरेदी करीत होता; परंतु अडीच टक्‍क्‍यांमुळे कारखानदारांना 50 ते 60 रुपयाला आयात केलेला काजू उपलब्ध होतो. पर्यायाने स्थानिक काजूच्या दरात घसरण होते. त्यामुळे आयात शुल्क वाढविणे गरजेचे आहे.  मार्केटिंग स्कील आवश्‍यक  काजूची लागवड करणे, त्याची देखभाल आणि व्यवस्थापन उत्तमपणे करणे याचे शिक्षण बागायतदारांनी घेतले; परंतु मार्केटिंगमध्ये स्थानिक बागायतदार मागे पडला. त्यामुळे यापुढील काळात थेट काजूगर विक्री, प्रकियायुक्त पदार्थ यांचे प्रशिक्षण घेऊन स्वत: मार्केटिंगमध्ये उतरण्याची गरज आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hIkXwf
Read More
कौतुकास्पद! गणेशोत्सवात `या` पारंपरिक लोककलेला उर्जितावस्था

कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोकणात सर्वांचे आराध्य दैवत श्री गणेशासमोर पारंपरिक लोककला असणारी फुगडी घालण्याची कला आजही बऱ्याच गावांमध्ये सुरू आहे. ही लोककला अजूनही काही गावांमध्ये अजून मनोभावे जोपासली जात आहे. 
कोकणवासीयांचे आराध्य दैवत म्हणून श्री गणेश ओळखला जातो. कोकणात विविध सर्व सणांमध्ये गणेशोत्सव हा सण सर्वांत मोठा मानला जातो.

कोकणात विशेषतः श्रींचे घरोघरी आगमन झाल्यानंतर त्यांचे दीड दिवसांपासून ते 5, 7, 11, 21, 42 दिवस अशाप्रकारे घरोघरी मुक्काम असतो. सार्वजनिक गणेशोत्सव हा सुद्धा काही ठिकाणी 21 किंवा 42 दिवस असतो. गणेशोत्सव कालावधीत श्री गणेशाची मनोभावे सेवा करण्याच्या उद्देशाने भजन, आरतीचा कार्यक्रम सर्वत्र मोठ्या प्रमाणात भक्तिमय वातावरणात केला जातो. या भजन व आरती बरोबरच कित्येक वर्षांची फुगडी ही लोककलाही जोपासली जात आहे.

सद्यस्थितीत पारंपरिक फुगड्या कमी प्रमाणात दिसून येत असून आधुनिक फुगड्यांचे प्रमाण वाढले आहे. पारंपरिक फुगडी लोककला जतन करण्याचे काम ग्रामीण भागातील अनेक महिला मंडळ करत आहेत. ही निश्‍चितच कौतुकास्पद बाब आहे. ही कला गेल्या काही वर्षापूर्वी बंद होण्याच्या मार्गावर होती; मात्र जिल्ह्यातील विविध संस्था, मंडळे, राजकीय पक्ष यांनी फुगडी या लोककलेला स्पर्धेच्या माध्यमातून संधी दिल्यामुळे गेल्या काही वर्षांपूर्वी बंद झालेली ही कला पुन्हा बहरू लागली आहे.

या कलेला उर्जितावस्था प्राप्त झाली आहे; मात्र गणेशोत्सव कालावधीत श्री गणेशासमोर आजच्या मोबाईलच्या युगात ही फुगडी सादर करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. ही पारंपरिक फुगडी लोककला एक मनोरंजनाचे माध्यम ठरली आहे. ही कला गणेशोत्सव कालावधीत श्री गणेशाची सर्वत्र धामधूम सुरू असताना ग्रामीण भागातही दिसून येत आहे. 

बाप्पाच्या सेवेचा आनंद 
तालुक्‍यातील नेरूर कांडरीवाडी येथील नाईक कुटुंबियाचा गणेश हिरक महोत्सवी वर्षात वाटचाल करीत आहे. या कुटुंबातर्फे गणपतीसमोर दरवर्षी फुगडी घातल्या जातात. या फुगडीमध्ये नाईक घराण्यातील नेरुरच्या महिलांसह मुंबईतील महिला वर्गाचाही सहभाग असतो. या कुटुंबातील मधुश्री नाईक, रूपाली नाईक, सुनिता नाईक, प्रमिला नाईक, सुखदा नाईक, सुप्रिया नाईक, आकांक्षा नाईक, सायली नाईक, मिलन नाईक, ओम नाईक, आराध्या आदींनी फुगड्या घातल्या. श्रींसमोर पारंपरिक फुगड्या घालून त्यांची मनोभावे सेवा केल्याचा आनंद मिळत असल्याचे मधुश्री नाईक यांनी "सकाळ'ला सांगितले.  

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कौतुकास्पद! गणेशोत्सवात `या` पारंपरिक लोककलेला उर्जितावस्था कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोकणात सर्वांचे आराध्य दैवत श्री गणेशासमोर पारंपरिक लोककला असणारी फुगडी घालण्याची कला आजही बऱ्याच गावांमध्ये सुरू आहे. ही लोककला अजूनही काही गावांमध्ये अजून मनोभावे जोपासली जात आहे.  कोकणवासीयांचे आराध्य दैवत म्हणून श्री गणेश ओळखला जातो. कोकणात विविध सर्व सणांमध्ये गणेशोत्सव हा सण सर्वांत मोठा मानला जातो. कोकणात विशेषतः श्रींचे घरोघरी आगमन झाल्यानंतर त्यांचे दीड दिवसांपासून ते 5, 7, 11, 21, 42 दिवस अशाप्रकारे घरोघरी मुक्काम असतो. सार्वजनिक गणेशोत्सव हा सुद्धा काही ठिकाणी 21 किंवा 42 दिवस असतो. गणेशोत्सव कालावधीत श्री गणेशाची मनोभावे सेवा करण्याच्या उद्देशाने भजन, आरतीचा कार्यक्रम सर्वत्र मोठ्या प्रमाणात भक्तिमय वातावरणात केला जातो. या भजन व आरती बरोबरच कित्येक वर्षांची फुगडी ही लोककलाही जोपासली जात आहे. सद्यस्थितीत पारंपरिक फुगड्या कमी प्रमाणात दिसून येत असून आधुनिक फुगड्यांचे प्रमाण वाढले आहे. पारंपरिक फुगडी लोककला जतन करण्याचे काम ग्रामीण भागातील अनेक महिला मंडळ करत आहेत. ही निश्‍चितच कौतुकास्पद बाब आहे. ही कला गेल्या काही वर्षापूर्वी बंद होण्याच्या मार्गावर होती; मात्र जिल्ह्यातील विविध संस्था, मंडळे, राजकीय पक्ष यांनी फुगडी या लोककलेला स्पर्धेच्या माध्यमातून संधी दिल्यामुळे गेल्या काही वर्षांपूर्वी बंद झालेली ही कला पुन्हा बहरू लागली आहे. या कलेला उर्जितावस्था प्राप्त झाली आहे; मात्र गणेशोत्सव कालावधीत श्री गणेशासमोर आजच्या मोबाईलच्या युगात ही फुगडी सादर करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. ही पारंपरिक फुगडी लोककला एक मनोरंजनाचे माध्यम ठरली आहे. ही कला गणेशोत्सव कालावधीत श्री गणेशाची सर्वत्र धामधूम सुरू असताना ग्रामीण भागातही दिसून येत आहे.  बाप्पाच्या सेवेचा आनंद  तालुक्‍यातील नेरूर कांडरीवाडी येथील नाईक कुटुंबियाचा गणेश हिरक महोत्सवी वर्षात वाटचाल करीत आहे. या कुटुंबातर्फे गणपतीसमोर दरवर्षी फुगडी घातल्या जातात. या फुगडीमध्ये नाईक घराण्यातील नेरुरच्या महिलांसह मुंबईतील महिला वर्गाचाही सहभाग असतो. या कुटुंबातील मधुश्री नाईक, रूपाली नाईक, सुनिता नाईक, प्रमिला नाईक, सुखदा नाईक, सुप्रिया नाईक, आकांक्षा नाईक, सायली नाईक, मिलन नाईक, ओम नाईक, आराध्या आदींनी फुगड्या घातल्या. श्रींसमोर पारंपरिक फुगड्या घालून त्यांची मनोभावे सेवा केल्याचा आनंद मिळत असल्याचे मधुश्री नाईक यांनी "सकाळ'ला सांगितले.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jwAxLA
Read More
मुंबईच्या मोबिलीटी आराखड्याला ब्रेक; सुधारित अर्थसंकल्पात संपुर्ण तरतूद रद्द

मुंबई : कोव्हिडमुळे मुंबईचा गमनशिलता आराखडा (मोबिलीटी प्लान ) रखडणार आहे. शहरातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी 2017 मध्ये तयार झालेल्या कृती आराखड्यानुसार मुंबईतील पाच बॉटल नेक मध्ये रुंदीकरण करुन मिसींग लींक जोडण्याचे काम या वर्षी हाती घेण्यात येणार होते. मात्र,त्यासाठी फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाने अर्थसंकल्प 48 कोटी रुपयांची तरतूद केली होती. ही तरतूद सुधारीत अर्थसंकल्पात 100 टक्के रद्द करण्यात आली आहे.

म्हातारीचे काय करायचे हे राहुल गांधी यांनीच ठरवायला हवेः शिवसेना

मुंबईतील वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी भविष्यातील वाहतुकीची गरज ओळखून रस्ते रुंदीकरण,उड्डाण पुल तसेच सार्वजनिक वाहतुकीसाठी महानगर पालिकेने कृती आराखडा तयार केला होता. या कृती आराखड्यात मुंबईतील 41 किलोमिटरच्या मिसींग लिंक जोडून रस्त्यांच्या बॉटल नेक भोवती होणारी वाहतुक कोंडी फोडण्याचा निर्णय घेतला होता. यातील सुमारे 10 किलोमिटरच्या मिसींग लिंक जोडण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात स्थायी समितीत सादर झालेल्या अर्थसंकल्पात 48 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र,ऑगस्ट महिन्यात पालिकेच्या महासभेत मंजूर झालेल्या सुधारीत अर्थसंकल्पात 2 हजार 500 कोटी रुपयांची कपात करण्यात आली. त्यात, बॉटल नेकच्या रुंदीकरणासाठी असलेली 48 कोटी रुपयांची तरतूद पुर्ण पणे रद्द करण्यात आली.लॉकडाऊन मुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झालेली असल्याने अर्थसंकल्पात कपातीचा निर्णय घेतला आहे.

यापुर्वीच्या अर्थसंकल्पात याच कामासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, तेव्हाही एक पैशाचे काम झाले नव्हते.यंदा महापालिकेने या रुंदीकरणासाठी पालिकेने प्राथमिक प्रक्रिया पुर्ण केली होते. या प्रकल्पग्रस्तांचे सर्वेक्षण करण्यापासून रुंदीकरणातील अडथळे कसे दुर करता येतील याचा आढावा घेण्यात आला होता. त्यामुळे यंदा प्रत्यक्ष काम सुरु होण्याची शक्‍यता होती.

मुंबईतील हरित कवच कमी झाल्याने पूर परिस्थिती; 'स्प्रिंगर नेचर मुंबई'चा अहवाल

या मिसींग लिंक जोडणार होत्या
शिव रुग्णालयाच्या बाजून कृष्णा मेमन मार्गावरुन पुर्व उपनगरातून धारावी मार्ग थेट माहिमला अथवा वांद्रे येथे जाता येते. त्यामुळे हा महत्वाचा मार्ग असल्याने या मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. तर, विक्रोळी फाटक येथे पुर्व पश्‍चिम जोडणारा उड्डाण पुल तयार होत असल्याने तेथे भविष्यात वाहतुक वाहतुक वाढणार आहे. त्यामुळे पिरोजशा मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार होते. तसेच, मुलूंड येथील फाटक पुला पर्यंत येणाऱ्या मार्गाचे रुंदीकरणही महत्वाचे होते. गोरेगाव मुलूंड लिंक रोड सुरु झाल्यानंतर या भागात वाहतुक वाढणार होती. त्यामुळे या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता.

कोरोनाच्या भीतीने वाफ देण्याच्या मशीनला मागणी वाढली; रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचा दावा 

काय आहे मोबिलीटी प्लान
मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 40 लाखा पर्यंत पोहचेल असा अंदाज असून तर 80 लाख नोकरदारांची रोज मुंबईत वर्दळ असेल असा अंदाज आहे. त्यावेळच्या गर्दीनुसार मुंबईतील रस्ते,सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी महानगर पालिकेने खासगी सल्लागाराच्या मदतीने हा आराखडा तयार होता. त्यात,नवे उड्डाणपुल,बेस्ट बसेस साठी स्वतंत्र मार्गिक,मिसींग लिंक जोडणे,रस्तांचे रुंदीकरण अशी शिफारशी केल्या होती.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबईच्या मोबिलीटी आराखड्याला ब्रेक; सुधारित अर्थसंकल्पात संपुर्ण तरतूद रद्द मुंबई : कोव्हिडमुळे मुंबईचा गमनशिलता आराखडा (मोबिलीटी प्लान ) रखडणार आहे. शहरातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी 2017 मध्ये तयार झालेल्या कृती आराखड्यानुसार मुंबईतील पाच बॉटल नेक मध्ये रुंदीकरण करुन मिसींग लींक जोडण्याचे काम या वर्षी हाती घेण्यात येणार होते. मात्र,त्यासाठी फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाने अर्थसंकल्प 48 कोटी रुपयांची तरतूद केली होती. ही तरतूद सुधारीत अर्थसंकल्पात 100 टक्के रद्द करण्यात आली आहे. म्हातारीचे काय करायचे हे राहुल गांधी यांनीच ठरवायला हवेः शिवसेना मुंबईतील वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी भविष्यातील वाहतुकीची गरज ओळखून रस्ते रुंदीकरण,उड्डाण पुल तसेच सार्वजनिक वाहतुकीसाठी महानगर पालिकेने कृती आराखडा तयार केला होता. या कृती आराखड्यात मुंबईतील 41 किलोमिटरच्या मिसींग लिंक जोडून रस्त्यांच्या बॉटल नेक भोवती होणारी वाहतुक कोंडी फोडण्याचा निर्णय घेतला होता. यातील सुमारे 10 किलोमिटरच्या मिसींग लिंक जोडण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात स्थायी समितीत सादर झालेल्या अर्थसंकल्पात 48 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र,ऑगस्ट महिन्यात पालिकेच्या महासभेत मंजूर झालेल्या सुधारीत अर्थसंकल्पात 2 हजार 500 कोटी रुपयांची कपात करण्यात आली. त्यात, बॉटल नेकच्या रुंदीकरणासाठी असलेली 48 कोटी रुपयांची तरतूद पुर्ण पणे रद्द करण्यात आली.लॉकडाऊन मुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झालेली असल्याने अर्थसंकल्पात कपातीचा निर्णय घेतला आहे. यापुर्वीच्या अर्थसंकल्पात याच कामासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, तेव्हाही एक पैशाचे काम झाले नव्हते.यंदा महापालिकेने या रुंदीकरणासाठी पालिकेने प्राथमिक प्रक्रिया पुर्ण केली होते. या प्रकल्पग्रस्तांचे सर्वेक्षण करण्यापासून रुंदीकरणातील अडथळे कसे दुर करता येतील याचा आढावा घेण्यात आला होता. त्यामुळे यंदा प्रत्यक्ष काम सुरु होण्याची शक्‍यता होती. मुंबईतील हरित कवच कमी झाल्याने पूर परिस्थिती; 'स्प्रिंगर नेचर मुंबई'चा अहवाल या मिसींग लिंक जोडणार होत्या शिव रुग्णालयाच्या बाजून कृष्णा मेमन मार्गावरुन पुर्व उपनगरातून धारावी मार्ग थेट माहिमला अथवा वांद्रे येथे जाता येते. त्यामुळे हा महत्वाचा मार्ग असल्याने या मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. तर, विक्रोळी फाटक येथे पुर्व पश्‍चिम जोडणारा उड्डाण पुल तयार होत असल्याने तेथे भविष्यात वाहतुक वाहतुक वाढणार आहे. त्यामुळे पिरोजशा मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार होते. तसेच, मुलूंड येथील फाटक पुला पर्यंत येणाऱ्या मार्गाचे रुंदीकरणही महत्वाचे होते. गोरेगाव मुलूंड लिंक रोड सुरु झाल्यानंतर या भागात वाहतुक वाढणार होती. त्यामुळे या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाच्या भीतीने वाफ देण्याच्या मशीनला मागणी वाढली; रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचा दावा  काय आहे मोबिलीटी प्लान मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 40 लाखा पर्यंत पोहचेल असा अंदाज असून तर 80 लाख नोकरदारांची रोज मुंबईत वर्दळ असेल असा अंदाज आहे. त्यावेळच्या गर्दीनुसार मुंबईतील रस्ते,सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी महानगर पालिकेने खासगी सल्लागाराच्या मदतीने हा आराखडा तयार होता. त्यात,नवे उड्डाणपुल,बेस्ट बसेस साठी स्वतंत्र मार्गिक,मिसींग लिंक जोडणे,रस्तांचे रुंदीकरण अशी शिफारशी केल्या होती. ----------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gJLFD4
Read More
लॉकडाउनमध्येही मेट्रोच्या कामाचा वेग कसा होता कायम? वाचा सविस्तर

नागपूर : मार्चपासून मेट्रोची प्रवासी वाहतूक बंद असली, तरी कामाचा वेग मात्र कायम ठेवल्याचे चित्र आहे. लॉकडाउनमध्येही महामेट्रोने आवश्यक तसेच शक्य ती कामे पूर्ण करण्यावर भर दिला. परिणामी वर्धा मार्गावरील अजनी व रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशनचे काम संपुष्टात आले. एवढेच नव्हे, तर हिंगणा मार्गावरील बंसीनगर स्टेशनचेही काम पूर्ण झाले असून प्रवासी वाहतूक सुरू होताच या स्टेशनवरूनही नागरिकांना मेट्रोमध्ये बसता येणार आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित मेट्रोचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात लॉकडाउनच्या काळात शक्य ती कामे पूर्ण करण्यावर महामेट्रोने भर दिला. लॉकडाउनमध्ये रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी असल्याने मजुरांचा अभाव असतानाही अनेक कामे करण्यात आली. त्यामुळेच आज वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी स्टेशनचे काम संपुष्टात आले.

रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशन परिसरात अनेक डेरेदार हिरवेगार वृक्ष आहेत. मेट्रो ट्रॅकच्या दोन्ही बाजूंचा परिसर वृक्षवेलींनी नटलेला असून येथून प्रवास करताना जंगलावून प्रवास केल्याचा आभास होतो. यामुळे स्टेशनला ‘ग्रीन लूक’ देण्यात आले आहे. या मेट्रो स्थानकाच्या आसपास आयटीआय, अंधविद्यालय, आरोग्य उपसंचालक कार्यालय, मध्यवर्ती कारागृह, इतर शासकीय तसेच सार्वजनिक कार्यालये आहेत.

अजनी स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात असून येथे बाजूलाच असलेल्या रेल्वे स्टेशन असल्याने या स्टेशनचेही महत्त्व आहे. मुंबईवरून येणाऱ्या रेल्वे अजनी रेल्वे स्टेशनला थांबतात. येणाऱ्या प्रवाशांना घरापर्यंत जाण्यासाठी अजनी मेट्रो स्टेशनवरून मेट्रोत बसता येणार आहे. हिंगणा मार्गावरील बंसीनगर स्टेशनचेही काम पूर्ण झाले आहे.

या’ जिल्ह्यात पावसामुळे झाली १९९४ची पुनर्रावृत्ती, वाचा काय झाले असावे..

या मार्गावरील लोकमान्यनगर, वासुदेवनगर, सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झाशी राणी चौक आणि सीताबर्डी असे एकूण ६ मेट्रो स्टेशन यापूर्वीच सुरू झाले आहेत. बंसीनगर स्टेशनची उभारणी ५८०० वर्ग मीटर क्षेत्रात करण्यात आली आहे. स्टेशनच्या उत्तर व दक्षिण बाजूला आत जाण्याचा व बाहेर पडण्याचा मार्ग आहे. तीन मजली स्टेशनच्या दुसऱ्या मजल्यावर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.

 
प्रजापतीनगरपर्यंतच्या १० किमी ट्रॅकचे काम पूर्ण
सीताबर्डी ते पूर्व नागपुरातील प्रजापतीनगर मेट्रो ट्रॅकचे काम जलदगतीने सुरू आहे. या मार्गावरील १०.०० किमी ट्रॅकचे काम पूर्ण झाले. या मार्गिकेवर महामेट्रो देशातील २३१ मीटर लांबीचा उड्डाणपूल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार करण्यात येत आहे. आनंद टॉकीज, सीताबर्डी ते कॉटन मार्केटपर्यंत या पुलाचे काम सुरू आहे. या मेट्रो मार्गावरील व्हायडक्टचे काम ८७ टक्के पूर्ण झाले आहे.
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउनमध्येही मेट्रोच्या कामाचा वेग कसा होता कायम? वाचा सविस्तर नागपूर : मार्चपासून मेट्रोची प्रवासी वाहतूक बंद असली, तरी कामाचा वेग मात्र कायम ठेवल्याचे चित्र आहे. लॉकडाउनमध्येही महामेट्रोने आवश्यक तसेच शक्य ती कामे पूर्ण करण्यावर भर दिला. परिणामी वर्धा मार्गावरील अजनी व रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशनचे काम संपुष्टात आले. एवढेच नव्हे, तर हिंगणा मार्गावरील बंसीनगर स्टेशनचेही काम पूर्ण झाले असून प्रवासी वाहतूक सुरू होताच या स्टेशनवरूनही नागरिकांना मेट्रोमध्ये बसता येणार आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित मेट्रोचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात लॉकडाउनच्या काळात शक्य ती कामे पूर्ण करण्यावर महामेट्रोने भर दिला. लॉकडाउनमध्ये रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी असल्याने मजुरांचा अभाव असतानाही अनेक कामे करण्यात आली. त्यामुळेच आज वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी स्टेशनचे काम संपुष्टात आले. रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशन परिसरात अनेक डेरेदार हिरवेगार वृक्ष आहेत. मेट्रो ट्रॅकच्या दोन्ही बाजूंचा परिसर वृक्षवेलींनी नटलेला असून येथून प्रवास करताना जंगलावून प्रवास केल्याचा आभास होतो. यामुळे स्टेशनला ‘ग्रीन लूक’ देण्यात आले आहे. या मेट्रो स्थानकाच्या आसपास आयटीआय, अंधविद्यालय, आरोग्य उपसंचालक कार्यालय, मध्यवर्ती कारागृह, इतर शासकीय तसेच सार्वजनिक कार्यालये आहेत. अजनी स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात असून येथे बाजूलाच असलेल्या रेल्वे स्टेशन असल्याने या स्टेशनचेही महत्त्व आहे. मुंबईवरून येणाऱ्या रेल्वे अजनी रेल्वे स्टेशनला थांबतात. येणाऱ्या प्रवाशांना घरापर्यंत जाण्यासाठी अजनी मेट्रो स्टेशनवरून मेट्रोत बसता येणार आहे. हिंगणा मार्गावरील बंसीनगर स्टेशनचेही काम पूर्ण झाले आहे. या’ जिल्ह्यात पावसामुळे झाली १९९४ची पुनर्रावृत्ती, वाचा काय झाले असावे.. या मार्गावरील लोकमान्यनगर, वासुदेवनगर, सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झाशी राणी चौक आणि सीताबर्डी असे एकूण ६ मेट्रो स्टेशन यापूर्वीच सुरू झाले आहेत. बंसीनगर स्टेशनची उभारणी ५८०० वर्ग मीटर क्षेत्रात करण्यात आली आहे. स्टेशनच्या उत्तर व दक्षिण बाजूला आत जाण्याचा व बाहेर पडण्याचा मार्ग आहे. तीन मजली स्टेशनच्या दुसऱ्या मजल्यावर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.   प्रजापतीनगरपर्यंतच्या १० किमी ट्रॅकचे काम पूर्ण सीताबर्डी ते पूर्व नागपुरातील प्रजापतीनगर मेट्रो ट्रॅकचे काम जलदगतीने सुरू आहे. या मार्गावरील १०.०० किमी ट्रॅकचे काम पूर्ण झाले. या मार्गिकेवर महामेट्रो देशातील २३१ मीटर लांबीचा उड्डाणपूल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार करण्यात येत आहे. आनंद टॉकीज, सीताबर्डी ते कॉटन मार्केटपर्यंत या पुलाचे काम सुरू आहे. या मेट्रो मार्गावरील व्हायडक्टचे काम ८७ टक्के पूर्ण झाले आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lxPgYD
Read More
"जीएसटी'त करदर कमी झाले का? 

विविध राज्यांतील राजकीय गणिते लक्षात घेऊन वस्तू व सेवाकराबाबत (जीएसटी) सर्व राज्यांची सहमती मिळविणे इतकेच नव्हे, तर त्यानंतरही जीएसटी कौन्सिलचे निर्णय एकमताने घेणे, ही अवघड कामगिरी माजी केंद्रीय अर्थमंत्री (कै.) अरुण जेटली यांनी कौशल्याने केली, ही गोष्ट गौरवास्पद आहे यात शंकाच नाही. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याबाबत काही ट्‌विट केले आणि त्या "ब्रेकिंग न्यूज' झाल्या. व्हॉट्‌सऍप युनिव्हर्सिटीतून माहिती घेतल्याने, "लॉकडाउन' असताना नवीनच काही सवलती दिल्या आहेत, असा गैरसमज निर्माण झाला आहे. वस्तुस्थिती काय आहे हे पाहणे उद्‌बोधक ठरेल. कारण ज्याची "हेडलाइन' झाली त्याबाबतची वस्तुस्थिती वेगळी आहे. 

वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू होण्यासाठी वार्षिक उलाढालीची मर्यादा 20 लाख रुपयांची होती. ती एक एप्रिल 2019 पासूनच फक्त वस्तूचा पुरवठा करणाऱ्यांसाठी 40 लाख रुपये करण्यात आली. कोणतीही सेवा देत असल्यास मात्र नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"जीएसटी'पूर्वी आपल्या देशात अनेक कर होते. त्यातील महत्त्वाचे बहुतेक सर्व अप्रत्यक्ष कर "जीएसटी'त समाविष्ट झाले. पण राज्याराज्यात करदर, सवलती वेगवेगळ्या होत्या. जीएसटीचा करदर नक्की करताना त्या त्या वस्तू वा सेवेवर अगोदरच्या समाविष्ट सर्व कायद्याखाली एकूण करभार किती होता हे पाहून त्याच्या जवळपास "जीएसटी' करदर निश्‍चित केले गेले. संपूर्ण देशातील सरासरीने करभाराची तुलना करता बहुतेक सर्व वस्तुंवरील करदर "जीएसटी'ची अंमलबजावणी करताना 1 ते 3 टक्के कमी होते. नंतरही काही कमी केले गेले. त्याचे तक्ते अर्थमंत्र्यांनी ट्‌विट केले आहेत. 

"जीएसटी'पूर्वी वस्तूंवरील खरा करभार ग्राहकाला समजतच नव्हता. कारण तो बिलात नमूद केलेला नसायचा. जीएसटी कायद्यानुसार बिलात कर वेगळा दाखविणे बंधनकारक असल्याने अनेक ग्राहकोपयोगी वस्तुंवर कर किती आहे, हे ग्राहकाला समजू लागले. खाद्यसेवा महाग झाली, अनेक ग्राहकोपयोगी वस्तुंवरील "जीएसटी' 28 टक्के असल्याने, तो घेणे परवडत नाही, अशी ओरड सुरू झाली. करदर कमी करावेत, अशी जोरदार मागणी झाली. नंतर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आणि करदर कमी केले. त्याचा थोडक्‍यात आढावा असा आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

28 टक्‍क्‍यांवरून 18 टक्के करदर झालेल्या वस्तु : 
बहुतेक सर्व इलेक्‍ट्रिकल वस्तु, विद्युत दिवे व पंखे, कुकर आणि स्वयंपाकाची उपकरणे, घड्याळे, सुटकेस, ब्रीफकेस, शाम्पु, शेव्हींग क्रीम, परफ्यूम आदी सौंदर्य प्रसाधने, स्वच्छतागृहातील वस्तु, प्लायवूड, फर्निचर, काच व काचेच्या वस्तु, मार्बल, ग्रॅनाईट व त्याच्या वस्तु, पाईप, टाईल्स, दगडाच्या वस्तु, बुलडोझर, लोडर, फोर्क लिफ्ट व तत्सम अवजड मशीनरी अशा सुमारे 100 वस्तु. 

विमानाचे इंजिन, टायर व बैठक याचा दर 28 टक्‍क्‍यांवरुन 5 टक्के केला गेला. 

18 टक्‍क्‍यांवरून 12 टक्के करदर झालेल्या वस्तु : 
कंडेन्स्ड मिल्क, रिफाइंड शुगर, हॅंडबॅग, चष्म्याच्या फ्रेम, शेती, फलोत्पादन यासाठी लागणारी यंत्रे व अवजारे, बांबू व वेताचे फर्निचर आदी. 

