Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 30, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३१ मार्च २०२१

पंचांग -
बुधवार : फाल्गुन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय रात्री ९.३८, चंद्रास्त सकाळी ८.२८, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.४६, संकष्ट चतुर्थी, कल्पादि, भारतीय सौर चैत्र १० शके १९४३.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८४३ : मराठी संगीत रंगभूमीचे जनक बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म.  त्यांनी कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या नाटकाची मराठी आवृत्ती तयार करुन ‘शाकुंतल’ या नावाने रंगभूमीवर आणली. हे मराठीतील पहिले संगीत नाटक.
१८६५ : भारतातील पहिल्या महिला डॉक्‍टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म.
१९२७ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हा प्रचंड प्रकल्प पूर्ण केला.
१९७२ : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मीनाकुमारी यांचे निधन. 
१९९७ : विख्यात खगोल वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर व चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.
२००० : हिंदीतील लेखक व शब्दकोशकार डॉ. हरदेव बहारी यांचे निधन. 

दिनमान -
मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल.आर्थिक लाभ होतील. नवीन परिचय होतील.
कर्क : मन आनंदी राहील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
सिंह : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नवीन परिचय होतील.
कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
तुळ : आत्मविश्‍वास वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. अनुकूलत लाभेल.
धनु : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. नवीन परिचय होतील.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ : काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३१ मार्च २०२१ पंचांग - बुधवार : फाल्गुन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय रात्री ९.३८, चंद्रास्त सकाळी ८.२८, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.४६, संकष्ट चतुर्थी, कल्पादि, भारतीय सौर चैत्र १० शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८४३ : मराठी संगीत रंगभूमीचे जनक बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म.  त्यांनी कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या नाटकाची मराठी आवृत्ती तयार करुन ‘शाकुंतल’ या नावाने रंगभूमीवर आणली. हे मराठीतील पहिले संगीत नाटक. १८६५ : भारतातील पहिल्या महिला डॉक्‍टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म. १९२७ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हा प्रचंड प्रकल्प पूर्ण केला. १९७२ : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मीनाकुमारी यांचे निधन.  १९९७ : विख्यात खगोल वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर व चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान. २००० : हिंदीतील लेखक व शब्दकोशकार डॉ. हरदेव बहारी यांचे निधन.  दिनमान - मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील. वृषभ : वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल.आर्थिक लाभ होतील. नवीन परिचय होतील. कर्क : मन आनंदी राहील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. सिंह : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नवीन परिचय होतील. कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुळ : आत्मविश्‍वास वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. अनुकूलत लाभेल. धनु : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. नवीन परिचय होतील. मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील. कुंभ : काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3waBf8C
Read More
साठा फक्त चार हजारांवर, औरंगाबाद महापालिकेकडे कोरोना लसींचा तुटवडा

औरंगाबाद : महापालिकेकडे कोरोना प्रतिबंध लसींचा पुन्हा एकदा तुटवडा निर्माण झाला आहे. मंगळवारी (ता. ३०) लसीकरण केल्यानंतर केवळ चार हजार लसींचा साठा शिल्लक राहिला आहे. एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. दुसरीकडे शासनाकडून लसींचा मुबलक प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे.

Aurangabad Lockdown: 'खा. इम्तियाज जलील यांच्या मोर्चातील प्रश्नांविषयी आम्ही सकारात्मक'

महापालिकेकडून शासनाकडे लसींची मागणी नोंदवते. काही दिवसांपूर्वी महापालिकेला दहा हजार लसींचा साठा प्राप्त झाला होता. दोन दिवसात चार हजार लशी संपल्या. मंगळवारी सहा हजार लशींचा साठा शिल्लक होता, त्यापैकी दोन हजार लशी मंगळवारी संपल्या त्यामुळे केवळ चार हजार लशींचा साठा शिल्लक राहिलेला आहे. दोन दिवस हा साठा पुरणार आहे.

 

Edited - Ganesh Pitekar

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

साठा फक्त चार हजारांवर, औरंगाबाद महापालिकेकडे कोरोना लसींचा तुटवडा औरंगाबाद : महापालिकेकडे कोरोना प्रतिबंध लसींचा पुन्हा एकदा तुटवडा निर्माण झाला आहे. मंगळवारी (ता. ३०) लसीकरण केल्यानंतर केवळ चार हजार लसींचा साठा शिल्लक राहिला आहे. एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. दुसरीकडे शासनाकडून लसींचा मुबलक प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. Aurangabad Lockdown: 'खा. इम्तियाज जलील यांच्या मोर्चातील प्रश्नांविषयी आम्ही सकारात्मक' महापालिकेकडून शासनाकडे लसींची मागणी नोंदवते. काही दिवसांपूर्वी महापालिकेला दहा हजार लसींचा साठा प्राप्त झाला होता. दोन दिवसात चार हजार लशी संपल्या. मंगळवारी सहा हजार लशींचा साठा शिल्लक होता, त्यापैकी दोन हजार लशी मंगळवारी संपल्या त्यामुळे केवळ चार हजार लशींचा साठा शिल्लक राहिलेला आहे. दोन दिवस हा साठा पुरणार आहे.   Edited - Ganesh Pitekar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2QKoGAA
Read More
भावी सरन्यायाधीशांमध्ये न्यायासनावर राहणार ‘मराठी’ दबदबा

नवी दिल्ली - भारताच्या सरन्यायाधीशपदास ४ वर्षांत तीन मराठी न्यायधीश लाभत आहेत. यातच आता न्या. भूषण गवई यांचाही समावेश झाला आहे. न्या. गवई मे २०२५ पासून सुमारे सहा महिन्यांसाठी देशाचे सरन्यायाधीशपद भूषवतील. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘यतो धर्मस्ततो जयः'' हे ब्रीदवाक्‍य असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या ७१ वर्षांच्या या दीर्घ काळातील ४७ पैकी अस्सल मराठी म्हणावे, असे जेमतेम दोन न्यायाधीश हे सरन्यायाधीश झाले. न्या. पी बी गजेंद्रगडकर ( फेब्रुवारी १९६४ ते १५ मार्च १९६६) आणि न्या. यशवंतराव चंद्रचूड ही त्यातील ठळक नावे. न्या. चंद्रचूड ( २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५) तर तब्बल सुमारे सव्वासात वर्षे इतक्‍या दीर्घकाळ सरन्यायाधीश राहिलेले अपवादात्मक न्यायाधीश ठरले. त्यांचे पुत्र न्या. धनंजय चंद्रचूड हेही आगामी काळात हे पद भूषविणार आहेत. याबाबत ‘सकाळ’ ने यापूर्वीही वृत्त दिले होते. न्या. चंद्रचूड यांच्याशिवाय सध्याचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. उदय ललित व न्या. भूषण गवई हे मराठी सरन्यायाधीशही देशाला मिळाले व मिळणार आहेत. न्या. चंद्रचूड व न्या. गवई यांच्या दरम्यान न्या. संजीव खन्ना (नोव्हेंबर २०२४- मे २०२५) हे सरन्यायाधीश होतील.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याशिवाय सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजय खानविलकर हे २९ जुलै २०२२ रोजी निवृत्त होतील. २६ जानेवारी १९५० पासून भारताच्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीला सुरवात झाली. न्या. एच. जे. कानिया हे स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. न्यायपालिकेच्या कामकाजात व नियुक्‍त्यांमध्ये तसेच सरन्यायाधीशांच्या नियुक्‍त्यांमध्येही केंद्र सरकार सर्वसाधारणपणे थेट ढवळाढवळ न करण्याचे पथ्य पाळते. विद्यमान सरन्यायाधीशांच्या निवृत्तीला एक महिना राहिलेला असताना सरकार त्यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचे नाव घोषित करण्याची रीतसर विनंती करते. त्यानंतर ते नाव जाहीर होते व नियोजित दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते देशाच्या सरन्यायाधीशांचा शपथविधी होतो.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

भावी सरन्यायाधीशांमध्ये न्यायासनावर राहणार ‘मराठी’ दबदबा नवी दिल्ली - भारताच्या सरन्यायाधीशपदास ४ वर्षांत तीन मराठी न्यायधीश लाभत आहेत. यातच आता न्या. भूषण गवई यांचाही समावेश झाला आहे. न्या. गवई मे २०२५ पासून सुमारे सहा महिन्यांसाठी देशाचे सरन्यायाधीशपद भूषवतील.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘यतो धर्मस्ततो जयः'' हे ब्रीदवाक्‍य असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या ७१ वर्षांच्या या दीर्घ काळातील ४७ पैकी अस्सल मराठी म्हणावे, असे जेमतेम दोन न्यायाधीश हे सरन्यायाधीश झाले. न्या. पी बी गजेंद्रगडकर ( फेब्रुवारी १९६४ ते १५ मार्च १९६६) आणि न्या. यशवंतराव चंद्रचूड ही त्यातील ठळक नावे. न्या. चंद्रचूड ( २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५) तर तब्बल सुमारे सव्वासात वर्षे इतक्‍या दीर्घकाळ सरन्यायाधीश राहिलेले अपवादात्मक न्यायाधीश ठरले. त्यांचे पुत्र न्या. धनंजय चंद्रचूड हेही आगामी काळात हे पद भूषविणार आहेत. याबाबत ‘सकाळ’ ने यापूर्वीही वृत्त दिले होते. न्या. चंद्रचूड यांच्याशिवाय सध्याचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. उदय ललित व न्या. भूषण गवई हे मराठी सरन्यायाधीशही देशाला मिळाले व मिळणार आहेत. न्या. चंद्रचूड व न्या. गवई यांच्या दरम्यान न्या. संजीव खन्ना (नोव्हेंबर २०२४- मे २०२५) हे सरन्यायाधीश होतील. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा याशिवाय सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजय खानविलकर हे २९ जुलै २०२२ रोजी निवृत्त होतील. २६ जानेवारी १९५० पासून भारताच्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीला सुरवात झाली. न्या. एच. जे. कानिया हे स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. न्यायपालिकेच्या कामकाजात व नियुक्‍त्यांमध्ये तसेच सरन्यायाधीशांच्या नियुक्‍त्यांमध्येही केंद्र सरकार सर्वसाधारणपणे थेट ढवळाढवळ न करण्याचे पथ्य पाळते. विद्यमान सरन्यायाधीशांच्या निवृत्तीला एक महिना राहिलेला असताना सरकार त्यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचे नाव घोषित करण्याची रीतसर विनंती करते. त्यानंतर ते नाव जाहीर होते व नियोजित दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते देशाच्या सरन्यायाधीशांचा शपथविधी होतो. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3cGxSyJ
Read More
वाजले रे वाजले टोमॅटोचे ‘सूप’..!