व्यापाऱ्यांना, उद्योजकांना, कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाणे अपरिहार्य झाले आहे. ज्यांना रोजच्या रोज बाहेर खायला लागते, त्यांच्यादृष्टीने रेस्टॉरंट ही जीवनावश्‍यक सेवा आहे. त्यावरील करदर 12 टक्के (हॉटेल वातानुकुलीत नसेल तर) आणि 18 टक्के (हॉटेल वातानुकुलीत असेल तर) असे होते. ते कमी करून खाद्यपदार्थ सेवेला, सर्व रेस्टॉरंटना 5 टक्के कर लागू केला. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यापूर्वी बुक केलेल्या निवासी सदनिकेवरील करदर सुरवातीला 18 टक्के होता. त्यात सूट दिली आणि ज्याचे मूल्य 45 लाख रुपयांहून कमी असेल तर 1 टक्का; अन्यथा 5 टक्के कर लागू केले आहेत. (त्यात इतरही अटी आहेत.) 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"जीएसटी'त विविध तरतुदींची पूर्तता आणि सदोष संगणकप्रणाली ही मोठी डोकेदुखी असली तरी करदर कमी केले, हा सरकारचा दावा योग्य व प्रशंसनीय आहे. 
(लेखक ज्येष्ठ कर सल्लागार आहेत.) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

"जीएसटी'त करदर कमी झाले का?  विविध राज्यांतील राजकीय गणिते लक्षात घेऊन वस्तू व सेवाकराबाबत (जीएसटी) सर्व राज्यांची सहमती मिळविणे इतकेच नव्हे, तर त्यानंतरही जीएसटी कौन्सिलचे निर्णय एकमताने घेणे, ही अवघड कामगिरी माजी केंद्रीय अर्थमंत्री (कै.) अरुण जेटली यांनी कौशल्याने केली, ही गोष्ट गौरवास्पद आहे यात शंकाच नाही. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याबाबत काही ट्‌विट केले आणि त्या "ब्रेकिंग न्यूज' झाल्या. व्हॉट्‌सऍप युनिव्हर्सिटीतून माहिती घेतल्याने, "लॉकडाउन' असताना नवीनच काही सवलती दिल्या आहेत, असा गैरसमज निर्माण झाला आहे. वस्तुस्थिती काय आहे हे पाहणे उद्‌बोधक ठरेल. कारण ज्याची "हेडलाइन' झाली त्याबाबतची वस्तुस्थिती वेगळी आहे.  वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू होण्यासाठी वार्षिक उलाढालीची मर्यादा 20 लाख रुपयांची होती. ती एक एप्रिल 2019 पासूनच फक्त वस्तूचा पुरवठा करणाऱ्यांसाठी 40 लाख रुपये करण्यात आली. कोणतीही सेवा देत असल्यास मात्र नाही.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा "जीएसटी'पूर्वी आपल्या देशात अनेक कर होते. त्यातील महत्त्वाचे बहुतेक सर्व अप्रत्यक्ष कर "जीएसटी'त समाविष्ट झाले. पण राज्याराज्यात करदर, सवलती वेगवेगळ्या होत्या. जीएसटीचा करदर नक्की करताना त्या त्या वस्तू वा सेवेवर अगोदरच्या समाविष्ट सर्व कायद्याखाली एकूण करभार किती होता हे पाहून त्याच्या जवळपास "जीएसटी' करदर निश्‍चित केले गेले. संपूर्ण देशातील सरासरीने करभाराची तुलना करता बहुतेक सर्व वस्तुंवरील करदर "जीएसटी'ची अंमलबजावणी करताना 1 ते 3 टक्के कमी होते. नंतरही काही कमी केले गेले. त्याचे तक्ते अर्थमंत्र्यांनी ट्‌विट केले आहेत.  "जीएसटी'पूर्वी वस्तूंवरील खरा करभार ग्राहकाला समजतच नव्हता. कारण तो बिलात नमूद केलेला नसायचा. जीएसटी कायद्यानुसार बिलात कर वेगळा दाखविणे बंधनकारक असल्याने अनेक ग्राहकोपयोगी वस्तुंवर कर किती आहे, हे ग्राहकाला समजू लागले. खाद्यसेवा महाग झाली, अनेक ग्राहकोपयोगी वस्तुंवरील "जीएसटी' 28 टक्के असल्याने, तो घेणे परवडत नाही, अशी ओरड सुरू झाली. करदर कमी करावेत, अशी जोरदार मागणी झाली. नंतर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आणि करदर कमी केले. त्याचा थोडक्‍यात आढावा असा आहे.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 28 टक्‍क्‍यांवरून 18 टक्के करदर झालेल्या वस्तु :  बहुतेक सर्व इलेक्‍ट्रिकल वस्तु, विद्युत दिवे व पंखे, कुकर आणि स्वयंपाकाची उपकरणे, घड्याळे, सुटकेस, ब्रीफकेस, शाम्पु, शेव्हींग क्रीम, परफ्यूम आदी सौंदर्य प्रसाधने, स्वच्छतागृहातील वस्तु, प्लायवूड, फर्निचर, काच व काचेच्या वस्तु, मार्बल, ग्रॅनाईट व त्याच्या वस्तु, पाईप, टाईल्स, दगडाच्या वस्तु, बुलडोझर, लोडर, फोर्क लिफ्ट व तत्सम अवजड मशीनरी अशा सुमारे 100 वस्तु.  विमानाचे इंजिन, टायर व बैठक याचा दर 28 टक्‍क्‍यांवरुन 5 टक्के केला गेला.  18 टक्‍क्‍यांवरून 12 टक्के करदर झालेल्या वस्तु :  कंडेन्स्ड मिल्क, रिफाइंड शुगर, हॅंडबॅग, चष्म्याच्या फ्रेम, शेती, फलोत्पादन यासाठी लागणारी यंत्रे व अवजारे, बांबू व वेताचे फर्निचर आदी.  व्यापाऱ्यांना, उद्योजकांना, कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाणे अपरिहार्य झाले आहे. ज्यांना रोजच्या रोज बाहेर खायला लागते, त्यांच्यादृष्टीने रेस्टॉरंट ही जीवनावश्‍यक सेवा आहे. त्यावरील करदर 12 टक्के (हॉटेल वातानुकुलीत नसेल तर) आणि 18 टक्के (हॉटेल वातानुकुलीत असेल तर) असे होते. ते कमी करून खाद्यपदार्थ सेवेला, सर्व रेस्टॉरंटना 5 टक्के कर लागू केला. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यापूर्वी बुक केलेल्या निवासी सदनिकेवरील करदर सुरवातीला 18 टक्के होता. त्यात सूट दिली आणि ज्याचे मूल्य 45 लाख रुपयांहून कमी असेल तर 1 टक्का; अन्यथा 5 टक्के कर लागू केले आहेत. (त्यात इतरही अटी आहेत.)  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप "जीएसटी'त विविध तरतुदींची पूर्तता आणि सदोष संगणकप्रणाली ही मोठी डोकेदुखी असली तरी करदर कमी केले, हा सरकारचा दावा योग्य व प्रशंसनीय आहे.  (लेखक ज्येष्ठ कर सल्लागार आहेत.)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EMjJBl
Read More
मुंबईत आज जोरदार पावसाची शक्यता; तर ऑगस्टमध्ये सरासरी 'इतक्या' पावसाची नोंद

मुंबई: मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 60 टक्के पाऊस झाला आहे. रविवारीही पावसाची संतत धार सुरु होती. तर, सोमवारी अधून मधून ताशी 45 ते 55 किलोमीटर वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

50 लाखांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांचा पोलिसांनी 'असा' उधळला कट

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला होता. 30 ऑगस्टपर्यंत सांताक्रुझ येथे 3091 मिमी तर, कुलाबा येथे 2853.3 मिमी पाऊस झाला आहे. ऑगस्टपर्यंत होणाऱ्या पावसाच्या सरीसरीपेक्षा हा तब्बल 60 टक्के जास्त पाऊस आहे. मुंबई वेधशाळेचे उपमहासंचालक के.एस होसाळकर यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. कुलाबा येथे आज सकाळी 8.30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत 18.4 मिमी आणि सांताक्रुझ येथे 12 तासात 26.4 मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. 

मुंबईत गेल्या 24 तासात 1237 कोरोनाबाधितांची भर; वाचा इतर सविस्तर आकडेवारी

पावसाची संतत धार सुरु असल्याने हवेतही गारावा असून कुलाबा येथे 27.8 अंश कमाल आणि 24.5 अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर, सांताक्रुझ येथे कमाल 27.7 आणि 23.8 कमाल तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी पावसाची संततधार सुरू राहाण्याची शक्यता आहे. अधून मधून ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबईत आज जोरदार पावसाची शक्यता; तर ऑगस्टमध्ये सरासरी 'इतक्या' पावसाची नोंद मुंबई: मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 60 टक्के पाऊस झाला आहे. रविवारीही पावसाची संतत धार सुरु होती. तर, सोमवारी अधून मधून ताशी 45 ते 55 किलोमीटर वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांचा पोलिसांनी 'असा' उधळला कट मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला होता. 30 ऑगस्टपर्यंत सांताक्रुझ येथे 3091 मिमी तर, कुलाबा येथे 2853.3 मिमी पाऊस झाला आहे. ऑगस्टपर्यंत होणाऱ्या पावसाच्या सरीसरीपेक्षा हा तब्बल 60 टक्के जास्त पाऊस आहे. मुंबई वेधशाळेचे उपमहासंचालक के.एस होसाळकर यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. कुलाबा येथे आज सकाळी 8.30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत 18.4 मिमी आणि सांताक्रुझ येथे 12 तासात 26.4 मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.  मुंबईत गेल्या 24 तासात 1237 कोरोनाबाधितांची भर; वाचा इतर सविस्तर आकडेवारी पावसाची संतत धार सुरु असल्याने हवेतही गारावा असून कुलाबा येथे 27.8 अंश कमाल आणि 24.5 अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर, सांताक्रुझ येथे कमाल 27.7 आणि 23.8 कमाल तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी पावसाची संततधार सुरू राहाण्याची शक्यता आहे. अधून मधून ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. --------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lAFkNU
Read More
बॅंकिग क्षेत्रात तेजीचे संकेत 

पंतप्रधान जन धन योजनेने मागील आठवड्यात सहा वर्षे पूर्ण केली. या योजनेतील एकूण शिल्लक रक्कम 1.31 लाख कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. मागील आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारतीय बॅंकिंग व्यवस्था सक्षम असल्याचे वक्तव्य केले. तसेच आगामी काळात आर्थिक संकटाशी सामना करण्यासाठी गरज भासल्यास व्याजदरकपात व इतर धोरणांचा विचार केला जाईल, असेदेखील सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सार्वजनिक; तसेच खासगी बॅंकिंग क्षेत्रातील अनेक शेअरनी जोरदार तेजी दर्शविली. आलेखानुसार बॅंकिंग क्षेत्राचा निर्देशांक "बॅंक निफ्टी'ने सात आठवडे मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर गेल्या आठवड्यात 23,211 अंशांच्या पातळीच्या वर 24,523 अंशाला भाव देऊन तेजीचे संकेत दिले. आलेखानुसार "बॅंक निफ्टी' 21,025 अंशांच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये आणखी तेजी दर्शवू शकेल. बॅंकिंग क्षेत्रातील आयसीआयसीआय बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, कोटक बॅंक, फेडरल बॅंक आदी बॅंकांचे शेअर तेजीचा कल दर्शवत आहेत. गेल्या आठवड्यात "सेन्सेक्‍स' 39,467, तसेच "निफ्टी' 11,647 अंशांना बंद झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आणखी तेजी येण्याची शक्‍यता 
ऍक्‍सिस बॅंकेच्या शेअरने 17 एप्रिल 2020 पासून 27 ऑगस्ट 2020 पर्यंत 485 ते 332 या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर मागील आठवड्यात शुक्रवारी 509 रुपयांना बंद भाव दिला. मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविणाऱ्या अवस्थेमधून बाहेर पडल्याचे संकेत त्याने दिले. ऍक्‍सिस बॅंकेच्या शेअरचा भाव 424 रु. या "स्टॉपलॉस' पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये चढ-उतार दर्शवत आणखी वाढ दर्शवू शकतो. हाउसिंग फायनान्स क्षेत्रातील एलआयसी हाउसिंग फायनान्स या कंपनीच्या शेअरनेदेखील एप्रिल महिन्यापासून 296 ते 219 या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर गेल्या आठवड्यात 296 या पातळीच्या वर 314 रुपयांवर बंद भाव देऊन तेजीचे संकेत दिले. आलेखानुसार एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या शेअरचा भाव 263 रु. या "स्टॉपलॉस' पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये आणखी तेजी दर्शवू शकेल. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नुकसान टाळण्यासाठी "स्टॉपलॉस' 
मागील आठवड्याच्या अखेरीस अमेरिकी शेअर बाजाराच्या निर्देशांकाने म्हणजेच "डाऊ जोन्स'ने शुक्रवारी 161 अंशांची तेजी दाखविली. यामुळे पुढील आठवड्याची सुरवात तेजीने होऊ शकते. आगामी आठवड्यात "निफ्टी'ने; तसेच तेजीचा कल दर्शविणाऱ्या शेअर्सनी तेजीचा कल दर्शविल्यास "स्टॉपलॉस'चा वापर करूनच ट्रेडिंग करणे हितावह ठरेल. ट्रेडिंग करताना किती व्यवहार बरोबर आले आणि किती चुकले, यापेक्षा जे व्यवहार बरोबर आले, तिथे किती पैसे मिळाले आणि जे व्यवहार चुकले तिथे किती नुकसान झाले, हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरते. "स्टॉपलॉस'चा वापर केल्याने नुकसान मर्यादित ठेवणे शक्‍य होऊ शकते. ट्रेडिंग करताना कितीही अभ्यास केला तरी अंदाज चुकू शकतात. निष्णात ट्रेडरदेखील म्हणतात, "इस मार्केट का ऐसा कोई सगा नही, जिसको मार्केटने ठगा नही!' यामुळे ट्रेडिंग करताना पैशाचे योग्य व्यवस्थापन आणि "स्टॉपलॉस'चा वापर करणे अत्यंत आवश्‍यक असते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मर्यादित भांडवलावरच खेळा! 
टेक्‍निकल ऍनालिसिसनुसार, शेअर बाजार जरी तेजीचा कल दर्शवत असला तरी फंडामेंटलचा विचार करता, बाजाराचा प्राईस अर्निंग (पीई) रेशो 32 पेक्षा जास्त म्हणजेच बाजार महाग आहे. यामुळे लॉंग टर्मसाठीची गुंतवणूक असो, की शॉर्ट टर्मसाठीचे ट्रेडिंग, शेअर बाजारात मर्यादितच भांडवल गुंतविणे योग्य ठरू शकेल. 

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून जाणकार गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्‍यक आहे. 

(लेखक "सेबी' रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बॅंकिग क्षेत्रात तेजीचे संकेत  पंतप्रधान जन धन योजनेने मागील आठवड्यात सहा वर्षे पूर्ण केली. या योजनेतील एकूण शिल्लक रक्कम 1.31 लाख कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. मागील आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारतीय बॅंकिंग व्यवस्था सक्षम असल्याचे वक्तव्य केले. तसेच आगामी काळात आर्थिक संकटाशी सामना करण्यासाठी गरज भासल्यास व्याजदरकपात व इतर धोरणांचा विचार केला जाईल, असेदेखील सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सार्वजनिक; तसेच खासगी बॅंकिंग क्षेत्रातील अनेक शेअरनी जोरदार तेजी दर्शविली. आलेखानुसार बॅंकिंग क्षेत्राचा निर्देशांक "बॅंक निफ्टी'ने सात आठवडे मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर गेल्या आठवड्यात 23,211 अंशांच्या पातळीच्या वर 24,523 अंशाला भाव देऊन तेजीचे संकेत दिले. आलेखानुसार "बॅंक निफ्टी' 21,025 अंशांच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये आणखी तेजी दर्शवू शकेल. बॅंकिंग क्षेत्रातील आयसीआयसीआय बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, कोटक बॅंक, फेडरल बॅंक आदी बॅंकांचे शेअर तेजीचा कल दर्शवत आहेत. गेल्या आठवड्यात "सेन्सेक्‍स' 39,467, तसेच "निफ्टी' 11,647 अंशांना बंद झाला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आणखी तेजी येण्याची शक्‍यता  ऍक्‍सिस बॅंकेच्या शेअरने 17 एप्रिल 2020 पासून 27 ऑगस्ट 2020 पर्यंत 485 ते 332 या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर मागील आठवड्यात शुक्रवारी 509 रुपयांना बंद भाव दिला. मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविणाऱ्या अवस्थेमधून बाहेर पडल्याचे संकेत त्याने दिले. ऍक्‍सिस बॅंकेच्या शेअरचा भाव 424 रु. या "स्टॉपलॉस' पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये चढ-उतार दर्शवत आणखी वाढ दर्शवू शकतो. हाउसिंग फायनान्स क्षेत्रातील एलआयसी हाउसिंग फायनान्स या कंपनीच्या शेअरनेदेखील एप्रिल महिन्यापासून 296 ते 219 या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर गेल्या आठवड्यात 296 या पातळीच्या वर 314 रुपयांवर बंद भाव देऊन तेजीचे संकेत दिले. आलेखानुसार एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या शेअरचा भाव 263 रु. या "स्टॉपलॉस' पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये आणखी तेजी दर्शवू शकेल.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा नुकसान टाळण्यासाठी "स्टॉपलॉस'  मागील आठवड्याच्या अखेरीस अमेरिकी शेअर बाजाराच्या निर्देशांकाने म्हणजेच "डाऊ जोन्स'ने शुक्रवारी 161 अंशांची तेजी दाखविली. यामुळे पुढील आठवड्याची सुरवात तेजीने होऊ शकते. आगामी आठवड्यात "निफ्टी'ने; तसेच तेजीचा कल दर्शविणाऱ्या शेअर्सनी तेजीचा कल दर्शविल्यास "स्टॉपलॉस'चा वापर करूनच ट्रेडिंग करणे हितावह ठरेल. ट्रेडिंग करताना किती व्यवहार बरोबर आले आणि किती चुकले, यापेक्षा जे व्यवहार बरोबर आले, तिथे किती पैसे मिळाले आणि जे व्यवहार चुकले तिथे किती नुकसान झाले, हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरते. "स्टॉपलॉस'चा वापर केल्याने नुकसान मर्यादित ठेवणे शक्‍य होऊ शकते. ट्रेडिंग करताना कितीही अभ्यास केला तरी अंदाज चुकू शकतात. निष्णात ट्रेडरदेखील म्हणतात, "इस मार्केट का ऐसा कोई सगा नही, जिसको मार्केटने ठगा नही!' यामुळे ट्रेडिंग करताना पैशाचे योग्य व्यवस्थापन आणि "स्टॉपलॉस'चा वापर करणे अत्यंत आवश्‍यक असते.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा मर्यादित भांडवलावरच खेळा!  टेक्‍निकल ऍनालिसिसनुसार, शेअर बाजार जरी तेजीचा कल दर्शवत असला तरी फंडामेंटलचा विचार करता, बाजाराचा प्राईस अर्निंग (पीई) रेशो 32 पेक्षा जास्त म्हणजेच बाजार महाग आहे. यामुळे लॉंग टर्मसाठीची गुंतवणूक असो, की शॉर्ट टर्मसाठीचे ट्रेडिंग, शेअर बाजारात मर्यादितच भांडवल गुंतविणे योग्य ठरू शकेल.  या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून जाणकार गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्‍यक आहे.  (लेखक "सेबी' रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YNJRD4
Read More
लॉकडाऊन काळात अवयवदानाला ब्रेक! 70% घट झाल्याची 'झेडटीसीसी'ची माहिती

मुंबई : कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनचा फटका अवयवदानाला ही बसला आहे. त्यामुळे, कोरोनाला न घाबरता अवयव दानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अनेक रुग्ण आजही अवयव दानाच्या प्रतिक्षेत आहेत. मार्च 2019 ते जुलै 2019 या काळात एकूण 33 दात्यांनी अवयव दान केले होते. त्यातून, 59 किडनी,28 यकृत, 12 हृदय, फुप्फुस 6 हे अवयवदान केले होते. मात्र, यंदाच्या 2020 च्या मार्च ते जुलै महिन्यात फक्त 10 अवयव दात्यांनी अवयव दान केले. त्यात एकूण 20 अवयवांचे दान झाले आहे. यात किडनी 14, यकृत 10 , हृदय 1 , फुप्फुस 1, स्वादु पिंड  1 तर 1 छोटे आतडे असे दान झाले आहे. त्यामुळे, गेल्या वर्षी च्या तुलनेत यंदा अवयवदानात 70 टक्क्यांनी घट झाल्याचे अवयवदान समिती कडून सांगण्यात आले आहे. 

हिवाळ्यात कोरोना रौद्ररुप घेणार; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

अवयवदानासाठी नियमावली - 
मुंबईत मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड या गंभीर आजारांमुळे ग्रस्त सुमारे 4000 रुग्ण अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत. अवयव प्रत्यारोपण हा त्या रुग्णांचे प्राण वाचवण्याचा एकमात्र मार्ग आहे, परंतु कोरोना साथीच्या आजारामुळे या कामात मोठा अडथळा निर्माण केला आहे. झेडटीसीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवयवदानात सुमारे 70% घट झाली आहे. या कोरोना कालावधी दरम्यान, अवयव प्राप्तकर्त्यास एकाही संक्रमित व्यक्तीचा अवयव मिळालेला नाही किंवा प्रत्यारोपणाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याला संसर्ग होऊ नये यासाठी आरोग्य संचालनालय आणि झेडटीसीसीने देखील मानक ऑपरेटिंग सिस्टम (एसओपी) तयार केली आहे. 

 

झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. एसके माथुर यांनी सांगितले की, आमचा लढा अदृश्य असलेल्या शत्रूविरुद्ध चालला आहे. आतापर्यंत यासाठी कोणतेही औषध आले नाही. 
आपण आपला एसओपी बदलला पाहिजे ही काळाची गरज आहे. त्यामुळे, संपूर्ण देशातील एकमेव झेडटीसीसीने असे एसओपी तयार केले जे अगदी सुरक्षित आहे. आता अवयव दानासाठी लोकांना पुढे येण्याची गरज आहे आणि इतरांना नवीन जीवन देणे गरजेचे आहे. नाहीतर कोरोना आजाराने नव्हे तर यकृत, हृदय आणि मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराने बर्याच लोकांना जीव गमवावा लागेल. 

मास्क वापरणे बंधनकारक नसल्याचा तो व्हिडिओ चुकीचा; आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

झेडटीसीसीचे सदस्य आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. भरत शहा म्हणाले, की कोरोना काळात झालेल्या पहिल्या अवयवदानापासून आम्ही खूप चांगले काम करत आहोत. माझे जनतेला आवाहन आहे की जे लोक दुर्दैवाने आपले लोक गमावत आहेत ते अवयव दानाचा निर्णय घेऊ शकतात आणि या कोरोना कालावधीतील इतर लोकांचे जीवन वाचवू शकतात.

काय आहे नवीन एसओपी? 

* दात्याची (ब्रेन डेड व्यक्ती) स्वाब चाचणी, छातीचे सिटी स्कॅन आणि संपुर्ण इतिहास घेणे अनिवार्य असेल.

* दाता आणि कौटुंबिक इतिहास घेतला जाईल. त्यांना कोरोनाचा संसर्ग होता? ते बाहेर प्रवास करून परत आले होते का? ते उच्च जोखमीच्या संपर्कात आले होते का? इतर प्रश्न विचारले जातील. जर एखाद्याला संसर्ग होऊन बरे होऊन 28 दिवस पूर्ण झाले तरच त्याचा अवयव घेतला जाईल.

रुग्णालयासाठी एस.ओ.पी.-

रुग्णालयात स्वतंत्र प्रत्यारोपणाचे पथक असणे बंधनकारक आहे. डॉक्टर किंवा नर्स किंवा वॉर्ड बॉय किंवा रुग्णवाहिका चालक किंवा सफाई कर्मचारी असो सर्वांची नियमित तपासणी आवश्यक आहे.

प्रत्यारोपणाच्या कार्याशी संबंधित कोणताही सदस्य लक्षणात्मक असेल किंवा सकारात्मक आला असेल तर त्याला 28 दिवस त्या टिममधून बाहेर ठेवणे बंधनकारक असेल. पूर्णपणे बरे झाल्यानंतरच तो पुन्हा काम करेल. 

अवयव प्रत्यारोपणाच्या रूग्णांना रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डमध्ये ठेवावे जेणेकरुन इतर रुग्णांकडून संसर्ग होण्याचा धोका नाही.

29 संक्रमणमुक्त प्रत्यारोपण

मार्च ते जुलै या कालावधीत मुंबईत 10 कॅडर दान करण्यात आले असले तरी, त्यांच्याकडून मिळालेल्या 29 अवयवांचे नवीन एसओपीनंतर यशस्वीरित्या गरजूंमध्ये प्रत्यारोपण केले गेले. चांगली गोष्ट अशी आहे की या सर्व प्रत्यारोपणांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला नाही. 

रूग्णालयांना धोका नको -

मुंबईत एकूण 39 रुग्णालये प्रत्यारोपणासाठी नोंदणीकृत आहेत, मात्र, केवळ 13 रुग्णालये प्रत्यारोपणाचे काम करत आहेत. 19 रुग्णालयांनी प्रत्यारोपण न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 6 रुग्णालयाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. झेडटीसीसीच्या एका अधिकार्याने सांगितले की, आजकाल अनेक रुग्णालये कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत, म्हणून कोणालाही धोका घ्यायचा नाही. 

दात्यांनी संयम बाळगा -

सामान्यत: अवयव प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रिया 1 ते दीड दिवसात पूर्ण केली गेली जाते परंतु, आता प्राप्तकर्त्याची सुरक्षा लक्षात घेऊन एक नवीन एसओपी तयार केली गेली आहे. त्यामुळे आता ही संपूर्ण प्रक्रिया दोन ते अडीच दिवसांपर्यंत होते. अशा परिस्थितीत दात्याच्या कुटुंबाने संयम बाळगला पाहिजे आणि रुग्णालये किंवा झेडटीसीसीवर त्वरित कार्य करण्यास दबाव आणू नये. कौटुंबिक संयम इतरांना नवीन जीवन देऊ शकतो.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाऊन काळात अवयवदानाला ब्रेक! 70% घट झाल्याची 'झेडटीसीसी'ची माहिती मुंबई : कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनचा फटका अवयवदानाला ही बसला आहे. त्यामुळे, कोरोनाला न घाबरता अवयव दानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अनेक रुग्ण आजही अवयव दानाच्या प्रतिक्षेत आहेत. मार्च 2019 ते जुलै 2019 या काळात एकूण 33 दात्यांनी अवयव दान केले होते. त्यातून, 59 किडनी,28 यकृत, 12 हृदय, फुप्फुस 6 हे अवयवदान केले होते. मात्र, यंदाच्या 2020 च्या मार्च ते जुलै महिन्यात फक्त 10 अवयव दात्यांनी अवयव दान केले. त्यात एकूण 20 अवयवांचे दान झाले आहे. यात किडनी 14, यकृत 10 , हृदय 1 , फुप्फुस 1, स्वादु पिंड  1 तर 1 छोटे आतडे असे दान झाले आहे. त्यामुळे, गेल्या वर्षी च्या तुलनेत यंदा अवयवदानात 70 टक्क्यांनी घट झाल्याचे अवयवदान समिती कडून सांगण्यात आले आहे.  हिवाळ्यात कोरोना रौद्ररुप घेणार; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा अवयवदानासाठी नियमावली -  मुंबईत मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड या गंभीर आजारांमुळे ग्रस्त सुमारे 4000 रुग्ण अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत. अवयव प्रत्यारोपण हा त्या रुग्णांचे प्राण वाचवण्याचा एकमात्र मार्ग आहे, परंतु कोरोना साथीच्या आजारामुळे या कामात मोठा अडथळा निर्माण केला आहे. झेडटीसीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवयवदानात सुमारे 70% घट झाली आहे. या कोरोना कालावधी दरम्यान, अवयव प्राप्तकर्त्यास एकाही संक्रमित व्यक्तीचा अवयव मिळालेला नाही किंवा प्रत्यारोपणाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याला संसर्ग होऊ नये यासाठी आरोग्य संचालनालय आणि झेडटीसीसीने देखील मानक ऑपरेटिंग सिस्टम (एसओपी) तयार केली आहे.    झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. एसके माथुर यांनी सांगितले की, आमचा लढा अदृश्य असलेल्या शत्रूविरुद्ध चालला आहे. आतापर्यंत यासाठी कोणतेही औषध आले नाही.  आपण आपला एसओपी बदलला पाहिजे ही काळाची गरज आहे. त्यामुळे, संपूर्ण देशातील एकमेव झेडटीसीसीने असे एसओपी तयार केले जे अगदी सुरक्षित आहे. आता अवयव दानासाठी लोकांना पुढे येण्याची गरज आहे आणि इतरांना नवीन जीवन देणे गरजेचे आहे. नाहीतर कोरोना आजाराने नव्हे तर यकृत, हृदय आणि मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराने बर्याच लोकांना जीव गमवावा लागेल.  मास्क वापरणे बंधनकारक नसल्याचा तो व्हिडिओ चुकीचा; आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण झेडटीसीसीचे सदस्य आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. भरत शहा म्हणाले, की कोरोना काळात झालेल्या पहिल्या अवयवदानापासून आम्ही खूप चांगले काम करत आहोत. माझे जनतेला आवाहन आहे की जे लोक दुर्दैवाने आपले लोक गमावत आहेत ते अवयव दानाचा निर्णय घेऊ शकतात आणि या कोरोना कालावधीतील इतर लोकांचे जीवन वाचवू शकतात. काय आहे नवीन एसओपी?  * दात्याची (ब्रेन डेड व्यक्ती) स्वाब चाचणी, छातीचे सिटी स्कॅन आणि संपुर्ण इतिहास घेणे अनिवार्य असेल. * दाता आणि कौटुंबिक इतिहास घेतला जाईल. त्यांना कोरोनाचा संसर्ग होता? ते बाहेर प्रवास करून परत आले होते का? ते उच्च जोखमीच्या संपर्कात आले होते का? इतर प्रश्न विचारले जातील. जर एखाद्याला संसर्ग होऊन बरे होऊन 28 दिवस पूर्ण झाले तरच त्याचा अवयव घेतला जाईल. रुग्णालयासाठी एस.ओ.पी.- रुग्णालयात स्वतंत्र प्रत्यारोपणाचे पथक असणे बंधनकारक आहे. डॉक्टर किंवा नर्स किंवा वॉर्ड बॉय किंवा रुग्णवाहिका चालक किंवा सफाई कर्मचारी असो सर्वांची नियमित तपासणी आवश्यक आहे. प्रत्यारोपणाच्या कार्याशी संबंधित कोणताही सदस्य लक्षणात्मक असेल किंवा सकारात्मक आला असेल तर त्याला 28 दिवस त्या टिममधून बाहेर ठेवणे बंधनकारक असेल. पूर्णपणे बरे झाल्यानंतरच तो पुन्हा काम करेल.  अवयव प्रत्यारोपणाच्या रूग्णांना रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डमध्ये ठेवावे जेणेकरुन इतर रुग्णांकडून संसर्ग होण्याचा धोका नाही. 29 संक्रमणमुक्त प्रत्यारोपण मार्च ते जुलै या कालावधीत मुंबईत 10 कॅडर दान करण्यात आले असले तरी, त्यांच्याकडून मिळालेल्या 29 अवयवांचे नवीन एसओपीनंतर यशस्वीरित्या गरजूंमध्ये प्रत्यारोपण केले गेले. चांगली गोष्ट अशी आहे की या सर्व प्रत्यारोपणांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला नाही.  रूग्णालयांना धोका नको - मुंबईत एकूण 39 रुग्णालये प्रत्यारोपणासाठी नोंदणीकृत आहेत, मात्र, केवळ 13 रुग्णालये प्रत्यारोपणाचे काम करत आहेत. 19 रुग्णालयांनी प्रत्यारोपण न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 6 रुग्णालयाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. झेडटीसीसीच्या एका अधिकार्याने सांगितले की, आजकाल अनेक रुग्णालये कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत, म्हणून कोणालाही धोका घ्यायचा नाही.  दात्यांनी संयम बाळगा - सामान्यत: अवयव प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रिया 1 ते दीड दिवसात पूर्ण केली गेली जाते परंतु, आता प्राप्तकर्त्याची सुरक्षा लक्षात घेऊन एक नवीन एसओपी तयार केली गेली आहे. त्यामुळे आता ही संपूर्ण प्रक्रिया दोन ते अडीच दिवसांपर्यंत होते. अशा परिस्थितीत दात्याच्या कुटुंबाने संयम बाळगला पाहिजे आणि रुग्णालये किंवा झेडटीसीसीवर त्वरित कार्य करण्यास दबाव आणू नये. कौटुंबिक संयम इतरांना नवीन जीवन देऊ शकतो. ------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे )   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lAvwDC
Read More
काय सांगता ! ६२ लाख मिळाले हो, पण तरीही इथंच घोड पेंड खातय !

औरंगाबाद  : हो हो तुम्ही ऐकताय ते अगदी खरच आहे. भूसंपादनाचे तब्बल ६२ लाख रुपये राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून मिळाले. परंतु तरीही इथेच घोडं पेंड खात असल्याने कन्नड तालुक्यातील टापरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा तिढा काही अजूनही सुटता सुटेना. यासाठी जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार आणि संजय खंबायते यांचा प्रशासनाकडे अविरत पाठपुरावा सुरू आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

अधिक माहिती अशी की, कन्नड तालुक्यातील टापरगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा धुळे-सोलापूर महामार्गाच्या कामामध्ये अडथळा ठरत असल्याने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने शाळा पाडून शाळेची जागा अधिग्रहित केली. व जागेच्या बाजार भावाप्रमाणे भूसंपादन करून तब्बल ६२ लाख रुपये शाळेला दिले. मात्र गावामध्ये नवीन ठिकाणी शाळा बांधकामासाठी ग्रामपंचायतीकडे शासकीय गायरान जमीन उपलब्ध नव्हती. त्यामुळे गावातील एका शेतकऱ्याने शाळेला जमीन विक्री करण्याचे मान्य केले . त्या शेतकऱ्याकडून जागा विकत घेतली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

परंतु शाळेत ये जा करतांना विद्यार्थी, पालक तसेच जेष्ठ नागरिकांना हा धोकादायक महामार्ग ओलांडून जातांना जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागेल. त्यामुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या महामार्गावर फूटवेअर ब्रिज करावा (एफओबी) यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना पत्र द्यावे व तात्काळ टापरगाव येथे फुटवेअर ब्रिज तयार करावा असा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाने प्राधिकरणाला द्यावा असा प्रस्ताव  किशोर पवार यांनी  नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मांडला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रस्तावाला उपस्थित सर्व सदस्यांनी मान्यताही दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील टापरगाव येथे जिल्हा परिषद शाळेसाठी शासकीय जमीन शिल्लक नसल्याची अडचण लक्षात घेऊन खाजगी मालकाकडून जागा विकत घेण्याच व त्या जागेवर शाळेची इमारत बांधण्यासाठी परवानगी दिली असल्याचे किशोर पवार यांनी सभागृहात बोलतांना सांगितले. परंतु धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रॉस करून मुलांना रोज शाळेत ये-जा करणे अतिशय जिकिरीचे ठरणार असल्याचा दावाही त्यांनी केला. यापूर्वी देखील संबंधित यंत्रणेकडे आपण अंडरपास करावा अशी मागणी केली होती. परंतु त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. मात्र आता फुटवेअर ब्रिज करावा यासाठी प्रशासनाने त्वरित पत्रव्यवहार करावा असा प्रस्ताव किशोर पवार सभागृहासमोर ठेवला .  

डॉ.गोंदावले यांनीही केली तात्काळ अंमलबजावणी 
किशोर पवार यांच्या मागणीला अखेर यशही आले. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये किशोर पवार यांनी  महामार्गाच्या अधिकाऱ्यांना फुटवेअर ब्रिज साठी पत्र द्यावे अशी मागणी केली होती. व तसा प्रस्तावही सभेत मंजूर झाला होता. याची तात्काळ दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी देखील प्रशासनाची कार्य तत्परता दाखवून देत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना (एफओबी) साठी पत्र दिल्याची माहिती किशोर पवार यांनी "सकाळ" शी बोलताना दिली.    

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खा. डॉ. भागवत कराड यांनीही राजमार्ग प्राधिकरणाला दिले पत्र 
टापरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची समस्या घेऊन किशोर पवार आणि जिल्हा परिषद सदस्य संजय खंबायते यांनी राज्यसभेचे सदस्य खासदार डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन त्यांनाही सदर शाळेची  समस्या सांगितली. खासदार कराड यांनी देखील राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांना ( ता. २४ ऑगस्ट) रोजी पत्र देऊन टापरगाव येथे पादचारी पूल (एफओबी) करून देण्याची शिफारस केली आहे. गावातील विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना रस्ता ओलांडून जाण्यासाठी जीव मुठीत धरून जावे लागते त्यामुळे मौजे टापरगाव येथे पादचारी पूल तत्काळ मंजूर करावा अशी शिफारस या पत्राद्वारे खासदार डॉक्टर कराड यांनी केली आहे. आता यावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण काय कार्यवाही करते याकडे टापरगाव येथील नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

काय सांगता ! ६२ लाख मिळाले हो, पण तरीही इथंच घोड पेंड खातय ! औरंगाबाद  : हो हो तुम्ही ऐकताय ते अगदी खरच आहे. भूसंपादनाचे तब्बल ६२ लाख रुपये राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून मिळाले. परंतु तरीही इथेच घोडं पेंड खात असल्याने कन्नड तालुक्यातील टापरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा तिढा काही अजूनही सुटता सुटेना. यासाठी जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार आणि संजय खंबायते यांचा प्रशासनाकडे अविरत पाठपुरावा सुरू आहे.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! अधिक माहिती अशी की, कन्नड तालुक्यातील टापरगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा धुळे-सोलापूर महामार्गाच्या कामामध्ये अडथळा ठरत असल्याने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने शाळा पाडून शाळेची जागा अधिग्रहित केली. व जागेच्या बाजार भावाप्रमाणे भूसंपादन करून तब्बल ६२ लाख रुपये शाळेला दिले. मात्र गावामध्ये नवीन ठिकाणी शाळा बांधकामासाठी ग्रामपंचायतीकडे शासकीय गायरान जमीन उपलब्ध नव्हती. त्यामुळे गावातील एका शेतकऱ्याने शाळेला जमीन विक्री करण्याचे मान्य केले . त्या शेतकऱ्याकडून जागा विकत घेतली.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. परंतु शाळेत ये जा करतांना विद्यार्थी, पालक तसेच जेष्ठ नागरिकांना हा धोकादायक महामार्ग ओलांडून जातांना जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागेल. त्यामुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या महामार्गावर फूटवेअर ब्रिज करावा (एफओबी) यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना पत्र द्यावे व तात्काळ टापरगाव येथे फुटवेअर ब्रिज तयार करावा असा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाने प्राधिकरणाला द्यावा असा प्रस्ताव  किशोर पवार यांनी  नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मांडला.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा प्रस्तावाला उपस्थित सर्व सदस्यांनी मान्यताही दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील टापरगाव येथे जिल्हा परिषद शाळेसाठी शासकीय जमीन शिल्लक नसल्याची अडचण लक्षात घेऊन खाजगी मालकाकडून जागा विकत घेण्याच व त्या जागेवर शाळेची इमारत बांधण्यासाठी परवानगी दिली असल्याचे किशोर पवार यांनी सभागृहात बोलतांना सांगितले. परंतु धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रॉस करून मुलांना रोज शाळेत ये-जा करणे अतिशय जिकिरीचे ठरणार असल्याचा दावाही त्यांनी केला. यापूर्वी देखील संबंधित यंत्रणेकडे आपण अंडरपास करावा अशी मागणी केली होती. परंतु त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. मात्र आता फुटवेअर ब्रिज करावा यासाठी प्रशासनाने त्वरित पत्रव्यवहार करावा असा प्रस्ताव किशोर पवार सभागृहासमोर ठेवला .   डॉ.गोंदावले यांनीही केली तात्काळ अंमलबजावणी  किशोर पवार यांच्या मागणीला अखेर यशही आले. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये किशोर पवार यांनी  महामार्गाच्या अधिकाऱ्यांना फुटवेअर ब्रिज साठी पत्र द्यावे अशी मागणी केली होती. व तसा प्रस्तावही सभेत मंजूर झाला होता. याची तात्काळ दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी देखील प्रशासनाची कार्य तत्परता दाखवून देत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना (एफओबी) साठी पत्र दिल्याची माहिती किशोर पवार यांनी "सकाळ" शी बोलताना दिली.     औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. खा. डॉ. भागवत कराड यांनीही राजमार्ग प्राधिकरणाला दिले पत्र  टापरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची समस्या घेऊन किशोर पवार आणि जिल्हा परिषद सदस्य संजय खंबायते यांनी राज्यसभेचे सदस्य खासदार डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन त्यांनाही सदर शाळेची  समस्या सांगितली. खासदार कराड यांनी देखील राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांना ( ता. २४ ऑगस्ट) रोजी पत्र देऊन टापरगाव येथे पादचारी पूल (एफओबी) करून देण्याची शिफारस केली आहे. गावातील विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना रस्ता ओलांडून जाण्यासाठी जीव मुठीत धरून जावे लागते त्यामुळे मौजे टापरगाव येथे पादचारी पूल तत्काळ मंजूर करावा अशी शिफारस या पत्राद्वारे खासदार डॉक्टर कराड यांनी केली आहे. आता यावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण काय कार्यवाही करते याकडे टापरगाव येथील नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.  (संपादन-प्रताप अवचार)   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34OvCSs
Read More
सहकार क्षेत्राच्या सुधारणांची पंचसूत्री

महाराष्ट्रात सहकार चळवळीचे योगदान व सद्यःस्थिती विचारात घेता सहकार क्षेत्राची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. सहकारी संस्थांपुढील अडचणींतून मार्ग काढण्यासाठी या क्षेत्रातील धुरिणांनी एकत्र येऊन व्यापक मंथन केले पाहिजे. त्यासाठी पंचसूत्रीचा अवलंब करायला हवा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारी, दुग्ध संस्था, बॅंका, पतसंस्था, गृहनिर्माण संस्था यांच्याबद्दल काही निर्णय घेतले गेले, की सहकार क्षेत्राविषयी चर्चा होते. बरेच राजकीय नेते याच चळवळीतून येतात; तरीही या चळवळीच्या गरजांबाबत अलीकडे विचार झालेला नाही. खरे म्हणजे आता क्षेत्राच्या पुनर्बांधणीची गरज आहे. व्यवस्थापन, कार्यप्रणाली, अकारण झालेला कार्यविस्तार यामुळे या क्षेत्रासमोर अनेक अडचणी आहेत. साखर कारखान्यांच्या उत्पादन खर्चातील फरक,  उसउत्पादनातील टनेजमधील विषमता, साखरेचा उतारा, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता सरकारी भांडवल व थकहमी मिळते म्हणून उभारलेल्या संस्था, सहकारी बॅंकांनी, पतसंस्थांनी सारासार विचार न करता केलेले शाखाविस्तार व त्यामुळे वाढलेले खर्च, गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत सदस्यांमधील तंट्यांचा फायदा घेऊन निर्माण झालेली बिल्डर लॉबी या घटना चळवळीशी विसंगत आहेत. ही पंचसूत्री सहकारी संस्थांनी एकत्र येऊन सहकार क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत, त्यांना विचारमंथन करण्यासाठी उपयोगी ठरू शकेल.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दृष्टिक्षेपात ‘सहकार’
 १) सहकारी संस्थांनी कार्यप्रणालीतील दोष दूर करण्यासाठी आत्मचिंतन करण्याची गरज.
२) सहकारी बॅंकांनी कालानुरूप बदल स्वीकारल्यास त्यांचा आत्मविश्‍वास वाढेल.
३) सभासदांचा विश्‍वास टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
४) चळवळीमुळे झालेले सकारात्मक बदल लोकांपुढे मांडले पाहिजेत.  
५) अनेक बाबतीत सरकारच्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आत्मपरीक्षण
सध्या खासगी क्षेत्राशी स्पर्धा निर्माण झाली आहे. खासगी साखर कारखाने, दुग्ध संस्था, ग्राहक संस्था, गृहनिर्माण संस्था अल्पावधीत यशस्वी होतात. मात्र  सहकारी कारखाने, व अन्य क्षेत्रातील सहकारी संस्थांचे  प्रश्‍न वर्षानुवर्षे संपत नाहीत. दरवेळी गळीत हंगाम सुरू होताना ‘एफआरपी’बद्दल चर्चेचे, आंदोलनाचे रहाटगाडगे चालू होते. रिझर्व्ह बॅंकेने, सरकारने सहकारी संस्थांतील शिस्तीविषयक निर्णय घेण्याचे ठरवले, की संस्थाचालकांत चलबिचल होते. सरकारी निर्णय पचविण्याची, स्पर्धेत टिकण्याची क्षमता निर्माण होणे गरजेचे आहे. ‘महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळा’ची स्थापना सहकारी संस्थांना मदत व्हावी, या हेतूने झाली. परंतु, दीर्घकाळ त्याचे लेखापरीक्षण, वार्षिक सभाही झाल्या नव्हत्या. याविषयी आत्मपरीक्षणाची गरज आहे. 

आत्मविश्वास
 सरकारच्या निर्णयप्रक्रियेकडे बोट दाखवून स्वतःचा उणेपणा झाकण्यात अर्थ नाही.  ंसंस्थाचालकांचा  आत्मविश्‍वास कमी झालाय. लोकांनी लोकांसाठी चालविलेली संस्था अशी कार्यप्रणाली असेल, तर सर्व  समस्यांतून मार्ग निघतो. चालकांनी हेतू शुद्ध ठेवून कार्य केले पाहिजे. त्यातून आत्मविश्‍वास तयार होईल. अलीकडेच केंद्र सरकारने सहकारी बॅंकांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार रिझर्व्ह बॅंकेला दिले.वास्तविक हे पहिल्यापासूनच आहे. या अध्यादेशामुळे सहकार खात्याचा हस्तक्षेप थांबेल, एवढेच. ‘बोर्ड ऑफ मॅनेजमेंट’ ही संकल्पना बॅंकांना राबवण्यास सांगण्यात आली आहे. यात आधीपासून दोन तज्ज्ञ संचालक होतेच, आता आणखी तीनने वाढ होईल. एकूणच हे बदल सहकारी बॅंकांचे सक्षमीकरण करणारे आहेत. 

विश्वासार्हता
सहकारातून राजकारणात प्रवेश, राजकारणाबाबतची घृणा यामुळे सहकार क्षेत्राच्या विश्‍वासार्हतेबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. सहकारी संस्थेची स्थापना करण्याच्या प्रक्रियेत संस्थेचे नाव सभासदांनी भागभांडवल जमा केल्यानंतर निश्‍चित होते. संस्थाचालकांच्या विश्‍वासावर लोक भागभांडवल खरेदी करतात, ही मोठी विश्‍वासार्हता आहे. १०-१५ वर्षांनंतर हेच सभासद संस्थेकडे पाठ फिरवतात. म्हणजे संस्था अस्तित्वात येण्यापूर्वी भागभांडवल देतात व अस्तित्वात आल्यानंतर पंधरा-वीस वर्षात भांडवल परत मागतात. हे विश्‍वासार्हतेबद्दलचे प्रश्‍नचिन्हच. यासाठी संस्थाचालकांनी व्यक्तिपूजक न बनता संस्थापूजक बनावे. 

व्यावसायिकता
विश्‍वासार्हता + गुणवत्ता = व्यावसायिकता. सहकारी संस्था आपली गुणवत्ता समाजापुढे मांडण्यात कमी पडतात. एका सहकारी संस्थेत समजा एका भागधारकाने एक हजार रुपयांचे शेअर घेतले आहेत. संस्थेने १५ वर्षांच्या कालावधीत १० वर्षे १० टक्के लाभांश दिला, असे गृहित धरले तर त्या सहकारी संस्थेने सभासदाला १०० टक्के परतावा दिला असा, अर्थ होतो. पण हे सहकारी संस्था समाजापुढे मांडत नाहीत. प.‍महाराष्ट्रातील साखर कारखानदारीमुळे आरोग्य, शिक्षण, राहणीमान, अर्थकारण यात झालेला बदल हे  चळवळीचे यश आहे. कंपनी कायद्यात ‘सीएसआर’ची अलीकडे तरतुद झाली; परंतु सहकारी क्षेत्रात मात्र अशी तरतूद चळवळीच्या जन्मापासून आहे. हे सर्वदूर पोचले पाहिजे. कार्यप्रणालीत व्यावसायिकता आणली पाहिजे.

सरकारची सकारत्मकता
‘हस्तक्षेप नको; अंकुश हवा’ हे धोरण सहकार चळवळीने स्वीकारले आहे. संस्थांना सरकारकडून काही नको. त्यांना हवा आहे सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन. उदाहरणार्थ, त्यांना प्राप्तिकर, ‘जीएसटी’ नसावा. कारण त्यामुळे बॅंका, पतसंस्थांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.  महसूल खात्याकडे सहकारी संस्थांना तारण मालमत्तेचा ताबा मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे प्रकरणे प्रलंबित राहणे, पोलिस संरक्षण न मिळणे, अकारण सरचार्जची आकारणी करणे, वसुलीचे दावे प्रलंबित ठेवणे, गृहनिर्माण संस्थांबाबत कन्व्हेअन्स डीडची प्रकरणे प्रलंबित राहणे, शासनकर्ते, सहकार विभाग व संस्थांचालक यांच्यातील समन्वयाचा अभाव, ‘नॅशनल पेमेंट सर्व्हिस’मध्ये सहकारी संस्थांच्या प्रवेशास मज्जाव इत्यादी अनेक विषयांत सरकारच्या सकारात्मक प्रतिसादाची गरज आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सहकार क्षेत्राच्या सुधारणांची पंचसूत्री महाराष्ट्रात सहकार चळवळीचे योगदान व सद्यःस्थिती विचारात घेता सहकार क्षेत्राची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. सहकारी संस्थांपुढील अडचणींतून मार्ग काढण्यासाठी या क्षेत्रातील धुरिणांनी एकत्र येऊन व्यापक मंथन केले पाहिजे. त्यासाठी पंचसूत्रीचा अवलंब करायला हवा. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारी, दुग्ध संस्था, बॅंका, पतसंस्था, गृहनिर्माण संस्था यांच्याबद्दल काही निर्णय घेतले गेले, की सहकार क्षेत्राविषयी चर्चा होते. बरेच राजकीय नेते याच चळवळीतून येतात; तरीही या चळवळीच्या गरजांबाबत अलीकडे विचार झालेला नाही. खरे म्हणजे आता क्षेत्राच्या पुनर्बांधणीची गरज आहे. व्यवस्थापन, कार्यप्रणाली, अकारण झालेला कार्यविस्तार यामुळे या क्षेत्रासमोर अनेक अडचणी आहेत. साखर कारखान्यांच्या उत्पादन खर्चातील फरक,  उसउत्पादनातील टनेजमधील विषमता, साखरेचा उतारा, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता सरकारी भांडवल व थकहमी मिळते म्हणून उभारलेल्या संस्था, सहकारी बॅंकांनी, पतसंस्थांनी सारासार विचार न करता केलेले शाखाविस्तार व त्यामुळे वाढलेले खर्च, गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत सदस्यांमधील तंट्यांचा फायदा घेऊन निर्माण झालेली बिल्डर लॉबी या घटना चळवळीशी विसंगत आहेत. ही पंचसूत्री सहकारी संस्थांनी एकत्र येऊन सहकार क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत, त्यांना विचारमंथन करण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा दृष्टिक्षेपात ‘सहकार’  १) सहकारी संस्थांनी कार्यप्रणालीतील दोष दूर करण्यासाठी आत्मचिंतन करण्याची गरज. २) सहकारी बॅंकांनी कालानुरूप बदल स्वीकारल्यास त्यांचा आत्मविश्‍वास वाढेल. ३) सभासदांचा विश्‍वास टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. ४) चळवळीमुळे झालेले सकारात्मक बदल लोकांपुढे मांडले पाहिजेत.   ५) अनेक बाबतीत सरकारच्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा आत्मपरीक्षण सध्या खासगी क्षेत्राशी स्पर्धा निर्माण झाली आहे. खासगी साखर कारखाने, दुग्ध संस्था, ग्राहक संस्था, गृहनिर्माण संस्था अल्पावधीत यशस्वी होतात. मात्र  सहकारी कारखाने, व अन्य क्षेत्रातील सहकारी संस्थांचे  प्रश्‍न वर्षानुवर्षे संपत नाहीत. दरवेळी गळीत हंगाम सुरू होताना ‘एफआरपी’बद्दल चर्चेचे, आंदोलनाचे रहाटगाडगे चालू होते. रिझर्व्ह बॅंकेने, सरकारने सहकारी संस्थांतील शिस्तीविषयक निर्णय घेण्याचे ठरवले, की संस्थाचालकांत चलबिचल होते. सरकारी निर्णय पचविण्याची, स्पर्धेत टिकण्याची क्षमता निर्माण होणे गरजेचे आहे. ‘महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळा’ची स्थापना सहकारी संस्थांना मदत व्हावी, या हेतूने झाली. परंतु, दीर्घकाळ त्याचे लेखापरीक्षण, वार्षिक सभाही झाल्या नव्हत्या. याविषयी आत्मपरीक्षणाची गरज आहे.  आत्मविश्वास  सरकारच्या निर्णयप्रक्रियेकडे बोट दाखवून स्वतःचा उणेपणा झाकण्यात अर्थ नाही.  ंसंस्थाचालकांचा  आत्मविश्‍वास कमी झालाय. लोकांनी लोकांसाठी चालविलेली संस्था अशी कार्यप्रणाली असेल, तर सर्व  समस्यांतून मार्ग निघतो. चालकांनी हेतू शुद्ध ठेवून कार्य केले पाहिजे. त्यातून आत्मविश्‍वास तयार होईल. अलीकडेच केंद्र सरकारने सहकारी बॅंकांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार रिझर्व्ह बॅंकेला दिले.वास्तविक हे पहिल्यापासूनच आहे. या अध्यादेशामुळे सहकार खात्याचा हस्तक्षेप थांबेल, एवढेच. ‘बोर्ड ऑफ मॅनेजमेंट’ ही संकल्पना बॅंकांना राबवण्यास सांगण्यात आली आहे. यात आधीपासून दोन तज्ज्ञ संचालक होतेच, आता आणखी तीनने वाढ होईल. एकूणच हे बदल सहकारी बॅंकांचे सक्षमीकरण करणारे आहेत.  विश्वासार्हता सहकारातून राजकारणात प्रवेश, राजकारणाबाबतची घृणा यामुळे सहकार क्षेत्राच्या विश्‍वासार्हतेबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. सहकारी संस्थेची स्थापना करण्याच्या प्रक्रियेत संस्थेचे नाव सभासदांनी भागभांडवल जमा केल्यानंतर निश्‍चित होते. संस्थाचालकांच्या विश्‍वासावर लोक भागभांडवल खरेदी करतात, ही मोठी विश्‍वासार्हता आहे. १०-१५ वर्षांनंतर हेच सभासद संस्थेकडे पाठ फिरवतात. म्हणजे संस्था अस्तित्वात येण्यापूर्वी भागभांडवल देतात व अस्तित्वात आल्यानंतर पंधरा-वीस वर्षात भांडवल परत मागतात. हे विश्‍वासार्हतेबद्दलचे प्रश्‍नचिन्हच. यासाठी संस्थाचालकांनी व्यक्तिपूजक न बनता संस्थापूजक बनावे.  व्यावसायिकता विश्‍वासार्हता + गुणवत्ता = व्यावसायिकता. सहकारी संस्था आपली गुणवत्ता समाजापुढे मांडण्यात कमी पडतात. एका सहकारी संस्थेत समजा एका भागधारकाने एक हजार रुपयांचे शेअर घेतले आहेत. संस्थेने १५ वर्षांच्या कालावधीत १० वर्षे १० टक्के लाभांश दिला, असे गृहित धरले तर त्या सहकारी संस्थेने सभासदाला १०० टक्के परतावा दिला असा, अर्थ होतो. पण हे सहकारी संस्था समाजापुढे मांडत नाहीत. प.‍महाराष्ट्रातील साखर कारखानदारीमुळे आरोग्य, शिक्षण, राहणीमान, अर्थकारण यात झालेला बदल हे  चळवळीचे यश आहे. कंपनी कायद्यात ‘सीएसआर’ची अलीकडे तरतुद झाली; परंतु सहकारी क्षेत्रात मात्र अशी तरतूद चळवळीच्या जन्मापासून आहे. हे सर्वदूर पोचले पाहिजे. कार्यप्रणालीत व्यावसायिकता आणली पाहिजे. सरकारची सकारत्मकता ‘हस्तक्षेप नको; अंकुश हवा’ हे धोरण सहकार चळवळीने स्वीकारले आहे. संस्थांना सरकारकडून काही नको. त्यांना हवा आहे सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन. उदाहरणार्थ, त्यांना प्राप्तिकर, ‘जीएसटी’ नसावा. कारण त्यामुळे बॅंका, पतसंस्थांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.  महसूल खात्याकडे सहकारी संस्थांना तारण मालमत्तेचा ताबा मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे प्रकरणे प्रलंबित राहणे, पोलिस संरक्षण न मिळणे, अकारण सरचार्जची आकारणी करणे, वसुलीचे दावे प्रलंबित ठेवणे, गृहनिर्माण संस्थांबाबत कन्व्हेअन्स डीडची प्रकरणे प्रलंबित राहणे, शासनकर्ते, सहकार विभाग व संस्थांचालक यांच्यातील समन्वयाचा अभाव, ‘नॅशनल पेमेंट सर्व्हिस’मध्ये सहकारी संस्थांच्या प्रवेशास मज्जाव इत्यादी अनेक विषयांत सरकारच्या सकारात्मक प्रतिसादाची गरज आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31GKkbU
Read More
नीट-जेईईच्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटीचे विद्यार्थी सरसावले; प्रवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार

मुंबई : जेईई आणि नीट या केंद्रीय सामायिक प्रवेश परीक्षा 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. कोरोनामुळे परीक्षा केंद्रांवर पोचण्यासाठी विद्यार्थाना वाहतूक सेवा उपलब्ध होणे कठीण होणार आहे. यामुळे परीक्षा केंद्रापर्यंत कसे पोहचायचे असा प्रश्न  लाखो विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांसाठी आयआयटी मुंबईतील आजी-माजी विद्यार्थी सरसावले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचण्यासाठी प्रवासाच्या अडचणी आहेत, अशा विद्यार्थांना प्रवास आणि आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

लॉकडाऊनमध्ये सिगारेटची लत पडली महागात; दुकानदाराला गंडवण्याच्या नादात थेट तुरूंगात रवानगी

देशभरातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळ सुरू करून त्यावर नोंदणी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना आपली माहिती, पीन कोडसह भरावी लागणार आहे. तसेच परीक्षेसाठी असलेले ऍडमिट कार्ड यांचीही माहीती भरावी लागणार आहे. तर स्वंयसेवकांसाठीही त्यांच्याकडे असलेली वाहने, प्रवासाचे ठिकाण, कोणत्या प्रकारची आर्थिक मदत या प्रवासासाठी दिली जाणार आहे, याची माहिती भरावी लागणार आहे.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणः सलग तिस-या दिवशी रियाची चौकशी

जेईई आणि नीट या परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने त्या पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी देशभरातून केली जात असतानाही त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आणि केंद्र सरकारनेही अद्याप कोणताही दिलासा दिला नाही. यामुळे 1 सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या या परीक्षांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे. यामुळे आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी यासाठी पर्याय शोधला आहे. त्यासाठी आयआयटी मुंबईतील ‍ विद्यार्थ्यांनी  जेईई आणि नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी अडचण असल्यास त्यासाठीच https://www.eduride.in/ नावाने  एक संकेतस्थळ सुरू केले असून त्या विद्यार्थ्यांसोबतच  ज्यांच्याकडे वाहने आहेत, त्यांचीही नोंदणी करून संबंधित विद्यार्थ्यांना सेवा पुरविण्यासाठीची सोय करून दिली जाणार आहे. ज्यांना कॅबसारखी वाहने ‍विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येतील त्यांनी त्यासाठी आर्थिक मदत अथवा वाहनांसाठीची बुकिंग करून द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

हिवाळ्यात कोरोना रौद्ररुप घेणार; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

देशभरातील जेईई-नीट परीक्षा देणार आहेत, त्यांना अधिकाधिक संपर्क व्हावा यासाठी अनेक आजी -माजी विद्यार्थी समोर आले असून यासाठी फेसबूक, इन्स्टाग्राम, आदी सोशल मीडियावर मोहीम उघडण्यात आली असल्याची माहिती आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांकडून देण्यात आली.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नीट-जेईईच्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटीचे विद्यार्थी सरसावले; प्रवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार मुंबई : जेईई आणि नीट या केंद्रीय सामायिक प्रवेश परीक्षा 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. कोरोनामुळे परीक्षा केंद्रांवर पोचण्यासाठी विद्यार्थाना वाहतूक सेवा उपलब्ध होणे कठीण होणार आहे. यामुळे परीक्षा केंद्रापर्यंत कसे पोहचायचे असा प्रश्न  लाखो विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांसाठी आयआयटी मुंबईतील आजी-माजी विद्यार्थी सरसावले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचण्यासाठी प्रवासाच्या अडचणी आहेत, अशा विद्यार्थांना प्रवास आणि आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. लॉकडाऊनमध्ये सिगारेटची लत पडली महागात; दुकानदाराला गंडवण्याच्या नादात थेट तुरूंगात रवानगी देशभरातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळ सुरू करून त्यावर नोंदणी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना आपली माहिती, पीन कोडसह भरावी लागणार आहे. तसेच परीक्षेसाठी असलेले ऍडमिट कार्ड यांचीही माहीती भरावी लागणार आहे. तर स्वंयसेवकांसाठीही त्यांच्याकडे असलेली वाहने, प्रवासाचे ठिकाण, कोणत्या प्रकारची आर्थिक मदत या प्रवासासाठी दिली जाणार आहे, याची माहिती भरावी लागणार आहे. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणः सलग तिस-या दिवशी रियाची चौकशी जेईई आणि नीट या परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने त्या पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी देशभरातून केली जात असतानाही त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आणि केंद्र सरकारनेही अद्याप कोणताही दिलासा दिला नाही. यामुळे 1 सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या या परीक्षांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे. यामुळे आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी यासाठी पर्याय शोधला आहे. त्यासाठी आयआयटी मुंबईतील ‍ विद्यार्थ्यांनी  जेईई आणि नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी अडचण असल्यास त्यासाठीच https://www.eduride.in/ नावाने  एक संकेतस्थळ सुरू केले असून त्या विद्यार्थ्यांसोबतच  ज्यांच्याकडे वाहने आहेत, त्यांचीही नोंदणी करून संबंधित विद्यार्थ्यांना सेवा पुरविण्यासाठीची सोय करून दिली जाणार आहे. ज्यांना कॅबसारखी वाहने ‍विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येतील त्यांनी त्यासाठी आर्थिक मदत अथवा वाहनांसाठीची बुकिंग करून द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. हिवाळ्यात कोरोना रौद्ररुप घेणार; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा देशभरातील जेईई-नीट परीक्षा देणार आहेत, त्यांना अधिकाधिक संपर्क व्हावा यासाठी अनेक आजी -माजी विद्यार्थी समोर आले असून यासाठी फेसबूक, इन्स्टाग्राम, आदी सोशल मीडियावर मोहीम उघडण्यात आली असल्याची माहिती आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांकडून देण्यात आली. ----------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YMHj8n
Read More
लातूर जिल्ह्यात कोरोनामुळे २५७ रुग्णांचा मृत्यू, २१५ जणांना विविध आजार

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढ आहे. यात विविध आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचेच अधिक बळी जाताना दिसत आहेत. जिल्ह्यात शनिवारपर्यंत (ता. २९) २५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात २१५ रुग्णांना विविध आजार होते. एकूण मृत्यूमध्ये ७० वर्षे वयापेक्षा जास्त असलेल्या रुग्णांची संख्या १०२ इतकी आहे. सध्याही कोरोनाचे संकट सुरूच आहे. त्यामुळे विविध आजार असलेल्या व ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कोविडच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. त्यासोबतच मृत्यूची संख्याही वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांत रोज सरासरी पाच ते सातजणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात २१५ जणांना विविध आजार होते. हे आजार व त्यात कोरोनाची लागण याचा परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत फक्त ४२ जणांचा आजार नसताना मृत्यू झाला आहे; पण त्यातही अनेकजण उशिराने रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले आहेत.