एक तास होऊन गेला तरी बायको टोमॅटो घेऊन आली नसल्याने संदीप चिंतेत पडला. ही बाजारामध्ये टोमॅटो आणायला गेली, की शेतात टोमॅटो तोडायला गेलीय, हेच त्याला कळेना. त्याने लगेच फोन लावला. ‘अगं कोठे गेली आहेस? इतका वेळ तुला साडी खरेदीलाही लागत नाही.’ चिडून संदीपने विचारले. ‘अहो, आज मी टोमॅटो सूप नाही बनवू शकणार. आजच्या दिवस भेंडीत पाणी ओतून ते गरम करा आणि ‘भेंडी सूप’ म्हणून प्या,’ बायकोने सल्ला दिला. ‘अगं पण तू आहेस कोठे?’ ‘अहो, माझा ॲक्सिडेंट झालाय. मी गाडीवरुन पडलेय. पण टोमॅटोला काही होऊ दिले नाही बरं का! ती सुखरुप आहेत. तुम्ही संध्याकाळी मला दवाखान्यात भेटायला याल, तेव्हा तुमच्याकडे देईल. मग आपण त्याचे सूप करु.’ बायकोची रेल्वे सुसाट सुटली होती. तिचे हे बोलणे ऐकून संदीप घाबरला. ‘अगं असा कसा झाला ॲक्सिडेंट? फार लागलं नाही ना?’ संदीपने विचारले. ‘अहो, मी शेजारच्या गल्लीतून टोमॅटो घेतली आणि घरी यायला निघाले, त्यावेळी वाहतूक पोलिसांनी मला थांबायला सांगितले. मला तर बाई कळेचना, की यांनी मला कशाला थांबायला सांगितलंय.’

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बायकोचा हा फाफटपसारा ऐकून संदीपची सटकली. ‘अगं तू मुद्याचं बोल ना. ॲक्सिडेंट कसा झाला, ते सांग ना.’ संदीपने रागाने विचारले. ‘अहो, तेच तर सांगतेय. पोलिसांनी मला थांबायला का सांगितले असेल, हा विचार मनात यायला आणि माझी ट्यूब पेटायला एकच वेळ झाली. अहो, मी मास्क घातला नव्हता. आता आला का पाचशे रुपयांचा भुर्दंड! एक एक रुपया वाचवून मी काटकसरीने संसार करते आणि एकदम पाचशे रुपयांचा दंड भरायचा म्हणजे? तेवढ्या पैशात आपली वर्षभराची साखर येईल. या विचाराने मी अस्वस्थ झाले. तेवढ्यात मला एक आयडिया सुचली. आपण जर गाडीवरुन पडलो तर पोलिसांची आपल्याला सहानुभूती मिळेल व आपल्याला दंड न घेताच सोडून देतील, हा विचार माझ्या मनात आला व मी गाडी मुद्दाम पाडली. पण पडतानासुद्धा टोमॅटोचा चिखल होणार नाही, याची काळजी घेतली बरं का! आणि माझा अंदाज शंभर टक्के खरा ठरला. मी पडल्याचे पाहून पोलिस मदतीला धावले. त्यांनी प्यायला पाणी दिले आणि रुग्णवाहिका बोलावून मला त्यात बसवून दिले. वाचवले की नाही दंडाचे पाचशे रुपये’? ‘अगं तू कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेस?’ संदीपने विचारले. ‘दिनानाथमध्ये मला आणलंय. पाय फ्रॅक्चर आहे, असे डॉक्टरांनी सांगितलंय.

'तर पुन्हा उभारी घेणं महामुश्‍कील'; लॉकडाऊनबाबत पुण्यातील लघु उद्योजकांमध्ये भीती

उद्या ऑपरेशन करावे लागेल, असे त्यांनी सांगितलंय. त्यामुळे मला पाच-सहा दिवस थांबावे लागेल, असं दिसतंय; पण तुम्ही काळजी करु नका. मी खंबीर आहे. फक्त स्वयंपाकीणबाईला आठवड्याची सुटी द्या. तुमच्या एकट्यासाठी स्वयंपाकाला बाई कशाला हवीय? तुम्ही आपला वरण-भाताचा कुकर लावत जा. तीन शिट्टया झाल्या की कुकर बंद करत जा. नाहीतर गॅस वाया घालवाल! तसेच भांडीवाल्या बाईलाही सुटी द्या. तुमची एकट्याची भांडी असून असून किती असणार? तेवढेच आपले पैसे वाचतील आणि हो संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये येताना टोमॅटो न्यायला पिशवी घेऊन या. विकत नका आणू. घरातीलच आणा. तेवढाच आपला खर्च वाचेल.’ ‘अगं, डॉक्टरांनी ऑपरेशनचा खर्च किती सांगितलाय? संदीपने विचारलं. ‘दीड लाखाच्या आसपास सांगितलाय; पण तुम्ही काळजी करु नका. आपण अजून काटकसर करु. आता मी आणलेल्या टोमॅटोवर आपण अजून दहा-बारा दिवस काढू. रोज फक्त वरण-भाताचाच कुकर लावू. पुढील महिनाभर ब्युटी पार्लरला जाणे मी बंद करते आणि विशेष म्हणजे मास्क घातल्याशिवाय दोघांनीही घराबाहेर पडायचं नाही, असा निर्धार करु.’’

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

वाजले रे वाजले टोमॅटोचे ‘सूप’..! एक तास होऊन गेला तरी बायको टोमॅटो घेऊन आली नसल्याने संदीप चिंतेत पडला. ही बाजारामध्ये टोमॅटो आणायला गेली, की शेतात टोमॅटो तोडायला गेलीय, हेच त्याला कळेना. त्याने लगेच फोन लावला. ‘अगं कोठे गेली आहेस? इतका वेळ तुला साडी खरेदीलाही लागत नाही.’ चिडून संदीपने विचारले. ‘अहो, आज मी टोमॅटो सूप नाही बनवू शकणार. आजच्या दिवस भेंडीत पाणी ओतून ते गरम करा आणि ‘भेंडी सूप’ म्हणून प्या,’ बायकोने सल्ला दिला. ‘अगं पण तू आहेस कोठे?’ ‘अहो, माझा ॲक्सिडेंट झालाय. मी गाडीवरुन पडलेय. पण टोमॅटोला काही होऊ दिले नाही बरं का! ती सुखरुप आहेत. तुम्ही संध्याकाळी मला दवाखान्यात भेटायला याल, तेव्हा तुमच्याकडे देईल. मग आपण त्याचे सूप करु.’ बायकोची रेल्वे सुसाट सुटली होती. तिचे हे बोलणे ऐकून संदीप घाबरला. ‘अगं असा कसा झाला ॲक्सिडेंट? फार लागलं नाही ना?’ संदीपने विचारले. ‘अहो, मी शेजारच्या गल्लीतून टोमॅटो घेतली आणि घरी यायला निघाले, त्यावेळी वाहतूक पोलिसांनी मला थांबायला सांगितले. मला तर बाई कळेचना, की यांनी मला कशाला थांबायला सांगितलंय.’ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बायकोचा हा फाफटपसारा ऐकून संदीपची सटकली. ‘अगं तू मुद्याचं बोल ना. ॲक्सिडेंट कसा झाला, ते सांग ना.’ संदीपने रागाने विचारले. ‘अहो, तेच तर सांगतेय. पोलिसांनी मला थांबायला का सांगितले असेल, हा विचार मनात यायला आणि माझी ट्यूब पेटायला एकच वेळ झाली. अहो, मी मास्क घातला नव्हता. आता आला का पाचशे रुपयांचा भुर्दंड! एक एक रुपया वाचवून मी काटकसरीने संसार करते आणि एकदम पाचशे रुपयांचा दंड भरायचा म्हणजे? तेवढ्या पैशात आपली वर्षभराची साखर येईल. या विचाराने मी अस्वस्थ झाले. तेवढ्यात मला एक आयडिया सुचली. आपण जर गाडीवरुन पडलो तर पोलिसांची आपल्याला सहानुभूती मिळेल व आपल्याला दंड न घेताच सोडून देतील, हा विचार माझ्या मनात आला व मी गाडी मुद्दाम पाडली. पण पडतानासुद्धा टोमॅटोचा चिखल होणार नाही, याची काळजी घेतली बरं का! आणि माझा अंदाज शंभर टक्के खरा ठरला. मी पडल्याचे पाहून पोलिस मदतीला धावले. त्यांनी प्यायला पाणी दिले आणि रुग्णवाहिका बोलावून मला त्यात बसवून दिले. वाचवले की नाही दंडाचे पाचशे रुपये’? ‘अगं तू कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेस?’ संदीपने विचारले. ‘दिनानाथमध्ये मला आणलंय. पाय फ्रॅक्चर आहे, असे डॉक्टरांनी सांगितलंय. 'तर पुन्हा उभारी घेणं महामुश्‍कील'; लॉकडाऊनबाबत पुण्यातील लघु उद्योजकांमध्ये भीती उद्या ऑपरेशन करावे लागेल, असे त्यांनी सांगितलंय. त्यामुळे मला पाच-सहा दिवस थांबावे लागेल, असं दिसतंय; पण तुम्ही काळजी करु नका. मी खंबीर आहे. फक्त स्वयंपाकीणबाईला आठवड्याची सुटी द्या. तुमच्या एकट्यासाठी स्वयंपाकाला बाई कशाला हवीय? तुम्ही आपला वरण-भाताचा कुकर लावत जा. तीन शिट्टया झाल्या की कुकर बंद करत जा. नाहीतर गॅस वाया घालवाल! तसेच भांडीवाल्या बाईलाही सुटी द्या. तुमची एकट्याची भांडी असून असून किती असणार? तेवढेच आपले पैसे वाचतील आणि हो संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये येताना टोमॅटो न्यायला पिशवी घेऊन या. विकत नका आणू. घरातीलच आणा. तेवढाच आपला खर्च वाचेल.’ ‘अगं, डॉक्टरांनी ऑपरेशनचा खर्च किती सांगितलाय? संदीपने विचारलं. ‘दीड लाखाच्या आसपास सांगितलाय; पण तुम्ही काळजी करु नका. आपण अजून काटकसर करु. आता मी आणलेल्या टोमॅटोवर आपण अजून दहा-बारा दिवस काढू. रोज फक्त वरण-भाताचाच कुकर लावू. पुढील महिनाभर ब्युटी पार्लरला जाणे मी बंद करते आणि विशेष म्हणजे मास्क घातल्याशिवाय दोघांनीही घराबाहेर पडायचं नाही, असा निर्धार करु.’’ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dlmBmn
Read More
रुग्णांची संख्या वाढल्याने लहान रुग्णालयांमध्येही लसीकरण केंद्रांचा प्रस्ताव

पुणे - कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्याचा नव्याने प्रस्ताव पुणे महापालिकेने राज्य सरकारला पाठविला आहे. त्यात १० ते २५ खाटांच्या रुग्णालयांचाही समावेश आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास पुणेकरांना त्यांच्या घराजवळच्या रुग्णालयात लस मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 

देशात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर आणि तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व सह व्याधी रुग्णांना लस देण्यात येत आहे. आता लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू होत आहे. त्या अंतर्गत ४५ वर्षांपेक्षा जास्त सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देणार आहे. या लसीकरणाची तयारी शहरात सुरू केली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात सद्यःस्थितीला कोरोना लसीकरणासाठी १०३ केंद्र कार्यान्वित आहेत. त्यात महापालिका आणि मोठ्या खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. १ मार्चला जेमतेम चार केंद्रांवर लस दिली होती. ही संख्या या महिन्याभरात शंभरपर्यंत वाढविण्यात महापालिका प्रशासनाला यश मिळाले. त्यामुळे पुण्यात रोज १२ ते १५ हजार जणांना लस देण्यात येते. लसीकरण वाढविण्यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन पावले टाकत आहे. आतापर्यंत शहरातील मध्यम आणि मोठ्या रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. चौथ्या टप्प्याच्या लसीकरणात केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने १० ते २५ खाटांच्या रुग्णालयांमध्येही केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव राज्याच्या आरोग्य विभागाला पाठविला आहे.

पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक

लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याबरोबरच मागणीप्रमाणे लशीचा पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढेल, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

रुग्णांची संख्या वाढल्याने लहान रुग्णालयांमध्येही लसीकरण केंद्रांचा प्रस्ताव पुणे - कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्याचा नव्याने प्रस्ताव पुणे महापालिकेने राज्य सरकारला पाठविला आहे. त्यात १० ते २५ खाटांच्या रुग्णालयांचाही समावेश आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास पुणेकरांना त्यांच्या घराजवळच्या रुग्णालयात लस मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.  देशात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर आणि तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व सह व्याधी रुग्णांना लस देण्यात येत आहे. आता लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू होत आहे. त्या अंतर्गत ४५ वर्षांपेक्षा जास्त सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देणार आहे. या लसीकरणाची तयारी शहरात सुरू केली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शहरात सद्यःस्थितीला कोरोना लसीकरणासाठी १०३ केंद्र कार्यान्वित आहेत. त्यात महापालिका आणि मोठ्या खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. १ मार्चला जेमतेम चार केंद्रांवर लस दिली होती. ही संख्या या महिन्याभरात शंभरपर्यंत वाढविण्यात महापालिका प्रशासनाला यश मिळाले. त्यामुळे पुण्यात रोज १२ ते १५ हजार जणांना लस देण्यात येते. लसीकरण वाढविण्यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन पावले टाकत आहे. आतापर्यंत शहरातील मध्यम आणि मोठ्या रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. चौथ्या टप्प्याच्या लसीकरणात केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने १० ते २५ खाटांच्या रुग्णालयांमध्येही केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव राज्याच्या आरोग्य विभागाला पाठविला आहे. पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याबरोबरच मागणीप्रमाणे लशीचा पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढेल, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3u73ao7
Read More
कोरोना काळातही तातडीच्या शस्रक्रियांना डॉक्टरांकडून प्राधान्य

पिंपरी - ‘कोरोना आहे म्हणून अन्य आजारांच्या रुग्णांवरील उपचार थांबविलेले नाहीत. तातडीच्या शस्रक्रिया केल्या जात आहेत. यामध्ये ह्रदयरुग्ण, अपघातातील व्यक्ती, अपघातात जखमी, जिवाला धोका असलेल्या रुग्णांचा समावेश आहे,’’ हे शब्द आहेत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांचे. असाच अनुभव निगडीतील लोकमान्य रुग्णालयाचे संचालक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनीही सांगितला. शस्रक्रियेसाठी रुग्ण दाखल झाल्यानंतर काय काळजी घ्यावी, याबाबत डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केलेले असते. मास्क, फेसशिल्ड, ग्लोव्हज् अशी सुरक्षा साधने दिलेली असतात. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. रुग्णाचा जीव वाचणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा दिवस-रात्र काम करत आहे. पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढतेच आहे. मात्र, इतर रुग्णांचे काय? याबाबत महापालिकेच्या वायसीएम व शहरातील काही खासगी रुग्णालयांना भेट देऊन माहिती घेतली. त्यावेळी कोरोना बरोबरच तातडीच्या वैद्यकीय सेवांनाही प्राधान्य दिले जात असल्याचे आढळले. 

कोरोना नसलेल्या व इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची व्यवस्था बघायला मिळाली. शस्रक्रियेसाठीच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड व बेडची व्यवस्था आहे. दोन्ही प्रकारच्या उपचारांसाठी डॉक्टर, नर्स, अन्य कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे सामान्य रुग्ण व कोरोना संसर्ग झालेले रुग्ण यांचा एकमेकांशी संपर्क येत नसल्याचे चित्र दिसले. मात्र, तातडीने शस्रक्रियांना प्राधान्य दिले जात असताना नेत्र, आर्थो, कॉस्मेटिक व हेअरिंग अशा स्वरुपातील शस्रक्रिया पुढे ढकलता येतात.

देहू - इंद्रायणी काठी तुकाराम महाराज बीज सोहळा पडला पार

शस्त्रक्रियेपूर्वी काय करावे
कोरोना संसर्गाच्या शक्यतेमुळे रुग्णांनी इतर आजारांकडे दुर्लक्ष करू नये. तसे केल्यास तो आजार अधिक वाढण्याची शक्यता असते 
शस्त्रक्रिया करण्याचा अथवा इतर आजारांसाठी उपचार करण्याविषयीचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्यास रुग्णांनी त्यानुसार निर्णय घ्यावा
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तीन ते पाच दिवस कोणाच्याही संपर्कात येऊ नये, सेल्फरिलेशन करावे. म्हणजेच, अन्य व्यक्तींपासून दूर राहावे
स्वतः बरोबरच घरातील नियमित संपर्कात असणाऱ्या व्यक्तींचीही कोरोना तपासणी करून घ्यावी
काही वेळा कोणतेही लक्षणे नसतानाही टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. त्यामुळे शस्रक्रियेसाठी तपासणी सुरक्षित ठरते 

पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात १७५ बालगुन्हेगारांची भर

शस्रक्रियेनंतर काय करावे
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व नंतरही मास्क कायम वापरावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे 
फिजिओथेरपिस्ट घरी हवा असल्यास कोविड संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे 
रुग्णाच्या हितासाठी घरातील नियमित भेटणाऱ्‍या व्यक्ती वा बाहेरील नातेवाइकांनी रुग्णास भेटणे टाळावे
डॉक्टरांनी दिलेली औषधे व सांगितलेल्या तपासण्या वेळोवेळी करून घ्याव्यात
डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून सल्ला घ्यावा.