धक्कादायक : सतत रडत असल्याने मामाने केला तेरा दिवसांच्या भाचीचा खून

मृत्यूमध्ये सत्तर वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या १०२, साठ वर्षांपेक्षा वय जास्त असलेल्या ८४, ५० वर्षांपेक्षा वय जास्त असलेल्या ४२, तर ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या २९ रुग्णांचा समावेश आहे. मृत्यूची आकडेवारी पाहिली तर विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांचाच अधिक मृत्यू होत आहे; तसेच ज्येष्ठ नागरिकांचाही यात समावेश आहे. सध्या कोरोनाचे संकट सुरू आहे. त्यामुळे विविध आजार असलेले व ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-------रुग्णालयात किती दिवस उपचार झाले
२८---------------------------------एक दिवसापेक्षा कमी
१४२-------------------------एक ते पाच दिवस
५४------------------------पाच ते दहा दिवस
३० -------------------दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस

 

(संपादन - गणेश पिटेकर)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लातूर जिल्ह्यात कोरोनामुळे २५७ रुग्णांचा मृत्यू, २१५ जणांना विविध आजार लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढ आहे. यात विविध आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचेच अधिक बळी जाताना दिसत आहेत. जिल्ह्यात शनिवारपर्यंत (ता. २९) २५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात २१५ रुग्णांना विविध आजार होते. एकूण मृत्यूमध्ये ७० वर्षे वयापेक्षा जास्त असलेल्या रुग्णांची संख्या १०२ इतकी आहे. सध्याही कोरोनाचे संकट सुरूच आहे. त्यामुळे विविध आजार असलेल्या व ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कोविडच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. त्यासोबतच मृत्यूची संख्याही वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांत रोज सरासरी पाच ते सातजणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात २१५ जणांना विविध आजार होते. हे आजार व त्यात कोरोनाची लागण याचा परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत फक्त ४२ जणांचा आजार नसताना मृत्यू झाला आहे; पण त्यातही अनेकजण उशिराने रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले आहेत. धक्कादायक : सतत रडत असल्याने मामाने केला तेरा दिवसांच्या भाचीचा खून मृत्यूमध्ये सत्तर वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या १०२, साठ वर्षांपेक्षा वय जास्त असलेल्या ८४, ५० वर्षांपेक्षा वय जास्त असलेल्या ४२, तर ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या २९ रुग्णांचा समावेश आहे. मृत्यूची आकडेवारी पाहिली तर विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांचाच अधिक मृत्यू होत आहे; तसेच ज्येष्ठ नागरिकांचाही यात समावेश आहे. सध्या कोरोनाचे संकट सुरू आहे. त्यामुळे विविध आजार असलेले व ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-------रुग्णालयात किती दिवस उपचार झाले २८---------------------------------एक दिवसापेक्षा कमी १४२-------------------------एक ते पाच दिवस ५४------------------------पाच ते दहा दिवस ३० -------------------दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस   (संपादन - गणेश पिटेकर) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32HIUx4
Read More
पक्क्या घराच्या प्रतिक्षेत आयुष्यभर संक्रमण शिबिरात; कित्येकांनी मुंबई सोडली; तरीही आशा कायम

मुंबई  : डोंगरी येथील हाजी कासम चाळीत 35 वर्षांपुर्वी पडझड झाली. तेथील एक भागातील 56 कुटूंबांना संक्रमण शिबीरात पाठविण्यात आले होते. मुळ घरात जाण्याच्या प्रतिक्षेत आतापर्यंत अनेकांनी कायमचे डोळे मिटले. तर, अनेकांनी मुंबई सोडली. आता काही मोजकीच कुटुंब आज नाही तर उद्या स्वत:च्या घरात राहायला मिळेल, या आशेवर प्रतिक्षा नगर आणि विक्रोळी कन्नमवार नगर येथील संक्रमण शिबीरात जगत आहेत.

मंगेश म्हात्रे यांचे कुटूंब याच चाळीत राहात होते. इमारतीची पडझड झाल्यावर त्यांच्या कुटूंबियांना प्रतिक्षा नगर येथील संक्रमण शिबीरात पाठविण्यात आले. मंगेश यांचा जन्मही संक्रमण शिबीरातील. त्यांनी या संक्रमण शिबीरातच आयुष्याचा तीन दशकांहून अधिक काळ घालवला. आजही मुळ घरात राहायला मिळेल, अशी अपेक्षा म्हात्रे कुटूंबियांनाआहे. अद्याप तरी ते शक्‍य झाले नाही, अशी खंत मंगेश म्हात्रे यांनी व्यक्त केली. इमारती सोडली तेव्हा 52 ते 56 रहिवाशी होते.  आता मोजकेच कुटूंब राहीले आहेत. खासगी विकसकावर विश्‍वास नाही म्हणून म्हाडा इमारती उभारून देईल, या अपेक्षावर रहिवाशी आहेत. जुन्या चाळीत राहाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. तर, अनेकांनी मुंबईच सोडल्याचे मंगेश यांनी सांगितले.

भिवंडीत मासेमारी करायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

जुलै महिन्यात फोर्ट येथील इमारती कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर म्हाडाने या भागातील काही धोकादायक इमारती रिकाम्या करुन तेथील रहिवाशांना पश्‍चिम उपनगरातील संक्रमण शिबीरात पर्यायी जागा दिली. मात्र, आता मुलांच्या शाळा सुरु झाल्यास एवढ्या लांब जाणे शक्‍य नाही. त्यामुळे काही कुटुंबांनी आता फोर्ट परीसरातच भाड्याने घरे शोधण्यास सुरुवात केली आहे. भाड्याने घर घेण्यासाठी आता महिन्याला 15 ते 20 हजार रुपये खर्च येणार आहे. हा खर्च कसा परवडणार, असा प्रश्‍न हे रहिवासी नाव न सांगण्याच्या अटीवर उपस्थित करत आहेत.

14 जूनला सुशांतच्या घराबाहेर 'का' होत्या दोन रुग्णवाहिका, चालकानं केला खुलासा

144 धोकादायक इमारतीत अजूनही रहिवासी
मुंबई महापालिकेने यंदा पावसाळ्यापुर्वी 443 धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवली होती. त्यातील 73 इमारती रिकाम्या झाल्याचे पालिकेने सांगितले आहे. 144 धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी न्यायालयात दावा केल्याने या इमारती रिकामी करता आलेल्या नाहीत. त्यांच्याकडून स्वत:च्या जबाबदारीवर राहाण्याबाबत हमी पत्र लिहून घेतले जात आहे, असेही पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तर, इतर इमारती रिकाम्या करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.  73 रिकाम्या करण्यात आलेल्यांपैकी 19 इमारतींचे वादही न्यायालयात असल्याचे सांगण्यात आले.

म्हातारीचे काय करायचे हे राहुल गांधी यांनीच ठरवायला हवेः शिवसेना

यामुळे रहिवासी इमारत सोडेना
घर सोडले तर पुन्हा कधी परत येऊ याची खात्री नाही. खासगी इमारत असेल तर पुनर्विकासानंतर मालक घर देईलच याची शाश्‍वती नाही. त्यामुळे मुंबईतील शेकडो इमारतींमध्ये रहिवाशी घर सोडण्याऐवजी जिर्ण झालेल्या इमारतीत जिव धोक्‍यात घालून जागत आहेत.

पालिकेचे हमी पत्र
खासगी इमारती रिकामी होत नसल्याने काही वर्षांपुर्वी पालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्‍त देवेंद्र कुमार जैन यांनी रहिवाशांना हमीपत्र लिहून देण्यास सुरवात केली. यात, रहिवाशांच्या नावाच्या उल्लेखासह पुनर्विकासात त्यांना नव्या इमारतीत नियमानुसार घर मिळेल, असे नमुद करण्यात येते. पालिकेच्या या पद्धतीला धोकादायक इमारतींमधील रहिवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता.

मुंबईतील हरित कवच कमी झाल्याने पूर परिस्थिती; 'स्प्रिंगर नेचर मुंबई'चा अहवाल

इमारत, घर, भिंती कोसळणे
2013- 531 घटना, 101 जणांचा मृत्यू, 183 जखमी
2014-343 घटना,21 मृत्यू, 100 जखमी
2015-417 घटना, 15 मृत्यू, 120 जखमी
2016-486 घटना, 24 मृत्यू, 172 जखमी
2017- 568 घटना, 66 मृत्यू, 165 जखमी
2018-- 619 घटना, 15 मृत्यू, 79 जखमी
2019-- 622 घटना,51 मृत्यू, 227 जखमी
2020 - 2 इमारती कोसळून 12 जणांचा मृत्यू. तर ,नाल्याच घर खचून सांताक्रुझ येथे तीन जणांचा मृत्यू

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पक्क्या घराच्या प्रतिक्षेत आयुष्यभर संक्रमण शिबिरात; कित्येकांनी मुंबई सोडली; तरीही आशा कायम मुंबई  : डोंगरी येथील हाजी कासम चाळीत 35 वर्षांपुर्वी पडझड झाली. तेथील एक भागातील 56 कुटूंबांना संक्रमण शिबीरात पाठविण्यात आले होते. मुळ घरात जाण्याच्या प्रतिक्षेत आतापर्यंत अनेकांनी कायमचे डोळे मिटले. तर, अनेकांनी मुंबई सोडली. आता काही मोजकीच कुटुंब आज नाही तर उद्या स्वत:च्या घरात राहायला मिळेल, या आशेवर प्रतिक्षा नगर आणि विक्रोळी कन्नमवार नगर येथील संक्रमण शिबीरात जगत आहेत. मंगेश म्हात्रे यांचे कुटूंब याच चाळीत राहात होते. इमारतीची पडझड झाल्यावर त्यांच्या कुटूंबियांना प्रतिक्षा नगर येथील संक्रमण शिबीरात पाठविण्यात आले. मंगेश यांचा जन्मही संक्रमण शिबीरातील. त्यांनी या संक्रमण शिबीरातच आयुष्याचा तीन दशकांहून अधिक काळ घालवला. आजही मुळ घरात राहायला मिळेल, अशी अपेक्षा म्हात्रे कुटूंबियांनाआहे. अद्याप तरी ते शक्‍य झाले नाही, अशी खंत मंगेश म्हात्रे यांनी व्यक्त केली. इमारती सोडली तेव्हा 52 ते 56 रहिवाशी होते.  आता मोजकेच कुटूंब राहीले आहेत. खासगी विकसकावर विश्‍वास नाही म्हणून म्हाडा इमारती उभारून देईल, या अपेक्षावर रहिवाशी आहेत. जुन्या चाळीत राहाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. तर, अनेकांनी मुंबईच सोडल्याचे मंगेश यांनी सांगितले. भिवंडीत मासेमारी करायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू जुलै महिन्यात फोर्ट येथील इमारती कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर म्हाडाने या भागातील काही धोकादायक इमारती रिकाम्या करुन तेथील रहिवाशांना पश्‍चिम उपनगरातील संक्रमण शिबीरात पर्यायी जागा दिली. मात्र, आता मुलांच्या शाळा सुरु झाल्यास एवढ्या लांब जाणे शक्‍य नाही. त्यामुळे काही कुटुंबांनी आता फोर्ट परीसरातच भाड्याने घरे शोधण्यास सुरुवात केली आहे. भाड्याने घर घेण्यासाठी आता महिन्याला 15 ते 20 हजार रुपये खर्च येणार आहे. हा खर्च कसा परवडणार, असा प्रश्‍न हे रहिवासी नाव न सांगण्याच्या अटीवर उपस्थित करत आहेत. 14 जूनला सुशांतच्या घराबाहेर 'का' होत्या दोन रुग्णवाहिका, चालकानं केला खुलासा 144 धोकादायक इमारतीत अजूनही रहिवासी मुंबई महापालिकेने यंदा पावसाळ्यापुर्वी 443 धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवली होती. त्यातील 73 इमारती रिकाम्या झाल्याचे पालिकेने सांगितले आहे. 144 धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी न्यायालयात दावा केल्याने या इमारती रिकामी करता आलेल्या नाहीत. त्यांच्याकडून स्वत:च्या जबाबदारीवर राहाण्याबाबत हमी पत्र लिहून घेतले जात आहे, असेही पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तर, इतर इमारती रिकाम्या करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.  73 रिकाम्या करण्यात आलेल्यांपैकी 19 इमारतींचे वादही न्यायालयात असल्याचे सांगण्यात आले. म्हातारीचे काय करायचे हे राहुल गांधी यांनीच ठरवायला हवेः शिवसेना यामुळे रहिवासी इमारत सोडेना घर सोडले तर पुन्हा कधी परत येऊ याची खात्री नाही. खासगी इमारत असेल तर पुनर्विकासानंतर मालक घर देईलच याची शाश्‍वती नाही. त्यामुळे मुंबईतील शेकडो इमारतींमध्ये रहिवाशी घर सोडण्याऐवजी जिर्ण झालेल्या इमारतीत जिव धोक्‍यात घालून जागत आहेत. पालिकेचे हमी पत्र खासगी इमारती रिकामी होत नसल्याने काही वर्षांपुर्वी पालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्‍त देवेंद्र कुमार जैन यांनी रहिवाशांना हमीपत्र लिहून देण्यास सुरवात केली. यात, रहिवाशांच्या नावाच्या उल्लेखासह पुनर्विकासात त्यांना नव्या इमारतीत नियमानुसार घर मिळेल, असे नमुद करण्यात येते. पालिकेच्या या पद्धतीला धोकादायक इमारतींमधील रहिवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. मुंबईतील हरित कवच कमी झाल्याने पूर परिस्थिती; 'स्प्रिंगर नेचर मुंबई'चा अहवाल इमारत, घर, भिंती कोसळणे 2013- 531 घटना, 101 जणांचा मृत्यू, 183 जखमी 2014-343 घटना,21 मृत्यू, 100 जखमी 2015-417 घटना, 15 मृत्यू, 120 जखमी 2016-486 घटना, 24 मृत्यू, 172 जखमी 2017- 568 घटना, 66 मृत्यू, 165 जखमी 2018-- 619 घटना, 15 मृत्यू, 79 जखमी 2019-- 622 घटना,51 मृत्यू, 227 जखमी 2020 - 2 इमारती कोसळून 12 जणांचा मृत्यू. तर ,नाल्याच घर खचून सांताक्रुझ येथे तीन जणांचा मृत्यू ------------------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QGjTwV
Read More
आता पैसे काढा कार्डविना! 

डेबिट कार्ड न वापरता आपल्या बॅंकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढता येऊ शकेल का, या प्रश्‍नाचे उत्तर "होय', असे आहे. गेल्या वर्षीपासून काही मोजक्‍या बॅंका ही सुविधा देऊ करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आता ही सुविधा स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, कोटक बॅंक, आयडीबीआय बॅंक, बॅंक ऑफ बडोदा या बॅंकाही देऊ लागल्या आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आज आपण ही सुविधा कशी वापरावी, याची थोडक्‍यात माहिती घेऊया. 

- ही सुविधा आपल्या बॅंकेच्या मोबाईल ऍपद्वारे वापरता येते. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये आपल्या बॅंकेचे ऍप असणे आवश्‍यक आहे. 

- ही सुविधा फक्त आपल्या बॅंकेच्या एटीएमवरच वापरता येते. 

- यासाठी आपल्या बॅंकेच्या मोबाईल ऍपमधील "कार्डलेस कॅश' हा पर्याय निवडून त्यावर "क्‍लिक' करावे. 

- जेवढी रक्कम काढायची आहे, हे नमूद करून एक तात्पुरता चार आकडी पिन नंबर टाकावा व ज्या खात्यातून रक्कम काढायची आहे, तो खाते नंबर टाकावा. 

- आपण भरलेला तपशील बरोबर असल्याबाबतचे कन्फर्मेशन द्यावे. 

- आपला हा व्यवहार पूर्ण झाल्याबाबतचा मेसेज स्क्रीनवर दिसेल. 

- याच वेळी आपल्याला "एसएमएस'द्वारे एक युनिक कोड दिला जाईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- आता आपण आपल्या बॅंकेच्या एटीएममध्ये जाऊन, वर उल्लेख केलेली रक्कम एटीएममधून काढू शकता. त्यासाठी एटीएम मशीनमधील "कार्डलेस कॅश' हा पर्याय निवडावा. एटीएम स्क्रीनवर आपला मोबाईल नंबर टाकून नंतर "एसएमएस'ने आलेला आलेला युनिक कोड टाकून रक्कम नमूद करावी. (ही रक्कम मोबाईल ऍपवर टाकलेल्या रकमेइतकीच असणे आवश्‍यक असते व ती एकदाच काढता येते). आलेला युनिक कोड 24 तासापर्यंतच वापरता येतो. एका दिवसात एकावेळी जास्तीतजास्त 10 हजार रुपये व एकूण 20 हजार रुपये इतकी रक्कम काढता येते. 
(लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर- सीएफपी आहेत.) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आता पैसे काढा कार्डविना!  डेबिट कार्ड न वापरता आपल्या बॅंकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढता येऊ शकेल का, या प्रश्‍नाचे उत्तर "होय', असे आहे. गेल्या वर्षीपासून काही मोजक्‍या बॅंका ही सुविधा देऊ करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आता ही सुविधा स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, कोटक बॅंक, आयडीबीआय बॅंक, बॅंक ऑफ बडोदा या बॅंकाही देऊ लागल्या आहेत.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा आज आपण ही सुविधा कशी वापरावी, याची थोडक्‍यात माहिती घेऊया.  - ही सुविधा आपल्या बॅंकेच्या मोबाईल ऍपद्वारे वापरता येते. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये आपल्या बॅंकेचे ऍप असणे आवश्‍यक आहे.  - ही सुविधा फक्त आपल्या बॅंकेच्या एटीएमवरच वापरता येते.  - यासाठी आपल्या बॅंकेच्या मोबाईल ऍपमधील "कार्डलेस कॅश' हा पर्याय निवडून त्यावर "क्‍लिक' करावे.  - जेवढी रक्कम काढायची आहे, हे नमूद करून एक तात्पुरता चार आकडी पिन नंबर टाकावा व ज्या खात्यातून रक्कम काढायची आहे, तो खाते नंबर टाकावा.  - आपण भरलेला तपशील बरोबर असल्याबाबतचे कन्फर्मेशन द्यावे.  - आपला हा व्यवहार पूर्ण झाल्याबाबतचा मेसेज स्क्रीनवर दिसेल.  - याच वेळी आपल्याला "एसएमएस'द्वारे एक युनिक कोड दिला जाईल.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - आता आपण आपल्या बॅंकेच्या एटीएममध्ये जाऊन, वर उल्लेख केलेली रक्कम एटीएममधून काढू शकता. त्यासाठी एटीएम मशीनमधील "कार्डलेस कॅश' हा पर्याय निवडावा. एटीएम स्क्रीनवर आपला मोबाईल नंबर टाकून नंतर "एसएमएस'ने आलेला आलेला युनिक कोड टाकून रक्कम नमूद करावी. (ही रक्कम मोबाईल ऍपवर टाकलेल्या रकमेइतकीच असणे आवश्‍यक असते व ती एकदाच काढता येते). आलेला युनिक कोड 24 तासापर्यंतच वापरता येतो. एका दिवसात एकावेळी जास्तीतजास्त 10 हजार रुपये व एकूण 20 हजार रुपये इतकी रक्कम काढता येते.  (लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर- सीएफपी आहेत.)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3b97WsS
Read More
कोरोनामुळे विसर्जन सोहळ्याच्या परंपरेत खंड; 93 वर्षानंतर प्रथमच मिरवणूका, पृष्पवृष्टींविना सोहळा

शिवडी : दरवर्षी अनंत चतुर्थीला लालबाग, चिंचपोकळीत बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक आवर्जुन हजेरी लावतात. लालबागमधून निघणारे मानाचे गणपती, भव्यदिव्य देखावे, ढोल- ताशा पथकाचे सादरीकरण आणि अनोखी पुष्पवृष्टी पाहण्यासाठी भाविकांची एकच रीघ लालबागमध्ये लागते. मात्र, यंदा कोरोनामुळे 93 वर्षांची परंपरा असलेल्या या धामधुममध्ये खंड पडणार आहे. परिसरातील कृत्रिम तलावातच बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे असंख्य भाविकंचा 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' चा जयघोष यंदा ऐकू येणार नाही.

हिवाळ्यात कोरोना रौद्ररुप घेणार; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

विसर्जन सोहळ्यासाठी विद्युत रोषणाईने नटलेले रस्ते, इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरील घरांमधून बाहेर डोकावणारी गर्दी, पारंपरिक वेशभूषा, मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे कोळिबांधवांचे नृत्य, गाणी, समाजप्रबोधनात्मक चलचित्र, रस्तोरस्ती वाटण्यात येणारा प्रसाद, सामाजिक संदेश देणारी मंडळे, संस्था त्याचबरोबर मोठ्या श्रद्धेने प्रत्येक वस्तीतून केला जाणारा बाप्पाचा मानपान, असे सर्व काहीसे यंदा नाहीसे होणार असल्याने शेकडो वर्षांच्या गणेशोत्सव विसर्जन सोहळ्याच्या परंपरेत यंदा खंड पडणार आहे.
गेल्या 93 वर्षांपासून लालबागमध्ये अनंतचतुर्थी दिवशी पहिला मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीचा गणपती बाहेर काढण्यात येतो. त्यानंतर येथील चिंचपोकळी, लालबागचा राजा, कॉटनग्रीन, प्रगती मंडळ सायन इतर मानाचे गणपती विसर्जनासाठी निघतात. लालबाग, चिंचपोकळी ते सातरस्ता, मुंबई सेंट्रल, लॅमिंग्टन रोड आणि चौपाटी अशा मार्गाने मिरवणूक निघते. लालबागचा राजा लालबाग चिंचपोकळी, बकरी अड्डा, भायखळा स्थानक, नागपाडा दोन टाकी, गोल देऊळ, गिरगांव, चर्नीरोड अशा मार्गाने सर्वांना गल्लोगल्ली दर्शन देतो.  मात्र, यंदा या दर्शनाला भाविक मुकणार आहेत.
लालबाग परिसरात गेली 50 वर्षे ‘श्रॉफ बिल्डिंग उत्सव मंडळा’तर्फे गणरायांवर होणारी पुष्पवृष्टी विसर्जन सोहळ्याचे विशेष आकर्षण असते. सर्व मानाचे तसेच या परिसरातील गणपती श्रॉफ बिल्डिंग येथून जातात. त्यामुळे बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी केवळ मुंबईच नव्हे तर आसपासच्या सर्व परिसरातून या ठिकाणी भाविक येतात. साधारण 150 गणपतींवर या ठिकाणी पुष्पवृष्टी केली जाते. यासाठी मंडळांतर्फेही दरवर्षी विविध प्रतिकृती साकारल्या जातात. यात बच्चेकंपनींपासून, जेष्ठांपर्यंत सर्वांचाच समावेश असतो. मात्र, यंदा बाप्पांवर हा फुलांचा पाऊस होणार नाही.

मास्क वापरणे बंधनकारक नसल्याचा तो व्हिडिओ चुकीचा; आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

मुस्लिम बांधवांकडून भरणारी राजाची ओटी सुनी
लालबागमधील दोन टाकी या मुस्लिम वस्तीत लालबागच्या राजाचे दरवर्षी मुस्लिम बांधव मनोभावे स्वागत करतात. पुष्पहार अर्पण करून खना नारळाने मुस्लिम बांधवांकडून राजाची ओटी भरण्यात येते.  एकात्मतेची भावना निर्माण करणारा हा देशातील हा अनोखा सोहळा नेहमी रंगतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लालबागचा राजा चौपाटीवर पोहचतो. मिरवणूक निघाल्यापासून साधारण 21 ते 22 तासानंतर लालबागच्या राजाचे भक्तिभावे समुद्रात विसर्जन केले जाते. मात्र, यंदा मिरवणूकच निघणार नसल्याने हा एकात्मिक सोहळाही रद्द करावा लागला आहे.

उत्साह पुर्वीच विसर्जित; कोळी बांधवांची खंत
मुंबईचे खरे मानकरी असलेले कोळी बांधव गेल्या 86 वर्षांपासून लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने पारंपरिक कपडे परिधान करून सोहळ्यात सहभागी होतात. नाचत, गाजत लालबागच्या राजासोबत चौपाटीपर्यंत जाऊन मनोभावे पूजा, आरती करून बाप्पाला निरोप देतात. यंदा, कोरोनामुळे हा उत्सव आणि उत्साह दोन्हीही पुर्वीच विसर्जित झाले आहेत, अशी खंत कोळी बांधव व्यक्त करीत आहे; पुढच्या वर्षी नव्या जोमाने आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा होईल, असे लालबागमधील कोळीबांधव मंजुळा खणकर यांनी सांगितला.