ह्रदयाशी संबंधित विकार, गंभीर मार लागलेले, शस्रामुळे जखमी,  जिवाला धोका असलेले, अपघातात गंभीर दुखापत झालेले अशा रुग्णांवर तातडीने शस्रक्रिया केल्या जात आहेत. कोणत्याही स्थितीत पुढे ढकलल्या जाऊ शकणार नाहीत, अशा शस्रक्रियांना प्राधान्य दिले जात आहे. जिवाचा धोका टाळणे महत्त्वाचे आहे. 
- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम

शस्रक्रियेसाठी रुग्ण दाखल झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग, निर्जंतुकीकरण नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन केले जाते. शस्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीतील सुधारणेचा आढावा घेऊन लवकरात लवकर डिस्चार्ज प्रक्रिया करण्यात येते. गेल्या वर्षभरात आम्ही पाचशेपेक्षा अधिक रुग्णांवर शस्रक्रिया केलेल्या आहेत. 
- डॉ. श्रीकृष्ण जोशी, निगडी

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना काळातही तातडीच्या शस्रक्रियांना डॉक्टरांकडून प्राधान्य पिंपरी - ‘कोरोना आहे म्हणून अन्य आजारांच्या रुग्णांवरील उपचार थांबविलेले नाहीत. तातडीच्या शस्रक्रिया केल्या जात आहेत. यामध्ये ह्रदयरुग्ण, अपघातातील व्यक्ती, अपघातात जखमी, जिवाला धोका असलेल्या रुग्णांचा समावेश आहे,’’ हे शब्द आहेत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांचे. असाच अनुभव निगडीतील लोकमान्य रुग्णालयाचे संचालक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनीही सांगितला. शस्रक्रियेसाठी रुग्ण दाखल झाल्यानंतर काय काळजी घ्यावी, याबाबत डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केलेले असते. मास्क, फेसशिल्ड, ग्लोव्हज् अशी सुरक्षा साधने दिलेली असतात. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. रुग्णाचा जीव वाचणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा दिवस-रात्र काम करत आहे. पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढतेच आहे. मात्र, इतर रुग्णांचे काय? याबाबत महापालिकेच्या वायसीएम व शहरातील काही खासगी रुग्णालयांना भेट देऊन माहिती घेतली. त्यावेळी कोरोना बरोबरच तातडीच्या वैद्यकीय सेवांनाही प्राधान्य दिले जात असल्याचे आढळले.  कोरोना नसलेल्या व इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची व्यवस्था बघायला मिळाली. शस्रक्रियेसाठीच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड व बेडची व्यवस्था आहे. दोन्ही प्रकारच्या उपचारांसाठी डॉक्टर, नर्स, अन्य कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे सामान्य रुग्ण व कोरोना संसर्ग झालेले रुग्ण यांचा एकमेकांशी संपर्क येत नसल्याचे चित्र दिसले. मात्र, तातडीने शस्रक्रियांना प्राधान्य दिले जात असताना नेत्र, आर्थो, कॉस्मेटिक व हेअरिंग अशा स्वरुपातील शस्रक्रिया पुढे ढकलता येतात. देहू - इंद्रायणी काठी तुकाराम महाराज बीज सोहळा पडला पार शस्त्रक्रियेपूर्वी काय करावे कोरोना संसर्गाच्या शक्यतेमुळे रुग्णांनी इतर आजारांकडे दुर्लक्ष करू नये. तसे केल्यास तो आजार अधिक वाढण्याची शक्यता असते  शस्त्रक्रिया करण्याचा अथवा इतर आजारांसाठी उपचार करण्याविषयीचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्यास रुग्णांनी त्यानुसार निर्णय घ्यावा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तीन ते पाच दिवस कोणाच्याही संपर्कात येऊ नये, सेल्फरिलेशन करावे. म्हणजेच, अन्य व्यक्तींपासून दूर राहावे स्वतः बरोबरच घरातील नियमित संपर्कात असणाऱ्या व्यक्तींचीही कोरोना तपासणी करून घ्यावी काही वेळा कोणतेही लक्षणे नसतानाही टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. त्यामुळे शस्रक्रियेसाठी तपासणी सुरक्षित ठरते  पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात १७५ बालगुन्हेगारांची भर शस्रक्रियेनंतर काय करावे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व नंतरही मास्क कायम वापरावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे  फिजिओथेरपिस्ट घरी हवा असल्यास कोविड संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे  रुग्णाच्या हितासाठी घरातील नियमित भेटणाऱ्‍या व्यक्ती वा बाहेरील नातेवाइकांनी रुग्णास भेटणे टाळावे डॉक्टरांनी दिलेली औषधे व सांगितलेल्या तपासण्या वेळोवेळी करून घ्याव्यात डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून सल्ला घ्यावा. ह्रदयाशी संबंधित विकार, गंभीर मार लागलेले, शस्रामुळे जखमी,  जिवाला धोका असलेले, अपघातात गंभीर दुखापत झालेले अशा रुग्णांवर तातडीने शस्रक्रिया केल्या जात आहेत. कोणत्याही स्थितीत पुढे ढकलल्या जाऊ शकणार नाहीत, अशा शस्रक्रियांना प्राधान्य दिले जात आहे. जिवाचा धोका टाळणे महत्त्वाचे आहे.  - डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम शस्रक्रियेसाठी रुग्ण दाखल झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग, निर्जंतुकीकरण नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन केले जाते. शस्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीतील सुधारणेचा आढावा घेऊन लवकरात लवकर डिस्चार्ज प्रक्रिया करण्यात येते. गेल्या वर्षभरात आम्ही पाचशेपेक्षा अधिक रुग्णांवर शस्रक्रिया केलेल्या आहेत.  - डॉ. श्रीकृष्ण जोशी, निगडी Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2Pp7RLb
Read More
पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती डॉक्टरांच्या उपचाराविनाच स्वच्छेने होतात ‘होम आयसोलेशन’

पुणे - पॉझिटिव्ह आलेल्या अनेक व्यक्ती सध्या ‘होम आयसोलेशन’मध्ये राहत आहेत. त्यातील सुमारे १० टक्के रुग्ण हे कोणत्याही डॉक्टरांच्या उपचाराखाली नसतात. ते स्वच्छेने ‘होम आयसोलेशन’ करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे अधिसूचना जारी होणे आवश्यक आहे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) करण्यात आली.

‘होम आयसोलेशन’ हे डॉक्टरांच्या उपचाराखाली आणि निरीक्षणानुसार करायचे असते. संबंधित रुग्णांची नोंद अधिकृतरीत्या डॉक्टरांनी महापालिकेच्या वेबसाइटवर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेक रुग्णांना ‘होम आयसोलेशन’चे नियम माहीत नाहीत. यामध्ये आपल्या घरी स्वतंत्र खोली आणि त्याला जोडून स्वतंत्र स्वच्छतागृह आणि स्नानगृह असणे आवश्यक असते. केवळ खोली स्वतंत्र असून चालत नाही. अशी सोय नसल्यास ‘होम आयसोलेशन’ न करता रुग्णाला कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. आज असे अनेक रुग्ण स्वतंत्र स्वच्छतागृह नसताना ‘होम आयसोलेशन’ची सुविधा घेत आहेत.

पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक

 इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘‘अनेक छोट्या कुटुंबामध्ये दोघेच जण असतात, दोघेही बाधित होतात. त्यांच्यापैकी एक गंभीर झाल्यास आणि दुसरा ‘होम आयसोलेशन’मध्ये असल्यास संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे, त्याच्या औषधोपचाराची सोय करणे मुश्कील होऊन बसते. त्याबाबत काही विशेष सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.’

कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा

Edited By - Prashant Patil

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती डॉक्टरांच्या उपचाराविनाच स्वच्छेने होतात ‘होम आयसोलेशन’ पुणे - पॉझिटिव्ह आलेल्या अनेक व्यक्ती सध्या ‘होम आयसोलेशन’मध्ये राहत आहेत. त्यातील सुमारे १० टक्के रुग्ण हे कोणत्याही डॉक्टरांच्या उपचाराखाली नसतात. ते स्वच्छेने ‘होम आयसोलेशन’ करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे अधिसूचना जारी होणे आवश्यक आहे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) करण्यात आली. ‘होम आयसोलेशन’ हे डॉक्टरांच्या उपचाराखाली आणि निरीक्षणानुसार करायचे असते. संबंधित रुग्णांची नोंद अधिकृतरीत्या डॉक्टरांनी महापालिकेच्या वेबसाइटवर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अनेक रुग्णांना ‘होम आयसोलेशन’चे नियम माहीत नाहीत. यामध्ये आपल्या घरी स्वतंत्र खोली आणि त्याला जोडून स्वतंत्र स्वच्छतागृह आणि स्नानगृह असणे आवश्यक असते. केवळ खोली स्वतंत्र असून चालत नाही. अशी सोय नसल्यास ‘होम आयसोलेशन’ न करता रुग्णाला कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. आज असे अनेक रुग्ण स्वतंत्र स्वच्छतागृह नसताना ‘होम आयसोलेशन’ची सुविधा घेत आहेत. पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक  इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘‘अनेक छोट्या कुटुंबामध्ये दोघेच जण असतात, दोघेही बाधित होतात. त्यांच्यापैकी एक गंभीर झाल्यास आणि दुसरा ‘होम आयसोलेशन’मध्ये असल्यास संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे, त्याच्या औषधोपचाराची सोय करणे मुश्कील होऊन बसते. त्याबाबत काही विशेष सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.’ कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा Edited By - Prashant Patil   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/31uTSGi
Read More
मुद्रांक शुल्कापोटी पुणे शहरातून मिळाला राज्य सरकारला एवढा महसूल

पुणे - गेल्या वर्षभरात कोरोना फटका सर्वच क्षेत्राला बसला. अशा परिस्थितीतही पुणे शहरातून वर्षभरात राज्य सरकारला मुद्रांक शुल्कात तब्बल तीन हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. मुंबई, ठाण्यापाठोपाठ पुण्याने महसूल मिळून देण्यात राज्यात आघाडी घेतली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्यावर्षी ९ मार्च रोजी पुण्यात राज्यातील पहिला कोरोनाचा रूग्ण आढळला. त्यानंतर २३ मार्चपासून राज्यात लॉकडाउन लावले. जवळपास पाच महिने शहरातील व्यवहार ठप्प झाले होते. आर्थिक मंदी आणि कोरोनाच्या महामारीमुळे बांधकाम क्षेत्रात मरगळ आली होती. मात्र, या क्षेत्राला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत दिली. ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत दिली होती. तर एक जानेवारीपासून ३१ मार्चपर्यंत ही सवलत एक टक्क्यांनी कमी करून दोन टक्के केली. ही मुदत उद्या संपुष्टात येत आहे.

पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक

जमिनी अथवा सदनिकांच्या खरेदी-विक्रीवर एरवी सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. परंतु त्यात सवलत दिल्यामुळे त्याचा मोठा फायदा राज्य सरकारला झाला. गेल्या सहा महिन्यांत या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाल्याचे मुद्रांक शुल्कातून मिळालेल्या उत्पन्नातून समोर आले आहे. गेल्यावर्षी जवळपास चार हजारांहून अधिक उत्पन्न एकट्या पुणे शहरात मिळाले होते. यंदा मात्र कोरोनाच्या ‍पार्श्‍वभूमीवर मुद्रांक शुल्कातून तीन हजार ६९९ कोटी रुपयांहून अधिक महसूल राज्य सरकारला मिळाला आहे.

कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा

गर्दी करू नका
मुद्रांक शुल्कात दिलेल्या दोन टक्क्यांच्या सवलतीची मुदत ३१ मार्चला संपत आहे. परंतु मुद्रांक शुल्काची रक्कम भरली असेल आणि दस्तावर स्वाक्षरी झाल्या असतील, तर पुढील चार महिन्यांमध्ये कधीही दस्तनोंदणी केली, तरी या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. तसेच, ३१ डिसेंबरपूर्वी ज्यांनी मुद्रांक शुल्क भरले आणि दस्तावर स्वाक्षरी केली असेल, त्यांना या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे नागरीकांनी दस्त रजिस्टर कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने केले आहे. 

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

मुद्रांक शुल्कापोटी पुणे शहरातून मिळाला राज्य सरकारला एवढा महसूल पुणे - गेल्या वर्षभरात कोरोना फटका सर्वच क्षेत्राला बसला. अशा परिस्थितीतही पुणे शहरातून वर्षभरात राज्य सरकारला मुद्रांक शुल्कात तब्बल तीन हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. मुंबई, ठाण्यापाठोपाठ पुण्याने महसूल मिळून देण्यात राज्यात आघाडी घेतली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गेल्यावर्षी ९ मार्च रोजी पुण्यात राज्यातील पहिला कोरोनाचा रूग्ण आढळला. त्यानंतर २३ मार्चपासून राज्यात लॉकडाउन लावले. जवळपास पाच महिने शहरातील व्यवहार ठप्प झाले होते. आर्थिक मंदी आणि कोरोनाच्या महामारीमुळे बांधकाम क्षेत्रात मरगळ आली होती. मात्र, या क्षेत्राला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत दिली. ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत दिली होती. तर एक जानेवारीपासून ३१ मार्चपर्यंत ही सवलत एक टक्क्यांनी कमी करून दोन टक्के केली. ही मुदत उद्या संपुष्टात येत आहे. पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक जमिनी अथवा सदनिकांच्या खरेदी-विक्रीवर एरवी सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. परंतु त्यात सवलत दिल्यामुळे त्याचा मोठा फायदा राज्य सरकारला झाला. गेल्या सहा महिन्यांत या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाल्याचे मुद्रांक शुल्कातून मिळालेल्या उत्पन्नातून समोर आले आहे. गेल्यावर्षी जवळपास चार हजारांहून अधिक उत्पन्न एकट्या पुणे शहरात मिळाले होते. यंदा मात्र कोरोनाच्या ‍पार्श्‍वभूमीवर मुद्रांक शुल्कातून तीन हजार ६९९ कोटी रुपयांहून अधिक महसूल राज्य सरकारला मिळाला आहे. कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा गर्दी करू नका मुद्रांक शुल्कात दिलेल्या दोन टक्क्यांच्या सवलतीची मुदत ३१ मार्चला संपत आहे. परंतु मुद्रांक शुल्काची रक्कम भरली असेल आणि दस्तावर स्वाक्षरी झाल्या असतील, तर पुढील चार महिन्यांमध्ये कधीही दस्तनोंदणी केली, तरी या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. तसेच, ३१ डिसेंबरपूर्वी ज्यांनी मुद्रांक शुल्क भरले आणि दस्तावर स्वाक्षरी केली असेल, त्यांना या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे नागरीकांनी दस्त रजिस्टर कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने केले आहे.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/39vzmcT
Read More
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आज अंतिम अंदाजपत्रक

पिंपरी - महापालिका अंदाजपत्रकावर शुक्रवारी (ता. २६) सर्वसाधारण सभेत तब्बल नऊ तास चर्चा झाली. त्यावर १५१ कोटी रुपयांच्या उपसूचना नगरसेवकांनी सूचविल्या आहेत. त्यापैकी किती ग्राह्य होतात व एकूण अंदाजपत्रक किती कोटींनी वाढते, हे बुधवारी (ता. ३१) स्पष्ट होणार आहे. त्यासाठीची शुक्रवारची तहकूब सर्वसाधारण सभा दुपारी दोन वाजता होणार आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोणतीही मिळकत करवाढ नसलेले व दोन कोटी ४३ लाख रुपये शिलकी रकमेचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी १८ फेब्रुवारी रोजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्याकडे सादर केले होते. त्यावर स्थायी समिती सदस्यांनी २४ फेब्रुवारी रोजी चर्चा करून २४९ कोटी रुपयांच्या उपसूचना मांडल्या आहेत. आयुक्तांचे पाच हजार ५८८ कोटी ७८ लाख रुपये जमा रक्कमेचे अंदाजपत्रक आहे. लोंढे यांनी सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (ता. २६) अंदाजपत्रक सादर केले. त्यावर नगरसेवकांनी सूचवलेल्या उपसूचना स्विकारण्यात आल्या आहेत. आता अंतिम अंदाजपत्रकावर बुधवारी (ता. ३१) शिक्कामोर्तब होणार आहे.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आज अंतिम अंदाजपत्रक पिंपरी - महापालिका अंदाजपत्रकावर शुक्रवारी (ता. २६) सर्वसाधारण सभेत तब्बल नऊ तास चर्चा झाली. त्यावर १५१ कोटी रुपयांच्या उपसूचना नगरसेवकांनी सूचविल्या आहेत. त्यापैकी किती ग्राह्य होतात व एकूण अंदाजपत्रक किती कोटींनी वाढते, हे बुधवारी (ता. ३१) स्पष्ट होणार आहे. त्यासाठीची शुक्रवारची तहकूब सर्वसाधारण सभा दुपारी दोन वाजता होणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोणतीही मिळकत करवाढ नसलेले व दोन कोटी ४३ लाख रुपये शिलकी रकमेचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी १८ फेब्रुवारी रोजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्याकडे सादर केले होते. त्यावर स्थायी समिती सदस्यांनी २४ फेब्रुवारी रोजी चर्चा करून २४९ कोटी रुपयांच्या उपसूचना मांडल्या आहेत. आयुक्तांचे पाच हजार ५८८ कोटी ७८ लाख रुपये जमा रक्कमेचे अंदाजपत्रक आहे. लोंढे यांनी सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (ता. २६) अंदाजपत्रक सादर केले. त्यावर नगरसेवकांनी सूचवलेल्या उपसूचना स्विकारण्यात आल्या आहेत. आता अंतिम अंदाजपत्रकावर बुधवारी (ता. ३१) शिक्कामोर्तब होणार आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/39th1xe
Read More
कोरोना रुग्णांच्या दारातच महापालिका पाठवणार आता रुग्णवाहिका

पुणे - कोरोनाची लागण होऊनही डॉक्टरांचा ‘सल्ला’ न घेतलेल्या आणि महापालिकेला कल्पना न दिलेल्या रुग्णांवर आता महापालिकेची नजर राहणार आहे. अशा रुग्णांच्या दारात रुग्णवाहिका पाठवून त्यांना थेट कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहे. हा नियम प्रत्येकासाठी लागू असेल. त्यामुळे घरीच विलग राहणाऱ्या रुग्णांपासून त्यांच्या नातेवाइकांना खूप काळजी घ्यावी लागेल. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना झालेले, सौम्य किंवा लक्षणेच नसलेले रुग्ण घरीच विलगीकरणात राहाणे पसंत करीत आहेत. अशा रुग्णांची संख्या सध्या २९ हजारांच्या घरात असून, ती पुढील काही दिवसांत वाढण्याची चिन्हे आहेत. त्यातच या आजाराचा संसर्ग पसरणार नाही, याची काळजी रुग्ण घेत नसल्याचे दिसून आले आहे. परिणामी, रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून घरी असलेल्या रुग्णांशी मोबाईलद्वारे संपर्कात राहून उपचाराची चौकशी करण्याची व्यवस्था महापालिकेने केली आहे. तरीही घरीच राहणाऱ्या रुग्णांवर आता बारकाईने लक्ष ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यातून प्रत्येक रुग्णाच्या संपर्कात राहून त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेण्यापासून त्यानंतरचे उपचारही घेण्याचे बंधनकारक केले आहे. त्याकडे काणाडोळा करणाऱ्यांना जबरदस्तीने कोविड केअर सेंटरमध्ये नेणार आहे. ज्यामुळे या रुग्णांना संसर्ग होणार नाही, असे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून स्पष्ट करण्यात आले. 

कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा

रुग्णांच्या दारावर स्टिकर्स
रुग्ण असलेल्या घरांच्या दारावर आता रुग्णांची माहिती असलेले स्टिकर्स लावण्यात येत आहेत. मात्र, तेही काढले जात असल्याचे दिसून आले आहे. अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत लावलेल्या स्टिकर्सची पाहणी केली जाणार आहे.

अशी घ्या काळजी... 

रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा 

सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत

संसर्ग पसरणार नाही, यासाठी काळजी घ्यावी

सोशल डिस्टन्सिंग पाळावे

पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक

डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर त्यांच्या सल्ल्यानुसार रुग्णांनी घरी राहणे किंवा रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घ्यावा. जे रुग्ण घरीच विलगीकरणात राहतील, मात्र पुरेशी काळजी घेत नाहीत, त्यांना आता  कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून उपचार केले जातील. 
- डॉ. संजीव वावरे, प्रमुख, साथरोग नियंत्रण विभाग, महापालिका

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना रुग्णांच्या दारातच महापालिका पाठवणार आता रुग्णवाहिका पुणे - कोरोनाची लागण होऊनही डॉक्टरांचा ‘सल्ला’ न घेतलेल्या आणि महापालिकेला कल्पना न दिलेल्या रुग्णांवर आता महापालिकेची नजर राहणार आहे. अशा रुग्णांच्या दारात रुग्णवाहिका पाठवून त्यांना थेट कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहे. हा नियम प्रत्येकासाठी लागू असेल. त्यामुळे घरीच विलग राहणाऱ्या रुग्णांपासून त्यांच्या नातेवाइकांना खूप काळजी घ्यावी लागेल.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना झालेले, सौम्य किंवा लक्षणेच नसलेले रुग्ण घरीच विलगीकरणात राहाणे पसंत करीत आहेत. अशा रुग्णांची संख्या सध्या २९ हजारांच्या घरात असून, ती पुढील काही दिवसांत वाढण्याची चिन्हे आहेत. त्यातच या आजाराचा संसर्ग पसरणार नाही, याची काळजी रुग्ण घेत नसल्याचे दिसून आले आहे. परिणामी, रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून घरी असलेल्या रुग्णांशी मोबाईलद्वारे संपर्कात राहून उपचाराची चौकशी करण्याची व्यवस्था महापालिकेने केली आहे. तरीही घरीच राहणाऱ्या रुग्णांवर आता बारकाईने लक्ष ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यातून प्रत्येक रुग्णाच्या संपर्कात राहून त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेण्यापासून त्यानंतरचे उपचारही घेण्याचे बंधनकारक केले आहे. त्याकडे काणाडोळा करणाऱ्यांना जबरदस्तीने कोविड केअर सेंटरमध्ये नेणार आहे. ज्यामुळे या रुग्णांना संसर्ग होणार नाही, असे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून स्पष्ट करण्यात आले.  कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा रुग्णांच्या दारावर स्टिकर्स रुग्ण असलेल्या घरांच्या दारावर आता रुग्णांची माहिती असलेले स्टिकर्स लावण्यात येत आहेत. मात्र, तेही काढले जात असल्याचे दिसून आले आहे. अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत लावलेल्या स्टिकर्सची पाहणी केली जाणार आहे. अशी घ्या काळजी...  रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा  सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत संसर्ग पसरणार नाही, यासाठी काळजी घ्यावी सोशल डिस्टन्सिंग पाळावे पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर त्यांच्या सल्ल्यानुसार रुग्णांनी घरी राहणे किंवा रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घ्यावा. जे रुग्ण घरीच विलगीकरणात राहतील, मात्र पुरेशी काळजी घेत नाहीत, त्यांना आता  कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून उपचार केले जातील.  - डॉ. संजीव वावरे, प्रमुख, साथरोग नियंत्रण विभाग, महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/39tV5C2
Read More
न्यूट्रिनो - अक्षय ऊर्जेचा स्रोत!

पृथ्वीवर अहोरात्र उपलब्ध ‘न्यूट्रिनो’ या मूलभूत कणाला वस्तुमान असल्याचे सिद्ध झाले आणि साऱ्या जगाचे लक्ष त्याकडे वेधले गेले. या न्यूट्रिनोपासून विद्युत ऊर्जा मिळविण्यासाठी जर्मनीचा न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप कार्यरत आहे. नुकतेच या ग्रुपने भारतातील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट)सोबत सहकार्य करार केला आहे. न्यूट्रिनो एनर्जी प्रत्यक्षात येणे शक्य आहे का? त्याची व्यावहारिकता किती? अशा अनेक प्रश्नांसंबंधी या ग्रुपचे सदस्य आणि ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न - प्रकाशीय विद्युत परिणामाच्या (फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट) शोधानंतर प्रत्यक्ष सौर विद्युत घट अस्तित्वात यायला मोठा कालावधी लागला. न्यूट्रिनोला वस्तुमान असल्याचे नुकतेच सिद्ध झाले आहे. याचा न्यूट्रिनो विद्युत घटापर्यंतचा प्रवास कितपत व्यवहारिक आहे?
डॉ. विजय भटकर - आपण जेव्हा ब्रह्मांड कोणत्यातरी ऊर्जेवर चालते असे म्हणतो. तेव्हा आपल्यासाठी ती सूर्याची ऊर्जा असते. तिच्यापासूनच तयार झालेल्या जीवसृष्टीतील विविध घटकांपासून आपण ऊर्जेची गरज भागवतो. अगदी लाकडांच्या जाळण्यापासून ते खनिज तेल आणि सौर विद्युत ऊर्जेपर्यंत! पारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होते. पर्यायाने जागतिक हवामान बदलाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. न्यूट्रिनोच्या निमित्ताने एक नवीन, अमर्याद आणि सर्वत्र उपलब्ध कण ऊर्जेच्या निर्मितीसाठी उपलब्ध झाला आहे. न्यूट्रिनो वस्तुमान असल्याचे जपानी शास्त्रज्ञ ताकाकी काजिता आणि कॅनडाचे आर्थर मॅकडॉनल्ड या शास्त्रज्ञांनी सिद्ध केले. एकदा की न्यूट्रिनोपासून पदार्थामध्ये विभवांतर (पोटेंशियल डिफरन्स) तयार करता आले तर, आपल्याला अहोरात्र ऊर्जेचा स्रोत मिळेल. जर्मनीत या संशोधनासाठी प्रा. होलगर यांच्या नेतृत्वात न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप स्थापन झाला असून, त्या ग्रुपला शांतीप्रिय देशांसोबत हे संशोधन पुढे न्यायचे आहे. म्हणून त्यांनी मागील वर्षीच भारतीय शास्त्रज्ञांशी संवाद साधला. सी-मेटवर इलेक्ट्रॉनिक्स पदार्थांवर काम करत असल्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यातूनच एक सहकार्य करार (एमओसी) करण्यात आला. त्यातूनच एक कल्पना समोर आली. इलॉन मस्कने जसे ‘टेस्ला’ ही मोटार तयार केली. त्याचप्रमाणे न्यूट्रिनो एनर्जीपासून ‘पाय कार’ करण्याची कल्पना समोर आली. गणितातील ‘पाय’ची किंमत ३.१४..... पुढे वाढतच जाते. म्हणजे ‘अक्षय’ असते. म्हणून आम्ही या कारला ‘पाय कार’ असे नाव दिले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताची न्यूट्रिनो एनर्जी संशोधनात भूमिका नक्की काय राहील? सरकार आणि उद्योगांचा सहभाग आवश्यक आहे का?
इलेक्ट्रॉनिक पदार्थांसंबंधीच्या संशोधनासाठी सी-मेटची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. पदार्थांचा शोध घेणे, त्यांची चाचणी करणे, ते प्रत्यक्षात वापरात येण्यासाठी कार्य करण्यात येईल. सौर विद्युत घटाच्या माध्यमातून ऊर्जाक्षेत्रात जी क्रांती झाली. त्यामध्ये चीन आघाडीवर होता. कारण तिथे उपलब्ध असलेले पदार्थांचे मुबलक साठे, सरकारने संशोधन आणि विकासात घातलेले लक्ष, खासगी उद्योगांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला. आपल्याकडे तसे होऊ शकले नाही. पर्यायाने चीन जगाच्या बाजारपेठेत खूप पुढे निघून गेला. न्यूट्रिनो एनर्जीसंदर्भात संशोधनामध्ये आपण अगदी सुरवातीपासून लक्ष घालायला हवे. कारण त्यातून स्वामित्व हक्क मिळतील. भविष्यातील या ऊर्जेचा उद्गाता म्हणून आपण पुढाकार घ्यायला हवा. उद्योगांकडे दूरदृष्टी असायला हवी. कारण त्यांना प्रत्यक्ष काही दाखविल्याशिवाय ते संशोधनात सहभागी होणार नाही. त्यांना प्रत्यक्ष प्रोटोटाइप तयार करून दाखवावा लागेल. तसे झाल्यावरच आम्ही उद्योगांचे लक्ष वेधू शकू.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पदार्थ शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन करावे लागणार? यासाठी निधी कसा उपलब्ध करणार? 
प्रोटोटाइप विकसित करण्यापर्यंतचा प्रवासही खूप मोठा आहे. त्यासाठीही मोठ्या प्रमाणावर निधी लागेल. न्यूट्रिनो एनर्जी ग्रुपला २.५ अब्ज डॉलरची आवश्यकता आहे. त्यासाठी जर्मनीतील ग्रुप प्रयत्न करत आहे. देशात तरी सी-मेट संशोधनाशी निगडित कार्य करणार आहे. आवश्यकतेनुसार इतर संशोधन संस्थांची मदत घेतली जाईल. 