 

गेली पन्नास वर्षे अनेक प्रकारचे पुष्प करंडक बनवून यातून फुलांचा वर्षाव गणरायावर करून सर्व गणेश भक्तांचे डोळ्याचे पारणे फेडले. लाखो गणेशभक्त टीव्हीवरही या सोहळ्याचा आनंद घेतात. यंदा हा सोहळाच रद्द झाल्याने सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. ही प्रथा खंडित पडू नये म्हणून परिसरातील सर्व गणेश मंडळाला भेट देऊन त्या गणरायाला श्रीफळ व पुष्पहार अर्पण करण्याचे ठरवले आहे. 
- मनोज मान,
सदस्य, श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी मंडळ 

 

दरवर्षी आम्ही पुष्पवृष्टीच्या मार्गाने जाणार्‍या सर्व गणेशमूर्तीवर पुष्पवृष्टी करतो. चिंचपोकळीच्या चिंतामणीवर तीन वेळा पुष्पवृष्टी होते. यंदा मुर्तींचे विसर्जन स्थानिक पातळीवर होत असल्याने पुष्पवृष्टी करणार नाही आहोत. गणेशाच्या आशिर्वादाने यावर्षी कोरोनामुक्त होऊन पुढील वर्षी नेहमीच्या जोशात श्रींच्या मुर्तीवर पुष्पवृष्टी करू 
- संदीप कदम,
सदस्य,  सेवा साधना पुष्पवृष्टी उत्सव मंडळ

-------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनामुळे विसर्जन सोहळ्याच्या परंपरेत खंड; 93 वर्षानंतर प्रथमच मिरवणूका, पृष्पवृष्टींविना सोहळा शिवडी : दरवर्षी अनंत चतुर्थीला लालबाग, चिंचपोकळीत बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक आवर्जुन हजेरी लावतात. लालबागमधून निघणारे मानाचे गणपती, भव्यदिव्य देखावे, ढोल- ताशा पथकाचे सादरीकरण आणि अनोखी पुष्पवृष्टी पाहण्यासाठी भाविकांची एकच रीघ लालबागमध्ये लागते. मात्र, यंदा कोरोनामुळे 93 वर्षांची परंपरा असलेल्या या धामधुममध्ये खंड पडणार आहे. परिसरातील कृत्रिम तलावातच बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे असंख्य भाविकंचा 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' चा जयघोष यंदा ऐकू येणार नाही. हिवाळ्यात कोरोना रौद्ररुप घेणार; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा विसर्जन सोहळ्यासाठी विद्युत रोषणाईने नटलेले रस्ते, इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरील घरांमधून बाहेर डोकावणारी गर्दी, पारंपरिक वेशभूषा, मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे कोळिबांधवांचे नृत्य, गाणी, समाजप्रबोधनात्मक चलचित्र, रस्तोरस्ती वाटण्यात येणारा प्रसाद, सामाजिक संदेश देणारी मंडळे, संस्था त्याचबरोबर मोठ्या श्रद्धेने प्रत्येक वस्तीतून केला जाणारा बाप्पाचा मानपान, असे सर्व काहीसे यंदा नाहीसे होणार असल्याने शेकडो वर्षांच्या गणेशोत्सव विसर्जन सोहळ्याच्या परंपरेत यंदा खंड पडणार आहे. गेल्या 93 वर्षांपासून लालबागमध्ये अनंतचतुर्थी दिवशी पहिला मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीचा गणपती बाहेर काढण्यात येतो. त्यानंतर येथील चिंचपोकळी, लालबागचा राजा, कॉटनग्रीन, प्रगती मंडळ सायन इतर मानाचे गणपती विसर्जनासाठी निघतात. लालबाग, चिंचपोकळी ते सातरस्ता, मुंबई सेंट्रल, लॅमिंग्टन रोड आणि चौपाटी अशा मार्गाने मिरवणूक निघते. लालबागचा राजा लालबाग चिंचपोकळी, बकरी अड्डा, भायखळा स्थानक, नागपाडा दोन टाकी, गोल देऊळ, गिरगांव, चर्नीरोड अशा मार्गाने सर्वांना गल्लोगल्ली दर्शन देतो.  मात्र, यंदा या दर्शनाला भाविक मुकणार आहेत. लालबाग परिसरात गेली 50 वर्षे ‘श्रॉफ बिल्डिंग उत्सव मंडळा’तर्फे गणरायांवर होणारी पुष्पवृष्टी विसर्जन सोहळ्याचे विशेष आकर्षण असते. सर्व मानाचे तसेच या परिसरातील गणपती श्रॉफ बिल्डिंग येथून जातात. त्यामुळे बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी केवळ मुंबईच नव्हे तर आसपासच्या सर्व परिसरातून या ठिकाणी भाविक येतात. साधारण 150 गणपतींवर या ठिकाणी पुष्पवृष्टी केली जाते. यासाठी मंडळांतर्फेही दरवर्षी विविध प्रतिकृती साकारल्या जातात. यात बच्चेकंपनींपासून, जेष्ठांपर्यंत सर्वांचाच समावेश असतो. मात्र, यंदा बाप्पांवर हा फुलांचा पाऊस होणार नाही. मास्क वापरणे बंधनकारक नसल्याचा तो व्हिडिओ चुकीचा; आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण मुस्लिम बांधवांकडून भरणारी राजाची ओटी सुनी लालबागमधील दोन टाकी या मुस्लिम वस्तीत लालबागच्या राजाचे दरवर्षी मुस्लिम बांधव मनोभावे स्वागत करतात. पुष्पहार अर्पण करून खना नारळाने मुस्लिम बांधवांकडून राजाची ओटी भरण्यात येते.  एकात्मतेची भावना निर्माण करणारा हा देशातील हा अनोखा सोहळा नेहमी रंगतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लालबागचा राजा चौपाटीवर पोहचतो. मिरवणूक निघाल्यापासून साधारण 21 ते 22 तासानंतर लालबागच्या राजाचे भक्तिभावे समुद्रात विसर्जन केले जाते. मात्र, यंदा मिरवणूकच निघणार नसल्याने हा एकात्मिक सोहळाही रद्द करावा लागला आहे. उत्साह पुर्वीच विसर्जित; कोळी बांधवांची खंत मुंबईचे खरे मानकरी असलेले कोळी बांधव गेल्या 86 वर्षांपासून लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने पारंपरिक कपडे परिधान करून सोहळ्यात सहभागी होतात. नाचत, गाजत लालबागच्या राजासोबत चौपाटीपर्यंत जाऊन मनोभावे पूजा, आरती करून बाप्पाला निरोप देतात. यंदा, कोरोनामुळे हा उत्सव आणि उत्साह दोन्हीही पुर्वीच विसर्जित झाले आहेत, अशी खंत कोळी बांधव व्यक्त करीत आहे; पुढच्या वर्षी नव्या जोमाने आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा होईल, असे लालबागमधील कोळीबांधव मंजुळा खणकर यांनी सांगितला.   गेली पन्नास वर्षे अनेक प्रकारचे पुष्प करंडक बनवून यातून फुलांचा वर्षाव गणरायावर करून सर्व गणेश भक्तांचे डोळ्याचे पारणे फेडले. लाखो गणेशभक्त टीव्हीवरही या सोहळ्याचा आनंद घेतात. यंदा हा सोहळाच रद्द झाल्याने सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. ही प्रथा खंडित पडू नये म्हणून परिसरातील सर्व गणेश मंडळाला भेट देऊन त्या गणरायाला श्रीफळ व पुष्पहार अर्पण करण्याचे ठरवले आहे.  - मनोज मान, सदस्य, श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी मंडळ    दरवर्षी आम्ही पुष्पवृष्टीच्या मार्गाने जाणार्‍या सर्व गणेशमूर्तीवर पुष्पवृष्टी करतो. चिंचपोकळीच्या चिंतामणीवर तीन वेळा पुष्पवृष्टी होते. यंदा मुर्तींचे विसर्जन स्थानिक पातळीवर होत असल्याने पुष्पवृष्टी करणार नाही आहोत. गणेशाच्या आशिर्वादाने यावर्षी कोरोनामुक्त होऊन पुढील वर्षी नेहमीच्या जोशात श्रींच्या मुर्तीवर पुष्पवृष्टी करू  - संदीप कदम, सदस्य,  सेवा साधना पुष्पवृष्टी उत्सव मंडळ ------------------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31FFpYM
Read More
प्राप्तिकर विवरणपत्र कोणाला बंधनकारक? 

प्राप्तिकर कायदा 1961 अंतर्गत जर कनिष्ठ नागरिकाचे करपात्र उत्पन्न रु. अडीच लाख, ज्येष्ठ नागरिकाचे रु. तीन लाख, तर अती ज्येष्ठ नागरिकाचे पाच लाख रुपयांपेक्षा अधिक झाल्यास त्याला किंवा तिला प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरणे बंधनकारक आहे. असे विवरणपत्र न भरल्यास करदात्यावर दंडात्मक दिवाणी व फौजदारी कारवाई होऊ शकते. पगारदारवर्ग देखील यात समाविष्ट आहे, हे महत्त्वाचे. कारण गेल्या वर्षी चेन्नई उच्च न्यायालयाने पगारदार व्यक्तीस करपात्र उत्पन्नावरील कर भरून विवरणपत्र दाखल केले नव्हते म्हणून कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे विवरणपत्र दाखल करणे हे गंभीरतेने घेणे आवश्‍यक आहे. याखेरीस आपले उत्पन्न करपात्र असले तरच विवरणपत्र भरावे लागते, असा सार्वत्रिक गैरसमज आहे. यंदाच्या व गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत हे निकष बदलले असून, उत्पन्न करपात्र नसणाऱ्या करदात्यांनीही काही बाबतीत विवरणपत्र भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची योग्य दाखल घेणे आवश्‍यक आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे असे विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणास बंधनकारक आहे? 
1) यंदा 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत ढोबळ उत्पन्न (करपात्र उत्पन्न नव्हे) किमान मर्यादेपेक्षा अधिक झाल्यास विवरणपत्र भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे कलम 80 अंतर्गत केलेल्या गुंतवणुकीमुळे जर उत्पन्न करपात्र ठरत नसेल, त्यांनाही आता विवरणपत्र दाखल करणे आवश्‍यक ठरेल. उदाहरणार्थ, पगारदार व्यक्तीस तीन लाख रुपयांचे वेतन मिळाले आहे व त्याने साठ हजार रुपये भविष्यनिर्वाह निधी भरला आहे. त्याचे करपात्र उत्पन्न दोन लाख चाळीस हजार होते. ते किमान करपात्र मर्यादेपेक्षा कमी असले तरी त्यास विवरणपत्र दाखल करावे लागेल. तर ज्येष्ठ नागरिकास सव्वातीन लाख रुपये व्याज मिळाले असल्यास व त्यातील कलम 80 टीटीबी अंतर्गत 50 हजार रुपये वजावटीनंतर उत्पन्न करपात्र नसले तरी विवरणपत्र सादर करावे लागेल. 

2) वित्त कायदा 2019 नुसार करदात्याचे दीर्घकालीन भांडवली नफायुक्त एकूण उत्पन्न करपात्र असताना कलम 54 ते 54 जीबी अंतर्गत शेतजमीन, नवे घर, कॅपिटल गेन बॉंड्‌स आदींमध्ये गुंतवणूक करून जर ते किमान करपात्र मर्यादेपेक्षा कमी करण्यात आले असले तरी विवरणपत्र सादर करावे लागेल. उदाहरणार्थ, करदात्याचे ढोबळ उत्पन्न रु. तीन लाख व भांडवली नफा सोडून रु. दोन लाख आहे. भांडवली नफा त्याने कॅपिटल गेन बॉंड्‌समध्ये गुंतविला तरी विवरणपत्र दाखल करावे लागेल. थोडक्‍यात, भांडवली नफ्याचे उत्पन्न विवरणपत्र भरण्यासाठी करमुक्त समजण्यात येणार नाही. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

3) यंदाच्या वर्षी कलम 139 (1) मधील सातव्या तरतुदीनुसार व वर्षभरात करदात्याने एक किंवा अधिक वीजजोडांवर आलेल्या सर्व वीज देयकांवर मिळून एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली असल्यास विवरणपत्र भरणे आवश्‍यक आहे. 

4) वर्षभरात एका किंवा अनेक चालू खात्यांमध्ये एकत्रितरीत्या एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम कोणत्याही मार्गाने सहकारी बॅंकेसह कोणत्याही बॅंकेत भरली असल्यास. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

5) कोणत्याही साधारण निवासी करदात्याची परदेशात मालमत्ता असल्यास किंवा कोणत्याही परदेशी संस्थेत वित्तीय हितसंबंध असल्यास किंवा परदेशात असलेले बॅंक खाते चालविण्याचा वा सही करण्याचा अधिकार असल्यास करदात्यास भारतात कोणतेही उत्पन्न नसले तरी. (या संबंधीची माहिती प्राप्तिकर विभाग सोळा वर्षांत कधीही उकरून काढू शकतो.) 

6) वर्षभरात जर परदेशवारीवर दोन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला असल्यास. तथापि, यात शेजारील देश व धार्मिक कारणासाठी झालेला प्रवास समाविष्ट नाही. 
(लेखक चार्टर्ड अकाउंटंट - सीए आहेत.) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्राप्तिकर विवरणपत्र कोणाला बंधनकारक?  प्राप्तिकर कायदा 1961 अंतर्गत जर कनिष्ठ नागरिकाचे करपात्र उत्पन्न रु. अडीच लाख, ज्येष्ठ नागरिकाचे रु. तीन लाख, तर अती ज्येष्ठ नागरिकाचे पाच लाख रुपयांपेक्षा अधिक झाल्यास त्याला किंवा तिला प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरणे बंधनकारक आहे. असे विवरणपत्र न भरल्यास करदात्यावर दंडात्मक दिवाणी व फौजदारी कारवाई होऊ शकते. पगारदारवर्ग देखील यात समाविष्ट आहे, हे महत्त्वाचे. कारण गेल्या वर्षी चेन्नई उच्च न्यायालयाने पगारदार व्यक्तीस करपात्र उत्पन्नावरील कर भरून विवरणपत्र दाखल केले नव्हते म्हणून कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे विवरणपत्र दाखल करणे हे गंभीरतेने घेणे आवश्‍यक आहे. याखेरीस आपले उत्पन्न करपात्र असले तरच विवरणपत्र भरावे लागते, असा सार्वत्रिक गैरसमज आहे. यंदाच्या व गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत हे निकष बदलले असून, उत्पन्न करपात्र नसणाऱ्या करदात्यांनीही काही बाबतीत विवरणपत्र भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची योग्य दाखल घेणे आवश्‍यक आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे असे विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोणास बंधनकारक आहे?  1) यंदा 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत ढोबळ उत्पन्न (करपात्र उत्पन्न नव्हे) किमान मर्यादेपेक्षा अधिक झाल्यास विवरणपत्र भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे कलम 80 अंतर्गत केलेल्या गुंतवणुकीमुळे जर उत्पन्न करपात्र ठरत नसेल, त्यांनाही आता विवरणपत्र दाखल करणे आवश्‍यक ठरेल. उदाहरणार्थ, पगारदार व्यक्तीस तीन लाख रुपयांचे वेतन मिळाले आहे व त्याने साठ हजार रुपये भविष्यनिर्वाह निधी भरला आहे. त्याचे करपात्र उत्पन्न दोन लाख चाळीस हजार होते. ते किमान करपात्र मर्यादेपेक्षा कमी असले तरी त्यास विवरणपत्र दाखल करावे लागेल. तर ज्येष्ठ नागरिकास सव्वातीन लाख रुपये व्याज मिळाले असल्यास व त्यातील कलम 80 टीटीबी अंतर्गत 50 हजार रुपये वजावटीनंतर उत्पन्न करपात्र नसले तरी विवरणपत्र सादर करावे लागेल.  2) वित्त कायदा 2019 नुसार करदात्याचे दीर्घकालीन भांडवली नफायुक्त एकूण उत्पन्न करपात्र असताना कलम 54 ते 54 जीबी अंतर्गत शेतजमीन, नवे घर, कॅपिटल गेन बॉंड्‌स आदींमध्ये गुंतवणूक करून जर ते किमान करपात्र मर्यादेपेक्षा कमी करण्यात आले असले तरी विवरणपत्र सादर करावे लागेल. उदाहरणार्थ, करदात्याचे ढोबळ उत्पन्न रु. तीन लाख व भांडवली नफा सोडून रु. दोन लाख आहे. भांडवली नफा त्याने कॅपिटल गेन बॉंड्‌समध्ये गुंतविला तरी विवरणपत्र दाखल करावे लागेल. थोडक्‍यात, भांडवली नफ्याचे उत्पन्न विवरणपत्र भरण्यासाठी करमुक्त समजण्यात येणार नाही.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 3) यंदाच्या वर्षी कलम 139 (1) मधील सातव्या तरतुदीनुसार व वर्षभरात करदात्याने एक किंवा अधिक वीजजोडांवर आलेल्या सर्व वीज देयकांवर मिळून एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली असल्यास विवरणपत्र भरणे आवश्‍यक आहे.  4) वर्षभरात एका किंवा अनेक चालू खात्यांमध्ये एकत्रितरीत्या एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम कोणत्याही मार्गाने सहकारी बॅंकेसह कोणत्याही बॅंकेत भरली असल्यास.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 5) कोणत्याही साधारण निवासी करदात्याची परदेशात मालमत्ता असल्यास किंवा कोणत्याही परदेशी संस्थेत वित्तीय हितसंबंध असल्यास किंवा परदेशात असलेले बॅंक खाते चालविण्याचा वा सही करण्याचा अधिकार असल्यास करदात्यास भारतात कोणतेही उत्पन्न नसले तरी. (या संबंधीची माहिती प्राप्तिकर विभाग सोळा वर्षांत कधीही उकरून काढू शकतो.)  6) वर्षभरात जर परदेशवारीवर दोन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला असल्यास. तथापि, यात शेजारील देश व धार्मिक कारणासाठी झालेला प्रवास समाविष्ट नाही.  (लेखक चार्टर्ड अकाउंटंट - सीए आहेत.)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jpZfNV
Read More
अग्रलेख : माध्यमांची हद्द! 

सुशांत सिंह राजपूत या ‘बॉलीवूड’मधील एका गुणी आणि उभरत्या कलावंताच्या मृत्यूला अडीच महिने उलटून गेल्यावर आणि मुख्य म्हणजे त्याचा तपास थेट केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवल्यास दहा दिवस झाल्यावरही काही इलेक्‍ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचे त्याबाबतचे ‘कवित्व’ थांबायला तयार नाही. काही इंग्रजी आणि बहुतांश हिन्दी भाषिक वाहिन्या सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत तेच गुऱ्हाळ सुरू ठेवत आहेत आणि त्यातील सर्वात आक्षेपार्ह बाब म्हणजे काही वाहिन्यांनी तपासाची जबाबदारी जणूकाही त्यांच्यावरच असल्याचा वाव आणला आहे. एवढेच नव्हे तर ‘आपला’ तपास पूर्ण करून, सुशांतसिंहची ‘मैत्रीण’ रिया चक्रवर्ती दोषी असल्याचा निकालही काहींनी देऊन टाकला आहे! ही कुठल्या प्रकारची माध्यमकारिता आहे? सुशांतसिंह याच्या मृत्यूबाबतचा सखोल तपास झाला पाहिजे आणि आरोपींवर खटला चालविला गेला पाहिजे, यात कोणतीही शंका नाही. दोषी सिद्ध झालेल्यांना शिक्षाही व्हायलाच हवी.  मात्र तपास पूर्ण व्हायच्या आधीच निष्कर्ष काढण्याची आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याची घाई कशासाठी? आणखी एक प्रश्‍न म्हणजे सुशांतसिंह आणि रिया यांच्यातील वॉट्‌सॲपवरील संभाषण आणि त्यांच्या बॅंक खात्यांचा तपशील, आदी पुराव्याच्या दृष्टीने गोपनीय अशा बाबीही या वाहिन्यांच्या हातात रोजच्या रोज पडत आहे आणि त्याच्याच जोरावर काही अँकर ‘मीडिया ट्रायल’चालवून न्यायालयांच्या ऐवजी स्वत:च निकालपत्र देऊ पाहत आहेत. या वाहिन्यांचा आक्रस्ताळेपणा आणि रियाला ‘लक्ष्य’ करून सुरू ठेवलेली ‘ड्रामेबाजी’ यात खंड पडलेला नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिवसाचे २४ तास सुरू असलेल्या या गुऱ्हाळामुळे दर्शक मात्र पुरते बेजार झाले आहेत. आज भारतात कोणी परदेशी आला आणि त्याने यापैकी एखादे चॅनेल लावलेच; तर सुशांतचा मृत्यू हा भारतातील सर्वात कळीचा प्रश्‍न बनला आहे, असे वाटू शकेल. कोरोनाबधितांच्या संख्येत पाच महिन्यांच्या टाळेबंदीनंतरही वेगाने होत असलेली वाढ, चीनची घुसखोरी; तसेच संपूर्णपणे कोलमडून पडलेली अर्थव्यवस्था, या तीन आव्हानांकडे या कथित ‘राष्ट्रीय’ वाहिन्या सध्यातरी ढुंकूनही पाहायला तयार नसल्याने, सारा देश हा सुशेगाद आहे, असेच कोणालाही वाटू शकेल. प्रसारमाध्यमांचे सारे संकेत धुडकावून सुरू असलेल्या या ‘चॅनेल-वीरां’चे कान अखेर ‘प्रेस काँन्सिल ऑफ इंडिया’ने उपटले आहेत. अर्थात, ‘प्रेस कॉन्सिल’ने अत्यंत कडक शब्दांत कानउघाडणी केल्यावरही त्याचा काहीच परिणाम या वाहिन्यांवर झालेला नाही. त्याची कारणे दोन आहेत. १९६६ मध्ये ही संस्था स्थापन झाली, तेव्हा भारतात ‘टीव्ही’ दृष्टिपथातही नव्हता. त्यामुळे या संस्थेचे अधिकारक्षेत्र हे केवळ मुद्रित माध्यमांपुरतेच मर्यादित आहे. खरे तर काही प्रसारमाध्यमांनी चालवलेल्या या ‘मीडिया ट्रायल’च्या विरोधात रियाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे १० ऑगस्ट रोजीच ठोठावले होते. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळेच काही अँकर मंडळींचा उत्साह विवेक आणि तारतम्याची रेषा ओलांडून पुढे धावताना दिसू लागला आहे. प्रसारमाध्यमांचे मुख्य काम समाजात काय घडत आहे हे दाखवणे आणि आपल्या वाचकांना; तसेच दर्शकांना सत्यापर्यंत घेऊन जाणे, एवढ्यापुरतेच मर्यादित असायला हवे. सत्य काय ते स्वत:च ठरवून त्याचा निकाल देण्याचे काम त्यांनी आपल्याला हातात घेण्याची गरज नाही. एखादा आरोप झाला तर तो खराच आहे,असे समजून बातम्या देणे हेही वाढले आहे. रियाने सुशांतच्या बॅंक खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेतले आणि नंतर त्यास आत्महत्येस उद्युक्‍त केले, असा सुशांतच्या पिताजींचा आरोप आहे. मात्र, प्रथम मुंबई पोलिस मग ‘ईडी’ आणि आता ‘सीबीआय’ यांच्या चौकशीनंतर इतकी मोठी रक्‍कम तिने काढल्याच्या आरोपाला पुष्टी मिळालेली नाही. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या पार्श्‍वभूमीवर उरबडवेगिरीचा उद्योग चॅनेल का करत आहेत, याचा विचार व्हायला हवा. सुशांतच्या आत्महत्येनंतर काही दिवसांतच तो खून असल्याचा दावा या वाहिन्या करू लागल्या. त्याच सुमारास या ‘हत्ये’त एका युवक मंत्र्याचा हात असल्याचा आरोप भाजपच्या एका आमदाराने केला. आता देवेन्द्र फडणवीस मात्र तसा काही भाजपचा दावा नसल्याचे सांगू लागले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. पक्षात जो जबाबदार नेता आहे, त्याने इन्कार करायचा आणि खालच्या स्तरावरील कार्यकर्ते-नेते यांनी मात्र संशयाचे धुके निर्माण करायचे, असा हा खेळ आहे. हा प्रयत्न ‘मातोश्री’लाच लक्ष्य करण्याचा आहे, हे उघड आहे. भाजपसाठी हे राजकारण असू शकेल आणि त्यास दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या बिहारमधील निवडणुकांचा संदर्भ आहे, ही बाब लपून राहिलेली नाही. या ‘खेळा’त या वाहिन्या उद्दामपणे सामील झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच रियाला ‘विषकन्या’ ठरवूनही हे अँकर मोकळे झाले आहेत. मात्र, वाहिन्यांचा हा खेळ प्रसारमाध्यमांच्या साऱ्या संकेतांना काळिमा फासणारा आहे. इलेक्‍ट्रॉनिक माध्यम्यांसाठी नियमनाची चौकट तयार करणे किती आवश्‍यक आहे, हे यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अग्रलेख : माध्यमांची हद्द!  सुशांत सिंह राजपूत या ‘बॉलीवूड’मधील एका गुणी आणि उभरत्या कलावंताच्या मृत्यूला अडीच महिने उलटून गेल्यावर आणि मुख्य म्हणजे त्याचा तपास थेट केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवल्यास दहा दिवस झाल्यावरही काही इलेक्‍ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचे त्याबाबतचे ‘कवित्व’ थांबायला तयार नाही. काही इंग्रजी आणि बहुतांश हिन्दी भाषिक वाहिन्या सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत तेच गुऱ्हाळ सुरू ठेवत आहेत आणि त्यातील सर्वात आक्षेपार्ह बाब म्हणजे काही वाहिन्यांनी तपासाची जबाबदारी जणूकाही त्यांच्यावरच असल्याचा वाव आणला आहे. एवढेच नव्हे तर ‘आपला’ तपास पूर्ण करून, सुशांतसिंहची ‘मैत्रीण’ रिया चक्रवर्ती दोषी असल्याचा निकालही काहींनी देऊन टाकला आहे! ही कुठल्या प्रकारची माध्यमकारिता आहे? सुशांतसिंह याच्या मृत्यूबाबतचा सखोल तपास झाला पाहिजे आणि आरोपींवर खटला चालविला गेला पाहिजे, यात कोणतीही शंका नाही. दोषी सिद्ध झालेल्यांना शिक्षाही व्हायलाच हवी.  मात्र तपास पूर्ण व्हायच्या आधीच निष्कर्ष काढण्याची आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याची घाई कशासाठी? आणखी एक प्रश्‍न म्हणजे सुशांतसिंह आणि रिया यांच्यातील वॉट्‌सॲपवरील संभाषण आणि त्यांच्या बॅंक खात्यांचा तपशील, आदी पुराव्याच्या दृष्टीने गोपनीय अशा बाबीही या वाहिन्यांच्या हातात रोजच्या रोज पडत आहे आणि त्याच्याच जोरावर काही अँकर ‘मीडिया ट्रायल’चालवून न्यायालयांच्या ऐवजी स्वत:च निकालपत्र देऊ पाहत आहेत. या वाहिन्यांचा आक्रस्ताळेपणा आणि रियाला ‘लक्ष्य’ करून सुरू ठेवलेली ‘ड्रामेबाजी’ यात खंड पडलेला नाही.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा दिवसाचे २४ तास सुरू असलेल्या या गुऱ्हाळामुळे दर्शक मात्र पुरते बेजार झाले आहेत. आज भारतात कोणी परदेशी आला आणि त्याने यापैकी एखादे चॅनेल लावलेच; तर सुशांतचा मृत्यू हा भारतातील सर्वात कळीचा प्रश्‍न बनला आहे, असे वाटू शकेल. कोरोनाबधितांच्या संख्येत पाच महिन्यांच्या टाळेबंदीनंतरही वेगाने होत असलेली वाढ, चीनची घुसखोरी; तसेच संपूर्णपणे कोलमडून पडलेली अर्थव्यवस्था, या तीन आव्हानांकडे या कथित ‘राष्ट्रीय’ वाहिन्या सध्यातरी ढुंकूनही पाहायला तयार नसल्याने, सारा देश हा सुशेगाद आहे, असेच कोणालाही वाटू शकेल. प्रसारमाध्यमांचे सारे संकेत धुडकावून सुरू असलेल्या या ‘चॅनेल-वीरां’चे कान अखेर ‘प्रेस काँन्सिल ऑफ इंडिया’ने उपटले आहेत. अर्थात, ‘प्रेस कॉन्सिल’ने अत्यंत कडक शब्दांत कानउघाडणी केल्यावरही त्याचा काहीच परिणाम या वाहिन्यांवर झालेला नाही. त्याची कारणे दोन आहेत. १९६६ मध्ये ही संस्था स्थापन झाली, तेव्हा भारतात ‘टीव्ही’ दृष्टिपथातही नव्हता. त्यामुळे या संस्थेचे अधिकारक्षेत्र हे केवळ मुद्रित माध्यमांपुरतेच मर्यादित आहे. खरे तर काही प्रसारमाध्यमांनी चालवलेल्या या ‘मीडिया ट्रायल’च्या विरोधात रियाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे १० ऑगस्ट रोजीच ठोठावले होते. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळेच काही अँकर मंडळींचा उत्साह विवेक आणि तारतम्याची रेषा ओलांडून पुढे धावताना दिसू लागला आहे. प्रसारमाध्यमांचे मुख्य काम समाजात काय घडत आहे हे दाखवणे आणि आपल्या वाचकांना; तसेच दर्शकांना सत्यापर्यंत घेऊन जाणे, एवढ्यापुरतेच मर्यादित असायला हवे. सत्य काय ते स्वत:च ठरवून त्याचा निकाल देण्याचे काम त्यांनी आपल्याला हातात घेण्याची गरज नाही. एखादा आरोप झाला तर तो खराच आहे,असे समजून बातम्या देणे हेही वाढले आहे. रियाने सुशांतच्या बॅंक खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेतले आणि नंतर त्यास आत्महत्येस उद्युक्‍त केले, असा सुशांतच्या पिताजींचा आरोप आहे. मात्र, प्रथम मुंबई पोलिस मग ‘ईडी’ आणि आता ‘सीबीआय’ यांच्या चौकशीनंतर इतकी मोठी रक्‍कम तिने काढल्याच्या आरोपाला पुष्टी मिळालेली नाही.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा या पार्श्‍वभूमीवर उरबडवेगिरीचा उद्योग चॅनेल का करत आहेत, याचा विचार व्हायला हवा. सुशांतच्या आत्महत्येनंतर काही दिवसांतच तो खून असल्याचा दावा या वाहिन्या करू लागल्या. त्याच सुमारास या ‘हत्ये’त एका युवक मंत्र्याचा हात असल्याचा आरोप भाजपच्या एका आमदाराने केला. आता देवेन्द्र फडणवीस मात्र तसा काही भाजपचा दावा नसल्याचे सांगू लागले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. पक्षात जो जबाबदार नेता आहे, त्याने इन्कार करायचा आणि खालच्या स्तरावरील कार्यकर्ते-नेते यांनी मात्र संशयाचे धुके निर्माण करायचे, असा हा खेळ आहे. हा प्रयत्न ‘मातोश्री’लाच लक्ष्य करण्याचा आहे, हे उघड आहे. भाजपसाठी हे राजकारण असू शकेल आणि त्यास दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या बिहारमधील निवडणुकांचा संदर्भ आहे, ही बाब लपून राहिलेली नाही. या ‘खेळा’त या वाहिन्या उद्दामपणे सामील झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच रियाला ‘विषकन्या’ ठरवूनही हे अँकर मोकळे झाले आहेत. मात्र, वाहिन्यांचा हा खेळ प्रसारमाध्यमांच्या साऱ्या संकेतांना काळिमा फासणारा आहे. इलेक्‍ट्रॉनिक माध्यम्यांसाठी नियमनाची चौकट तयार करणे किती आवश्‍यक आहे, हे यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gJDzuq
Read More
रॉकीच्या मृत्यूने पंतप्रधानही भावुक, बीड पोलिस दलाचा मोदींनी केला ‘मन की बात’मध्ये उल्लेख

बीड : म्हणतात ना चांगल्या कामाचे नाव मरणानंतरही निघते. माणूसच काय; पण अनेक प्राण्यांच्या कामगिरीची नोंद इतिहासात आहे. बीडच्या पोलिस दलातील रॉकी या श्वानानेही असे काम केले, की त्याच्या मृत्यूमुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा भावुक झाले. यानिमित्त बीड पोलिस दलाची नोंद पंतप्रधानांच्या यादीत झाली.
रविवारच्या (ता.३०) ‘मन की बात’मध्ये पोलिस श्वान रॉकीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि बीड पोलिसांनी त्याला दिलेल्या अंतिम निरोपाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

२७ सेकंदांचा वेळ त्यांनी यासाठी देणे हा रॉकीच्या कामगिरीचा सन्मान आणि बीड पोलिसांसाठी अभिमानास्पद आहे. आपले काम निष्ठेने आणि प्रामाणिक केले तर त्याची नोंद घेतलीच जाते. मनुष्याबरोबरच अनेक प्राण्यांचीही इतिहासाने नोंद घेतली आहे. असेच नाव बीड पोलिस दलातील रॉकीने कमावले. अनेक पदकांचा मानकरी आणि खून, चोऱ्या, दरोडे अशा साडेतीनशेवर गंभीर गुन्ह्यांचा तपास त्याने केला; पण आजाराने निधन झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला बड्या पोलिस अधिकाऱ्यांनी खांदा दिला आणि त्याला अखेरचा निरोप देताना भावुक झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या.

लातूरच्या रेल्वेबोगी कारखान्यात डिसेंबरपासून प्रत्यक्ष निर्मिती, रोजगार होणार...

बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना
नऊ वर्षांचे आयुष्य जगलेल्याला रॉकीला निरोप देताना हवेत बंदुकीच्या फैरी झाडून पोलिस दलातर्फे मानवंदनाही देण्यात आली. त्याचे जाणे पोलिस दलासाठी जेवढे वेदनादायी तेवढे त्याच्यासाठी अभिमानाचे ठरले. त्याच्या अंत्यविधीला अख्खे पोलिस दलातील प्रमुख हजर होते. सजविलेल्या पोलिस जीपमधून रॉकीची अंत्ययात्रा निघाली. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उपअधीक्षक भास्कर सावंत, स्वप्नील राठोड आदी बड्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मृतदेहाला दोरीच्या साह्याने खांदा दिला. त्यानंतर त्याला बंदुकीतून फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

सहाव्या महिन्यात पोलिस दलात
१८ ऑक्टोबर २०११ ला जन्म झालेला रॉकी वयाच्या सहाव्या महिन्यात बीड पोलिस दलात दाखल झाला. नऊ महिने त्याने विविध प्रशिक्षणे घेतल्यानंतर त्याची गुन्हे तपासासाठी निवड झाली. नितीन येवले व सुरेंद्र दुबाले यांच्या सोबतीने त्याने २०१३ ते १५ या तीन वर्षांत राष्ट्रीय पातळीवरील एआयपीडीएम स्पर्धांत महाराष्ट्र पोलिसांचे प्रतिनिधित्व केले. २०१६ मध्ये म्हैसूर (कर्नाटक) येथील याच स्पर्धेत त्याने कांस्यपदक पटकावत पोलिस दलाची मान उंचावली. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतील ३६५ गुन्ह्यांचा तपास आणि शिरटोन (जि. उस्मानाबाद) येथील खुनाच्या तपासातही त्याच्यामुळे यश आले. कोरोना जनजागृतीबाबत पोलिस दलाने बनविलेल्या शॉर्ट फिल्ममध्येही रॉकीची भूमिका आहे. दरम्यान, ता. १७ जुलैपासून आजारी असलेल्या रॉकीचे शनिवारी पहाटे निधन झाले.

सोयाबीनवर करपा, तांबेरा रोगाचा प्रादूर्भाव; उत्पादनात घट होण्याची भीती

(संपादन - गणेश पिटेकर)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रॉकीच्या मृत्यूने पंतप्रधानही भावुक, बीड पोलिस दलाचा मोदींनी केला ‘मन की बात’मध्ये उल्लेख बीड : म्हणतात ना चांगल्या कामाचे नाव मरणानंतरही निघते. माणूसच काय; पण अनेक प्राण्यांच्या कामगिरीची नोंद इतिहासात आहे. बीडच्या पोलिस दलातील रॉकी या श्वानानेही असे काम केले, की त्याच्या मृत्यूमुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा भावुक झाले. यानिमित्त बीड पोलिस दलाची नोंद पंतप्रधानांच्या यादीत झाली. रविवारच्या (ता.३०) ‘मन की बात’मध्ये पोलिस श्वान रॉकीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि बीड पोलिसांनी त्याला दिलेल्या अंतिम निरोपाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. २७ सेकंदांचा वेळ त्यांनी यासाठी देणे हा रॉकीच्या कामगिरीचा सन्मान आणि बीड पोलिसांसाठी अभिमानास्पद आहे. आपले काम निष्ठेने आणि प्रामाणिक केले तर त्याची नोंद घेतलीच जाते. मनुष्याबरोबरच अनेक प्राण्यांचीही इतिहासाने नोंद घेतली आहे. असेच नाव बीड पोलिस दलातील रॉकीने कमावले. अनेक पदकांचा मानकरी आणि खून, चोऱ्या, दरोडे अशा साडेतीनशेवर गंभीर गुन्ह्यांचा तपास त्याने केला; पण आजाराने निधन झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला बड्या पोलिस अधिकाऱ्यांनी खांदा दिला आणि त्याला अखेरचा निरोप देताना भावुक झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. लातूरच्या रेल्वेबोगी कारखान्यात डिसेंबरपासून प्रत्यक्ष निर्मिती, रोजगार होणार... बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना नऊ वर्षांचे आयुष्य जगलेल्याला रॉकीला निरोप देताना हवेत बंदुकीच्या फैरी झाडून पोलिस दलातर्फे मानवंदनाही देण्यात आली. त्याचे जाणे पोलिस दलासाठी जेवढे वेदनादायी तेवढे त्याच्यासाठी अभिमानाचे ठरले. त्याच्या अंत्यविधीला अख्खे पोलिस दलातील प्रमुख हजर होते. सजविलेल्या पोलिस जीपमधून रॉकीची अंत्ययात्रा निघाली. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उपअधीक्षक भास्कर सावंत, स्वप्नील राठोड आदी बड्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मृतदेहाला दोरीच्या साह्याने खांदा दिला. त्यानंतर त्याला बंदुकीतून फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. सहाव्या महिन्यात पोलिस दलात १८ ऑक्टोबर २०११ ला जन्म झालेला रॉकी वयाच्या सहाव्या महिन्यात बीड पोलिस दलात दाखल झाला. नऊ महिने त्याने विविध प्रशिक्षणे घेतल्यानंतर त्याची गुन्हे तपासासाठी निवड झाली. नितीन येवले व सुरेंद्र दुबाले यांच्या सोबतीने त्याने २०१३ ते १५ या तीन वर्षांत राष्ट्रीय पातळीवरील एआयपीडीएम स्पर्धांत महाराष्ट्र पोलिसांचे प्रतिनिधित्व केले. २०१६ मध्ये म्हैसूर (कर्नाटक) येथील याच स्पर्धेत त्याने कांस्यपदक पटकावत पोलिस दलाची मान उंचावली. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतील ३६५ गुन्ह्यांचा तपास आणि शिरटोन (जि. उस्मानाबाद) येथील खुनाच्या तपासातही त्याच्यामुळे यश आले. कोरोना जनजागृतीबाबत पोलिस दलाने बनविलेल्या शॉर्ट फिल्ममध्येही रॉकीची भूमिका आहे. दरम्यान, ता. १७ जुलैपासून आजारी असलेल्या रॉकीचे शनिवारी पहाटे निधन झाले. सोयाबीनवर करपा, तांबेरा रोगाचा प्रादूर्भाव; उत्पादनात घट होण्याची भीती (संपादन - गणेश पिटेकर) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EO3TpQ
Read More
राजधानी दिल्ली : केंद्राचे हात वर आणि नजरही 

‘जीएसटी’तील राज्यांचा महसुली वाटा व भरपाई देण्याबाबत केंद्राने असमर्थता दर्शविली असून, राज्यांना कर्जे घेण्याचा सल्ला दिला आहे. पण तो राज्यांना मान्य नसल्याने संघर्ष उभा राहिला आहे. त्यामुळेच अर्थमंत्र्यांनी सध्याच्या परिस्थितीला देवाची करणी जबाबदार असल्याचे सांगून हात वर केले आहेत.

‘कोरोना’ची साथ ही ‘देवाची करणी’ आहे, किंवा दैवी प्रकोप आहे आणि त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार, असे सांगून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता हात वर केले आहेत. आता गरीब बिचाऱ्या जनतेने काय करायचे ? बहुधा गरीब लोकांनी देवळात जाऊन देवाला प्रार्थना करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवससायास करावेत, अशी निर्मलाताईंची अपेक्षा असावी. दुर्दैवाने मंदिरेही अजून पूर्णपणे खुली झालेली नाहीत. त्यामुळे लोकांना घरातच देवाला सांकडे घालून ‘देवा रे, लवकर आर्थिक स्थिती सुधार’, म्हणून धावा करावा लागणार आहे. ‘गेल्या सत्तर वर्षात...’ ही संज्ञा वर्तमान राज्यकर्त्यांनी प्रचलित आणि लोकप्रिय केली आहे. पण याआधी कुणा अर्थमंत्र्याने आर्थिक स्थितीबद्दल देवाला बोल लावला नव्हता. म्हणजेच अर्थव्यवस्था आता ‘रामभरोसे’ ? 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना विषाणू केवळ माणसांसाठीच नव्हे, तर एकंदरीतच देशासाठीही जीवघेणा ठरत आहे. ‘जीएसटी’ म्हणजे वस्तू व सेवाकर प्रणाली देशात लागू झाल्यानंतर कररूपी महसुलाचे केंद्र सरकार विश्‍वस्त झाले. मग आलेल्या उत्पन्नातून केंद्राने राज्यांना त्यांचे वाटे द्यायचे ही पद्धत अमलात आली. तसेच ‘जीएसटी’ प्रणाली लागू करताना ज्या राज्यांचे कररूपी महसुलाचे जे काही नुकसान होईल, त्याची संपूर्ण भरपाई केंद्र सरकारने करण्याची तरतूदही संबंधित कायद्यात आहे. पाच वर्षांचा संक्रमणकाळ गृहीत धरून ही भरपाईची तरतूद करण्यात आली. प्रत्यक्षात राज्यांना त्यांचा महसुली वाटा देण्यात केंद्र सरकार सफल ठरलेले नाही. प्रत्यक्ष महसुली वाटा तर सोडाच, परंतु भरपाईदेखील थकविण्यात आली आहे. यामुळे राज्यांचा जीव कासावीस झाला आहे आणि त्यांनी केंद्राकडे हे पैसे मिळण्यासाठी तगादा लावला आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘जीएसटी कौन्सिल’ची बैठक गेल्या आठवड्यात झाली. परंतु केंद्र सरकारने राज्यांना भरपाईचे हप्ते देण्याबाबत असमर्थता व्यक्त केली. राज्यांनी चक्क कर्जे घ्यावीत असा सल्ला केंद्र सरकारकडून देण्यात आला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हाच केंद्र आणि राज्यांमधील संघर्षाचा मुद्दा ठरत आहे. केंद्र सरकारने भरपाईचे हप्ते देण्यास असमर्थता व्यक्त करतानाच कर्ज घेण्यास प्रवृत्त करणे हे राज्यांच्या पचनी पडत नसल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार त्यांचा प्रस्ताव लादत असल्याचा आणि बळजबरीने कर्ज घेण्यास लावत असल्याचा आरोप राज्यांनी केला आहे. राज्यांचे म्हणणे आहे की राज्यांना कर्ज घेण्यास लावण्याऐवजी केंद्र सरकारने स्वतः कर्ज काढून राज्यांचे हप्ते द्यावेत. केंद्र सरकारची त्याला तयारी दिसत नाही. कर्ज राज्यांनी घ्यावे आणि केवळ ते रास्त दराने देण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेशी बोलण्याचे केंद्राने मान्य केले आहे. पण राज्यांना हे मान्य नाही. राज्यांपुढे आधीच भरपूर आर्थिक अडचणी असताना त्यात हा नवा कर्जाचा बोजा डोक्‍यावर घेण्याची राज्यांची तयारी नाही. या मुद्यावर घोडे अडलेले आहे. त्यामुळेच अर्थमंत्र्यांना देवाची आठवण झाली आणि त्यांनी सर्व परिस्थितीला देव जबाबदार असल्याचे सांगून टाकले आहे. राज्यांना कर्ज घ्यावे लागल्यास त्याची परतफेड, त्यावरील व्याज आणि राज्याची वित्तीय स्थिती या सर्वांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. त्यामुळेच ते टाळण्याची राज्यांची धडपड आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘जीएसटी’ची संकल्पना अशा असाधारण व आपत्तीच्या परिस्थितीत असफल ठरणार असे भाकित अनेक तज्ज्ञांनी केले होते. ‘जीएसटी’च्या रचनेत केवळ चार विषय सोडून अन्य कोणत्याही वस्तू व सेवेवर कर आकारण्याचा अधिकार राज्यांना ठेवलेला  नाही. ‘एक देश, एक बाजार आणि एक कर’ या गोंडस नावाखाली राज्यांच्या आर्थिक अधिकारांचा एकप्रकारे संकोच करण्यात आला. केवळ आणि केवळ अण्णाद्रमुक या पक्षाने हा धोका व्यक्त करून भविष्यात यातून केंद्र व राज्य संघर्ष निर्माण होईल आणि म्हणून संघराज्य पद्धतीच्या मुळावरच येणारा हा कायदा करू नका, असा इशारा दिला होता. त्यांची भविष्यवाणी एवढ्या लवकर खरी होईल असे कुणाला वाटले नव्हते. या पद्धतीतील आणखी एक दोष म्हणजे केंद्र सरकारला त्यांना पाहिजे ते ‘सेस’ किंवा ‘शुल्क’ आकारण्याचे अधिकार अबाधित राखण्यात आले. कारण यातून मिळणारे उत्पन्न थेट केंद्राच्या खजिन्यात जमा होते. राज्यांना ते अधिकार ठेवण्यात न आल्याने ‘जीएसटी’ जमा करणे आणि केंद्राला देणे आणि मग केंद्राकडून त्याचे वाटप एवढेच राज्यांच्या अधिकारात राहिले. पेट्रोल, वीजदर आकारणी, मुद्रांक शुल्क आणि अल्कोहोल या चार विषयांवर राज्ये त्यांच्या मनाप्रमाणे कर आकारू शकतील एवढेच अधिकार राज्यांना देण्यात आले. परंतु यातही राज्यांना फारसा वाव राहिलेला नाही. आता जी रचना आहे ती केंद्रित स्वरूपाची म्हणजेच केंद्रीकरणाची आहे. त्यामुळे राज्यांना ‘मायबाप केंद्र सरकार’पुढे गडाबडा लोळावे लागत आहे. केंद्राने सुचविलेल्या पर्यायानुसार राज्यांनी तूर्तास कर्ज घ्यावे आणि त्याची परतफेड त्यांना मिळणाऱ्या महसुली वाट्यातून केंद्र सरकारतर्फे परस्पर केली जाईल. म्हणजेच पुन्हा राज्यांच्या हाती कटोरा अशी स्थिती निर्माण होऊ शकते. या सगळ्या अटींमुळेच राज्ये कर्ज उचलण्यास तयार नाहीत. 

यावर्षी ‘जीएसटी’ कररूपी महसुलात तीन लाख कोटी रुपयांची तूट येण्याचा अंदाज आहे. आताच्या अंदाजानुसार आर्थिक वर्षाअखेर जास्तीतजास्त ६५ हजार कोटी रुपयांची वसुली होऊ शकते. म्हणजेच दोन लाख ३५ हजार कोटी रुपयांची तफावत राहील. या २.३५ लाखांमध्ये ९७ हजार कोटी रुपयांची रक्कम ही भरपाईची आहे. म्हणजे ‘जीएसटी’ अंमलबजावणीमुळे ज्या राज्यांचे महसुली नुकसान होईल त्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेचा हा आकडा आहे. केंद्र सरकारने ९७ हजार कोटी रुपये किंवा २.३५ लाख कोटी रुपये या दोन्हीसाठी राज्यांना कर्ज घेण्याची शिफारस केल्यानंतर पेच निर्माण झाला आहे. राज्यांना कर्जे घ्यायला लावण्याऐवजी केंद्राने राज्यांच्या वतीने कर्ज घेऊन राज्यांना त्यांचे पैसे द्यावेत, असे रिझर्व्ह बॅंकेने सुचविल्याचे समजते. त्यामुळेच ताज्या माहितीनुसार, केंद्र सरकार त्या पर्यायावर अनुकूल विचार करीत असल्याचे समजते. परंतु तसे झाले तरी त्या कर्जाची परतफेड राज्यांच्या भावी ‘जीएसटी’ वाट्यातूनच केली जाईल, म्हणजेच राज्यांच्या वाट्यातून ते पैसे वळते केले जातील आणि तेथेही केंद्र सरकार वरवंटा चालवील अशी भीती राज्यांना वाटते. परंतु पैशाची तीव्र गरज असल्याने राज्यांना कोणता तरी पर्याय स्वीकारावा लागणारच आहे. परंतु या निमित्ताने ‘जीएसटी’ प्रणालीत सुधारणा किंवा तिची फेररचना करण्याची गरज पुढे येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारला तयारी करावी लागेल.

विरोधाभास पाहा ! पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या बिनसरकारी ‘पीएम केअर्स फंड’ या निधीकडे पैशाचा ओघ किती वाढला आहे ? ता. २८ मार्च रोजी स्थापन झालेल्या या निधीत ३१ मार्चअखेर ३०७६ कोटी रुपये जमा झाले. त्यापुढील काळात ज्या लोकांनी देणग्या जाहीरपणे दिल्या, त्यावर आधारित रकमांची बेरीज ‘इंडिया स्पेंड’ने करून या निधीत आतापर्यंत सुमारे ९६७७ कोटी रुपये जमा झाल्याचे म्हटले आहे. एका बाजूला राज्यांना आर्थिक घरघर लागण्याची वेळ आली आहे, पण या निधीत मात्र पैसा वाढत चालला आहे. हाच तो ‘नवा भारत’ असावा !

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राजधानी दिल्ली : केंद्राचे हात वर आणि नजरही  ‘जीएसटी’तील राज्यांचा महसुली वाटा व भरपाई देण्याबाबत केंद्राने असमर्थता दर्शविली असून, राज्यांना कर्जे घेण्याचा सल्ला दिला आहे. पण तो राज्यांना मान्य नसल्याने संघर्ष उभा राहिला आहे. त्यामुळेच अर्थमंत्र्यांनी सध्याच्या परिस्थितीला देवाची करणी जबाबदार असल्याचे सांगून हात वर केले आहेत. ‘कोरोना’ची साथ ही ‘देवाची करणी’ आहे, किंवा दैवी प्रकोप आहे आणि त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार, असे सांगून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता हात वर केले आहेत. आता गरीब बिचाऱ्या जनतेने काय करायचे ? बहुधा गरीब लोकांनी देवळात जाऊन देवाला प्रार्थना करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवससायास करावेत, अशी निर्मलाताईंची अपेक्षा असावी. दुर्दैवाने मंदिरेही अजून पूर्णपणे खुली झालेली नाहीत. त्यामुळे लोकांना घरातच देवाला सांकडे घालून ‘देवा रे, लवकर आर्थिक स्थिती सुधार’, म्हणून धावा करावा लागणार आहे. ‘गेल्या सत्तर वर्षात...’ ही संज्ञा वर्तमान राज्यकर्त्यांनी प्रचलित आणि लोकप्रिय केली आहे. पण याआधी कुणा अर्थमंत्र्याने आर्थिक स्थितीबद्दल देवाला बोल लावला नव्हता. म्हणजेच अर्थव्यवस्था आता ‘रामभरोसे’ ?  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा कोरोना विषाणू केवळ माणसांसाठीच नव्हे, तर एकंदरीतच देशासाठीही जीवघेणा ठरत आहे. ‘जीएसटी’ म्हणजे वस्तू व सेवाकर प्रणाली देशात लागू झाल्यानंतर कररूपी महसुलाचे केंद्र सरकार विश्‍वस्त झाले. मग आलेल्या उत्पन्नातून केंद्राने राज्यांना त्यांचे वाटे द्यायचे ही पद्धत अमलात आली. तसेच ‘जीएसटी’ प्रणाली लागू करताना ज्या राज्यांचे कररूपी महसुलाचे जे काही नुकसान होईल, त्याची संपूर्ण भरपाई केंद्र सरकारने करण्याची तरतूदही संबंधित कायद्यात आहे. पाच वर्षांचा संक्रमणकाळ गृहीत धरून ही भरपाईची तरतूद करण्यात आली. प्रत्यक्षात राज्यांना त्यांचा महसुली वाटा देण्यात केंद्र सरकार सफल ठरलेले नाही. प्रत्यक्ष महसुली वाटा तर सोडाच, परंतु भरपाईदेखील थकविण्यात आली आहे. यामुळे राज्यांचा जीव कासावीस झाला आहे आणि त्यांनी केंद्राकडे हे पैसे मिळण्यासाठी तगादा लावला आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘जीएसटी कौन्सिल’ची बैठक गेल्या आठवड्यात झाली. परंतु केंद्र सरकारने राज्यांना भरपाईचे हप्ते देण्याबाबत असमर्थता व्यक्त केली. राज्यांनी चक्क कर्जे घ्यावीत असा सल्ला केंद्र सरकारकडून देण्यात आला.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा हाच केंद्र आणि राज्यांमधील संघर्षाचा मुद्दा ठरत आहे. केंद्र सरकारने भरपाईचे हप्ते देण्यास असमर्थता व्यक्त करतानाच कर्ज घेण्यास प्रवृत्त करणे हे राज्यांच्या पचनी पडत नसल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार त्यांचा प्रस्ताव लादत असल्याचा आणि बळजबरीने कर्ज घेण्यास लावत असल्याचा आरोप राज्यांनी केला आहे. राज्यांचे म्हणणे आहे की राज्यांना कर्ज घेण्यास लावण्याऐवजी केंद्र सरकारने स्वतः कर्ज काढून राज्यांचे हप्ते द्यावेत. केंद्र सरकारची त्याला तयारी दिसत नाही. कर्ज राज्यांनी घ्यावे आणि केवळ ते रास्त दराने देण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेशी बोलण्याचे केंद्राने मान्य केले आहे. पण राज्यांना हे मान्य नाही. राज्यांपुढे आधीच भरपूर आर्थिक अडचणी असताना त्यात हा नवा कर्जाचा बोजा डोक्‍यावर घेण्याची राज्यांची तयारी नाही. या मुद्यावर घोडे अडलेले आहे. त्यामुळेच अर्थमंत्र्यांना देवाची आठवण झाली आणि त्यांनी सर्व परिस्थितीला देव जबाबदार असल्याचे सांगून टाकले आहे. राज्यांना कर्ज घ्यावे लागल्यास त्याची परतफेड, त्यावरील व्याज आणि राज्याची वित्तीय स्थिती या सर्वांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. त्यामुळेच ते टाळण्याची राज्यांची धडपड आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘जीएसटी’ची संकल्पना अशा असाधारण व आपत्तीच्या परिस्थितीत असफल ठरणार असे भाकित अनेक तज्ज्ञांनी केले होते. ‘जीएसटी’च्या रचनेत केवळ चार विषय सोडून अन्य कोणत्याही वस्तू व सेवेवर कर आकारण्याचा अधिकार राज्यांना ठेवलेला  नाही. ‘एक देश, एक बाजार आणि एक कर’ या गोंडस नावाखाली राज्यांच्या आर्थिक अधिकारांचा एकप्रकारे संकोच करण्यात आला. केवळ आणि केवळ अण्णाद्रमुक या पक्षाने हा धोका व्यक्त करून भविष्यात यातून केंद्र व राज्य संघर्ष निर्माण होईल आणि म्हणून संघराज्य पद्धतीच्या मुळावरच येणारा हा कायदा करू नका, असा इशारा दिला होता. त्यांची भविष्यवाणी एवढ्या लवकर खरी होईल असे कुणाला वाटले नव्हते. या पद्धतीतील आणखी एक दोष म्हणजे केंद्र सरकारला त्यांना पाहिजे ते ‘सेस’ किंवा ‘शुल्क’ आकारण्याचे अधिकार अबाधित राखण्यात आले. कारण यातून मिळणारे उत्पन्न थेट केंद्राच्या खजिन्यात जमा होते. राज्यांना ते अधिकार ठेवण्यात न आल्याने ‘जीएसटी’ जमा करणे आणि केंद्राला देणे आणि मग केंद्राकडून त्याचे वाटप एवढेच राज्यांच्या अधिकारात राहिले. पेट्रोल, वीजदर आकारणी, मुद्रांक शुल्क आणि अल्कोहोल या चार विषयांवर राज्ये त्यांच्या मनाप्रमाणे कर आकारू शकतील एवढेच अधिकार राज्यांना देण्यात आले. परंतु यातही राज्यांना फारसा वाव राहिलेला नाही. आता जी रचना आहे ती केंद्रित स्वरूपाची म्हणजेच केंद्रीकरणाची आहे. त्यामुळे राज्यांना ‘मायबाप केंद्र सरकार’पुढे गडाबडा लोळावे लागत आहे. केंद्राने सुचविलेल्या पर्यायानुसार राज्यांनी तूर्तास कर्ज घ्यावे आणि त्याची परतफेड त्यांना मिळणाऱ्या महसुली वाट्यातून केंद्र सरकारतर्फे परस्पर केली जाईल. म्हणजेच पुन्हा राज्यांच्या हाती कटोरा अशी स्थिती निर्माण होऊ शकते. या सगळ्या अटींमुळेच राज्ये कर्ज उचलण्यास तयार नाहीत.  यावर्षी ‘जीएसटी’ कररूपी महसुलात तीन लाख कोटी रुपयांची तूट येण्याचा अंदाज आहे. आताच्या अंदाजानुसार आर्थिक वर्षाअखेर जास्तीतजास्त ६५ हजार कोटी रुपयांची वसुली होऊ शकते. म्हणजेच दोन लाख ३५ हजार कोटी रुपयांची तफावत राहील. या २.३५ लाखांमध्ये ९७ हजार कोटी रुपयांची रक्कम ही भरपाईची आहे. म्हणजे ‘जीएसटी’ अंमलबजावणीमुळे ज्या राज्यांचे महसुली नुकसान होईल त्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेचा हा आकडा आहे. केंद्र सरकारने ९७ हजार कोटी रुपये किंवा २.३५ लाख कोटी रुपये या दोन्हीसाठी राज्यांना कर्ज घेण्याची शिफारस केल्यानंतर पेच निर्माण झाला आहे. राज्यांना कर्जे घ्यायला लावण्याऐवजी केंद्राने राज्यांच्या वतीने कर्ज घेऊन राज्यांना त्यांचे पैसे द्यावेत, असे रिझर्व्ह बॅंकेने सुचविल्याचे समजते. त्यामुळेच ताज्या माहितीनुसार, केंद्र सरकार त्या पर्यायावर अनुकूल विचार करीत असल्याचे समजते. परंतु तसे झाले तरी त्या कर्जाची परतफेड राज्यांच्या भावी ‘जीएसटी’ वाट्यातूनच केली जाईल, म्हणजेच राज्यांच्या वाट्यातून ते पैसे वळते केले जातील आणि तेथेही केंद्र सरकार वरवंटा चालवील अशी भीती राज्यांना वाटते. परंतु पैशाची तीव्र गरज असल्याने राज्यांना कोणता तरी पर्याय स्वीकारावा लागणारच आहे. परंतु या निमित्ताने ‘जीएसटी’ प्रणालीत सुधारणा किंवा तिची फेररचना करण्याची गरज पुढे येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारला तयारी करावी लागेल. विरोधाभास पाहा ! पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या बिनसरकारी ‘पीएम केअर्स फंड’ या निधीकडे पैशाचा ओघ किती वाढला आहे ? ता. २८ मार्च रोजी स्थापन झालेल्या या निधीत ३१ मार्चअखेर ३०७६ कोटी रुपये जमा झाले. त्यापुढील काळात ज्या लोकांनी देणग्या जाहीरपणे दिल्या, त्यावर आधारित रकमांची बेरीज ‘इंडिया स्पेंड’ने करून या निधीत आतापर्यंत सुमारे ९६७७ कोटी रुपये जमा झाल्याचे म्हटले आहे. एका बाजूला राज्यांना आर्थिक घरघर लागण्याची वेळ आली आहे, पण या निधीत मात्र पैसा वाढत चालला आहे. हाच तो ‘नवा भारत’ असावा ! News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jtK6v4
Read More
‘बॅटरी स्वॅपिंग’ किफायतशीर

विजेवर चालणाऱ्या वाहनांचे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्व आता सर्वांना माहीत आहे. त्यातील किफायतशीरपणाची गरज हा महत्त्वाचा मुद्दा होता. यासंदर्भात साधारण साडेतीन वर्षांपूर्वी ‘बॅटरी स्वॅपिंग’चा (अदलाबदल) पर्याय पुढे आला. विषय म्हटले तर अगदी साधा होता. विजेवर चालणाऱ्या वाहनांमध्ये बॅटरीची किंमत ही त्या वाहनाच्या किमतीच्या ३०% ते ५०% इतकी असते. विजेवर चालणारी वाहने बॅटरीशिवाय पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा महाग नसतात. पण या वाहनांमध्ये बॅटरीची भर घातली की ती महागतात. बॅटरी म्हणजे वाहनाला ऊर्जा देणारी पेट्रोलच्या टाकीप्रमाणे एक टाकी. पण इंधनाची टाकी महाग नसते. बॅटरी मात्र महाग असते.  समजा एखाद्या ग्राहकाने बॅटरी खरेदीच केली नाही आणि त्याऐवजी गरज असेल त्याचवेळी एक चार्ज केलेली बॅटरी गाडीत बसवली आणि डिस्चार्ज झालेली बॅटरी परत केली तर? म्हणजे ग्राहक त्याच्या बॅटरीच्या वापराचे पैसे देतो आणि संपूर्ण बॅटरी संचाच्या खूप जास्त खर्चाचा भार उचलत नाही. भारताने यापूर्वी हा प्रयोग केला आहे. आपण ‘एलपीजी गॅस सिलेंडर’चे ग्राहक आहोत; पण त्यांचे मालक नाहीत.  ग्राहक सिलेंडर खरेदी करत नाही.  भरलेले सिलेंडर मिळतात, आपण त्यांचा वापर करतो आणि नंतर रिकामे सिलेंडर देऊन भरलेले घेतो. ही व्यवस्था यशस्वी ठरली आहे. त्यातून बराच रोजगार निर्माण झाला आहे. प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस पोहोचवण्याचा महागडा पर्याय त्यावेळी टाळला. आता एलपीजी गॅस सिलेंडर दुर्गम भागातील गावांपर्यंतही पोहोचत आहेत आणि ९६.९ टक्के कुटुंबांना या योजनेच्या कक्षेत आणणे शक्‍य झाले आहे. या भागात पाईपद्वारे गॅस कसा पोहोचला असता याची कल्पना करा!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एनर्जी ऑपरेटरची सेवा
बॅटरी स्वॅपिंगसाठी विद्युत वाहनधारक ग्राहकांना एका एनर्जी ऑपरेटरची सेवा घेता येईल. तो बॅटरी खरेदी करेल, त्यांना चार्ज करेल आणि या बॅटरी तो वाहनधारकांना स्वॅपिंगसाठी देत राहील. विविध ठिकाणी त्या उपलब्ध असतील. ग्राहकाच्या वाहनाची बॅटरी संपत येईल, त्यावेळी तो/ ती या बॅटरी केंद्रावर जाईल आणि आपली डिस्चार्ज झालेली बॅटरी देऊन चार्ज झालेली बॅटरी बदलून घेईल. केवळ दोन ते पाच मिनिटात हे काम होईल. 