नव्या ऊर्जास्रोतांच्या शोधाने मानवाचा इतिहास बदलला. न्यूट्रिनो एनर्जी आपण यशस्वीपणे प्रत्यक्षात उतरवू शकलो तर भारताचे भवितव्य बदलेल का?
न्यूट्रिनो एनर्जीत खरंच ‘पोटेंशियल’ आहे. आपण खरंच जर यांच्यापासून विद्युत ऊर्जा मिळवू शकलो. तर हा अक्षय ऊर्जेचा स्रोत ठरेल. ज्या देशाकडे ही ऊर्जा असेल तो देश अधिराज्य गाजवेल. त्यामुळे हा शोध केवळ भारतासाठीच नाही तर, जगासाठी मोठा बदल ठरेल. न्यूट्रिनो एनर्जीसाठी आम्ही प्रथम घरगुती वापराचे उपकरणे, मोबाईलवर काम करणार आहोत. एक प्रकारे वस्तूंचे आवरणच या पदार्थांपासून बनविले जाईल आणि अहोरात्र ऊर्जा मिळेल. स्वातंत्र्यानंतर आपण सरकारच्या नियंत्रणात सर्व काही करत गेलो. त्यामुळे आपण बंद वातावरणात काम करत गेलो. देशात आयटी क्षेत्र आल्यामुळे लालफितीचा कारभार जरा दूर झाला आहे. परकीय चलनही देशात आले. पर्यायाने उद्योगांचा संशोधनात सहभाग वाढेल अशी स्थिती आहे. रोजगार निर्मिती आता ही नव्याने निर्माण होणाऱ्या क्षेत्रातूनच होईल. आपल्याकडे आयटी, बायोइन्फॉर्मेटिक, एआय आदी नवीन क्षेत्र आले पर्यायाने रोजगार निर्मिती झाली. त्यामुळे सुरवातीपासूनच आपण न्यूट्रिनो एनर्जीच्या संशोधनात असायला हवे.

आपण अजूनही संशोधनावर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एका टक्क्यापेक्षा कमी खर्च करतो? अशा स्थितीत असे मोठे संशोधन अपेक्षित आहे का?
सी-मेटमध्येही शास्त्रज्ञांची संख्या वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आधीपेक्षा आता स्थिती सुधारली असून, सरकारनेही आता जास्त लक्ष द्यायला हवे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून संशोधनात विद्यापीठांची आणि उद्योगांची भूमिका अभिप्रेत झाली आहे. जगातील सर्वाधिक ९९३ विद्यापीठे भारतात आहेत. अर्थात त्यांच्या गुणवत्तेसंबंधी प्रश्न असेल. पण जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. आपण पुढे पाहत सकारात्मक दृष्टीने विचार करायला हवा. खासगी क्षेत्रानेही यात पुढे यायला हवे.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

न्यूट्रिनो - अक्षय ऊर्जेचा स्रोत! पृथ्वीवर अहोरात्र उपलब्ध ‘न्यूट्रिनो’ या मूलभूत कणाला वस्तुमान असल्याचे सिद्ध झाले आणि साऱ्या जगाचे लक्ष त्याकडे वेधले गेले. या न्यूट्रिनोपासून विद्युत ऊर्जा मिळविण्यासाठी जर्मनीचा न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप कार्यरत आहे. नुकतेच या ग्रुपने भारतातील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट)सोबत सहकार्य करार केला आहे. न्यूट्रिनो एनर्जी प्रत्यक्षात येणे शक्य आहे का? त्याची व्यावहारिकता किती? अशा अनेक प्रश्नांसंबंधी या ग्रुपचे सदस्य आणि ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्याशी साधलेला संवाद... प्रश्न - प्रकाशीय विद्युत परिणामाच्या (फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट) शोधानंतर प्रत्यक्ष सौर विद्युत घट अस्तित्वात यायला मोठा कालावधी लागला. न्यूट्रिनोला वस्तुमान असल्याचे नुकतेच सिद्ध झाले आहे. याचा न्यूट्रिनो विद्युत घटापर्यंतचा प्रवास कितपत व्यवहारिक आहे? डॉ. विजय भटकर - आपण जेव्हा ब्रह्मांड कोणत्यातरी ऊर्जेवर चालते असे म्हणतो. तेव्हा आपल्यासाठी ती सूर्याची ऊर्जा असते. तिच्यापासूनच तयार झालेल्या जीवसृष्टीतील विविध घटकांपासून आपण ऊर्जेची गरज भागवतो. अगदी लाकडांच्या जाळण्यापासून ते खनिज तेल आणि सौर विद्युत ऊर्जेपर्यंत! पारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होते. पर्यायाने जागतिक हवामान बदलाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. न्यूट्रिनोच्या निमित्ताने एक नवीन, अमर्याद आणि सर्वत्र उपलब्ध कण ऊर्जेच्या निर्मितीसाठी उपलब्ध झाला आहे. न्यूट्रिनो वस्तुमान असल्याचे जपानी शास्त्रज्ञ ताकाकी काजिता आणि कॅनडाचे आर्थर मॅकडॉनल्ड या शास्त्रज्ञांनी सिद्ध केले. एकदा की न्यूट्रिनोपासून पदार्थामध्ये विभवांतर (पोटेंशियल डिफरन्स) तयार करता आले तर, आपल्याला अहोरात्र ऊर्जेचा स्रोत मिळेल. जर्मनीत या संशोधनासाठी प्रा. होलगर यांच्या नेतृत्वात न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप स्थापन झाला असून, त्या ग्रुपला शांतीप्रिय देशांसोबत हे संशोधन पुढे न्यायचे आहे. म्हणून त्यांनी मागील वर्षीच भारतीय शास्त्रज्ञांशी संवाद साधला. सी-मेटवर इलेक्ट्रॉनिक्स पदार्थांवर काम करत असल्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यातूनच एक सहकार्य करार (एमओसी) करण्यात आला. त्यातूनच एक कल्पना समोर आली. इलॉन मस्कने जसे ‘टेस्ला’ ही मोटार तयार केली. त्याचप्रमाणे न्यूट्रिनो एनर्जीपासून ‘पाय कार’ करण्याची कल्पना समोर आली. गणितातील ‘पाय’ची किंमत ३.१४..... पुढे वाढतच जाते. म्हणजे ‘अक्षय’ असते. म्हणून आम्ही या कारला ‘पाय कार’ असे नाव दिले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारताची न्यूट्रिनो एनर्जी संशोधनात भूमिका नक्की काय राहील? सरकार आणि उद्योगांचा सहभाग आवश्यक आहे का? इलेक्ट्रॉनिक पदार्थांसंबंधीच्या संशोधनासाठी सी-मेटची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. पदार्थांचा शोध घेणे, त्यांची चाचणी करणे, ते प्रत्यक्षात वापरात येण्यासाठी कार्य करण्यात येईल. सौर विद्युत घटाच्या माध्यमातून ऊर्जाक्षेत्रात जी क्रांती झाली. त्यामध्ये चीन आघाडीवर होता. कारण तिथे उपलब्ध असलेले पदार्थांचे मुबलक साठे, सरकारने संशोधन आणि विकासात घातलेले लक्ष, खासगी उद्योगांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला. आपल्याकडे तसे होऊ शकले नाही. पर्यायाने चीन जगाच्या बाजारपेठेत खूप पुढे निघून गेला. न्यूट्रिनो एनर्जीसंदर्भात संशोधनामध्ये आपण अगदी सुरवातीपासून लक्ष घालायला हवे. कारण त्यातून स्वामित्व हक्क मिळतील. भविष्यातील या ऊर्जेचा उद्गाता म्हणून आपण पुढाकार घ्यायला हवा. उद्योगांकडे दूरदृष्टी असायला हवी. कारण त्यांना प्रत्यक्ष काही दाखविल्याशिवाय ते संशोधनात सहभागी होणार नाही. त्यांना प्रत्यक्ष प्रोटोटाइप तयार करून दाखवावा लागेल. तसे झाल्यावरच आम्ही उद्योगांचे लक्ष वेधू शकू. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पदार्थ शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन करावे लागणार? यासाठी निधी कसा उपलब्ध करणार?  प्रोटोटाइप विकसित करण्यापर्यंतचा प्रवासही खूप मोठा आहे. त्यासाठीही मोठ्या प्रमाणावर निधी लागेल. न्यूट्रिनो एनर्जी ग्रुपला २.५ अब्ज डॉलरची आवश्यकता आहे. त्यासाठी जर्मनीतील ग्रुप प्रयत्न करत आहे. देशात तरी सी-मेट संशोधनाशी निगडित कार्य करणार आहे. आवश्यकतेनुसार इतर संशोधन संस्थांची मदत घेतली जाईल.  नव्या ऊर्जास्रोतांच्या शोधाने मानवाचा इतिहास बदलला. न्यूट्रिनो एनर्जी आपण यशस्वीपणे प्रत्यक्षात उतरवू शकलो तर भारताचे भवितव्य बदलेल का? न्यूट्रिनो एनर्जीत खरंच ‘पोटेंशियल’ आहे. आपण खरंच जर यांच्यापासून विद्युत ऊर्जा मिळवू शकलो. तर हा अक्षय ऊर्जेचा स्रोत ठरेल. ज्या देशाकडे ही ऊर्जा असेल तो देश अधिराज्य गाजवेल. त्यामुळे हा शोध केवळ भारतासाठीच नाही तर, जगासाठी मोठा बदल ठरेल. न्यूट्रिनो एनर्जीसाठी आम्ही प्रथम घरगुती वापराचे उपकरणे, मोबाईलवर काम करणार आहोत. एक प्रकारे वस्तूंचे आवरणच या पदार्थांपासून बनविले जाईल आणि अहोरात्र ऊर्जा मिळेल. स्वातंत्र्यानंतर आपण सरकारच्या नियंत्रणात सर्व काही करत गेलो. त्यामुळे आपण बंद वातावरणात काम करत गेलो. देशात आयटी क्षेत्र आल्यामुळे लालफितीचा कारभार जरा दूर झाला आहे. परकीय चलनही देशात आले. पर्यायाने उद्योगांचा संशोधनात सहभाग वाढेल अशी स्थिती आहे. रोजगार निर्मिती आता ही नव्याने निर्माण होणाऱ्या क्षेत्रातूनच होईल. आपल्याकडे आयटी, बायोइन्फॉर्मेटिक, एआय आदी नवीन क्षेत्र आले पर्यायाने रोजगार निर्मिती झाली. त्यामुळे सुरवातीपासूनच आपण न्यूट्रिनो एनर्जीच्या संशोधनात असायला हवे. आपण अजूनही संशोधनावर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एका टक्क्यापेक्षा कमी खर्च करतो? अशा स्थितीत असे मोठे संशोधन अपेक्षित आहे का? सी-मेटमध्येही शास्त्रज्ञांची संख्या वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आधीपेक्षा आता स्थिती सुधारली असून, सरकारनेही आता जास्त लक्ष द्यायला हवे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून संशोधनात विद्यापीठांची आणि उद्योगांची भूमिका अभिप्रेत झाली आहे. जगातील सर्वाधिक ९९३ विद्यापीठे भारतात आहेत. अर्थात त्यांच्या गुणवत्तेसंबंधी प्रश्न असेल. पण जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. आपण पुढे पाहत सकारात्मक दृष्टीने विचार करायला हवा. खासगी क्षेत्रानेही यात पुढे यायला हवे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3u8a3FD
Read More
‘सातबारा’मधील घोळ सुरूच; हवेली तालुक्यात सर्वाधिक त्रुटी

पुणे - सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र आणि प्रत्यक्षातील क्षेत्रात असलेली तफावत, नावातील चुका, चुकीच्या नोंदी अशा विविध ४६ प्रकारच्या त्रुटी असलेले राज्यात सुमारे ३ लाख ५९ हजार सातबारा उतारे आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात सर्वाधिक चार हजार उतारे असल्याचे दिसून आले आहे. विसंगती असलेल्या सातबारा उताऱ्यावरील जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबविण्यात आले आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्यातील सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास ९८.५० टक्के उताऱ्यांतील त्रुटी दूर करून त्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. अद्यापही ३ लाख ५९ हजार उताऱ्यांमध्ये विसंगती आणि त्रुटी असून, त्यापैकी ६७ हजार उताऱ्यांमध्ये क्षेत्राची नोंद चुकीची असल्याचे समोर आले आहे. मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून त्यामध्ये दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. राज्यात सहा विभाग असून, प्रत्येक विभागात सातबारा उताऱ्यामध्ये नोंदी घेण्याची पद्धत चुकीची आहे. त्यातून सातबारा उताऱ्यामध्ये विसंगती निर्माण झाल्या आहेत. अशा सुमारे ४६ प्रकाराच्या विसंगती असल्याचे दिसून आले आहे. त्या निश्‍चित करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा

राज्यातील स्थिती
२ कोटी ५४ लाख एकूण सातबारा उतारे
३ लाख ५९ हजार त्रुटी असलेले उतारे

पुणे जिल्ह्यातील स्थिती
१४ लाख ९२ हजार ४४५ एकूण उतारे
२८ हजार ९०० त्रुटी असलेले उतारे
१६ हजार ४५५ क्षेत्रामध्ये तफावत

अचूक सातबारा उताऱ्यासाठी महसूल विभागाचे सर्व तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी कष्ट घेतले आहे. विसंगती असलेले उतारे अचूक करण्याचे काम सुरू आहे.
- रामदास जगताप, समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प

पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

‘सातबारा’मधील घोळ सुरूच; हवेली तालुक्यात सर्वाधिक त्रुटी पुणे - सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र आणि प्रत्यक्षातील क्षेत्रात असलेली तफावत, नावातील चुका, चुकीच्या नोंदी अशा विविध ४६ प्रकारच्या त्रुटी असलेले राज्यात सुमारे ३ लाख ५९ हजार सातबारा उतारे आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात सर्वाधिक चार हजार उतारे असल्याचे दिसून आले आहे. विसंगती असलेल्या सातबारा उताऱ्यावरील जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबविण्यात आले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  राज्यातील सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास ९८.५० टक्के उताऱ्यांतील त्रुटी दूर करून त्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. अद्यापही ३ लाख ५९ हजार उताऱ्यांमध्ये विसंगती आणि त्रुटी असून, त्यापैकी ६७ हजार उताऱ्यांमध्ये क्षेत्राची नोंद चुकीची असल्याचे समोर आले आहे. मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून त्यामध्ये दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. राज्यात सहा विभाग असून, प्रत्येक विभागात सातबारा उताऱ्यामध्ये नोंदी घेण्याची पद्धत चुकीची आहे. त्यातून सातबारा उताऱ्यामध्ये विसंगती निर्माण झाल्या आहेत. अशा सुमारे ४६ प्रकाराच्या विसंगती असल्याचे दिसून आले आहे. त्या निश्‍चित करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.  कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा राज्यातील स्थिती २ कोटी ५४ लाख एकूण सातबारा उतारे ३ लाख ५९ हजार त्रुटी असलेले उतारे पुणे जिल्ह्यातील स्थिती १४ लाख ९२ हजार ४४५ एकूण उतारे २८ हजार ९०० त्रुटी असलेले उतारे १६ हजार ४५५ क्षेत्रामध्ये तफावत अचूक सातबारा उताऱ्यासाठी महसूल विभागाचे सर्व तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी कष्ट घेतले आहे. विसंगती असलेले उतारे अचूक करण्याचे काम सुरू आहे. - रामदास जगताप, समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3rwwi6w
Read More
सातारा मार्गावरील टोलवसुली थांबवा; नितीन गडकरींकडे मागणी

पुणे - देहूरोड-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण वेळेत पूर्ण न करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. गेल्या दहा वर्षांपासून हे काम रखडले असल्यामुळे एक एप्रिलपासून या रस्त्यावरील टोल वसुली स्थगित करावी, असेही मंचने म्हटले आहे. 

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी होता, त्याच्या सहापदरीकरणाचे काम १ ऑक्टोबर २०१० रोजी सुरू झाले. मूळ कंत्राटाप्रमाणे हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत संपणे अपेक्षित होते, मात्र काम अद्याप सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाला सातत्याने मुदतवाढ देण्याशिवाय काहीही केलेले नाही. या अपूर्ण कामामुळे गेल्या ११ वर्षात या रस्त्यावर शेकडो अपघात झाले आणि अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले. मात्र महामार्ग प्राधिकरण दरवर्षी कंत्राटदाराला टोलचे दर मात्र वाढवून देत आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्राधिकरणाने आजवर कंत्राटदाराला अनेक नोटिसा दिल्या आहेत, पण पुढे कारवाई काहीच केलेली नाही, असे मंचचे विवेक वेलणकर यांनी गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा

या गोष्टींकडे लक्ष द्या

रस्त्यावर अनेक कामे प्रलंबित आहेत

अनेक ठिकाणी सेवा रस्ताच अस्तित्वात नाही 

जिथे आहे तिथे त्याची अवस्था अनेक ठिकाणी दयनीय आहे

संपूर्ण रस्त्याची देखभाल व दुरुस्ती कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे 

त्यावर प्राधिकरणाने लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे

संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची आपण या पूर्वी दोन वेळा घोषणा केली होती

अद्याप ते काम पूर्ण झालेले नाही

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सातारा मार्गावरील टोलवसुली थांबवा; नितीन गडकरींकडे मागणी पुणे - देहूरोड-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण वेळेत पूर्ण न करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. गेल्या दहा वर्षांपासून हे काम रखडले असल्यामुळे एक एप्रिलपासून या रस्त्यावरील टोल वसुली स्थगित करावी, असेही मंचने म्हटले आहे.  पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी होता, त्याच्या सहापदरीकरणाचे काम १ ऑक्टोबर २०१० रोजी सुरू झाले. मूळ कंत्राटाप्रमाणे हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत संपणे अपेक्षित होते, मात्र काम अद्याप सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाला सातत्याने मुदतवाढ देण्याशिवाय काहीही केलेले नाही. या अपूर्ण कामामुळे गेल्या ११ वर्षात या रस्त्यावर शेकडो अपघात झाले आणि अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले. मात्र महामार्ग प्राधिकरण दरवर्षी कंत्राटदाराला टोलचे दर मात्र वाढवून देत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा प्राधिकरणाने आजवर कंत्राटदाराला अनेक नोटिसा दिल्या आहेत, पण पुढे कारवाई काहीच केलेली नाही, असे मंचचे विवेक वेलणकर यांनी गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा या गोष्टींकडे लक्ष द्या रस्त्यावर अनेक कामे प्रलंबित आहेत अनेक ठिकाणी सेवा रस्ताच अस्तित्वात नाही  जिथे आहे तिथे त्याची अवस्था अनेक ठिकाणी दयनीय आहे संपूर्ण रस्त्याची देखभाल व दुरुस्ती कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे  त्यावर प्राधिकरणाने लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची आपण या पूर्वी दोन वेळा घोषणा केली होती अद्याप ते काम पूर्ण झालेले नाही Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2PmtRGv
Read More