यासाठी इलेक्‍ट्रिक वाहनधारकाला बॅटरी स्वॅपिंग सेवेशी संबंधित एनर्जी ऑपरेटरशी करार करावा लागेल. अदलाबदल केल्या जाणाऱ्या बॅटरींचा गैरवापर होऊ नये किंवा 
चोरी होऊ नये, यासाठी त्या इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने लॉक करता येतील. केवळ विशिष्ट एनर्जी ऑपरेटरकडूनच त्यांचे चार्जिंग केले जाईल. ज्या वाहनांसाठी त्या तात्पुरत्या वापरण्याची व्यवस्था आहे, त्याच वाहनांमध्ये त्या वापरण्याची व्यवस्था होऊ शकेल. पंपावर पेट्रोल भरण्यासाठी पैसे घेतले जातात, तशाचप्रकारे अदलाबदल( स्वॅपिंग) होणाऱ्या बॅटरी चार्ज करण्यासाठी पैसे आकारून एखादा एनर्जी ऑपरेटर या प्रक्रियेच्या माध्यमातून चांगला व्यवसाय उभारू शकतो. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वाहनधारकाला जास्त फायदा 
या एनर्जी ऑपरेटरकडून आकारले जाणारे शुल्क बॅटरीची किंमत, चार्जिंग करण्याचा खर्च आणि स्वॅपिंग प्रक्रिया राबवण्यासाठी येणारा खर्च यांच्यावर आधारित असेल. इलेक्‍ट्रिक वाहनधारकाला बॅटरी स्वॅपिंगसाठी येणारा प्रतिकिमी खर्च तशाच प्रकारच्या पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनापेक्षा कमी असेल. त्यामुळेच इलेक्‍ट्रिक वाहनधारकाला जास्त फायदा होईल. त्यामुळे इलेक्‍ट्रिक वाहनांकडे कल वाढेल. बॅटरी स्वॅपिंग सेवा देणारे अनेक एनर्जी ऑपरेटर तयार होऊ शकतील. त्यामुळे किफायतशीर सेवा देणाऱ्या एनर्जी ऑपरेटरची ग्राहकाला निवड करता येईल. या व्यवस्थेशी संबंधित मालवाहतूकशास्त्र( लॉजिस्टिक्‍स) आणि अर्थशास्त्र यांचा अभ्यास साडेतीन वर्षांपूर्वी करण्यात आला होता. पण बऱ्याच जणांना ही संकल्पना जुनाट वाटली आणि इतर देशांनी अद्याप ती स्वीकारलेली नव्हती.
 
कमी खर्चाचा पर्याय 
कमी खर्चाचा पर्याय भारतासाठी नक्कीच आवश्‍यक होता आणि आहे, पण भारतानेही त्या दिशेने पाऊल टाकले नव्हते, काही वाहननिर्मातेदेखील त्यासाठी फार उत्सुक नव्हते. काही उत्पादकांना इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी सरकारचे पाठबळ नको होते; तर इतरांना त्यांच्या वाहनातून बॅटरी वेगळी काढायची नव्हती. याचे कारण त्यामुळे वाहनविक्रीतील त्यांच्या फायद्याचे प्रमाण कमी होणार होते. मात्र, ही संकल्पना तातडीने स्वीकारणारेही काही होते. विशेषतः फ्लीट ऑपरेटरनी( ॲप आधारित टॅक्‍सी) याचे महत्त्व लक्षात घेतले. इलेक्‍ट्रिक वाहनांचा वापर वाढवत बॅटरी स्वॅपिंग प्रक्रिया सुरू केली. बॅटरीरहित इलेक्‍ट्रिक वाहनांच्या विक्रीला अधिकृत करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे  केली होती. अखेर सरकारने बॅटरीविरहित इलेक्‍ट्रिक वाहनांच्या  विक्रीला अधिकृत मान्यता दिली आहे. भारतात इलेक्‍ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी या निर्णयाचा फायदा 
होईल. एका अर्थाने या क्षेत्रात भारताने नेतृत्व करण्याचे ठरवले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अर्थातच यातील काही त्रुटी दूर कराव्या लागतील. इलेक्‍ट्रिक वाहनांना देण्यात येणाऱ्या (‘फास्टर ॲडोप्शन अँड मॅन्युफेक्‍चरींग ऑफ हायब्रीड अँड ईलेक्‍ट्रिक व्हेईकल’-फेम-२ ) अनुदानाचा लाभ आता या व्यवस्थेअंतर्गत इलेक्‍ट्रिक वाहनांच्या बॅटरी आणि चार्जर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या एनर्जी ऑपरेटरकडे हस्तांतरित करणे गरजेचे आहे. त्याचा आराखडा सरकार,उद्योगाला तयार करावा लागेल. जर प्रत्येक श्रेणीच्या वाहनाने त्यांच्या श्रेणीनुसार एक प्रमाणित कनेक्‍टर, बॅटरीचे स्वरूप आणि इलेक्‍ट्रिक वाहने, स्वॅपिंग करता येणाऱ्या बॅटरी आणि चार्जर यांच्यातील कनेक्‍टिविटी संदर्भात नियमावली स्वीकारली तर त्याचा फायदा होईल. हे करणे शक्‍य आहे. सरकारने उचललेल्या या धाडसी पावलामुळे भारताला इलेक्‍ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात आघाडी घेता येईल. त्यामुळे आता बॅटरी स्वॅपिंगला चालना देण्यासाठी सरकारने लवकरात लवकर ‘फेम’ अनुदानाचे हस्तांतर इलेक्‍ट्रिक वाहनांचे निर्माते आणि एनर्जी ऑपरेटरकडे करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे.

(लेखक ‘आयटीआय’, मद्रास येथे कार्यरत आहेत.)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘बॅटरी स्वॅपिंग’ किफायतशीर विजेवर चालणाऱ्या वाहनांचे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्व आता सर्वांना माहीत आहे. त्यातील किफायतशीरपणाची गरज हा महत्त्वाचा मुद्दा होता. यासंदर्भात साधारण साडेतीन वर्षांपूर्वी ‘बॅटरी स्वॅपिंग’चा (अदलाबदल) पर्याय पुढे आला. विषय म्हटले तर अगदी साधा होता. विजेवर चालणाऱ्या वाहनांमध्ये बॅटरीची किंमत ही त्या वाहनाच्या किमतीच्या ३०% ते ५०% इतकी असते. विजेवर चालणारी वाहने बॅटरीशिवाय पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा महाग नसतात. पण या वाहनांमध्ये बॅटरीची भर घातली की ती महागतात. बॅटरी म्हणजे वाहनाला ऊर्जा देणारी पेट्रोलच्या टाकीप्रमाणे एक टाकी. पण इंधनाची टाकी महाग नसते. बॅटरी मात्र महाग असते.  समजा एखाद्या ग्राहकाने बॅटरी खरेदीच केली नाही आणि त्याऐवजी गरज असेल त्याचवेळी एक चार्ज केलेली बॅटरी गाडीत बसवली आणि डिस्चार्ज झालेली बॅटरी परत केली तर? म्हणजे ग्राहक त्याच्या बॅटरीच्या वापराचे पैसे देतो आणि संपूर्ण बॅटरी संचाच्या खूप जास्त खर्चाचा भार उचलत नाही. भारताने यापूर्वी हा प्रयोग केला आहे. आपण ‘एलपीजी गॅस सिलेंडर’चे ग्राहक आहोत; पण त्यांचे मालक नाहीत.  ग्राहक सिलेंडर खरेदी करत नाही.  भरलेले सिलेंडर मिळतात, आपण त्यांचा वापर करतो आणि नंतर रिकामे सिलेंडर देऊन भरलेले घेतो. ही व्यवस्था यशस्वी ठरली आहे. त्यातून बराच रोजगार निर्माण झाला आहे. प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस पोहोचवण्याचा महागडा पर्याय त्यावेळी टाळला. आता एलपीजी गॅस सिलेंडर दुर्गम भागातील गावांपर्यंतही पोहोचत आहेत आणि ९६.९ टक्के कुटुंबांना या योजनेच्या कक्षेत आणणे शक्‍य झाले आहे. या भागात पाईपद्वारे गॅस कसा पोहोचला असता याची कल्पना करा! ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप एनर्जी ऑपरेटरची सेवा बॅटरी स्वॅपिंगसाठी विद्युत वाहनधारक ग्राहकांना एका एनर्जी ऑपरेटरची सेवा घेता येईल. तो बॅटरी खरेदी करेल, त्यांना चार्ज करेल आणि या बॅटरी तो वाहनधारकांना स्वॅपिंगसाठी देत राहील. विविध ठिकाणी त्या उपलब्ध असतील. ग्राहकाच्या वाहनाची बॅटरी संपत येईल, त्यावेळी तो/ ती या बॅटरी केंद्रावर जाईल आणि आपली डिस्चार्ज झालेली बॅटरी देऊन चार्ज झालेली बॅटरी बदलून घेईल. केवळ दोन ते पाच मिनिटात हे काम होईल.  यासाठी इलेक्‍ट्रिक वाहनधारकाला बॅटरी स्वॅपिंग सेवेशी संबंधित एनर्जी ऑपरेटरशी करार करावा लागेल. अदलाबदल केल्या जाणाऱ्या बॅटरींचा गैरवापर होऊ नये किंवा  चोरी होऊ नये, यासाठी त्या इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने लॉक करता येतील. केवळ विशिष्ट एनर्जी ऑपरेटरकडूनच त्यांचे चार्जिंग केले जाईल. ज्या वाहनांसाठी त्या तात्पुरत्या वापरण्याची व्यवस्था आहे, त्याच वाहनांमध्ये त्या वापरण्याची व्यवस्था होऊ शकेल. पंपावर पेट्रोल भरण्यासाठी पैसे घेतले जातात, तशाचप्रकारे अदलाबदल( स्वॅपिंग) होणाऱ्या बॅटरी चार्ज करण्यासाठी पैसे आकारून एखादा एनर्जी ऑपरेटर या प्रक्रियेच्या माध्यमातून चांगला व्यवसाय उभारू शकतो.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा वाहनधारकाला जास्त फायदा  या एनर्जी ऑपरेटरकडून आकारले जाणारे शुल्क बॅटरीची किंमत, चार्जिंग करण्याचा खर्च आणि स्वॅपिंग प्रक्रिया राबवण्यासाठी येणारा खर्च यांच्यावर आधारित असेल. इलेक्‍ट्रिक वाहनधारकाला बॅटरी स्वॅपिंगसाठी येणारा प्रतिकिमी खर्च तशाच प्रकारच्या पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनापेक्षा कमी असेल. त्यामुळेच इलेक्‍ट्रिक वाहनधारकाला जास्त फायदा होईल. त्यामुळे इलेक्‍ट्रिक वाहनांकडे कल वाढेल. बॅटरी स्वॅपिंग सेवा देणारे अनेक एनर्जी ऑपरेटर तयार होऊ शकतील. त्यामुळे किफायतशीर सेवा देणाऱ्या एनर्जी ऑपरेटरची ग्राहकाला निवड करता येईल. या व्यवस्थेशी संबंधित मालवाहतूकशास्त्र( लॉजिस्टिक्‍स) आणि अर्थशास्त्र यांचा अभ्यास साडेतीन वर्षांपूर्वी करण्यात आला होता. पण बऱ्याच जणांना ही संकल्पना जुनाट वाटली आणि इतर देशांनी अद्याप ती स्वीकारलेली नव्हती.   कमी खर्चाचा पर्याय  कमी खर्चाचा पर्याय भारतासाठी नक्कीच आवश्‍यक होता आणि आहे, पण भारतानेही त्या दिशेने पाऊल टाकले नव्हते, काही वाहननिर्मातेदेखील त्यासाठी फार उत्सुक नव्हते. काही उत्पादकांना इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी सरकारचे पाठबळ नको होते; तर इतरांना त्यांच्या वाहनातून बॅटरी वेगळी काढायची नव्हती. याचे कारण त्यामुळे वाहनविक्रीतील त्यांच्या फायद्याचे प्रमाण कमी होणार होते. मात्र, ही संकल्पना तातडीने स्वीकारणारेही काही होते. विशेषतः फ्लीट ऑपरेटरनी( ॲप आधारित टॅक्‍सी) याचे महत्त्व लक्षात घेतले. इलेक्‍ट्रिक वाहनांचा वापर वाढवत बॅटरी स्वॅपिंग प्रक्रिया सुरू केली. बॅटरीरहित इलेक्‍ट्रिक वाहनांच्या विक्रीला अधिकृत करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे  केली होती. अखेर सरकारने बॅटरीविरहित इलेक्‍ट्रिक वाहनांच्या  विक्रीला अधिकृत मान्यता दिली आहे. भारतात इलेक्‍ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी या निर्णयाचा फायदा  होईल. एका अर्थाने या क्षेत्रात भारताने नेतृत्व करण्याचे ठरवले आहे.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अर्थातच यातील काही त्रुटी दूर कराव्या लागतील. इलेक्‍ट्रिक वाहनांना देण्यात येणाऱ्या (‘फास्टर ॲडोप्शन अँड मॅन्युफेक्‍चरींग ऑफ हायब्रीड अँड ईलेक्‍ट्रिक व्हेईकल’-फेम-२ ) अनुदानाचा लाभ आता या व्यवस्थेअंतर्गत इलेक्‍ट्रिक वाहनांच्या बॅटरी आणि चार्जर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या एनर्जी ऑपरेटरकडे हस्तांतरित करणे गरजेचे आहे. त्याचा आराखडा सरकार,उद्योगाला तयार करावा लागेल. जर प्रत्येक श्रेणीच्या वाहनाने त्यांच्या श्रेणीनुसार एक प्रमाणित कनेक्‍टर, बॅटरीचे स्वरूप आणि इलेक्‍ट्रिक वाहने, स्वॅपिंग करता येणाऱ्या बॅटरी आणि चार्जर यांच्यातील कनेक्‍टिविटी संदर्भात नियमावली स्वीकारली तर त्याचा फायदा होईल. हे करणे शक्‍य आहे. सरकारने उचललेल्या या धाडसी पावलामुळे भारताला इलेक्‍ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात आघाडी घेता येईल. त्यामुळे आता बॅटरी स्वॅपिंगला चालना देण्यासाठी सरकारने लवकरात लवकर ‘फेम’ अनुदानाचे हस्तांतर इलेक्‍ट्रिक वाहनांचे निर्माते आणि एनर्जी ऑपरेटरकडे करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे. (लेखक ‘आयटीआय’, मद्रास येथे कार्यरत आहेत.) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jtHmhg
Read More

Saturday, August 29, 2020

दिलासादायक! हिमाचल प्रदेश पर्यटनासाठी झाला खुला, पण...

सिमला - निसर्गरम्य हिमाचल प्रदेश पाहण्यासाठी पर्यटक तयार असले तरी कोरोनामुळे लागू करण्यात आलेले नियम पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी अडचणीचे ठरू लागले आहेत. हिमाचल प्रदेश सरकारने अनलॉक सुरू झाल्याने पर्यटकांची नोंदणी सुरू केली आहे. मात्र, तीन दिवसांपूर्वी जारी केलेल्या नव्या नियमानुसार पर्यटकांना हिमाचलमध्ये येण्यापूर्वी ९६ तास कोविड चाचणी करावी लागणार आहे. अहवाल नकारात्मक असेल तरच हिमालचमध्ये प्रवेश मिळणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना संसर्गाच्या प्रकोपामुळे देशभरातील पर्यटन स्थळ बंद असल्याने पर्यटन व्यवसाय ठप्प पडला आहे. काश्‍मीर, हिमाचल, उत्तराखंड, दक्षिण भारत आदी ठिकाणचे पर्यटनस्थळ पर्यटकांअभावी सुनेसुने पडले आहेत. परंतु आता हिमाचल सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी काही अटींवर परराज्यातील नागरिकांना प्रवेश देण्याची तयारी केली आहे. यासाठी हिमाचल प्रदेश सरकारने दोन दिवसांपासून पर्यटकांसाठी नोंदणी सुरू केली आहे.

धक्कादायक! मुलीनेच आई आणि भावावर केला गोळीबार; दोघांचाही मृत्यू

नव्या नियमांनुसार राज्यात येणाऱ्या पर्यटकांना कोविड चाचणी बंधनकारक आहे. परंतु त्यासाठी अडीच हजार रुपयांपर्यतचा खर्च उचलावा लागणार आहे. त्यामुळे कुटुंबासह हिमाचल दौरा करण्याचे नियोजन आखणाऱ्या मंडळींना हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे पर्यटकांकडून केवळ चौकशी केली जात आहे, परंतु नियमांमुळे ते येण्यास फारसे उत्सुक दिसत नाहीत, असे स्थानिक हॉटेल चालकांचे म्हणणे आहे.  

Unlock 4 : केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर, मेट्रो सुरु तर शाळा-कॉलेज बंदच

काहींना चाचणीपासून सवलत
दहा वर्षापर्यंतच्या मुलांना कोविड चाचणीपासून सवलत देण्यात आली आहे. आता पर्यटक ९६ तासांपूर्वीच्या आरटी-पीसीआर तसेच टू नॉट आणि सीबी नॉट टेस्टची निगेटिव्ह चाचणी अहवाल घेऊन फिरण्यासाठी राज्यात येऊ शकतात. 

गाडी चालकास क्वारंटाइनची गरज नाही
आता टॅक्सी आणि खासगी गाडीच्या चालकांना क्वारंटाइन राहण्याची गरज नाही. पूर्वी ७२ तासापूर्वीचा अहवाल गृहित धरला जात होता. आता ९६ तासापूर्वी केलेल्या चाचणीचा निगेटिव्ह अहवाल देखील पर्यटकांना फिरण्यासाठी परवानगी देणारा आहे. 

फेसबुकनंतर व्हॉट्सॲपशी देखील भाजपची हातमिळवणी - राहुल गांधी  

सीमेवर रॅपिड चाचणी करा
कोविड चाचणी बंधनकारक करण्याऐवजी अन्य राज्यांप्रमाणे हिमाचलच्या सीमेवर रॅपिड चाचणी करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे पर्यटकांचा वेळ आणि पैसा वाचू शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. जम्मू काश्‍मीर आणि दिल्लीच्या सीमेवर ३०० रुपयांपासून ४०० रुपये किंवा मोफत चाचणी केली जात आहे. त्याचा अहवाल दहा मिनिटात मिळतो. तसेच महाराष्ट्र, कोलकता आणि अन्य राज्यातून येणाऱ्या पर्यटकांसाठी रेल्वे सेवा बहाल करावी, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे दक्षिण भारतातून येणाऱ्या पर्यटकांना हिमाचलमध्ये चांगली सेवा मिळू शकते.

दोन रात्रीचेच पॅकेज
पर्यटकांना हिमाचलमध्ये येण्यासाठी पर्यटन श्रेणीत नोंदणी करावी लागणार आहे. चोवीस तासात संबंधित जिल्हा अधिकाऱ्याने अर्ज मंजूर केला नाही तर सॉफ्टवेअर आपोआप अर्जाला परवानगी देईल. किमान दोन रात्रीच्या पॅकेजवर प्रवासी विविध भागात फिरु शकतील. पूर्वी हिमाचलमध्ये प्रवेश करण्यासाठी किमान पाच दिवस हॉटेल बुकिंग करणे गरजेचे होते. परंतु आता दिवस कमी केले असून केवळ दोनच दिवस राज्यात राहता येणार आहे.

नवीन ९३ रुग्ण
हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या चोवीस तासात नव्याने ९३ रुग्ण आढळून आले असून राज्यातील बाधितांची संख्या ५७३१ वर पोचली आहे. तसेच एकाचा मृत्यू झाला असून एकुण मृतांची संख्या ३३ वर पोचली आहे. सध्या राज्यात १५०० रुग्णावर उपचार सुरू आहेत. कांग्रा जिल्ह्यातील ५६ वर्षीय महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. याशिवाय त्यांना कर्करोग होता व पंजाबमध्ये उपचार सुरू होते. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दिलासादायक! हिमाचल प्रदेश पर्यटनासाठी झाला खुला, पण... सिमला - निसर्गरम्य हिमाचल प्रदेश पाहण्यासाठी पर्यटक तयार असले तरी कोरोनामुळे लागू करण्यात आलेले नियम पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी अडचणीचे ठरू लागले आहेत. हिमाचल प्रदेश सरकारने अनलॉक सुरू झाल्याने पर्यटकांची नोंदणी सुरू केली आहे. मात्र, तीन दिवसांपूर्वी जारी केलेल्या नव्या नियमानुसार पर्यटकांना हिमाचलमध्ये येण्यापूर्वी ९६ तास कोविड चाचणी करावी लागणार आहे. अहवाल नकारात्मक असेल तरच हिमालचमध्ये प्रवेश मिळणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना संसर्गाच्या प्रकोपामुळे देशभरातील पर्यटन स्थळ बंद असल्याने पर्यटन व्यवसाय ठप्प पडला आहे. काश्‍मीर, हिमाचल, उत्तराखंड, दक्षिण भारत आदी ठिकाणचे पर्यटनस्थळ पर्यटकांअभावी सुनेसुने पडले आहेत. परंतु आता हिमाचल सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी काही अटींवर परराज्यातील नागरिकांना प्रवेश देण्याची तयारी केली आहे. यासाठी हिमाचल प्रदेश सरकारने दोन दिवसांपासून पर्यटकांसाठी नोंदणी सुरू केली आहे. धक्कादायक! मुलीनेच आई आणि भावावर केला गोळीबार; दोघांचाही मृत्यू नव्या नियमांनुसार राज्यात येणाऱ्या पर्यटकांना कोविड चाचणी बंधनकारक आहे. परंतु त्यासाठी अडीच हजार रुपयांपर्यतचा खर्च उचलावा लागणार आहे. त्यामुळे कुटुंबासह हिमाचल दौरा करण्याचे नियोजन आखणाऱ्या मंडळींना हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे पर्यटकांकडून केवळ चौकशी केली जात आहे, परंतु नियमांमुळे ते येण्यास फारसे उत्सुक दिसत नाहीत, असे स्थानिक हॉटेल चालकांचे म्हणणे आहे.   Unlock 4 : केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर, मेट्रो सुरु तर शाळा-कॉलेज बंदच काहींना चाचणीपासून सवलत दहा वर्षापर्यंतच्या मुलांना कोविड चाचणीपासून सवलत देण्यात आली आहे. आता पर्यटक ९६ तासांपूर्वीच्या आरटी-पीसीआर तसेच टू नॉट आणि सीबी नॉट टेस्टची निगेटिव्ह चाचणी अहवाल घेऊन फिरण्यासाठी राज्यात येऊ शकतात.  गाडी चालकास क्वारंटाइनची गरज नाही आता टॅक्सी आणि खासगी गाडीच्या चालकांना क्वारंटाइन राहण्याची गरज नाही. पूर्वी ७२ तासापूर्वीचा अहवाल गृहित धरला जात होता. आता ९६ तासापूर्वी केलेल्या चाचणीचा निगेटिव्ह अहवाल देखील पर्यटकांना फिरण्यासाठी परवानगी देणारा आहे.  फेसबुकनंतर व्हॉट्सॲपशी देखील भाजपची हातमिळवणी - राहुल गांधी   सीमेवर रॅपिड चाचणी करा कोविड चाचणी बंधनकारक करण्याऐवजी अन्य राज्यांप्रमाणे हिमाचलच्या सीमेवर रॅपिड चाचणी करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे पर्यटकांचा वेळ आणि पैसा वाचू शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. जम्मू काश्‍मीर आणि दिल्लीच्या सीमेवर ३०० रुपयांपासून ४०० रुपये किंवा मोफत चाचणी केली जात आहे. त्याचा अहवाल दहा मिनिटात मिळतो. तसेच महाराष्ट्र, कोलकता आणि अन्य राज्यातून येणाऱ्या पर्यटकांसाठी रेल्वे सेवा बहाल करावी, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे दक्षिण भारतातून येणाऱ्या पर्यटकांना हिमाचलमध्ये चांगली सेवा मिळू शकते. दोन रात्रीचेच पॅकेज पर्यटकांना हिमाचलमध्ये येण्यासाठी पर्यटन श्रेणीत नोंदणी करावी लागणार आहे. चोवीस तासात संबंधित जिल्हा अधिकाऱ्याने अर्ज मंजूर केला नाही तर सॉफ्टवेअर आपोआप अर्जाला परवानगी देईल. किमान दोन रात्रीच्या पॅकेजवर प्रवासी विविध भागात फिरु शकतील. पूर्वी हिमाचलमध्ये प्रवेश करण्यासाठी किमान पाच दिवस हॉटेल बुकिंग करणे गरजेचे होते. परंतु आता दिवस कमी केले असून केवळ दोनच दिवस राज्यात राहता येणार आहे. नवीन ९३ रुग्ण हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या चोवीस तासात नव्याने ९३ रुग्ण आढळून आले असून राज्यातील बाधितांची संख्या ५७३१ वर पोचली आहे. तसेच एकाचा मृत्यू झाला असून एकुण मृतांची संख्या ३३ वर पोचली आहे. सध्या राज्यात १५०० रुग्णावर उपचार सुरू आहेत. कांग्रा जिल्ह्यातील ५६ वर्षीय महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. याशिवाय त्यांना कर्करोग होता व पंजाबमध्ये उपचार सुरू होते.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3baE0g6
Read More
यूजीसीसह इतर संस्थांचे अस्तित्व संपणार; भाजप नेत्याचे प्रतिपादन

पुणे : "विधी आणि वैद्यकीय शिक्षण सोडले, तर इतर सर्व प्रकारचे उच्च शिक्षण एकाच छताखाली येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षाही एकच असणार आहे. त्यासाठी कायद्यांमध्ये आवश्यक बदल नवीन शैक्षणिक धोरणात सुचविण्यात आले आहेत. हे धोरण भारतीय शिक्षण पद्धतीचा ढाचा बदलणारे आहे,'' असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले.  

लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' या विषयावर माधव भंडारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संयोजक योगेश कदम, बी. एल. जोशी, सतीश देसाई, श्रीकांत सोनी, अरुण सेठ, हसमुख मेहता यांच्यासह विविध क्लबचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते. 

- Rainfall : गेल्या २४ तासात महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद!

माधव भंडारी म्हणाले, "सध्याच्या शिखर संस्था एकमेकांच्या विरोधात काम करत असल्यासारखा व्यवहार आहे. त्यामुळे यूजीसीसह इतर शिखर संस्था जाऊन केवळ देशात केवळ तीन संस्थांच्या माध्यमातून काम पाहिले जाईल.

या धोरणानुसार शिक्षणपद्धतीमध्ये मूलगामी बदल होणार आहेत. सध्याच्या शिक्षणाचा पाया हा इंग्रजांकडून आलेल्या विचाराचा होता, स्वातंत्र्यानंतरही याच्या मूळ रचनेत बदल केले नाहीत, पण आता शिक्षणाचा ढाचा बदलणार आहे. गेल्या १५ ते २० वर्षात विद्यार्थी रोजगारक्षम नाहीत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरणात बदल आवश्यक आहे. 

- विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा​

सध्या भाषेची वाईट स्थिती आहे, मुलांना मराठी, इंग्रजी, हिंदी देखील नीट बोलता येत नाही. याचाही विचार करून शैक्षणिक धोरणात मातृभाषेला प्राधान्य दिले आहे. तसेच इतर भाषाही शिकाव्यात यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. विद्यार्थ्यांना विद्याशाखा सोडून इतर विद्याशाखेतील विषय शिकता येणार आहेत, असे भंडारी यांनी सांगितले. प्रास्ताविक आभार योगेश कदम यांनी केले, तर भाग्यश्री पाटील यांनी मानले. 

- अंमलबजावणी १ एप्रिल २०२१ पासून सुरू होईल आणि पूर्ण अंमलबजावणीसाठी १० वर्ष लागतील.
- ३ ते १४ वयोगटातील विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्यात
- इयत्ता १०वीचे बोर्ड रद्द होणार. देशात एकच बोर्ड असणार
- अर्धवट शिक्षण सोडले, तर जिथपर्यंत शिकले आहे त्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. 

काही बदल तर होणारच 
या देशात सर्वकाही वाईटच आहे, होते, मिशनरी आले म्हणून या देशाचे भले झाले असा चुकीचा इतिहास गेली अनेक वर्ष शिकवला जात आहे. त्यामुळे अशा गोष्टी नव्या शैक्षणिक धोरणातून बदलण्यात येतील, असेही भंडारी यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

यूजीसीसह इतर संस्थांचे अस्तित्व संपणार; भाजप नेत्याचे प्रतिपादन पुणे : "विधी आणि वैद्यकीय शिक्षण सोडले, तर इतर सर्व प्रकारचे उच्च शिक्षण एकाच छताखाली येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षाही एकच असणार आहे. त्यासाठी कायद्यांमध्ये आवश्यक बदल नवीन शैक्षणिक धोरणात सुचविण्यात आले आहेत. हे धोरण भारतीय शिक्षण पद्धतीचा ढाचा बदलणारे आहे,'' असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले.   लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' या विषयावर माधव भंडारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संयोजक योगेश कदम, बी. एल. जोशी, सतीश देसाई, श्रीकांत सोनी, अरुण सेठ, हसमुख मेहता यांच्यासह विविध क्लबचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते.  - Rainfall : गेल्या २४ तासात महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद! माधव भंडारी म्हणाले, "सध्याच्या शिखर संस्था एकमेकांच्या विरोधात काम करत असल्यासारखा व्यवहार आहे. त्यामुळे यूजीसीसह इतर शिखर संस्था जाऊन केवळ देशात केवळ तीन संस्थांच्या माध्यमातून काम पाहिले जाईल. या धोरणानुसार शिक्षणपद्धतीमध्ये मूलगामी बदल होणार आहेत. सध्याच्या शिक्षणाचा पाया हा इंग्रजांकडून आलेल्या विचाराचा होता, स्वातंत्र्यानंतरही याच्या मूळ रचनेत बदल केले नाहीत, पण आता शिक्षणाचा ढाचा बदलणार आहे. गेल्या १५ ते २० वर्षात विद्यार्थी रोजगारक्षम नाहीत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरणात बदल आवश्यक आहे.  - विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा​ सध्या भाषेची वाईट स्थिती आहे, मुलांना मराठी, इंग्रजी, हिंदी देखील नीट बोलता येत नाही. याचाही विचार करून शैक्षणिक धोरणात मातृभाषेला प्राधान्य दिले आहे. तसेच इतर भाषाही शिकाव्यात यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. विद्यार्थ्यांना विद्याशाखा सोडून इतर विद्याशाखेतील विषय शिकता येणार आहेत, असे भंडारी यांनी सांगितले. प्रास्ताविक आभार योगेश कदम यांनी केले, तर भाग्यश्री पाटील यांनी मानले.  - अंमलबजावणी १ एप्रिल २०२१ पासून सुरू होईल आणि पूर्ण अंमलबजावणीसाठी १० वर्ष लागतील. - ३ ते १४ वयोगटातील विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्यात - इयत्ता १०वीचे बोर्ड रद्द होणार. देशात एकच बोर्ड असणार - अर्धवट शिक्षण सोडले, तर जिथपर्यंत शिकले आहे त्याचे प्रमाणपत्र दिले जाईल.  काही बदल तर होणारच  या देशात सर्वकाही वाईटच आहे, होते, मिशनरी आले म्हणून या देशाचे भले झाले असा चुकीचा इतिहास गेली अनेक वर्ष शिकवला जात आहे. त्यामुळे अशा गोष्टी नव्या शैक्षणिक धोरणातून बदलण्यात येतील, असेही भंडारी यांनी सांगितले. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hBWCrI
Read More
अपंगांना एसटीतील सवलती बंद? राज्यात अनेक ठिकाणी अपंगांकडून पूर्ण तिकीट वसूली

मुंबई : राज्यात 20 ऑगस्टपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी प्रवासासाठी ज्येष्ठ आणि अपंगांना सवलत न देताच त्यांच्याकडून पुर्ण तिकीटांची वसूली केली जात असल्याचे समोर आले आहे. 

पनवेल ते दादर प्रवास करणारे अपंग संदिप काशीद यांना लाॅकडाऊन काळात एकदाही अशी सवलत दिली गेली नाही. यासंदर्भात वाहकांना विचारणा केल्यावर प्रवासी सवलतीच्या योजनाच बंद झाल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली. काशिद 79 वर्षीय अपंग आहेत. तसे एसटीचे सवलत कार्डही त्यांच्याकडे आहे. प्रवासासाठी नियमानूसार त्यांना तिकिट दरात 75 टक्के सवलत आहे. मात्र, कोरोना काळात पुर्ण तिकीट काढूनच प्रवास करावा लागल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बदलापूरात मोठा अनर्थ टळला; MIDCतील एकापाठोपाठ दोन कंपन्यांना मोठी आग

अमरावती विभागात तर चक्क अमरावती आगार व्यवस्थापकांनीच वाहकाला याप्रकरणी नोटीस बजावल्याचा प्रकार घडला आहे. एसटीच्या वाहकाने दोन ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या योजनेचा लाभ देऊन त्यांची तिकीट दिली. मात्र, त्यानंतर कोरोना काळात ज्येष्ट नागरिक व 12 वर्षांखालील मुलांना मिळणाऱ्या प्रवास सवलतीच्या योजना बंद झाल्या आहेत. तिकीटीची शिल्लक रक्कम तात्काळ आगाराच्या रोकड शाखेत भरण्याची नोटीस एस. डी. गजभिये नावाच्या वाहकालाच चक्क आगार व्यवस्थापकांनी बजावली. मात्र, अमरावती विभाग नियंत्रकांच्या ही चुक लक्षात आल्यानंतर त्यांनी अमरावती आगार व्यवस्थापकाला पत्र पाठवून सवलत योजना सुरू असल्याचे सांगून नोटीसीबाबत खुलासा मागितला आहे.

 

 

दादरला गारमेंन्टच्या दुकानात काम करतो. त्यासाठी पनवेल ते दादर नेहमी एसटीने प्रवास करतो. 79 टक्के अपंग असल्याने मला एसटीच्या प्रवासामध्ये 75 टक्के सवलत आहे. मात्र, या कोरोना काळामध्ये 100 टक्के तिकीट वसूल केली जात आहे. अशा तिकीट सवलती बंद झाल्याचे वाहक सागंत आहे. 
- संदिप काशीद,
अपंग, पनवेल

 

सवलतीच्या योजना सुरू आहेत. राज्य शासन किंवा एसटी महामंडळाने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. राज्यात काही ठिकाणी गैरसमजूतीतून योजना बंद झाल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, त्यावर वेळीच कारवाई करण्यात आली आहे. 
- राहूल तोरो,
महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ

-----------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अपंगांना एसटीतील सवलती बंद? राज्यात अनेक ठिकाणी अपंगांकडून पूर्ण तिकीट वसूली मुंबई : राज्यात 20 ऑगस्टपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी प्रवासासाठी ज्येष्ठ आणि अपंगांना सवलत न देताच त्यांच्याकडून पुर्ण तिकीटांची वसूली केली जात असल्याचे समोर आले आहे.  पनवेल ते दादर प्रवास करणारे अपंग संदिप काशीद यांना लाॅकडाऊन काळात एकदाही अशी सवलत दिली गेली नाही. यासंदर्भात वाहकांना विचारणा केल्यावर प्रवासी सवलतीच्या योजनाच बंद झाल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली. काशिद 79 वर्षीय अपंग आहेत. तसे एसटीचे सवलत कार्डही त्यांच्याकडे आहे. प्रवासासाठी नियमानूसार त्यांना तिकिट दरात 75 टक्के सवलत आहे. मात्र, कोरोना काळात पुर्ण तिकीट काढूनच प्रवास करावा लागल्याचे त्यांनी सांगितले आहे. बदलापूरात मोठा अनर्थ टळला; MIDCतील एकापाठोपाठ दोन कंपन्यांना मोठी आग अमरावती विभागात तर चक्क अमरावती आगार व्यवस्थापकांनीच वाहकाला याप्रकरणी नोटीस बजावल्याचा प्रकार घडला आहे. एसटीच्या वाहकाने दोन ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या योजनेचा लाभ देऊन त्यांची तिकीट दिली. मात्र, त्यानंतर कोरोना काळात ज्येष्ट नागरिक व 12 वर्षांखालील मुलांना मिळणाऱ्या प्रवास सवलतीच्या योजना बंद झाल्या आहेत. तिकीटीची शिल्लक रक्कम तात्काळ आगाराच्या रोकड शाखेत भरण्याची नोटीस एस. डी. गजभिये नावाच्या वाहकालाच चक्क आगार व्यवस्थापकांनी बजावली. मात्र, अमरावती विभाग नियंत्रकांच्या ही चुक लक्षात आल्यानंतर त्यांनी अमरावती आगार व्यवस्थापकाला पत्र पाठवून सवलत योजना सुरू असल्याचे सांगून नोटीसीबाबत खुलासा मागितला आहे.     दादरला गारमेंन्टच्या दुकानात काम करतो. त्यासाठी पनवेल ते दादर नेहमी एसटीने प्रवास करतो. 79 टक्के अपंग असल्याने मला एसटीच्या प्रवासामध्ये 75 टक्के सवलत आहे. मात्र, या कोरोना काळामध्ये 100 टक्के तिकीट वसूल केली जात आहे. अशा तिकीट सवलती बंद झाल्याचे वाहक सागंत आहे.  - संदिप काशीद, अपंग, पनवेल   सवलतीच्या योजना सुरू आहेत. राज्य शासन किंवा एसटी महामंडळाने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. राज्यात काही ठिकाणी गैरसमजूतीतून योजना बंद झाल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, त्यावर वेळीच कारवाई करण्यात आली आहे.  - राहूल तोरो, महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ ----------------------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34LS0eY
Read More
कोरोनामुळे मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम;  कुटुंबनियोजन, मोतिबिंदू शस्त्रक्रिया ते लसीकरण मोहीम रखडल्या

 

मुंबई - कोरोना संसर्गामुळे मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात संसर्गाच्या भितीने अनेकांनी शस्त्रक्रीया पुढे ढकलल्या, तर या काळात पालिका आणि खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांवर आपले लक्ष केंद्रीत केले होते. शिवाय वाहतूक व्यवस्था ठप्प होती. या सर्वांचा एकत्रित परिणाम लसीकरण मोहीम, प्रसुतीपासून इतर महत्वाच्या शस्त्रक्रीयेवर झाल्याची माहिती समोर येत आहे.      मुंबई महानगरपालिका आणि राज्य आरोग्य सेवेच्या माहितीच्या आधारे हे स्पष्ट झालय. मात्र जुलै महिन्यापासून कोरोनाचा फैलाव आटोक्यात आल्यापासून हळूहळू आरोग्य सेवा सामान्य होत असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या मार्च ते जुलै या महिन्यात लसीकरण 60 टक्क्याने कमी झाल्या आहेत. याच कालात उर्वरीत राज्यात झालेल्या लसीकरणाच्या संख्येपेक्षा ही दुपट्ट आहे. या पाच महिन्याच्या काळात मोतिबिदूंच्या शस्त्रक्रीयांच्या संख्येत 92.8 टक्क्याने घट झाली आहे. या पाच महिन्याच्या कालावधीत पुरुष आणि महिलांवरच्या कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रीया 70.3 टक्काने कमी झाल्यात. तर राज्यात या कुटुंब नियोजनाच्या  शस्त्रक्रीया गेल्या वर्षाच्या तुलनेत 65 टक्क्यांनी घटल्याची नोंद आहे. 

लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ

प्रसुतींची संख्या कमी
मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्च ते जुलै  या महिन्यात प्रसुतीची संख्या 18.7 टक्के कमी झाल्याची नोंद आहे. मार्च ते जुलैच्या काळात मुंबईतील खाजगी आणि शासकीय रुग्णालयामध्ये 47,260 मुलांचा जन्म झाला. 2019  मध्ये या पाच महिन्यात एकुण 58,132 मुल जन्माला आली होती. 
या काळात वाहतूकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णालयात पोहोचणे कठिण झाले होते.कल्याण, डोबिंवली, मिरा रोड, नवी मुंबई इथून मोठ्या संख्येने महिला प्रसुतीसाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल होणे पसंत करतात. मात्र यावेळी वाहतूक सुविधेअभावी त्या मुंबईच्या रुग्णालयात येऊ शकल्या नाही.दुसरी बाब म्हणजे लॉक़डाऊनमध्ये रोजगार गमावल्याने मोठ्या प्रमाणात कामगार आपआपल्या राज्यात निघून गेले. या सर्वांचा एकत्रीत परिमाण प्रसुतीच्या संख्येवर झाल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगीतलय.
या पाच महिन्याच्या कालाधीत नवजात बाळांच्या आयसीयूमधील  संख्याही 52.4 टक्काने कमी झाल्याची नोंद आहे. गेल्या वर्षी मुलांच्या आयसीयूमध्ये दाखल झालेल्या बाळांची संख्या 3681 होती. या पाच महिन्यात ती संख्या 1,751 एवढी होती. हॉस्पीटलमध्ये कोविड संसर्ग होण्याची भिती हे यामागील सर्वात मोठे कारण असल्याचे नगरसेवक अश्रफ आझमी यांचे म्हणणे आहे.

मुंबईकरांनो संकट टळलेलं नाही! वांद्रे, कुलाब्यात कोरोना संसर्गात वाढ; उत्तर मुंबईची परिस्थिती जैसे थे

लॉकडाऊन काळात अऩेकांनी  कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रीया टाळल्या, एप्रिल ते जूनमध्ये मुंबईत कोरोनाचा फैलाव जोरात होता, त्यामुळे या शस्त्रक्रीया टाळण्याकडे लोकांनी भर दिला. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर आता या शस्त्रक्रीया सुरु झाल्या आहेत अशी माहिती डॉ मिनाक्षी राव यांनी दिली. 

जुलै महिन्यात शहरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती आटोक्यात येऊ लागली. त्यामुळे टाळलेल्या शस्त्रक्रीया करुन घेण्याकडे लोकांचा कल वाढलाय. एकट्या जुलै महिन्यात 223 मोतीबींदूच्या शस्त्रक्रीया झाल्या. तर या जुलै महिन्यात 8,146 मुलांचे लसीकरण झाले. मे महिन्यात ही संख्या केवळ 2,659 एवढी होती.

मुंबईची स्थिती सामान्य होत आहे. पालिकेने 72 खाजगी नर्सींग होम आणि रुग्णालयांना कोविड सेवेतून कमी केले आहे. त्यामुळे येत्या काळात आरोग्य सेवा पुर्णपणे जाग्यावर येईल अस अतिरीक्त पालिका आयुक्त सुरेश काकानी यांनी म्हटलय. 
....

मार्च ते जून-  लॉकडाऊन काळात आरोग्य सेवेवर परिणाम 

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रीयांचे प्रमाण 92.8 टक्क्याने घटले
लसीकरणाचे प्रमाण कमी साडेपाच हजाराने कमी झाले 
कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रीया पुढे ढकलल्या 
नवजात शिशुंच्या आयसीयू वार्डमधील संख्या 52.4 % कमी 
मुंबईत प्रसुतींची संख्येत 18.7  टक्क्याने घट

कारण काय ?
-मार्च ते जुन महिन्यात मुंबईत कोरोना फैलाव वाढत होता
-संसर्ग होण्याच्या भितीने लोकांनी रुग्णालयात जाणे टाळले 
-शासकीय, खाजगी रुग्णालयांचा फोकस कोरोना रुग्णांकडे होता
-अनेक खाजगी रुग्णालयांनी इतर पेशंट घेणे बंद केले होते
-स्टाफ अभावी खाजगी रुग्णालयांनी अनेक शस्त्रक्रीया पुढे ढकलल्या 
-वाहतूक व्यवस्थेच्या अडचणीमुळे दवाखान्यात पोहोचणे कठिण 
-परप्रांतीय मजूर आपआपल्या राज्यात निघून गेले 

----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनामुळे मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम;  कुटुंबनियोजन, मोतिबिंदू शस्त्रक्रिया ते लसीकरण मोहीम रखडल्या   मुंबई - कोरोना संसर्गामुळे मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात संसर्गाच्या भितीने अनेकांनी शस्त्रक्रीया पुढे ढकलल्या, तर या काळात पालिका आणि खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांवर आपले लक्ष केंद्रीत केले होते. शिवाय वाहतूक व्यवस्था ठप्प होती. या सर्वांचा एकत्रित परिणाम लसीकरण मोहीम, प्रसुतीपासून इतर महत्वाच्या शस्त्रक्रीयेवर झाल्याची माहिती समोर येत आहे.      मुंबई महानगरपालिका आणि राज्य आरोग्य सेवेच्या माहितीच्या आधारे हे स्पष्ट झालय. मात्र जुलै महिन्यापासून कोरोनाचा फैलाव आटोक्यात आल्यापासून हळूहळू आरोग्य सेवा सामान्य होत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या मार्च ते जुलै या महिन्यात लसीकरण 60 टक्क्याने कमी झाल्या आहेत. याच कालात उर्वरीत राज्यात झालेल्या लसीकरणाच्या संख्येपेक्षा ही दुपट्ट आहे. या पाच महिन्याच्या काळात मोतिबिदूंच्या शस्त्रक्रीयांच्या संख्येत 92.8 टक्क्याने घट झाली आहे. या पाच महिन्याच्या कालावधीत पुरुष आणि महिलांवरच्या कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रीया 70.3 टक्काने कमी झाल्यात. तर राज्यात या कुटुंब नियोजनाच्या  शस्त्रक्रीया गेल्या वर्षाच्या तुलनेत 65 टक्क्यांनी घटल्याची नोंद आहे.  लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ प्रसुतींची संख्या कमी मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्च ते जुलै  या महिन्यात प्रसुतीची संख्या 18.7 टक्के कमी झाल्याची नोंद आहे. मार्च ते जुलैच्या काळात मुंबईतील खाजगी आणि शासकीय रुग्णालयामध्ये 47,260 मुलांचा जन्म झाला. 2019  मध्ये या पाच महिन्यात एकुण 58,132 मुल जन्माला आली होती.  या काळात वाहतूकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णालयात पोहोचणे कठिण झाले होते.कल्याण, डोबिंवली, मिरा रोड, नवी मुंबई इथून मोठ्या संख्येने महिला प्रसुतीसाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल होणे पसंत करतात. मात्र यावेळी वाहतूक सुविधेअभावी त्या मुंबईच्या रुग्णालयात येऊ शकल्या नाही.दुसरी बाब म्हणजे लॉक़डाऊनमध्ये रोजगार गमावल्याने मोठ्या प्रमाणात कामगार आपआपल्या राज्यात निघून गेले. या सर्वांचा एकत्रीत परिमाण प्रसुतीच्या संख्येवर झाल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगीतलय. या पाच महिन्याच्या कालाधीत नवजात बाळांच्या आयसीयूमधील  संख्याही 52.4 टक्काने कमी झाल्याची नोंद आहे. गेल्या वर्षी मुलांच्या आयसीयूमध्ये दाखल झालेल्या बाळांची संख्या 3681 होती. या पाच महिन्यात ती संख्या 1,751 एवढी होती. हॉस्पीटलमध्ये कोविड संसर्ग होण्याची भिती हे यामागील सर्वात मोठे कारण असल्याचे नगरसेवक अश्रफ आझमी यांचे म्हणणे आहे. मुंबईकरांनो संकट टळलेलं नाही! वांद्रे, कुलाब्यात कोरोना संसर्गात वाढ; उत्तर मुंबईची परिस्थिती जैसे थे लॉकडाऊन काळात अऩेकांनी  कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रीया टाळल्या, एप्रिल ते जूनमध्ये मुंबईत कोरोनाचा फैलाव जोरात होता, त्यामुळे या शस्त्रक्रीया टाळण्याकडे लोकांनी भर दिला. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर आता या शस्त्रक्रीया सुरु झाल्या आहेत अशी माहिती डॉ मिनाक्षी राव यांनी दिली.  जुलै महिन्यात शहरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती आटोक्यात येऊ लागली. त्यामुळे टाळलेल्या शस्त्रक्रीया करुन घेण्याकडे लोकांचा कल वाढलाय. एकट्या जुलै महिन्यात 223 मोतीबींदूच्या शस्त्रक्रीया झाल्या. तर या जुलै महिन्यात 8,146 मुलांचे लसीकरण झाले. मे महिन्यात ही संख्या केवळ 2,659 एवढी होती. मुंबईची स्थिती सामान्य होत आहे. पालिकेने 72 खाजगी नर्सींग होम आणि रुग्णालयांना कोविड सेवेतून कमी केले आहे. त्यामुळे येत्या काळात आरोग्य सेवा पुर्णपणे जाग्यावर येईल अस अतिरीक्त पालिका आयुक्त सुरेश काकानी यांनी म्हटलय.  .... मार्च ते जून-  लॉकडाऊन काळात आरोग्य सेवेवर परिणाम  मोतीबिंदूच्या शस्त्रक्रीयांचे प्रमाण 92.8 टक्क्याने घटले लसीकरणाचे प्रमाण कमी साडेपाच हजाराने कमी झाले  कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रीया पुढे ढकलल्या  नवजात शिशुंच्या आयसीयू वार्डमधील संख्या 52.4 % कमी  मुंबईत प्रसुतींची संख्येत 18.7  टक्क्याने घट कारण काय ? -मार्च ते जुन महिन्यात मुंबईत कोरोना फैलाव वाढत होता -संसर्ग होण्याच्या भितीने लोकांनी रुग्णालयात जाणे टाळले  -शासकीय, खाजगी रुग्णालयांचा फोकस कोरोना रुग्णांकडे होता -अनेक खाजगी रुग्णालयांनी इतर पेशंट घेणे बंद केले होते -स्टाफ अभावी खाजगी रुग्णालयांनी अनेक शस्त्रक्रीया पुढे ढकलल्या  -वाहतूक व्यवस्थेच्या अडचणीमुळे दवाखान्यात पोहोचणे कठिण  -परप्रांतीय मजूर आपआपल्या राज्यात निघून गेले  ---------------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GbmRaI
Read More
अफवेमुळे खळबळ, प्रशासनाने खुलासा केल्यामुळे दिलासा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरात आज दिवसभरात एकूण सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. सर्वोदयनगर व बाहेरचावाडा येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे; मात्र सोशल मीडियावर फिरलेला 13 आकडा चुकीचा असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी सांगितले. 

सबनीसवाडा येथे ज्या घरात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, त्या घरातील एका व्यक्तिचे आज निधन झाले; मात्र त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. या व्यक्तिचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले असून ते गेली कित्येक दिवस आजारी होते, असेही पालिका प्रशासनाने सांगितले. 

शहरामध्ये आज दिवसभरात एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले; मात्र सोशल मीडियावर शहरात 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची बातमी शहरात फिरल्याने नागरिकांमधून एकप्रकारे भीती व्यक्त करण्यात आली. याबाबत एकमेकांकडे खात्री करण्यासाठी फोनाफोनी सुरु झाली. पालिका प्रशासनाकडून याबाबतची माहिती घेतली असता काही कर्मचाऱ्यांकडून सोशल मिडीयावरीलच आकडा सांगण्यात आला; मात्र तुम्ही खात्री करा, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना विचारले असता, ते म्हणाले, ""शहरात दिवसभरात फक्त सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. इतर सहा रुग्णांचा शहराची कोणताही संबध नाही. जे सात रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी सबनीसवाडा येथील एकाच कुंटूबांतील पाच जणांचा समावेश आहे. सर्वोदय नगर व बाहेरचावाड्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सोशल मिडीयावर फिरणारी बातमी चुकीची आहे; मात्र सात हा आकडा अधिकृत आहे. पालिका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून ज्या-ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्या भागामध्ये कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. शहरात 45 ठिकाणी कंटेन्मेंट जाहीर केला आहे. आत्तापर्यंत 75 रुग्ण कोरोनाबाधित झाले असून 26 जण बरे होऊन घरी परतले आहेत. दोघांचा मृत्यू झाला असून 47 रुग्ण सद्यस्थितीत सक्रीय आहेत.'' 

विशेष खबरदारी 
सर्वोदय नगरमध्ये आढळलेली "ती' कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍ती येथील एसटी डेपोमध्ये कामाला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांतून भिती व्यक्‍त होत आहे. सबनीसवाडा येथे ज्या कुटुंबातील पाच व्यक्ती करून पॉझिटिव्ह आले आहेत, त्या कुटुंबातील एक व्यक्ती सुरुवातीला बाधित होती. त्यामुळे घरातील सर्वांचे स्वॅब घेतले होते. त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यामध्ये पाचही व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या. दरम्यान, तो परिसर कंटेन्मेंट झोन केला असून पालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. 

"ती' मुलगी बाधित 
सावंतवाडी पालिका कर्मचाऱ्याची मुलगी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पालिकेमध्ये काम करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून क्‍वारंटाईन केले आहे. पॉझिटिव्ह आलेली "ती' मुलगी आपल्या पॉझिटिव्ह नातेवाईकांच्या संपर्कात आली होती, असे पालिकेचे नोडल अधिकारी डॉ. उमेश मसुरकर यांनी सांगितले. अन्य काही कर्मचारीही क्‍वारंटाईन असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अफवेमुळे खळबळ, प्रशासनाने खुलासा केल्यामुळे दिलासा सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरात आज दिवसभरात एकूण सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. सर्वोदयनगर व बाहेरचावाडा येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे; मात्र सोशल मीडियावर फिरलेला 13 आकडा चुकीचा असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी सांगितले.  सबनीसवाडा येथे ज्या घरात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, त्या घरातील एका व्यक्तिचे आज निधन झाले; मात्र त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. या व्यक्तिचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले असून ते गेली कित्येक दिवस आजारी होते, असेही पालिका प्रशासनाने सांगितले.  शहरामध्ये आज दिवसभरात एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले; मात्र सोशल मीडियावर शहरात 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची बातमी शहरात फिरल्याने नागरिकांमधून एकप्रकारे भीती व्यक्त करण्यात आली. याबाबत एकमेकांकडे खात्री करण्यासाठी फोनाफोनी सुरु झाली. पालिका प्रशासनाकडून याबाबतची माहिती घेतली असता काही कर्मचाऱ्यांकडून सोशल मिडीयावरीलच आकडा सांगण्यात आला; मात्र तुम्ही खात्री करा, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना विचारले असता, ते म्हणाले, ""शहरात दिवसभरात फक्त सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. इतर सहा रुग्णांचा शहराची कोणताही संबध नाही. जे सात रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी सबनीसवाडा येथील एकाच कुंटूबांतील पाच जणांचा समावेश आहे. सर्वोदय नगर व बाहेरचावाड्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सोशल मिडीयावर फिरणारी बातमी चुकीची आहे; मात्र सात हा आकडा अधिकृत आहे. पालिका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून ज्या-ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्या भागामध्ये कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. शहरात 45 ठिकाणी कंटेन्मेंट जाहीर केला आहे. आत्तापर्यंत 75 रुग्ण कोरोनाबाधित झाले असून 26 जण बरे होऊन घरी परतले आहेत. दोघांचा मृत्यू झाला असून 47 रुग्ण सद्यस्थितीत सक्रीय आहेत.''  विशेष खबरदारी  सर्वोदय नगरमध्ये आढळलेली "ती' कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍ती येथील एसटी डेपोमध्ये कामाला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांतून भिती व्यक्‍त होत आहे. सबनीसवाडा येथे ज्या कुटुंबातील पाच व्यक्ती करून पॉझिटिव्ह आले आहेत, त्या कुटुंबातील एक व्यक्ती सुरुवातीला बाधित होती. त्यामुळे घरातील सर्वांचे स्वॅब घेतले होते. त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यामध्ये पाचही व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या. दरम्यान, तो परिसर कंटेन्मेंट झोन केला असून पालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.  "ती' मुलगी बाधित  सावंतवाडी पालिका कर्मचाऱ्याची मुलगी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पालिकेमध्ये काम करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून क्‍वारंटाईन केले आहे. पॉझिटिव्ह आलेली "ती' मुलगी आपल्या पॉझिटिव्ह नातेवाईकांच्या संपर्कात आली होती, असे पालिकेचे नोडल अधिकारी डॉ. उमेश मसुरकर यांनी सांगितले. अन्य काही कर्मचारीही क्‍वारंटाईन असल्याचे त्यांनी सांगितले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

August 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gFIhsY
Read More
स्वीडनमध्ये कुराण जाळल्यानंतर झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण