Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 11, 2019

Pati Patni Aur Woh Box office: कार्तिक आर्यन का जलवा, रिकॅार्ड तोड़, पति-पत्नी और वो की कमाई

Pati Patni Aur Woh Box office: कार्तिक आर्यन का जलवा, रिकॅार्ड तोड़, पति-पत्नी और वो की कमाई

December 11, 2019 0 Comments
लंबे समय से इंतजार के बाद आखिरकार कार्तिन आर्यन, भूमि पेडनेकर और अनन्या पांडे की पति-पत्नी और वो सिनेमाघर में रिलीज हो गई है। बता दें कि कार...
Read More
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 डिसेंबर

दिनांक : 12 डिसेंबर 2019 : वार : गुरुवार 
आजचे दिनमान 
मेष : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात आर्थिक लाभ होणार आहेत. मात्र महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. 

वृषभ : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. उधारी वसूल होईल. व्यवसायातील निर्णय अचूक ठरणार आहेत. संततिसौख्य लाभणार आहे. 

मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवणार आहेत. आर्थिक क्षेत्रात कोणावरही विसंबून राहू नका. 

कर्क : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचा जनसंपर्क वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. 

सिंह : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. 

कन्या : धाडस करताना अधिक विचार करावयास हवा. अनेकांच्या गाठीभेटी होतील. तुमचा जनसंपर्क वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. 

तूळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. 

वृश्‍चिक : विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. तुम्हाला सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्रात यश लाभणार आहे. 

धनू : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेद होतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होईल. 

मकर : अनेक कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल. शासकीय कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. 

कुंभ : प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. व्यवसायात मनासारखे व यशदायक वातावरण राहणार आहे. 

मीन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. 

पंचांग 12 डिसेंबर 2019 
गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 6.11, चंद्रास्त सकाळी 6.53, भारतीय सौर मार्गशीर्ष 21, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1576074470

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 डिसेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनांक : 12 डिसेंबर 2019 : वार : गुरुवार 
आजचे दिनमान 
मेष : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात आर्थिक लाभ होणार आहेत. मात्र महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. 

वृषभ : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. उधारी वसूल होईल. व्यवसायातील निर्णय अचूक ठरणार आहेत. संततिसौख्य लाभणार आहे. 

मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवणार आहेत. आर्थिक क्षेत्रात कोणावरही विसंबून राहू नका. 

कर्क : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचा जनसंपर्क वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. 

सिंह : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. 

कन्या : धाडस करताना अधिक विचार करावयास हवा. अनेकांच्या गाठीभेटी होतील. तुमचा जनसंपर्क वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. 

तूळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. 

वृश्‍चिक : विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. तुम्हाला सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्रात यश लाभणार आहे. 

धनू : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेद होतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होईल. 

मकर : अनेक कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल. शासकीय कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. 

कुंभ : प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. व्यवसायात मनासारखे व यशदायक वातावरण राहणार आहे. 

मीन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. 

पंचांग 12 डिसेंबर 2019 
गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 6.11, चंद्रास्त सकाळी 6.53, भारतीय सौर मार्गशीर्ष 21, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 12 December 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 12 डिसेंबर 2019  गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 6.11, चंद्रास्त सकाळी 6.53, भारतीय सौर मार्गशीर्ष 21, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 डिसेंबर दिनांक : 12 डिसेंबर 2019 : वार : गुरुवार  आजचे दिनमान  मेष : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात आर्थिक लाभ होणार आहेत. मात्र महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल.  वृषभ : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. उधारी वसूल होईल. व्यवसायातील निर्णय अचूक ठरणार आहेत. संततिसौख्य लाभणार आहे.  मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवणार आहेत. आर्थिक क्षेत्रात कोणावरही विसंबून राहू नका.  कर्क : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचा जनसंपर्क वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.  सिंह : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे.  कन्या : धाडस करताना अधिक विचार करावयास हवा. अनेकांच्या गाठीभेटी होतील. तुमचा जनसंपर्क वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.  तूळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.  वृश्‍चिक : विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. तुम्हाला सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्रात यश लाभणार आहे.  धनू : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेद होतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होईल.  मकर : अनेक कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल. शासकीय कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.  कुंभ : प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. व्यवसायात मनासारखे व यशदायक वातावरण राहणार आहे.  मीन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.  पंचांग 12 डिसेंबर 2019  गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 6.11, चंद्रास्त सकाळी 6.53, भारतीय सौर मार्गशीर्ष 21, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1576074470 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 डिसेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनांक : 12 डिसेंबर 2019 : वार : गुरुवार  आजचे दिनमान  मेष : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात आर्थिक लाभ होणार आहेत. मात्र महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल.  वृषभ : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. उधारी वसूल होईल. व्यवसायातील निर्णय अचूक ठरणार आहेत. संततिसौख्य लाभणार आहे.  मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवणार आहेत. आर्थिक क्षेत्रात कोणावरही विसंबून राहू नका.  कर्क : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचा जनसंपर्क वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.  सिंह : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे.  कन्या : धाडस करताना अधिक विचार करावयास हवा. अनेकांच्या गाठीभेटी होतील. तुमचा जनसंपर्क वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.  तूळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.  वृश्‍चिक : विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. तुम्हाला सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्रात यश लाभणार आहे.  धनू : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेद होतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होईल.  मकर : अनेक कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल. शासकीय कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.  कुंभ : प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. व्यवसायात मनासारखे व यशदायक वातावरण राहणार आहे.  मीन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.  पंचांग 12 डिसेंबर 2019  गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 6.11, चंद्रास्त सकाळी 6.53, भारतीय सौर मार्गशीर्ष 21, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 12 December 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 12 डिसेंबर 2019  गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 6.11, चंद्रास्त सकाळी 6.53, भारतीय सौर मार्गशीर्ष 21, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36xMAlH
Read More
राज्यात किती आहेत नोंदणीकृत राजकीय पक्ष

निवडणूक आयोगाकडे १६ मान्यताप्राप्त पक्षांची चिन्हे आरक्षित
मुंबई - राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष; अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता ४८ ऐवजी १९० मुक्त चिन्हे निश्‍चित केली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

मदान म्हणाले की, राज्यातील ग्रामपंचायतीवगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते. 

विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक 

राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण १६ पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय; तर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. त्यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आयोगाकडे एकूण २४४ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे.

News Item ID: 

599-news_story-1576083232

Mobile Device Headline: 

राज्यात किती आहेत नोंदणीकृत राजकीय पक्ष

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

निवडणूक आयोगाकडे १६ मान्यताप्राप्त पक्षांची चिन्हे आरक्षित
मुंबई - राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष; अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता ४८ ऐवजी १९० मुक्त चिन्हे निश्‍चित केली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

मदान म्हणाले की, राज्यातील ग्रामपंचायतीवगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते. 

विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक 

राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण १६ पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय; तर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. त्यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आयोगाकडे एकूण २४४ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे.

Vertical Image: 

English Headline: 

How many registered political parties are there in the state

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र

निवडणूक

निवडणूक आयोग

भारत

कमळ

राष्ट्रवादी काँग्रेस

काँग्रेस

maharashtra

रेल्वे

सायकल

mumbai

Search Functional Tags: 

महाराष्ट्र, निवडणूक, निवडणूक आयोग, भारत, कमळ, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, Maharashtra, रेल्वे, सायकल, Mumbai

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

राष्ट्रवादी

काँग्रेस

शिवसेना

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राज्यात किती आहेत नोंदणीकृत राजकीय पक्ष निवडणूक आयोगाकडे १६ मान्यताप्राप्त पक्षांची चिन्हे आरक्षित मुंबई - राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष; अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता ४८ ऐवजी १९० मुक्त चिन्हे निश्‍चित केली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  मदान म्हणाले की, राज्यातील ग्रामपंचायतीवगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण १६ पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय; तर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. त्यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आयोगाकडे एकूण २४४ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. News Item ID:  599-news_story-1576083232 Mobile Device Headline:  राज्यात किती आहेत नोंदणीकृत राजकीय पक्ष Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  निवडणूक आयोगाकडे १६ मान्यताप्राप्त पक्षांची चिन्हे आरक्षित मुंबई - राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष; अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता ४८ ऐवजी १९० मुक्त चिन्हे निश्‍चित केली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  मदान म्हणाले की, राज्यातील ग्रामपंचायतीवगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण १६ पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय; तर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. त्यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आयोगाकडे एकूण २४४ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. Vertical Image:  English Headline:  How many registered political parties are there in the state Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क महाराष्ट्र निवडणूक निवडणूक आयोग भारत कमळ राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस maharashtra रेल्वे सायकल mumbai Search Functional Tags:  महाराष्ट्र, निवडणूक, निवडणूक आयोग, भारत, कमळ, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, Maharashtra, रेल्वे, सायकल, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. Send as Notification:  Topic Tags:  राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34exdNj
Read More
#PropertyCard आता बना कायदेशीर मालक

पुणे - शहरात आता सर्व्हे नंबरनुसार एकच प्रॉपर्टी कार्ड नसेल, तर गृहनिर्माण सोसायट्या आणि त्यातील फ्लॅटधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या मालमत्तेच्या मालकी हक्काचा पुरावा प्रत्येकाला मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

अगोदरची पद्धत
शहरात १९७० ते १९७५ या काळात प्रत्येक सर्व्हे नंबरला एक प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले होते. त्या सर्व्हे नंबरमधील घरे अथवा सोसायट्या आणि क्षेत्राचा समावेश त्या प्रॉपर्टी कार्डमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे एखादा सर्व्हे नंबर दहा एकराचा असेल, तर त्याचे प्रॉपर्टी कार्ड एकच असायचे.

मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे

आता अशी असेल पद्धत
एकाच प्रॉपर्टी कार्डमुळे अनेक घोळ आणि न्यायालयीन दावे निर्माण झाले. हे ओळखून भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक सोसायटीला आणि सोसायटीतील सदनिकाधारकाला पुरवणी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक घरे, बंगला अथवा रो-हाउस असलेल्यांनाही हे कार्ड देण्यात येणार आहे. 

विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक 

कार्डची संख्या मर्यादितच
चाळीस ते पंचेचाळीस वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर नव्याने बांधकामे झाली. जुन्या सोसासट्यांचा पुनर्विकास झाला. हा करताना मोठ्या प्रमाणावर मंजूर ले-आउटमध्ये बदल करण्यात आले. परंतु, सर्व्हे नंबरचे एकच प्रॉपर्टी कार्ड असल्याने त्यामध्ये बदल झाला नाही. परिणामी, प्रॉपर्टी कार्ड सर्व्हे नंबरनुसार असल्याने शहरात प्रॉपर्टी कार्डची संख्या फक्त ९० हजार एवढीच राहिली.

प्रत्येक जागामालक, सोसायटी, फ्लॅटधारकाला प्रॉपर्टी कार्ड देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी सोसायट्यांनी पुढाकार घेऊन नगर भूमापन कार्यालयात आवश्‍यक त्या कागदपत्रांसह अर्ज करावा.
- संजय कुंभार, नगर भूमापन अधिकारी, भूमी अभिलेख

News Item ID: 

599-news_story-1576077749

Mobile Device Headline: 

#PropertyCard आता बना कायदेशीर मालक

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - शहरात आता सर्व्हे नंबरनुसार एकच प्रॉपर्टी कार्ड नसेल, तर गृहनिर्माण सोसायट्या आणि त्यातील फ्लॅटधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या मालमत्तेच्या मालकी हक्काचा पुरावा प्रत्येकाला मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

अगोदरची पद्धत
शहरात १९७० ते १९७५ या काळात प्रत्येक सर्व्हे नंबरला एक प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले होते. त्या सर्व्हे नंबरमधील घरे अथवा सोसायट्या आणि क्षेत्राचा समावेश त्या प्रॉपर्टी कार्डमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे एखादा सर्व्हे नंबर दहा एकराचा असेल, तर त्याचे प्रॉपर्टी कार्ड एकच असायचे.

मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे

आता अशी असेल पद्धत
एकाच प्रॉपर्टी कार्डमुळे अनेक घोळ आणि न्यायालयीन दावे निर्माण झाले. हे ओळखून भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक सोसायटीला आणि सोसायटीतील सदनिकाधारकाला पुरवणी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक घरे, बंगला अथवा रो-हाउस असलेल्यांनाही हे कार्ड देण्यात येणार आहे. 

विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक 

कार्डची संख्या मर्यादितच
चाळीस ते पंचेचाळीस वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर नव्याने बांधकामे झाली. जुन्या सोसासट्यांचा पुनर्विकास झाला. हा करताना मोठ्या प्रमाणावर मंजूर ले-आउटमध्ये बदल करण्यात आले. परंतु, सर्व्हे नंबरचे एकच प्रॉपर्टी कार्ड असल्याने त्यामध्ये बदल झाला नाही. परिणामी, प्रॉपर्टी कार्ड सर्व्हे नंबरनुसार असल्याने शहरात प्रॉपर्टी कार्डची संख्या फक्त ९० हजार एवढीच राहिली.

प्रत्येक जागामालक, सोसायटी, फ्लॅटधारकाला प्रॉपर्टी कार्ड देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी सोसायट्यांनी पुढाकार घेऊन नगर भूमापन कार्यालयात आवश्‍यक त्या कागदपत्रांसह अर्ज करावा.
- संजय कुंभार, नगर भूमापन अधिकारी, भूमी अभिलेख

Vertical Image: 

English Headline: 

Property Card Now become the legal owner

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

sections

ऍप

pankaja munde

initiatives

नगर

Search Functional Tags: 

पुणे, Sections, ऍप, Pankaja Munde, Initiatives, नगर

Twitter Publish: 

Meta Description: 

शहरात आता सर्व्हे नंबरनुसार एकच प्रॉपर्टी कार्ड नसेल, तर गृहनिर्माण सोसायट्या आणि त्यातील फ्लॅटधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या मालमत्तेच्या मालकी हक्काचा पुरावा प्रत्येकाला मिळणार आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#PropertyCard आता बना कायदेशीर मालक पुणे - शहरात आता सर्व्हे नंबरनुसार एकच प्रॉपर्टी कार्ड नसेल, तर गृहनिर्माण सोसायट्या आणि त्यातील फ्लॅटधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या मालमत्तेच्या मालकी हक्काचा पुरावा प्रत्येकाला मिळणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  अगोदरची पद्धत शहरात १९७० ते १९७५ या काळात प्रत्येक सर्व्हे नंबरला एक प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले होते. त्या सर्व्हे नंबरमधील घरे अथवा सोसायट्या आणि क्षेत्राचा समावेश त्या प्रॉपर्टी कार्डमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे एखादा सर्व्हे नंबर दहा एकराचा असेल, तर त्याचे प्रॉपर्टी कार्ड एकच असायचे. मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे आता अशी असेल पद्धत एकाच प्रॉपर्टी कार्डमुळे अनेक घोळ आणि न्यायालयीन दावे निर्माण झाले. हे ओळखून भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक सोसायटीला आणि सोसायटीतील सदनिकाधारकाला पुरवणी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक घरे, बंगला अथवा रो-हाउस असलेल्यांनाही हे कार्ड देण्यात येणार आहे.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  कार्डची संख्या मर्यादितच चाळीस ते पंचेचाळीस वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर नव्याने बांधकामे झाली. जुन्या सोसासट्यांचा पुनर्विकास झाला. हा करताना मोठ्या प्रमाणावर मंजूर ले-आउटमध्ये बदल करण्यात आले. परंतु, सर्व्हे नंबरचे एकच प्रॉपर्टी कार्ड असल्याने त्यामध्ये बदल झाला नाही. परिणामी, प्रॉपर्टी कार्ड सर्व्हे नंबरनुसार असल्याने शहरात प्रॉपर्टी कार्डची संख्या फक्त ९० हजार एवढीच राहिली. प्रत्येक जागामालक, सोसायटी, फ्लॅटधारकाला प्रॉपर्टी कार्ड देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी सोसायट्यांनी पुढाकार घेऊन नगर भूमापन कार्यालयात आवश्‍यक त्या कागदपत्रांसह अर्ज करावा. - संजय कुंभार, नगर भूमापन अधिकारी, भूमी अभिलेख News Item ID:  599-news_story-1576077749 Mobile Device Headline:  #PropertyCard आता बना कायदेशीर मालक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - शहरात आता सर्व्हे नंबरनुसार एकच प्रॉपर्टी कार्ड नसेल, तर गृहनिर्माण सोसायट्या आणि त्यातील फ्लॅटधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या मालमत्तेच्या मालकी हक्काचा पुरावा प्रत्येकाला मिळणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  अगोदरची पद्धत शहरात १९७० ते १९७५ या काळात प्रत्येक सर्व्हे नंबरला एक प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले होते. त्या सर्व्हे नंबरमधील घरे अथवा सोसायट्या आणि क्षेत्राचा समावेश त्या प्रॉपर्टी कार्डमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे एखादा सर्व्हे नंबर दहा एकराचा असेल, तर त्याचे प्रॉपर्टी कार्ड एकच असायचे. मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे आता अशी असेल पद्धत एकाच प्रॉपर्टी कार्डमुळे अनेक घोळ आणि न्यायालयीन दावे निर्माण झाले. हे ओळखून भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक सोसायटीला आणि सोसायटीतील सदनिकाधारकाला पुरवणी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक घरे, बंगला अथवा रो-हाउस असलेल्यांनाही हे कार्ड देण्यात येणार आहे.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  कार्डची संख्या मर्यादितच चाळीस ते पंचेचाळीस वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर नव्याने बांधकामे झाली. जुन्या सोसासट्यांचा पुनर्विकास झाला. हा करताना मोठ्या प्रमाणावर मंजूर ले-आउटमध्ये बदल करण्यात आले. परंतु, सर्व्हे नंबरचे एकच प्रॉपर्टी कार्ड असल्याने त्यामध्ये बदल झाला नाही. परिणामी, प्रॉपर्टी कार्ड सर्व्हे नंबरनुसार असल्याने शहरात प्रॉपर्टी कार्डची संख्या फक्त ९० हजार एवढीच राहिली. प्रत्येक जागामालक, सोसायटी, फ्लॅटधारकाला प्रॉपर्टी कार्ड देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी सोसायट्यांनी पुढाकार घेऊन नगर भूमापन कार्यालयात आवश्‍यक त्या कागदपत्रांसह अर्ज करावा. - संजय कुंभार, नगर भूमापन अधिकारी, भूमी अभिलेख Vertical Image:  English Headline:  Property Card Now become the legal owner Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे sections ऍप pankaja munde initiatives नगर Search Functional Tags:  पुणे, Sections, ऍप, Pankaja Munde, Initiatives, नगर Twitter Publish:  Meta Description:  शहरात आता सर्व्हे नंबरनुसार एकच प्रॉपर्टी कार्ड नसेल, तर गृहनिर्माण सोसायट्या आणि त्यातील फ्लॅटधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या मालमत्तेच्या मालकी हक्काचा पुरावा प्रत्येकाला मिळणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RIvY6l
Read More
Video : वीणेचा झंकार अन्‌ वेणुनादात श्रोते दंग

पुणे - सरस्वती वीणेच्या झंकारात रमलेला मधुर नटकुरंजी... सायंकाळच्या कुशीत उमललेला मुलतानी, जोगकंस अन्‌ वेणुनादातून उमटलेल्या ‘हेमवती’ने रसिकांच्या कानी रुंजी घालत नादब्रह्माचा विलक्षण आनंद आज दिला.

आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित ६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास दिमाखदार सुरुवात झाली. पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांनी पहिल्या सत्राची सुरुवात मुलतानी रागाने केली. एकतालातील ‘गोकुल गाँव’, त्रितालातील ‘सखी येरी आली रे’ या बंदिशींना आळवीत एका ठुमरीचा गोडवा ऐकवला. गायनाचा समारोप त्यांनी ‘जन विजन झाले आम्हा’ या संतवाणीने केला. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव आणि संवादिनीवर प्रभाकर पांडव यांनी साथसंगत केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

जयंती कुमरेश यांच्या वीणावादनाने सवाईच्या स्वरांगणात चैतन्य आणले. सुरुवातीला बागेश्रीसारखा मंजुळ भासणारा नटकुरंजी पेश केला. घटम आणि मृदंगाच्या ताल-बोलांशी खेळत त्यांनी स्वरांवर केलेले न्यास-विन्यास, मिंडकाम याला रसिकांनी टाळ्यांचा गजर करून मनसोक्त दाद दिली. नंतर किरवाणीचा आलाप, जोड-झाला यांना एकत्र करून जोरकसपणे सादर केलेल्या ‘तानम’ने तंतकारीचा आनंद रसिकांनी घेतला. घटमवादक त्रिची कृष्णस्वामी आणि मृदंगमवादक विद्वान जयचंद्रराव यांच्या शैलीदार वादनातून रंगलेल्या जुगलबंदीचा नाद बराच काळ स्वरांगणातील रसिकांच्या कानोकानी गुंजत राहिला.

विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक 

उत्तरार्धात गायिका अर्चना कान्हेरे यांनी जोगकंस रागात एकताल आणि त्रितालातील बंदिशी, तसेच त्रिताल आणि झपतालातील बंदिशींतून शैलीदार गायकीचे दर्शन दिले. ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या नाट्यगीताने त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर आणि तबल्यावर भरत कामत यांनी साथसंगत केली.

News Item ID: 

599-news_story-1576088395

Mobile Device Headline: 

Video : वीणेचा झंकार अन्‌ वेणुनादात श्रोते दंग

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - सरस्वती वीणेच्या झंकारात रमलेला मधुर नटकुरंजी... सायंकाळच्या कुशीत उमललेला मुलतानी, जोगकंस अन्‌ वेणुनादातून उमटलेल्या ‘हेमवती’ने रसिकांच्या कानी रुंजी घालत नादब्रह्माचा विलक्षण आनंद आज दिला.

आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित ६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास दिमाखदार सुरुवात झाली. पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांनी पहिल्या सत्राची सुरुवात मुलतानी रागाने केली. एकतालातील ‘गोकुल गाँव’, त्रितालातील ‘सखी येरी आली रे’ या बंदिशींना आळवीत एका ठुमरीचा गोडवा ऐकवला. गायनाचा समारोप त्यांनी ‘जन विजन झाले आम्हा’ या संतवाणीने केला. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव आणि संवादिनीवर प्रभाकर पांडव यांनी साथसंगत केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

जयंती कुमरेश यांच्या वीणावादनाने सवाईच्या स्वरांगणात चैतन्य आणले. सुरुवातीला बागेश्रीसारखा मंजुळ भासणारा नटकुरंजी पेश केला. घटम आणि मृदंगाच्या ताल-बोलांशी खेळत त्यांनी स्वरांवर केलेले न्यास-विन्यास, मिंडकाम याला रसिकांनी टाळ्यांचा गजर करून मनसोक्त दाद दिली. नंतर किरवाणीचा आलाप, जोड-झाला यांना एकत्र करून जोरकसपणे सादर केलेल्या ‘तानम’ने तंतकारीचा आनंद रसिकांनी घेतला. घटमवादक त्रिची कृष्णस्वामी आणि मृदंगमवादक विद्वान जयचंद्रराव यांच्या शैलीदार वादनातून रंगलेल्या जुगलबंदीचा नाद बराच काळ स्वरांगणातील रसिकांच्या कानोकानी गुंजत राहिला.

विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक 

उत्तरार्धात गायिका अर्चना कान्हेरे यांनी जोगकंस रागात एकताल आणि त्रितालातील बंदिशी, तसेच त्रिताल आणि झपतालातील बंदिशींतून शैलीदार गायकीचे दर्शन दिले. ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या नाट्यगीताने त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर आणि तबल्यावर भरत कामत यांनी साथसंगत केली.

Vertical Image: 

English Headline: 

sawai gandharv bhimsen mahotsav 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

सवाई_गंधर्व_संगीत_महोत्सव

वादक

तबला

पुणे

गायिका

suyog kundalkar

सकाळचे उपक्रम

Search Functional Tags: 

सवाई_गंधर्व_संगीत_महोत्सव, वादक, तबला, पुणे, गायिका, Suyog Kundalkar, सकाळचे उपक्रम

Twitter Publish: 

Meta Description: 

सरस्वती वीणेच्या झंकारात रमलेला मधुर नटकुरंजी... सायंकाळच्या कुशीत उमललेला मुलतानी, जोगकंस अन्‌ वेणुनादातून उमटलेल्या ‘हेमवती’ने रसिकांच्या कानी रुंजी घालत नादब्रह्माचा विलक्षण आनंद आज दिला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : वीणेचा झंकार अन्‌ वेणुनादात श्रोते दंग पुणे - सरस्वती वीणेच्या झंकारात रमलेला मधुर नटकुरंजी... सायंकाळच्या कुशीत उमललेला मुलतानी, जोगकंस अन्‌ वेणुनादातून उमटलेल्या ‘हेमवती’ने रसिकांच्या कानी रुंजी घालत नादब्रह्माचा विलक्षण आनंद आज दिला. आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित ६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास दिमाखदार सुरुवात झाली. पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांनी पहिल्या सत्राची सुरुवात मुलतानी रागाने केली. एकतालातील ‘गोकुल गाँव’, त्रितालातील ‘सखी येरी आली रे’ या बंदिशींना आळवीत एका ठुमरीचा गोडवा ऐकवला. गायनाचा समारोप त्यांनी ‘जन विजन झाले आम्हा’ या संतवाणीने केला. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव आणि संवादिनीवर प्रभाकर पांडव यांनी साथसंगत केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  जयंती कुमरेश यांच्या वीणावादनाने सवाईच्या स्वरांगणात चैतन्य आणले. सुरुवातीला बागेश्रीसारखा मंजुळ भासणारा नटकुरंजी पेश केला. घटम आणि मृदंगाच्या ताल-बोलांशी खेळत त्यांनी स्वरांवर केलेले न्यास-विन्यास, मिंडकाम याला रसिकांनी टाळ्यांचा गजर करून मनसोक्त दाद दिली. नंतर किरवाणीचा आलाप, जोड-झाला यांना एकत्र करून जोरकसपणे सादर केलेल्या ‘तानम’ने तंतकारीचा आनंद रसिकांनी घेतला. घटमवादक त्रिची कृष्णस्वामी आणि मृदंगमवादक विद्वान जयचंद्रराव यांच्या शैलीदार वादनातून रंगलेल्या जुगलबंदीचा नाद बराच काळ स्वरांगणातील रसिकांच्या कानोकानी गुंजत राहिला. विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  उत्तरार्धात गायिका अर्चना कान्हेरे यांनी जोगकंस रागात एकताल आणि त्रितालातील बंदिशी, तसेच त्रिताल आणि झपतालातील बंदिशींतून शैलीदार गायकीचे दर्शन दिले. ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या नाट्यगीताने त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर आणि तबल्यावर भरत कामत यांनी साथसंगत केली. News Item ID:  599-news_story-1576088395 Mobile Device Headline:  Video : वीणेचा झंकार अन्‌ वेणुनादात श्रोते दंग Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - सरस्वती वीणेच्या झंकारात रमलेला मधुर नटकुरंजी... सायंकाळच्या कुशीत उमललेला मुलतानी, जोगकंस अन्‌ वेणुनादातून उमटलेल्या ‘हेमवती’ने रसिकांच्या कानी रुंजी घालत नादब्रह्माचा विलक्षण आनंद आज दिला. आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित ६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास दिमाखदार सुरुवात झाली. पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांनी पहिल्या सत्राची सुरुवात मुलतानी रागाने केली. एकतालातील ‘गोकुल गाँव’, त्रितालातील ‘सखी येरी आली रे’ या बंदिशींना आळवीत एका ठुमरीचा गोडवा ऐकवला. गायनाचा समारोप त्यांनी ‘जन विजन झाले आम्हा’ या संतवाणीने केला. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव आणि संवादिनीवर प्रभाकर पांडव यांनी साथसंगत केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  जयंती कुमरेश यांच्या वीणावादनाने सवाईच्या स्वरांगणात चैतन्य आणले. सुरुवातीला बागेश्रीसारखा मंजुळ भासणारा नटकुरंजी पेश केला. घटम आणि मृदंगाच्या ताल-बोलांशी खेळत त्यांनी स्वरांवर केलेले न्यास-विन्यास, मिंडकाम याला रसिकांनी टाळ्यांचा गजर करून मनसोक्त दाद दिली. नंतर किरवाणीचा आलाप, जोड-झाला यांना एकत्र करून जोरकसपणे सादर केलेल्या ‘तानम’ने तंतकारीचा आनंद रसिकांनी घेतला. घटमवादक त्रिची कृष्णस्वामी आणि मृदंगमवादक विद्वान जयचंद्रराव यांच्या शैलीदार वादनातून रंगलेल्या जुगलबंदीचा नाद बराच काळ स्वरांगणातील रसिकांच्या कानोकानी गुंजत राहिला. विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  उत्तरार्धात गायिका अर्चना कान्हेरे यांनी जोगकंस रागात एकताल आणि त्रितालातील बंदिशी, तसेच त्रिताल आणि झपतालातील बंदिशींतून शैलीदार गायकीचे दर्शन दिले. ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या नाट्यगीताने त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर आणि तबल्यावर भरत कामत यांनी साथसंगत केली. Vertical Image:  English Headline:  sawai gandharv bhimsen mahotsav 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सवाई_गंधर्व_संगीत_महोत्सव वादक तबला पुणे गायिका suyog kundalkar सकाळचे उपक्रम Search Functional Tags:  सवाई_गंधर्व_संगीत_महोत्सव, वादक, तबला, पुणे, गायिका, Suyog Kundalkar, सकाळचे उपक्रम Twitter Publish:  Meta Description:  सरस्वती वीणेच्या झंकारात रमलेला मधुर नटकुरंजी... सायंकाळच्या कुशीत उमललेला मुलतानी, जोगकंस अन्‌ वेणुनादातून उमटलेल्या ‘हेमवती’ने रसिकांच्या कानी रुंजी घालत नादब्रह्माचा विलक्षण आनंद आज दिला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EbMNii
Read More
द्रुतगतीच्या टोल वसुलीत तफावत

मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (एक्‍स्प्रेस वे) दोन कंत्राटदारांनी दिलेल्या टोल वसुलीच्या आकडेवारीत तफावत आहे. त्यामुळे या महामार्गावरील टोल वसुलीला सरकारने स्थगिती द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

विवेक वेलणकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाला सप्टेंबर २०१५ पासून वाहनांची संख्या आणि जमा झालेल्या टोलची रक्कम याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध होत आहे. जुन्या कंत्राटदाराने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै २०१९ या चार महिन्यांत द्रुतगती महामार्गावर एक कोटी ७२ लाख ५० हजार ३९१ वाहने धावली. त्याची सरासरी दरमहा ४३ लाख वाहने अशी आहे.

मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे

दरम्यान, या कालावधीत सरासरी दरमहा ६० कोटी रुपये टोलवसुली होत असल्याचे सांगितले. नव्या कंत्राटदाराने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात १६ लाख ९० वाहने धावली असून, त्यातून ५९ कोटी ७० लाख रुपयांचा टोल वसूल झाला आहे; तर ऑक्‍टोबर महिन्यात १९ लाख वाहने धावली आणि ६७ कोटी रुपये टोल जमा झाला, तर नोव्हेंबर महिन्यात १९ लाख ३४ हजार वाहने धावली असून ७१ कोटी रुपये टोल जमा झाल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे या दोन कंत्राटदारांनी दाखवलेल्या वाहनसंख्येत तिपटीचा फरक आहे. 

News Item ID: 

599-news_story-1576081261

Mobile Device Headline: 

द्रुतगतीच्या टोल वसुलीत तफावत

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (एक्‍स्प्रेस वे) दोन कंत्राटदारांनी दिलेल्या टोल वसुलीच्या आकडेवारीत तफावत आहे. त्यामुळे या महामार्गावरील टोल वसुलीला सरकारने स्थगिती द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

विवेक वेलणकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाला सप्टेंबर २०१५ पासून वाहनांची संख्या आणि जमा झालेल्या टोलची रक्कम याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध होत आहे. जुन्या कंत्राटदाराने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै २०१९ या चार महिन्यांत द्रुतगती महामार्गावर एक कोटी ७२ लाख ५० हजार ३९१ वाहने धावली. त्याची सरासरी दरमहा ४३ लाख वाहने अशी आहे.

मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे

दरम्यान, या कालावधीत सरासरी दरमहा ६० कोटी रुपये टोलवसुली होत असल्याचे सांगितले. नव्या कंत्राटदाराने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात १६ लाख ९० वाहने धावली असून, त्यातून ५९ कोटी ७० लाख रुपयांचा टोल वसूल झाला आहे; तर ऑक्‍टोबर महिन्यात १९ लाख वाहने धावली आणि ६७ कोटी रुपये टोल जमा झाला, तर नोव्हेंबर महिन्यात १९ लाख ३४ हजार वाहने धावली असून ७१ कोटी रुपये टोल जमा झाल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे या दोन कंत्राटदारांनी दाखवलेल्या वाहनसंख्येत तिपटीचा फरक आहे. 

Vertical Image: 

English Headline: 

Variations in express way toll recovery

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महामार्ग

mumbai

पुणे

टोल

right to information

विवेक वेलणकर

मुख्यमंत्री

uddhav thakare

विकास

राज्य रस्ते विकास महामंडळ

Search Functional Tags: 

महामार्ग, Mumbai, पुणे, टोल, Right To Information, विवेक वेलणकर, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, विकास, राज्य रस्ते विकास महामंडळ

Twitter Publish: 

Meta Description: 

विवेक वेलणकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाला सप्टेंबर २०१५ पासून वाहनांची संख्या आणि जमा झालेल्या टोलची रक्कम याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

द्रुतगतीच्या टोल वसुलीत तफावत मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (एक्‍स्प्रेस वे) दोन कंत्राटदारांनी दिलेल्या टोल वसुलीच्या आकडेवारीत तफावत आहे. त्यामुळे या महामार्गावरील टोल वसुलीला सरकारने स्थगिती द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  विवेक वेलणकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाला सप्टेंबर २०१५ पासून वाहनांची संख्या आणि जमा झालेल्या टोलची रक्कम याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध होत आहे. जुन्या कंत्राटदाराने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै २०१९ या चार महिन्यांत द्रुतगती महामार्गावर एक कोटी ७२ लाख ५० हजार ३९१ वाहने धावली. त्याची सरासरी दरमहा ४३ लाख वाहने अशी आहे. मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे दरम्यान, या कालावधीत सरासरी दरमहा ६० कोटी रुपये टोलवसुली होत असल्याचे सांगितले. नव्या कंत्राटदाराने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात १६ लाख ९० वाहने धावली असून, त्यातून ५९ कोटी ७० लाख रुपयांचा टोल वसूल झाला आहे; तर ऑक्‍टोबर महिन्यात १९ लाख वाहने धावली आणि ६७ कोटी रुपये टोल जमा झाला, तर नोव्हेंबर महिन्यात १९ लाख ३४ हजार वाहने धावली असून ७१ कोटी रुपये टोल जमा झाल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे या दोन कंत्राटदारांनी दाखवलेल्या वाहनसंख्येत तिपटीचा फरक आहे.  News Item ID:  599-news_story-1576081261 Mobile Device Headline:  द्रुतगतीच्या टोल वसुलीत तफावत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (एक्‍स्प्रेस वे) दोन कंत्राटदारांनी दिलेल्या टोल वसुलीच्या आकडेवारीत तफावत आहे. त्यामुळे या महामार्गावरील टोल वसुलीला सरकारने स्थगिती द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  विवेक वेलणकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाला सप्टेंबर २०१५ पासून वाहनांची संख्या आणि जमा झालेल्या टोलची रक्कम याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध होत आहे. जुन्या कंत्राटदाराने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै २०१९ या चार महिन्यांत द्रुतगती महामार्गावर एक कोटी ७२ लाख ५० हजार ३९१ वाहने धावली. त्याची सरासरी दरमहा ४३ लाख वाहने अशी आहे. मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे दरम्यान, या कालावधीत सरासरी दरमहा ६० कोटी रुपये टोलवसुली होत असल्याचे सांगितले. नव्या कंत्राटदाराने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात १६ लाख ९० वाहने धावली असून, त्यातून ५९ कोटी ७० लाख रुपयांचा टोल वसूल झाला आहे; तर ऑक्‍टोबर महिन्यात १९ लाख वाहने धावली आणि ६७ कोटी रुपये टोल जमा झाला, तर नोव्हेंबर महिन्यात १९ लाख ३४ हजार वाहने धावली असून ७१ कोटी रुपये टोल जमा झाल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे या दोन कंत्राटदारांनी दाखवलेल्या वाहनसंख्येत तिपटीचा फरक आहे.  Vertical Image:  English Headline:  Variations in express way toll recovery Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महामार्ग mumbai पुणे टोल right to information विवेक वेलणकर मुख्यमंत्री uddhav thakare विकास राज्य रस्ते विकास महामंडळ Search Functional Tags:  महामार्ग, Mumbai, पुणे, टोल, Right To Information, विवेक वेलणकर, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, विकास, राज्य रस्ते विकास महामंडळ Twitter Publish:  Meta Description:  विवेक वेलणकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाला सप्टेंबर २०१५ पासून वाहनांची संख्या आणि जमा झालेल्या टोलची रक्कम याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RG1WAh
Read More
Video : सागवानाच्या झाडातून पाण्याची कारंजी!

नागठाणे : निसर्गाला जादूगार का म्हणतात, याची प्रचिती बुधवारी (ता. 11) सकाळी अतीत (ता. सातारा) येथील ग्रामस्थांना प्रत्ययास आली. सागाच्या झाडातून पाण्याची नळासारखी धार लागल्याचे वृत्त समजताच बघ्यांची झुंबड घटनास्थळी उडाली.

अतीत येथील बसस्थानकालगत गावच्या पिण्याच्या पाणीयोजनेची टाकी आहे. तिथून काही अंतरावरच जुनी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातील सागाच्या झाडातून आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाण्याची धार वाहू लागली. परिसरातील कुणीतरी हा प्रकार पाहिला. त्यानंतर कर्णोपकर्णी हे वृत्त गावात सर्वत्र धडकले. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली.

त्यातच हे दृश्‍य पाहाणाऱ्यांनी झाडाचे फोटो काढून, क्‍लीप तयार करून पुढे इतरांना पाठविले. त्यामुळे झाडातून वाहणारे पाणी हा चर्चेचा विषय ठरला. एखाद्या नळातून पाणी वाहावे अशा गतीने सुमारे तीन तास हे पाणी झाडातून वाहात होते. झाडाशेजारीच पाण्याची टाकी असल्यामुळे तिथे पाझरलेले पाणी दाबामुळे एखाद्या छिद्रातून बाहेर पडले असल्याची शक्‍यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. मात्र, आज दिवसभर अतीत अन्‌ परिसरातील गावांत हाच विषय चर्चेचा बनला होता. 'सोशल मीडिया'वरही त्याचे पडसाद उमटल्याचे पाहावयास मिळाले. 

रंगली अशीही चर्चा... 

आज दत्तजयंतीचा दिवस. नेमका आजच सागाच्या झाडातून पाणी येण्याचा प्रकार घडला. त्यामुळे श्रद्धाळूंनी या बाबीचा सहसंबंध दत्तजयंतीशी जोडला. त्याचीही चर्चा घटनास्थळी चांगलीच रंगल्याचे पहावयास मिळाले. 

ऑगस्ट महिन्यात माण तालुक्‍यातही अशाच प्रकारची घटना पाहायला मिळाली होती. साधारण 50 वर्षांपुढील झाडांच्या पेशींची ताकद कमी झाल्याने ते पाणी साठवून ठेवतात. या झाडांना बॅक्‍टेरियल इन्फेक्‍शन झाले, की गाठी तयार होतात. हवेतील आर्द्रता वाढल्यानंतर या गाठीला तडे जातात व त्यातून पाणी (द्रव) बाहेर येते. ते अगदी आठवडाभरही सुरू राहू शकते.
- डॉ. सी. बी. साळुंखे, प्राचार्य, कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक . 

हेही वाचा - 

कैद्याला फाशी देण्यापूर्वी काय करतात पूर्वतयारी?

कसा तयार होतो फाशीचा दोर?

News Item ID: 

599-news_story-1576084838

Mobile Device Headline: 

Video : सागवानाच्या झाडातून पाण्याची कारंजी!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

नागठाणे : निसर्गाला जादूगार का म्हणतात, याची प्रचिती बुधवारी (ता. 11) सकाळी अतीत (ता. सातारा) येथील ग्रामस्थांना प्रत्ययास आली. सागाच्या झाडातून पाण्याची नळासारखी धार लागल्याचे वृत्त समजताच बघ्यांची झुंबड घटनास्थळी उडाली.

अतीत येथील बसस्थानकालगत गावच्या पिण्याच्या पाणीयोजनेची टाकी आहे. तिथून काही अंतरावरच जुनी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातील सागाच्या झाडातून आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाण्याची धार वाहू लागली. परिसरातील कुणीतरी हा प्रकार पाहिला. त्यानंतर कर्णोपकर्णी हे वृत्त गावात सर्वत्र धडकले. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली.

त्यातच हे दृश्‍य पाहाणाऱ्यांनी झाडाचे फोटो काढून, क्‍लीप तयार करून पुढे इतरांना पाठविले. त्यामुळे झाडातून वाहणारे पाणी हा चर्चेचा विषय ठरला. एखाद्या नळातून पाणी वाहावे अशा गतीने सुमारे तीन तास हे पाणी झाडातून वाहात होते. झाडाशेजारीच पाण्याची टाकी असल्यामुळे तिथे पाझरलेले पाणी दाबामुळे एखाद्या छिद्रातून बाहेर पडले असल्याची शक्‍यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. मात्र, आज दिवसभर अतीत अन्‌ परिसरातील गावांत हाच विषय चर्चेचा बनला होता. 'सोशल मीडिया'वरही त्याचे पडसाद उमटल्याचे पाहावयास मिळाले. 

रंगली अशीही चर्चा... 

आज दत्तजयंतीचा दिवस. नेमका आजच सागाच्या झाडातून पाणी येण्याचा प्रकार घडला. त्यामुळे श्रद्धाळूंनी या बाबीचा सहसंबंध दत्तजयंतीशी जोडला. त्याचीही चर्चा घटनास्थळी चांगलीच रंगल्याचे पहावयास मिळाले. 

ऑगस्ट महिन्यात माण तालुक्‍यातही अशाच प्रकारची घटना पाहायला मिळाली होती. साधारण 50 वर्षांपुढील झाडांच्या पेशींची ताकद कमी झाल्याने ते पाणी साठवून ठेवतात. या झाडांना बॅक्‍टेरियल इन्फेक्‍शन झाले, की गाठी तयार होतात. हवेतील आर्द्रता वाढल्यानंतर या गाठीला तडे जातात व त्यातून पाणी (द्रव) बाहेर येते. ते अगदी आठवडाभरही सुरू राहू शकते.
- डॉ. सी. बी. साळुंखे, प्राचार्य, कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक . 

हेही वाचा - 

कैद्याला फाशी देण्यापूर्वी काय करतात पूर्वतयारी?

कसा तयार होतो फाशीचा दोर?

Vertical Image: 

English Headline: 

Water Coming From Teak wood Tree in Satara District

Author Type: 

External Author

सुनील शेडगे

निसर्ग

सकाळ

घटना

incidents

पाणी

water

विषय

topics

वर्षा

varsha

Search Functional Tags: 

निसर्ग, सकाळ, घटना, Incidents, पाणी, Water, विषय, Topics, वर्षा, Varsha

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Water Coming From Teak wood Tree in Satara District

Meta Description: 

Water Coming From Teak wood Tree in Satara District आज दत्तजयंतीचा दिवस. नेमका आजच सागाच्या झाडातून पाणी येण्याचा प्रकार घडला. त्यामुळे श्रद्धाळूंनी या बाबीचा सहसंबंध दत्तजयंतीशी जोडला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : सागवानाच्या झाडातून पाण्याची कारंजी! नागठाणे : निसर्गाला जादूगार का म्हणतात, याची प्रचिती बुधवारी (ता. 11) सकाळी अतीत (ता. सातारा) येथील ग्रामस्थांना प्रत्ययास आली. सागाच्या झाडातून पाण्याची नळासारखी धार लागल्याचे वृत्त समजताच बघ्यांची झुंबड घटनास्थळी उडाली. अतीत येथील बसस्थानकालगत गावच्या पिण्याच्या पाणीयोजनेची टाकी आहे. तिथून काही अंतरावरच जुनी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातील सागाच्या झाडातून आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाण्याची धार वाहू लागली. परिसरातील कुणीतरी हा प्रकार पाहिला. त्यानंतर कर्णोपकर्णी हे वृत्त गावात सर्वत्र धडकले. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. त्यातच हे दृश्‍य पाहाणाऱ्यांनी झाडाचे फोटो काढून, क्‍लीप तयार करून पुढे इतरांना पाठविले. त्यामुळे झाडातून वाहणारे पाणी हा चर्चेचा विषय ठरला. एखाद्या नळातून पाणी वाहावे अशा गतीने सुमारे तीन तास हे पाणी झाडातून वाहात होते. झाडाशेजारीच पाण्याची टाकी असल्यामुळे तिथे पाझरलेले पाणी दाबामुळे एखाद्या छिद्रातून बाहेर पडले असल्याची शक्‍यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. मात्र, आज दिवसभर अतीत अन्‌ परिसरातील गावांत हाच विषय चर्चेचा बनला होता. 'सोशल मीडिया'वरही त्याचे पडसाद उमटल्याचे पाहावयास मिळाले.  रंगली अशीही चर्चा...  आज दत्तजयंतीचा दिवस. नेमका आजच सागाच्या झाडातून पाणी येण्याचा प्रकार घडला. त्यामुळे श्रद्धाळूंनी या बाबीचा सहसंबंध दत्तजयंतीशी जोडला. त्याचीही चर्चा घटनास्थळी चांगलीच रंगल्याचे पहावयास मिळाले.  ऑगस्ट महिन्यात माण तालुक्‍यातही अशाच प्रकारची घटना पाहायला मिळाली होती. साधारण 50 वर्षांपुढील झाडांच्या पेशींची ताकद कमी झाल्याने ते पाणी साठवून ठेवतात. या झाडांना बॅक्‍टेरियल इन्फेक्‍शन झाले, की गाठी तयार होतात. हवेतील आर्द्रता वाढल्यानंतर या गाठीला तडे जातात व त्यातून पाणी (द्रव) बाहेर येते. ते अगदी आठवडाभरही सुरू राहू शकते. - डॉ. सी. बी. साळुंखे, प्राचार्य, कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक .  हेही वाचा -  कैद्याला फाशी देण्यापूर्वी काय करतात पूर्वतयारी? कसा तयार होतो फाशीचा दोर? News Item ID:  599-news_story-1576084838 Mobile Device Headline:  Video : सागवानाच्या झाडातून पाण्याची कारंजी! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  नागठाणे : निसर्गाला जादूगार का म्हणतात, याची प्रचिती बुधवारी (ता. 11) सकाळी अतीत (ता. सातारा) येथील ग्रामस्थांना प्रत्ययास आली. सागाच्या झाडातून पाण्याची नळासारखी धार लागल्याचे वृत्त समजताच बघ्यांची झुंबड घटनास्थळी उडाली. अतीत येथील बसस्थानकालगत गावच्या पिण्याच्या पाणीयोजनेची टाकी आहे. तिथून काही अंतरावरच जुनी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातील सागाच्या झाडातून आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाण्याची धार वाहू लागली. परिसरातील कुणीतरी हा प्रकार पाहिला. त्यानंतर कर्णोपकर्णी हे वृत्त गावात सर्वत्र धडकले. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. त्यातच हे दृश्‍य पाहाणाऱ्यांनी झाडाचे फोटो काढून, क्‍लीप तयार करून पुढे इतरांना पाठविले. त्यामुळे झाडातून वाहणारे पाणी हा चर्चेचा विषय ठरला. एखाद्या नळातून पाणी वाहावे अशा गतीने सुमारे तीन तास हे पाणी झाडातून वाहात होते. झाडाशेजारीच पाण्याची टाकी असल्यामुळे तिथे पाझरलेले पाणी दाबामुळे एखाद्या छिद्रातून बाहेर पडले असल्याची शक्‍यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. मात्र, आज दिवसभर अतीत अन्‌ परिसरातील गावांत हाच विषय चर्चेचा बनला होता. 'सोशल मीडिया'वरही त्याचे पडसाद उमटल्याचे पाहावयास मिळाले.  रंगली अशीही चर्चा...  आज दत्तजयंतीचा दिवस. नेमका आजच सागाच्या झाडातून पाणी येण्याचा प्रकार घडला. त्यामुळे श्रद्धाळूंनी या बाबीचा सहसंबंध दत्तजयंतीशी जोडला. त्याचीही चर्चा घटनास्थळी चांगलीच रंगल्याचे पहावयास मिळाले.  ऑगस्ट महिन्यात माण तालुक्‍यातही अशाच प्रकारची घटना पाहायला मिळाली होती. साधारण 50 वर्षांपुढील झाडांच्या पेशींची ताकद कमी झाल्याने ते पाणी साठवून ठेवतात. या झाडांना बॅक्‍टेरियल इन्फेक्‍शन झाले, की गाठी तयार होतात. हवेतील आर्द्रता वाढल्यानंतर या गाठीला तडे जातात व त्यातून पाणी (द्रव) बाहेर येते. ते अगदी आठवडाभरही सुरू राहू शकते. - डॉ. सी. बी. साळुंखे, प्राचार्य, कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक .  हेही वाचा -  कैद्याला फाशी देण्यापूर्वी काय करतात पूर्वतयारी? कसा तयार होतो फाशीचा दोर? Vertical Image:  English Headline:  Water Coming From Teak wood Tree in Satara District Author Type:  External Author सुनील शेडगे निसर्ग सकाळ घटना incidents पाणी water विषय topics वर्षा varsha Search Functional Tags:  निसर्ग, सकाळ, घटना, Incidents, पाणी, Water, विषय, Topics, वर्षा, Varsha Twitter Publish:  Meta Keyword:  Water Coming From Teak wood Tree in Satara District Meta Description:  Water Coming From Teak wood Tree in Satara District आज दत्तजयंतीचा दिवस. नेमका आजच सागाच्या झाडातून पाणी येण्याचा प्रकार घडला. त्यामुळे श्रद्धाळूंनी या बाबीचा सहसंबंध दत्तजयंतीशी जोडला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RHna0E
Read More
शरद पवार यांचे 80व्या वर्षात पदार्पण; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृतज्ञता कोश प्रदान

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ८०व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्यांचा हा वाढदिवस बळिराजा कृतज्ञता दिवस म्हणून राज्यभरात साजरा होणार आहे. यासाठी ‘राष्ट्रवादी’च्या वतीने ८० लाख रुपयांचा बळिराजा कृतज्ञता कोश तयार करण्यात आला आहे. हा जमा झालेला निधी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

राज्याच्या व देशाच्या राजकारणात सलग पन्नास वर्षे सक्रिय असलेले शरद पवार गुरुवारी (ता. १२) ८०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे केंद्रस्थान बनलेल्या पवार यांना ८०व्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते व चाहते मुंबईत दाखल होत आहेत. पवार यांचा हा ८०वा वाढदिवस बळिराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. युवक काँग्रेसच्या वतीने ‘परिवर्तनाचा महानेता’ या विषयावर वक्‍तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. शिवाय संपूर्ण मुंबईतील रुग्णालयात फळवाटप केले जाणार आहे. मुंबई युवकांच्या वतीने सर्व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे.

पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

शुभेच्छांचे लक्षवेधी फलक
शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात भव्य शुभेच्छा फलक लावले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही पवार यांच्या शुभेच्छांचे लक्षवेधी फलक झळकत आहेत.

News Item ID: 

599-news_story-1576082412

Mobile Device Headline: 

शरद पवार यांचे 80व्या वर्षात पदार्पण; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृतज्ञता कोश प्रदान

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ८०व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्यांचा हा वाढदिवस बळिराजा कृतज्ञता दिवस म्हणून राज्यभरात साजरा होणार आहे. यासाठी ‘राष्ट्रवादी’च्या वतीने ८० लाख रुपयांचा बळिराजा कृतज्ञता कोश तयार करण्यात आला आहे. हा जमा झालेला निधी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

राज्याच्या व देशाच्या राजकारणात सलग पन्नास वर्षे सक्रिय असलेले शरद पवार गुरुवारी (ता. १२) ८०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे केंद्रस्थान बनलेल्या पवार यांना ८०व्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते व चाहते मुंबईत दाखल होत आहेत. पवार यांचा हा ८०वा वाढदिवस बळिराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. युवक काँग्रेसच्या वतीने ‘परिवर्तनाचा महानेता’ या विषयावर वक्‍तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. शिवाय संपूर्ण मुंबईतील रुग्णालयात फळवाटप केले जाणार आहे. मुंबई युवकांच्या वतीने सर्व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे.

पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

शुभेच्छांचे लक्षवेधी फलक
शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात भव्य शुभेच्छा फलक लावले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही पवार यांच्या शुभेच्छांचे लक्षवेधी फलक झळकत आहेत.

Vertical Image: 

English Headline: 

sharad pawar birthday celebration

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

शरद पवार

वाढदिवस

mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस

काँग्रेस

sharad pawar

birthday

politics

स्पर्धा

pankaja munde

पुणे

महामार्ग

Search Functional Tags: 

शरद पवार, वाढदिवस, Mumbai, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, Sharad Pawar, Birthday, Politics, स्पर्धा, Pankaja Munde, पुणे, महामार्ग

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्याच्या व देशाच्या राजकारणात सलग पन्नास वर्षे सक्रिय असलेले शरद पवार गुरुवारी (ता. १२) ८०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे केंद्रस्थान बनलेल्या पवार यांना ८०व्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते व चाहते मुंबईत दाखल होत आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

शरद पवार

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शरद पवार यांचे 80व्या वर्षात पदार्पण; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृतज्ञता कोश प्रदान मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ८०व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्यांचा हा वाढदिवस बळिराजा कृतज्ञता दिवस म्हणून राज्यभरात साजरा होणार आहे. यासाठी ‘राष्ट्रवादी’च्या वतीने ८० लाख रुपयांचा बळिराजा कृतज्ञता कोश तयार करण्यात आला आहे. हा जमा झालेला निधी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  राज्याच्या व देशाच्या राजकारणात सलग पन्नास वर्षे सक्रिय असलेले शरद पवार गुरुवारी (ता. १२) ८०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे केंद्रस्थान बनलेल्या पवार यांना ८०व्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते व चाहते मुंबईत दाखल होत आहेत. पवार यांचा हा ८०वा वाढदिवस बळिराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. युवक काँग्रेसच्या वतीने ‘परिवर्तनाचा महानेता’ या विषयावर वक्‍तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. शिवाय संपूर्ण मुंबईतील रुग्णालयात फळवाटप केले जाणार आहे. मुंबई युवकांच्या वतीने सर्व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता शुभेच्छांचे लक्षवेधी फलक शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात भव्य शुभेच्छा फलक लावले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही पवार यांच्या शुभेच्छांचे लक्षवेधी फलक झळकत आहेत. News Item ID:  599-news_story-1576082412 Mobile Device Headline:  शरद पवार यांचे 80व्या वर्षात पदार्पण; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृतज्ञता कोश प्रदान Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ८०व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्यांचा हा वाढदिवस बळिराजा कृतज्ञता दिवस म्हणून राज्यभरात साजरा होणार आहे. यासाठी ‘राष्ट्रवादी’च्या वतीने ८० लाख रुपयांचा बळिराजा कृतज्ञता कोश तयार करण्यात आला आहे. हा जमा झालेला निधी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  राज्याच्या व देशाच्या राजकारणात सलग पन्नास वर्षे सक्रिय असलेले शरद पवार गुरुवारी (ता. १२) ८०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे केंद्रस्थान बनलेल्या पवार यांना ८०व्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते व चाहते मुंबईत दाखल होत आहेत. पवार यांचा हा ८०वा वाढदिवस बळिराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. युवक काँग्रेसच्या वतीने ‘परिवर्तनाचा महानेता’ या विषयावर वक्‍तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. शिवाय संपूर्ण मुंबईतील रुग्णालयात फळवाटप केले जाणार आहे. मुंबई युवकांच्या वतीने सर्व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता शुभेच्छांचे लक्षवेधी फलक शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात भव्य शुभेच्छा फलक लावले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही पवार यांच्या शुभेच्छांचे लक्षवेधी फलक झळकत आहेत. Vertical Image:  English Headline:  sharad pawar birthday celebration Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा शरद पवार वाढदिवस mumbai राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस sharad pawar birthday politics स्पर्धा pankaja munde पुणे महामार्ग Search Functional Tags:  शरद पवार, वाढदिवस, Mumbai, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, Sharad Pawar, Birthday, Politics, स्पर्धा, Pankaja Munde, पुणे, महामार्ग Twitter Publish:  Meta Description:  राज्याच्या व देशाच्या राजकारणात सलग पन्नास वर्षे सक्रिय असलेले शरद पवार गुरुवारी (ता. १२) ८०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे केंद्रस्थान बनलेल्या पवार यांना ८०व्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते व चाहते मुंबईत दाखल होत आहेत. Send as Notification:  Topic Tags:  शरद पवार News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38nZgNw
Read More
पित्याने केला अत्याचार, न्यायासाठी तिने गाठले आझाद मैदान

जालना - जन्मदाता पिता अत्याचार करू लागला, सांगूनही आईकडून दुर्लक्ष करण्यात आले, त्यातच पुन्हा एका अनोळखी व्यक्‍तीकडूनही अत्याचार झाला. अशा स्थितीत कुणाकडूनही मदत मिळेनाशी झाली. त्यातच तिला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केले तर न्याय मिळतो, असे कळाले. परतूर येथून तिने कशीबशी मुंबई गाठली. आझाद मैदानावर ती उभी राहिली. तिच्या हातातील काळ्या पाटीवर लिहिलेले होते "न्याय द्या'. 

परतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्याने अनेक दिवसांपासून अत्याचार सुरू केला. विशेष म्हणजे जन्मदात्या आईनेही तिला न्याय मिळावा यासाठी मदत केली नाही. त्यानंतर अन्य एका व्यक्तीनेही तिच्यावर अत्याचार केला. मात्र तिचे म्हणणे कोणीच ऐकण्यास तयार नव्हते. या सर्व त्रासाला कंटाळून तीन ते चार दिवसांपूर्वी पीडित मुलगी घरातून बाहेर पडली. त्यानंतर तिने कशीबशी मुंबई गाठली.

हेही वाचा : जालना बनलाय गावठी पिस्तुलवाल्यांचा अड्डा 

मुंबई येथील आझाद मैदान येथे आंदोलन केल्यावर न्याय मिळतो, हे या पीडित अल्पवयीन मुलीस माहीत असावे. आझाद मैदान गाठत एका काळ्या पाटीवर "मला न्याय द्या' असे लिहून ती उभी राहिली. हा प्रकार एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पाहिला. त्यानंतर त्या पीडित अल्पवयीन मुलीला विश्‍वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा जन्मदात्याकडूनच आपल्यावर अत्याचार झाला आहे. तसेच अन्य एका व्यक्तीनेही अत्याचार केल्याची माहिती तिने पोलिस अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार मुंबई येथील आझाद मैदान पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तो परतूर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

News Item ID: 

599-news_story-1576088666

Mobile Device Headline: 

पित्याने केला अत्याचार, न्यायासाठी तिने गाठले आझाद मैदान

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

जालना - जन्मदाता पिता अत्याचार करू लागला, सांगूनही आईकडून दुर्लक्ष करण्यात आले, त्यातच पुन्हा एका अनोळखी व्यक्‍तीकडूनही अत्याचार झाला. अशा स्थितीत कुणाकडूनही मदत मिळेनाशी झाली. त्यातच तिला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केले तर न्याय मिळतो, असे कळाले. परतूर येथून तिने कशीबशी मुंबई गाठली. आझाद मैदानावर ती उभी राहिली. तिच्या हातातील काळ्या पाटीवर लिहिलेले होते "न्याय द्या'. 

परतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्याने अनेक दिवसांपासून अत्याचार सुरू केला. विशेष म्हणजे जन्मदात्या आईनेही तिला न्याय मिळावा यासाठी मदत केली नाही. त्यानंतर अन्य एका व्यक्तीनेही तिच्यावर अत्याचार केला. मात्र तिचे म्हणणे कोणीच ऐकण्यास तयार नव्हते. या सर्व त्रासाला कंटाळून तीन ते चार दिवसांपूर्वी पीडित मुलगी घरातून बाहेर पडली. त्यानंतर तिने कशीबशी मुंबई गाठली.

हेही वाचा : जालना बनलाय गावठी पिस्तुलवाल्यांचा अड्डा 

मुंबई येथील आझाद मैदान येथे आंदोलन केल्यावर न्याय मिळतो, हे या पीडित अल्पवयीन मुलीस माहीत असावे. आझाद मैदान गाठत एका काळ्या पाटीवर "मला न्याय द्या' असे लिहून ती उभी राहिली. हा प्रकार एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पाहिला. त्यानंतर त्या पीडित अल्पवयीन मुलीला विश्‍वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा जन्मदात्याकडूनच आपल्यावर अत्याचार झाला आहे. तसेच अन्य एका व्यक्तीनेही अत्याचार केल्याची माहिती तिने पोलिस अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार मुंबई येथील आझाद मैदान पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तो परतूर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

Vertical Image: 

English Headline: 

minor girl sexually abused by by father in Jalna district

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

अत्याचार

मुंबई

mumbai

आंदोलन

agitation

पोलिस

मैदान

ground

Search Functional Tags: 

अत्याचार, मुंबई, Mumbai, आंदोलन, agitation, पोलिस, मैदान, ground

Twitter Publish: 

Meta Keyword: 

minor girl sexually abused by by father in Jalna district

Meta Description: 

minor girl sexually abused by by father in Jalna district जालना - जन्मदाता पिता अत्याचार करू लागला, सांगूनही आईकडूनही दुर्लक्ष करण्यात आले, त्यातच पुन्हा एका अनोळखी व्यक्‍तीकडूनही अत्याचार झाला. अशा स्थितीत कुणाकडूनही मदत मिळेनाशी झाली. त्यातच तिला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केले तर न्याय मिळतो, असे कळाले. परतूर येथून तिने कशीबशी मुंबई गाठली. आझाद मैदानावर ती उभी राहिली. तिच्या हातातील काळ्या पाटीवर लिहिलेले होते "न्याय द्या'. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पित्याने केला अत्याचार, न्यायासाठी तिने गाठले आझाद मैदान जालना - जन्मदाता पिता अत्याचार करू लागला, सांगूनही आईकडून दुर्लक्ष करण्यात आले, त्यातच पुन्हा एका अनोळखी व्यक्‍तीकडूनही अत्याचार झाला. अशा स्थितीत कुणाकडूनही मदत मिळेनाशी झाली. त्यातच तिला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केले तर न्याय मिळतो, असे कळाले. परतूर येथून तिने कशीबशी मुंबई गाठली. आझाद मैदानावर ती उभी राहिली. तिच्या हातातील काळ्या पाटीवर लिहिलेले होते "न्याय द्या'.  परतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्याने अनेक दिवसांपासून अत्याचार सुरू केला. विशेष म्हणजे जन्मदात्या आईनेही तिला न्याय मिळावा यासाठी मदत केली नाही. त्यानंतर अन्य एका व्यक्तीनेही तिच्यावर अत्याचार केला. मात्र तिचे म्हणणे कोणीच ऐकण्यास तयार नव्हते. या सर्व त्रासाला कंटाळून तीन ते चार दिवसांपूर्वी पीडित मुलगी घरातून बाहेर पडली. त्यानंतर तिने कशीबशी मुंबई गाठली. हेही वाचा : जालना बनलाय गावठी पिस्तुलवाल्यांचा अड्डा  मुंबई येथील आझाद मैदान येथे आंदोलन केल्यावर न्याय मिळतो, हे या पीडित अल्पवयीन मुलीस माहीत असावे. आझाद मैदान गाठत एका काळ्या पाटीवर "मला न्याय द्या' असे लिहून ती उभी राहिली. हा प्रकार एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पाहिला. त्यानंतर त्या पीडित अल्पवयीन मुलीला विश्‍वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा जन्मदात्याकडूनच आपल्यावर अत्याचार झाला आहे. तसेच अन्य एका व्यक्तीनेही अत्याचार केल्याची माहिती तिने पोलिस अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार मुंबई येथील आझाद मैदान पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तो परतूर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  News Item ID:  599-news_story-1576088666 Mobile Device Headline:  पित्याने केला अत्याचार, न्यायासाठी तिने गाठले आझाद मैदान Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  जालना - जन्मदाता पिता अत्याचार करू लागला, सांगूनही आईकडून दुर्लक्ष करण्यात आले, त्यातच पुन्हा एका अनोळखी व्यक्‍तीकडूनही अत्याचार झाला. अशा स्थितीत कुणाकडूनही मदत मिळेनाशी झाली. त्यातच तिला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केले तर न्याय मिळतो, असे कळाले. परतूर येथून तिने कशीबशी मुंबई गाठली. आझाद मैदानावर ती उभी राहिली. तिच्या हातातील काळ्या पाटीवर लिहिलेले होते "न्याय द्या'.  परतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्याने अनेक दिवसांपासून अत्याचार सुरू केला. विशेष म्हणजे जन्मदात्या आईनेही तिला न्याय मिळावा यासाठी मदत केली नाही. त्यानंतर अन्य एका व्यक्तीनेही तिच्यावर अत्याचार केला. मात्र तिचे म्हणणे कोणीच ऐकण्यास तयार नव्हते. या सर्व त्रासाला कंटाळून तीन ते चार दिवसांपूर्वी पीडित मुलगी घरातून बाहेर पडली. त्यानंतर तिने कशीबशी मुंबई गाठली. हेही वाचा : जालना बनलाय गावठी पिस्तुलवाल्यांचा अड्डा  मुंबई येथील आझाद मैदान येथे आंदोलन केल्यावर न्याय मिळतो, हे या पीडित अल्पवयीन मुलीस माहीत असावे. आझाद मैदान गाठत एका काळ्या पाटीवर "मला न्याय द्या' असे लिहून ती उभी राहिली. हा प्रकार एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पाहिला. त्यानंतर त्या पीडित अल्पवयीन मुलीला विश्‍वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा जन्मदात्याकडूनच आपल्यावर अत्याचार झाला आहे. तसेच अन्य एका व्यक्तीनेही अत्याचार केल्याची माहिती तिने पोलिस अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार मुंबई येथील आझाद मैदान पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तो परतूर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  Vertical Image:  English Headline:  minor girl sexually abused by by father in Jalna district Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा अत्याचार मुंबई mumbai आंदोलन agitation पोलिस मैदान ground Search Functional Tags:  अत्याचार, मुंबई, Mumbai, आंदोलन, agitation, पोलिस, मैदान, ground Twitter Publish:  Meta Keyword:  minor girl sexually abused by by father in Jalna district Meta Description:  minor girl sexually abused by by father in Jalna district जालना - जन्मदाता पिता अत्याचार करू लागला, सांगूनही आईकडूनही दुर्लक्ष करण्यात आले, त्यातच पुन्हा एका अनोळखी व्यक्‍तीकडूनही अत्याचार झाला. अशा स्थितीत कुणाकडूनही मदत मिळेनाशी झाली. त्यातच तिला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केले तर न्याय मिळतो, असे कळाले. परतूर येथून तिने कशीबशी मुंबई गाठली. आझाद मैदानावर ती उभी राहिली. तिच्या हातातील काळ्या पाटीवर लिहिलेले होते "न्याय द्या'.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36vZ7Gd
Read More
सोहा म्हणते काय आणि कधी खातो, हे फिटनेससाठी महत्त्वाचे!

स्लिम फिट - सोहा अली खान, अभिनेत्री 
स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामासोबतच खाण्यापिण्याच्या वेळा तितक्‍याच काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. सकाळी हेल्दी नाश्‍ता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपल्या दिवसाची सुरुवातच हेल्दी खाण्याने होणार असेल, तर संपूर्ण दिवस छान जातो आणि आपल्याला एनर्जी मिळते. माझी सकाळ ही एक ग्लास पाणी पिऊन होते. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

आपले शरीर डिहायड्रेट झालेले असते आणि शरीराला सकाळी हायड्रेट करणे गरजेचे असते. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीर हायड्रेट होण्यास मदत होते. सकाळी मी सहसा एक लिटर पाणी पिते. कारण आपल्या शरीराला नियमित व प्रमाणात पाणी मिळणे आवश्‍यक असते.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Since its Diwali season, I wanted to do something special for @nehadhupia. Apart from being a beautiful and hardworking woman and a doting and loving mother, I’ve always known that she is also a big fan of Indian sweet dishes. And while I don’t cook often (if at all!), I wanted to make her feel special and prepare something which was not only delicious but also nutritious. So to celebrate the most indulgent time of the year, I turned to the perfect recipe from @quaker_india and prepared this scrumptious bowl of Oats and Carrot Kheer for her! I can’t wait to see how she likes it! #QuakerOats #QuakerDiwali #DiwaliEssentials

A post shared by Soha (@sakpataudi) on Oct 24, 2019 at 4:05am PDT

दिवसभरात एकदा आपण कामात व्यस्त झालो की, आपल्याला तहान-भुकेचे भान राहत नाही. सकाळी पाणी प्यायल्यानंतर हेल्दी नाश्‍ता आणि व्यायाम करण्याआधी काहीतरी खाणे गरजेचे असते. त्याला आपण प्री-वर्कआऊट स्नॅक म्हणतो. प्री-वर्कआउटमध्ये मी मूठभर बदाम खाते. बदामामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रोटिन्स असतात आणि महत्त्वाचे म्हणजे बदाम आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी मदत करतो. प्री-वर्कआऊट नाश्‍त्यानंतर माझ्या व्यायामाला सुरुवात होते. मला असे वाटते, की आपल्या सर्वांची सकाळ ही माइंडफुल आणि फ्रेश असायला हवी. जी आपण योगासने आणि प्राणायाम करून सहज बनवू शकतो.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

With so many people in one frame it’s impossible to get a shot where everyone’s eyes are open (sorry bhai) or where everyone is looking at the camera - Tim and Inni have eyes only for the cake  ! Happy Birthday Amman 08.12.19 #sherbagh

A post shared by Soha (@sakpataudi) on Dec 9, 2019 at 11:42pm PST

मी माझ्या घरी एखादी शांत जागा निवडून प्राणायामापासून व्यायामाला सुरुवात करते. ५ ते १० मिनिटे प्राणायाम करते. प्राणायाम आपल्याला लक्ष केंद्रित करण्यास आणि विचार प्रवाहित करण्यास मदत करते. मी त्यानंतर अर्धा तास योगासने करते. योगासने आपल्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Project Streedhan is a beautiful initiative that raises awareness about anaemia and urges us women to #InvestInIron this Dhanteras. I am taking a step towards a healthy and iron-rich future and invite you all to join me. #InvestInIron #projectstreedhan

A post shared by Soha (@sakpataudi) on Oct 21, 2019 at 10:58pm PDT

आपण काय खातो आणि कधी खातो हे शरीरासाठी तितकेच आवश्‍यक आहे. मी माझे जेवण नेहमीच प्लॅन करते, जेणेकरून मला हेल्दी खाता येईल. यातून आपल्याला कळते की, बऱ्याच हेल्दी डिश आपण स्वतः घरी बनवू शकतो. मी माझ्या जेवणात तेलकट आणि गोड खाणे टाळते. सीझनल फळे आणि ड्रायफ्रूट्‌स खायला मला खूप आवडतात. 

News Item ID: 

599-news_story-1576068766

Mobile Device Headline: 

सोहा म्हणते काय आणि कधी खातो, हे फिटनेससाठी महत्त्वाचे!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

health-fitness-wellness

Mobile Body: 

स्लिम फिट - सोहा अली खान, अभिनेत्री 
स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामासोबतच खाण्यापिण्याच्या वेळा तितक्‍याच काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. सकाळी हेल्दी नाश्‍ता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपल्या दिवसाची सुरुवातच हेल्दी खाण्याने होणार असेल, तर संपूर्ण दिवस छान जातो आणि आपल्याला एनर्जी मिळते. माझी सकाळ ही एक ग्लास पाणी पिऊन होते. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

आपले शरीर डिहायड्रेट झालेले असते आणि शरीराला सकाळी हायड्रेट करणे गरजेचे असते. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीर हायड्रेट होण्यास मदत होते. सकाळी मी सहसा एक लिटर पाणी पिते. कारण आपल्या शरीराला नियमित व प्रमाणात पाणी मिळणे आवश्‍यक असते.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Since its Diwali season, I wanted to do something special for @nehadhupia. Apart from being a beautiful and hardworking woman and a doting and loving mother, I’ve always known that she is also a big fan of Indian sweet dishes. And while I don’t cook often (if at all!), I wanted to make her feel special and prepare something which was not only delicious but also nutritious. So to celebrate the most indulgent time of the year, I turned to the perfect recipe from @quaker_india and prepared this scrumptious bowl of Oats and Carrot Kheer for her! I can’t wait to see how she likes it! #QuakerOats #QuakerDiwali #DiwaliEssentials

A post shared by Soha (@sakpataudi) on Oct 24, 2019 at 4:05am PDT

दिवसभरात एकदा आपण कामात व्यस्त झालो की, आपल्याला तहान-भुकेचे भान राहत नाही. सकाळी पाणी प्यायल्यानंतर हेल्दी नाश्‍ता आणि व्यायाम करण्याआधी काहीतरी खाणे गरजेचे असते. त्याला आपण प्री-वर्कआऊट स्नॅक म्हणतो. प्री-वर्कआउटमध्ये मी मूठभर बदाम खाते. बदामामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रोटिन्स असतात आणि महत्त्वाचे म्हणजे बदाम आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी मदत करतो. प्री-वर्कआऊट नाश्‍त्यानंतर माझ्या व्यायामाला सुरुवात होते. मला असे वाटते, की आपल्या सर्वांची सकाळ ही माइंडफुल आणि फ्रेश असायला हवी. जी आपण योगासने आणि प्राणायाम करून सहज बनवू शकतो.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

With so many people in one frame it’s impossible to get a shot where everyone’s eyes are open (sorry bhai) or where everyone is looking at the camera - Tim and Inni have eyes only for the cake  ! Happy Birthday Amman 08.12.19 #sherbagh

A post shared by Soha (@sakpataudi) on Dec 9, 2019 at 11:42pm PST

मी माझ्या घरी एखादी शांत जागा निवडून प्राणायामापासून व्यायामाला सुरुवात करते. ५ ते १० मिनिटे प्राणायाम करते. प्राणायाम आपल्याला लक्ष केंद्रित करण्यास आणि विचार प्रवाहित करण्यास मदत करते. मी त्यानंतर अर्धा तास योगासने करते. योगासने आपल्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Project Streedhan is a beautiful initiative that raises awareness about anaemia and urges us women to #InvestInIron this Dhanteras. I am taking a step towards a healthy and iron-rich future and invite you all to join me. #InvestInIron #projectstreedhan

A post shared by Soha (@sakpataudi) on Oct 21, 2019 at 10:58pm PDT

आपण काय खातो आणि कधी खातो हे शरीरासाठी तितकेच आवश्‍यक आहे. मी माझे जेवण नेहमीच प्लॅन करते, जेणेकरून मला हेल्दी खाता येईल. यातून आपल्याला कळते की, बऱ्याच हेल्दी डिश आपण स्वतः घरी बनवू शकतो. मी माझ्या जेवणात तेलकट आणि गोड खाणे टाळते. सीझनल फळे आणि ड्रायफ्रूट्‌स खायला मला खूप आवडतात. 

Vertical Image: 

English Headline: 

What and when to eat is important for fitness

Author Type: 

External Author

स्नेहा गांवकर

योगा

सकाळ

योगासने

Search Functional Tags: 

योगा, सकाळ, योगासने

Twitter Publish: 

Meta Description: 

स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामासोबतच खाण्यापिण्याच्या वेळा तितक्‍याच काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. सकाळी हेल्दी नाश्‍ता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सोहा म्हणते काय आणि कधी खातो, हे फिटनेससाठी महत्त्वाचे! स्लिम फिट - सोहा अली खान, अभिनेत्री  स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामासोबतच खाण्यापिण्याच्या वेळा तितक्‍याच काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. सकाळी हेल्दी नाश्‍ता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपल्या दिवसाची सुरुवातच हेल्दी खाण्याने होणार असेल, तर संपूर्ण दिवस छान जातो आणि आपल्याला एनर्जी मिळते. माझी सकाळ ही एक ग्लास पाणी पिऊन होते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप आपले शरीर डिहायड्रेट झालेले असते आणि शरीराला सकाळी हायड्रेट करणे गरजेचे असते. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीर हायड्रेट होण्यास मदत होते. सकाळी मी सहसा एक लिटर पाणी पिते. कारण आपल्या शरीराला नियमित व प्रमाणात पाणी मिळणे आवश्‍यक असते.         View this post on Instagram                   Since its Diwali season, I wanted to do something special for @nehadhupia. Apart from being a beautiful and hardworking woman and a doting and loving mother, I’ve always known that she is also a big fan of Indian sweet dishes. And while I don’t cook often (if at all!), I wanted to make her feel special and prepare something which was not only delicious but also nutritious. So to celebrate the most indulgent time of the year, I turned to the perfect recipe from @quaker_india and prepared this scrumptious bowl of Oats and Carrot Kheer for her! I can’t wait to see how she likes it! #QuakerOats #QuakerDiwali #DiwaliEssentials A post shared by Soha (@sakpataudi) on Oct 24, 2019 at 4:05am PDT दिवसभरात एकदा आपण कामात व्यस्त झालो की, आपल्याला तहान-भुकेचे भान राहत नाही. सकाळी पाणी प्यायल्यानंतर हेल्दी नाश्‍ता आणि व्यायाम करण्याआधी काहीतरी खाणे गरजेचे असते. त्याला आपण प्री-वर्कआऊट स्नॅक म्हणतो. प्री-वर्कआउटमध्ये मी मूठभर बदाम खाते. बदामामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रोटिन्स असतात आणि महत्त्वाचे म्हणजे बदाम आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी मदत करतो. प्री-वर्कआऊट नाश्‍त्यानंतर माझ्या व्यायामाला सुरुवात होते. मला असे वाटते, की आपल्या सर्वांची सकाळ ही माइंडफुल आणि फ्रेश असायला हवी. जी आपण योगासने आणि प्राणायाम करून सहज बनवू शकतो.         View this post on Instagram                   With so many people in one frame it’s impossible to get a shot where everyone’s eyes are open (sorry bhai) or where everyone is looking at the camera - Tim and Inni have eyes only for the cake  ! Happy Birthday Amman 08.12.19 #sherbagh A post shared by Soha (@sakpataudi) on Dec 9, 2019 at 11:42pm PST मी माझ्या घरी एखादी शांत जागा निवडून प्राणायामापासून व्यायामाला सुरुवात करते. ५ ते १० मिनिटे प्राणायाम करते. प्राणायाम आपल्याला लक्ष केंद्रित करण्यास आणि विचार प्रवाहित करण्यास मदत करते. मी त्यानंतर अर्धा तास योगासने करते. योगासने आपल्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते.         View this post on Instagram                   Project Streedhan is a beautiful initiative that raises awareness about anaemia and urges us women to #InvestInIron this Dhanteras. I am taking a step towards a healthy and iron-rich future and invite you all to join me. #InvestInIron #projectstreedhan A post shared by Soha (@sakpataudi) on Oct 21, 2019 at 10:58pm PDT आपण काय खातो आणि कधी खातो हे शरीरासाठी तितकेच आवश्‍यक आहे. मी माझे जेवण नेहमीच प्लॅन करते, जेणेकरून मला हेल्दी खाता येईल. यातून आपल्याला कळते की, बऱ्याच हेल्दी डिश आपण स्वतः घरी बनवू शकतो. मी माझ्या जेवणात तेलकट आणि गोड खाणे टाळते. सीझनल फळे आणि ड्रायफ्रूट्‌स खायला मला खूप आवडतात.  News Item ID:  599-news_story-1576068766 Mobile Device Headline:  सोहा म्हणते काय आणि कधी खातो, हे फिटनेससाठी महत्त्वाचे! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  health-fitness-wellness Mobile Body:  स्लिम फिट - सोहा अली खान, अभिनेत्री  स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामासोबतच खाण्यापिण्याच्या वेळा तितक्‍याच काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. सकाळी हेल्दी नाश्‍ता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपल्या दिवसाची सुरुवातच हेल्दी खाण्याने होणार असेल, तर संपूर्ण दिवस छान जातो आणि आपल्याला एनर्जी मिळते. माझी सकाळ ही एक ग्लास पाणी पिऊन होते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप आपले शरीर डिहायड्रेट झालेले असते आणि शरीराला सकाळी हायड्रेट करणे गरजेचे असते. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीर हायड्रेट होण्यास मदत होते. सकाळी मी सहसा एक लिटर पाणी पिते. कारण आपल्या शरीराला नियमित व प्रमाणात पाणी मिळणे आवश्‍यक असते.         View this post on Instagram                   Since its Diwali season, I wanted to do something special for @nehadhupia. Apart from being a beautiful and hardworking woman and a doting and loving mother, I’ve always known that she is also a big fan of Indian sweet dishes. And while I don’t cook often (if at all!), I wanted to make her feel special and prepare something which was not only delicious but also nutritious. So to celebrate the most indulgent time of the year, I turned to the perfect recipe from @quaker_india and prepared this scrumptious bowl of Oats and Carrot Kheer for her! I can’t wait to see how she likes it! #QuakerOats #QuakerDiwali #DiwaliEssentials A post shared by Soha (@sakpataudi) on Oct 24, 2019 at 4:05am PDT दिवसभरात एकदा आपण कामात व्यस्त झालो की, आपल्याला तहान-भुकेचे भान राहत नाही. सकाळी पाणी प्यायल्यानंतर हेल्दी नाश्‍ता आणि व्यायाम करण्याआधी काहीतरी खाणे गरजेचे असते. त्याला आपण प्री-वर्कआऊट स्नॅक म्हणतो. प्री-वर्कआउटमध्ये मी मूठभर बदाम खाते. बदामामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रोटिन्स असतात आणि महत्त्वाचे म्हणजे बदाम आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी मदत करतो. प्री-वर्कआऊट नाश्‍त्यानंतर माझ्या व्यायामाला सुरुवात होते. मला असे वाटते, की आपल्या सर्वांची सकाळ ही माइंडफुल आणि फ्रेश असायला हवी. जी आपण योगासने आणि प्राणायाम करून सहज बनवू शकतो.         View this post on Instagram                   With so many people in one frame it’s impossible to get a shot where everyone’s eyes are open (sorry bhai) or where everyone is looking at the camera - Tim and Inni have eyes only for the cake  ! Happy Birthday Amman 08.12.19 #sherbagh A post shared by Soha (@sakpataudi) on Dec 9, 2019 at 11:42pm PST मी माझ्या घरी एखादी शांत जागा निवडून प्राणायामापासून व्यायामाला सुरुवात करते. ५ ते १० मिनिटे प्राणायाम करते. प्राणायाम आपल्याला लक्ष केंद्रित करण्यास आणि विचार प्रवाहित करण्यास मदत करते. मी त्यानंतर अर्धा तास योगासने करते. योगासने आपल्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते.         View this post on Instagram                   Project Streedhan is a beautiful initiative that raises awareness about anaemia and urges us women to #InvestInIron this Dhanteras. I am taking a step towards a healthy and iron-rich future and invite you all to join me. #InvestInIron #projectstreedhan A post shared by Soha (@sakpataudi) on Oct 21, 2019 at 10:58pm PDT आपण काय खातो आणि कधी खातो हे शरीरासाठी तितकेच आवश्‍यक आहे. मी माझे जेवण नेहमीच प्लॅन करते, जेणेकरून मला हेल्दी खाता येईल. यातून आपल्याला कळते की, बऱ्याच हेल्दी डिश आपण स्वतः घरी बनवू शकतो. मी माझ्या जेवणात तेलकट आणि गोड खाणे टाळते. सीझनल फळे आणि ड्रायफ्रूट्‌स खायला मला खूप आवडतात.  Vertical Image:  English Headline:  What and when to eat is important for fitness Author Type:  External Author स्नेहा गांवकर योगा सकाळ योगासने Search Functional Tags:  योगा, सकाळ, योगासने Twitter Publish:  Meta Description:  स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामासोबतच खाण्यापिण्याच्या वेळा तितक्‍याच काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. सकाळी हेल्दी नाश्‍ता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YFTX7D
Read More
अबब ! गडहिंग्लजला जवारी मिरचीला 'इतका' उच्चांकी दर

गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज झालेल्या सौद्यात जवारी मिरचीचा दर एक हजारी पार झाला. प्रति किलोला 1020 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला असून, यापुढे ही मिरची ग्राहकांना अधिकच झोंबणार आहे. आजचा दर हा बाजार समितीच्या इतिहासातील सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले. 

आज मार्केट यार्ड परिसरातील अडत दुकानांमध्ये लाल मिरचीचा सौदा होता. काशिनाथ मोर्ती यांच्या अडत दुकानात सुळे (ता. आजरा) येथील उत्पादक शेतकरी सुमन इंद्रजित कोकीतकर यांनी मिरची सौद्याला लावली होती. व्यापारी जब्बार बागवान यांनी ही मिरची 1020 रुपये प्रति किलोने खरेदी केली. म्हणजेच जवारी मिरचीचा दर 1 लाख 2 हजार रुपये प्रति क्विंटल झाला आहे. सौद्यावेळी व्यापारी राजन जाधव, कयुम बागवान, श्रीकांत यरटे, अरविंद आजरी, रोहित मांडेकर, शिवानंद मुसळे, भरत शहा, विश्‍वनाथ चोथे, सलीम पटेल, बी. एस. पाटील, संजय खोत, राजू खोत, लक्ष्मण पाटील, मुन्ना बागवान आदींसह बाजार समितीचे सौदा लिपिक समरजित खराडे उपस्थित होते. 

हेही वाचा - अबब...रेणुका हिच्या 3 वर्षात 13 सरकारी नोकऱ्या 

नगण्यप्रमाणात मिरचीचे उत्पादन

दरम्यान, यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे. स्थानिक शेतकऱ्यांसह कर्नाटकातील संकेश्‍वर, नेर्ली परिसरातील उत्पादक विशेषत: जवारी मिरचीचे उत्पादन घेतात; परंतु मागणीच्या अगदी नगण्यप्रमाणात या मिरचीचे उत्पादन आहे. यामुळे प्रत्येक हंगामात ही मिरची भाव खात आहे. यंदा दरवर्षीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती असल्याने प्रत्येक सौद्यावेळी ही मिरची दराचा उच्चांक करीत आहे. अद्याप स्थानिक मिरचीची आवक सुरू असून, जानेवारीपासून ब्याडगी मिरचीची आवक सुरू होईल. त्या मिरचीचे दरही वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे यंदा ग्राहकांना मिरची झोंबणार एवढे मात्र निश्‍चित. 

हेही वाचा - आजारी आजोबांचे नातवासाठी कायपण !; पतंगासाठी असाही प्रयत्न 
 

News Item ID: 

599-news_story-1576088748

Mobile Device Headline: 

अबब ! गडहिंग्लजला जवारी मिरचीला 'इतका' उच्चांकी दर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज झालेल्या सौद्यात जवारी मिरचीचा दर एक हजारी पार झाला. प्रति किलोला 1020 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला असून, यापुढे ही मिरची ग्राहकांना अधिकच झोंबणार आहे. आजचा दर हा बाजार समितीच्या इतिहासातील सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले. 

आज मार्केट यार्ड परिसरातील अडत दुकानांमध्ये लाल मिरचीचा सौदा होता. काशिनाथ मोर्ती यांच्या अडत दुकानात सुळे (ता. आजरा) येथील उत्पादक शेतकरी सुमन इंद्रजित कोकीतकर यांनी मिरची सौद्याला लावली होती. व्यापारी जब्बार बागवान यांनी ही मिरची 1020 रुपये प्रति किलोने खरेदी केली. म्हणजेच जवारी मिरचीचा दर 1 लाख 2 हजार रुपये प्रति क्विंटल झाला आहे. सौद्यावेळी व्यापारी राजन जाधव, कयुम बागवान, श्रीकांत यरटे, अरविंद आजरी, रोहित मांडेकर, शिवानंद मुसळे, भरत शहा, विश्‍वनाथ चोथे, सलीम पटेल, बी. एस. पाटील, संजय खोत, राजू खोत, लक्ष्मण पाटील, मुन्ना बागवान आदींसह बाजार समितीचे सौदा लिपिक समरजित खराडे उपस्थित होते. 

हेही वाचा - अबब...रेणुका हिच्या 3 वर्षात 13 सरकारी नोकऱ्या 

नगण्यप्रमाणात मिरचीचे उत्पादन

दरम्यान, यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे. स्थानिक शेतकऱ्यांसह कर्नाटकातील संकेश्‍वर, नेर्ली परिसरातील उत्पादक विशेषत: जवारी मिरचीचे उत्पादन घेतात; परंतु मागणीच्या अगदी नगण्यप्रमाणात या मिरचीचे उत्पादन आहे. यामुळे प्रत्येक हंगामात ही मिरची भाव खात आहे. यंदा दरवर्षीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती असल्याने प्रत्येक सौद्यावेळी ही मिरची दराचा उच्चांक करीत आहे. अद्याप स्थानिक मिरचीची आवक सुरू असून, जानेवारीपासून ब्याडगी मिरचीची आवक सुरू होईल. त्या मिरचीचे दरही वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे यंदा ग्राहकांना मिरची झोंबणार एवढे मात्र निश्‍चित. 

हेही वाचा - आजारी आजोबांचे नातवासाठी कायपण !; पतंगासाठी असाही प्रयत्न 
 

Vertical Image: 

English Headline: 

1020 Per KG Rate To Red Chili Mirchi In Gadhinglaj

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज

कोल्हापूर

उत्पन्न

बाजार समिती

agriculture market committee

मिरची

व्यापार

गवा

कर्नाटक

Search Functional Tags: 

गडहिंग्लज, कोल्हापूर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मिरची, व्यापार, गवा, कर्नाटक

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Red Chili Rate News

Meta Description: 

1020 Per KG Rate To Red Chili Mirchi In Gadhinglaj

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

व्यापार

कर्नाटक

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

अबब ! गडहिंग्लजला जवारी मिरचीला 'इतका' उच्चांकी दर गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज झालेल्या सौद्यात जवारी मिरचीचा दर एक हजारी पार झाला. प्रति किलोला 1020 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला असून, यापुढे ही मिरची ग्राहकांना अधिकच झोंबणार आहे. आजचा दर हा बाजार समितीच्या इतिहासातील सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले.  आज मार्केट यार्ड परिसरातील अडत दुकानांमध्ये लाल मिरचीचा सौदा होता. काशिनाथ मोर्ती यांच्या अडत दुकानात सुळे (ता. आजरा) येथील उत्पादक शेतकरी सुमन इंद्रजित कोकीतकर यांनी मिरची सौद्याला लावली होती. व्यापारी जब्बार बागवान यांनी ही मिरची 1020 रुपये प्रति किलोने खरेदी केली. म्हणजेच जवारी मिरचीचा दर 1 लाख 2 हजार रुपये प्रति क्विंटल झाला आहे. सौद्यावेळी व्यापारी राजन जाधव, कयुम बागवान, श्रीकांत यरटे, अरविंद आजरी, रोहित मांडेकर, शिवानंद मुसळे, भरत शहा, विश्‍वनाथ चोथे, सलीम पटेल, बी. एस. पाटील, संजय खोत, राजू खोत, लक्ष्मण पाटील, मुन्ना बागवान आदींसह बाजार समितीचे सौदा लिपिक समरजित खराडे उपस्थित होते.  हेही वाचा - अबब...रेणुका हिच्या 3 वर्षात 13 सरकारी नोकऱ्या  नगण्यप्रमाणात मिरचीचे उत्पादन दरम्यान, यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे. स्थानिक शेतकऱ्यांसह कर्नाटकातील संकेश्‍वर, नेर्ली परिसरातील उत्पादक विशेषत: जवारी मिरचीचे उत्पादन घेतात; परंतु मागणीच्या अगदी नगण्यप्रमाणात या मिरचीचे उत्पादन आहे. यामुळे प्रत्येक हंगामात ही मिरची भाव खात आहे. यंदा दरवर्षीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती असल्याने प्रत्येक सौद्यावेळी ही मिरची दराचा उच्चांक करीत आहे. अद्याप स्थानिक मिरचीची आवक सुरू असून, जानेवारीपासून ब्याडगी मिरचीची आवक सुरू होईल. त्या मिरचीचे दरही वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे यंदा ग्राहकांना मिरची झोंबणार एवढे मात्र निश्‍चित.  हेही वाचा - आजारी आजोबांचे नातवासाठी कायपण !; पतंगासाठी असाही प्रयत्न    News Item ID:  599-news_story-1576088748 Mobile Device Headline:  अबब ! गडहिंग्लजला जवारी मिरचीला 'इतका' उच्चांकी दर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज झालेल्या सौद्यात जवारी मिरचीचा दर एक हजारी पार झाला. प्रति किलोला 1020 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला असून, यापुढे ही मिरची ग्राहकांना अधिकच झोंबणार आहे. आजचा दर हा बाजार समितीच्या इतिहासातील सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले.  आज मार्केट यार्ड परिसरातील अडत दुकानांमध्ये लाल मिरचीचा सौदा होता. काशिनाथ मोर्ती यांच्या अडत दुकानात सुळे (ता. आजरा) येथील उत्पादक शेतकरी सुमन इंद्रजित कोकीतकर यांनी मिरची सौद्याला लावली होती. व्यापारी जब्बार बागवान यांनी ही मिरची 1020 रुपये प्रति किलोने खरेदी केली. म्हणजेच जवारी मिरचीचा दर 1 लाख 2 हजार रुपये प्रति क्विंटल झाला आहे. सौद्यावेळी व्यापारी राजन जाधव, कयुम बागवान, श्रीकांत यरटे, अरविंद आजरी, रोहित मांडेकर, शिवानंद मुसळे, भरत शहा, विश्‍वनाथ चोथे, सलीम पटेल, बी. एस. पाटील, संजय खोत, राजू खोत, लक्ष्मण पाटील, मुन्ना बागवान आदींसह बाजार समितीचे सौदा लिपिक समरजित खराडे उपस्थित होते.  हेही वाचा - अबब...रेणुका हिच्या 3 वर्षात 13 सरकारी नोकऱ्या  नगण्यप्रमाणात मिरचीचे उत्पादन दरम्यान, यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे. स्थानिक शेतकऱ्यांसह कर्नाटकातील संकेश्‍वर, नेर्ली परिसरातील उत्पादक विशेषत: जवारी मिरचीचे उत्पादन घेतात; परंतु मागणीच्या अगदी नगण्यप्रमाणात या मिरचीचे उत्पादन आहे. यामुळे प्रत्येक हंगामात ही मिरची भाव खात आहे. यंदा दरवर्षीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती असल्याने प्रत्येक सौद्यावेळी ही मिरची दराचा उच्चांक करीत आहे. अद्याप स्थानिक मिरचीची आवक सुरू असून, जानेवारीपासून ब्याडगी मिरचीची आवक सुरू होईल. त्या मिरचीचे दरही वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे यंदा ग्राहकांना मिरची झोंबणार एवढे मात्र निश्‍चित.  हेही वाचा - आजारी आजोबांचे नातवासाठी कायपण !; पतंगासाठी असाही प्रयत्न    Vertical Image:  English Headline:  1020 Per KG Rate To Red Chili Mirchi In Gadhinglaj Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा गडहिंग्लज कोल्हापूर उत्पन्न बाजार समिती agriculture market committee मिरची व्यापार गवा कर्नाटक Search Functional Tags:  गडहिंग्लज, कोल्हापूर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मिरची, व्यापार, गवा, कर्नाटक Twitter Publish:  Meta Keyword:  Red Chili Rate News Meta Description:  1020 Per KG Rate To Red Chili Mirchi In Gadhinglaj Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर व्यापार कर्नाटक News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rGLDsn
Read More
पांढरा-तांबडा रश्‍शाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई - पांढऱ्या आणि तांबड्या रश्‍शासाठी लागणाऱ्या मटणाच्या दराबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कमी भावात मटणविक्रीची सक्ती करणाऱ्या दोन ग्रामपंचायतींसह जिल्हाधिकाऱ्यांनाही नोटीस बजाविण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

कोल्हापूरमधील गारगोटी आणि कडगाव येथील ग्रामपंचायतींविरोधात मटणविक्रेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मटणविक्रेत्यांनी ३६० ते ३८० रुपये दराने विक्री करावी; अन्यथा दुकाने बंद ठेवावीत, अशी सक्ती ग्रामपंचायतीने केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. जर या शर्तींचा भंग केला तर दुकानाला सीलबंद केले जाईल, असेही विक्रेत्यांना सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकादारांनी ॲड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत याचिका केली आहे. बुधवारी न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली.

News Item ID: 

599-news_story-1576080950

Mobile Device Headline: 

पांढरा-तांबडा रश्‍शाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - पांढऱ्या आणि तांबड्या रश्‍शासाठी लागणाऱ्या मटणाच्या दराबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कमी भावात मटणविक्रीची सक्ती करणाऱ्या दोन ग्रामपंचायतींसह जिल्हाधिकाऱ्यांनाही नोटीस बजाविण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

कोल्हापूरमधील गारगोटी आणि कडगाव येथील ग्रामपंचायतींविरोधात मटणविक्रेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मटणविक्रेत्यांनी ३६० ते ३८० रुपये दराने विक्री करावी; अन्यथा दुकाने बंद ठेवावीत, अशी सक्ती ग्रामपंचायतीने केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. जर या शर्तींचा भंग केला तर दुकानाला सीलबंद केले जाईल, असेही विक्रेत्यांना सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकादारांनी ॲड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत याचिका केली आहे. बुधवारी न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली.

Vertical Image: 

English Headline: 

mutton rate issue high court

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

मटण

mumbai

मुंबई उच्च न्यायालय

mumbai high court

high court

Search Functional Tags: 

मटण, Mumbai, मुंबई उच्च न्यायालय, Mumbai High Court, High Court

Twitter Publish: 

Meta Description: 

पांढऱ्या आणि तांबड्या रश्‍शासाठी लागणाऱ्या मटणाच्या दराबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पांढरा-तांबडा रश्‍शाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई - पांढऱ्या आणि तांबड्या रश्‍शासाठी लागणाऱ्या मटणाच्या दराबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कमी भावात मटणविक्रीची सक्ती करणाऱ्या दोन ग्रामपंचायतींसह जिल्हाधिकाऱ्यांनाही नोटीस बजाविण्यात आली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  कोल्हापूरमधील गारगोटी आणि कडगाव येथील ग्रामपंचायतींविरोधात मटणविक्रेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मटणविक्रेत्यांनी ३६० ते ३८० रुपये दराने विक्री करावी; अन्यथा दुकाने बंद ठेवावीत, अशी सक्ती ग्रामपंचायतीने केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. जर या शर्तींचा भंग केला तर दुकानाला सीलबंद केले जाईल, असेही विक्रेत्यांना सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकादारांनी ॲड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत याचिका केली आहे. बुधवारी न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. News Item ID:  599-news_story-1576080950 Mobile Device Headline:  पांढरा-तांबडा रश्‍शाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - पांढऱ्या आणि तांबड्या रश्‍शासाठी लागणाऱ्या मटणाच्या दराबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कमी भावात मटणविक्रीची सक्ती करणाऱ्या दोन ग्रामपंचायतींसह जिल्हाधिकाऱ्यांनाही नोटीस बजाविण्यात आली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  कोल्हापूरमधील गारगोटी आणि कडगाव येथील ग्रामपंचायतींविरोधात मटणविक्रेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मटणविक्रेत्यांनी ३६० ते ३८० रुपये दराने विक्री करावी; अन्यथा दुकाने बंद ठेवावीत, अशी सक्ती ग्रामपंचायतीने केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. जर या शर्तींचा भंग केला तर दुकानाला सीलबंद केले जाईल, असेही विक्रेत्यांना सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकादारांनी ॲड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत याचिका केली आहे. बुधवारी न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. Vertical Image:  English Headline:  mutton rate issue high court Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मटण mumbai मुंबई उच्च न्यायालय mumbai high court high court Search Functional Tags:  मटण, Mumbai, मुंबई उच्च न्यायालय, Mumbai High Court, High Court Twitter Publish:  Meta Description:  पांढऱ्या आणि तांबड्या रश्‍शासाठी लागणाऱ्या मटणाच्या दराबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2smOnLf
Read More
पंधरा हजार कोटींची थकबाकी द्या - उद्धव ठाकरे

मुंबई - वस्तू व सेवाकर (जीएसटी) मोबदला आणि कर परताव्याची १५ हजार कोटींची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्राद्वारे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

केंद्र सरकारकडून राज्य सरकारला १५ हजार ५५८ कोटी ५ लाख रुपये कर परताव्यापोटी येणे बाकी असून, हा परतावा कमी झाल्यामुळे राज्यातील विकासकामांवर परिणाम होत आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.

राज्यावरील कर्जाचा बोजा, कर्जाचे व्याज, विविध योजनांचे अनुदान यांसारख्या बाबींमुळे राज्याची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक आहे. त्यातच यंदाच्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्‍वासनही दिले आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेला आठवडाभर घेत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने थकविलेली थकबाकी मागण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि त्यासाठी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.

विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक 

मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, आधीचा अनुभव लक्षात घेता पुढील काळातदेखील कर परतावा कमी मिळेल असे वाटते. अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे १४ टक्के ‘जीएसटी’ संकलनाच्या उद्दिष्टापेक्षा कमी कर संकलन झाले आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या चार महिन्यांत राज्याला ५ हजार ६३५ कोटी रुपये एवढा ‘जीएसटी’ मोबदला मिळाला. 

पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

एकात्मिक वस्तू व सेवाकर प्रणाली २०१७-१८ मध्ये निश्‍चित करण्यात आली. त्या वेळी त्याचा आधार अर्थ आयोगाचे कर परतावा सूत्र होते. मार्च २०१८ या वर्षाअखेर २०१९ च्या ‘कॅग’ अहवाल क्र.११ नुसार एकात्मिक वस्तू व सेवाकराची समायोजित रक्कम अनेक व्यवहारांसाठी झालेली नाही असे आढळले. यामुळे या कराची मोठी रक्कम केंद्राकडून येणे बाकी आहे. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी जेणेकरून राज्यातील विकासकामांना वेग देता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.

News Item ID: 

599-news_story-1576083890

Mobile Device Headline: 

पंधरा हजार कोटींची थकबाकी द्या - उद्धव ठाकरे

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - वस्तू व सेवाकर (जीएसटी) मोबदला आणि कर परताव्याची १५ हजार कोटींची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्राद्वारे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

केंद्र सरकारकडून राज्य सरकारला १५ हजार ५५८ कोटी ५ लाख रुपये कर परताव्यापोटी येणे बाकी असून, हा परतावा कमी झाल्यामुळे राज्यातील विकासकामांवर परिणाम होत आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.

राज्यावरील कर्जाचा बोजा, कर्जाचे व्याज, विविध योजनांचे अनुदान यांसारख्या बाबींमुळे राज्याची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक आहे. त्यातच यंदाच्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्‍वासनही दिले आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेला आठवडाभर घेत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने थकविलेली थकबाकी मागण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि त्यासाठी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.

विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक 

मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, आधीचा अनुभव लक्षात घेता पुढील काळातदेखील कर परतावा कमी मिळेल असे वाटते. अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे १४ टक्के ‘जीएसटी’ संकलनाच्या उद्दिष्टापेक्षा कमी कर संकलन झाले आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या चार महिन्यांत राज्याला ५ हजार ६३५ कोटी रुपये एवढा ‘जीएसटी’ मोबदला मिळाला. 

पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

एकात्मिक वस्तू व सेवाकर प्रणाली २०१७-१८ मध्ये निश्‍चित करण्यात आली. त्या वेळी त्याचा आधार अर्थ आयोगाचे कर परतावा सूत्र होते. मार्च २०१८ या वर्षाअखेर २०१९ च्या ‘कॅग’ अहवाल क्र.११ नुसार एकात्मिक वस्तू व सेवाकराची समायोजित रक्कम अनेक व्यवहारांसाठी झालेली नाही असे आढळले. यामुळे या कराची मोठी रक्कम केंद्राकडून येणे बाकी आहे. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी जेणेकरून राज्यातील विकासकामांना वेग देता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Give a balance of fifteen thousand crores uddhav thackeray

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

maharashtra

उद्धव ठाकरे

union budget

mumbai

मुख्यमंत्री

uddhav thakare

nirmala sitharaman

कर्ज

farming

pankaja munde

Search Functional Tags: 

Maharashtra, उद्धव ठाकरे, Union Budget, Mumbai, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Nirmala Sitharaman, कर्ज, farming, Pankaja Munde

Twitter Publish: 

Meta Description: 

वस्तू व सेवाकर (जीएसटी) मोबदला आणि कर परताव्याची १५ हजार कोटींची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्राद्वारे केली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

उद्धव ठाकरे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पंधरा हजार कोटींची थकबाकी द्या - उद्धव ठाकरे मुंबई - वस्तू व सेवाकर (जीएसटी) मोबदला आणि कर परताव्याची १५ हजार कोटींची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्राद्वारे केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  केंद्र सरकारकडून राज्य सरकारला १५ हजार ५५८ कोटी ५ लाख रुपये कर परताव्यापोटी येणे बाकी असून, हा परतावा कमी झाल्यामुळे राज्यातील विकासकामांवर परिणाम होत आहे, असेही या पत्रात म्हटले आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा, कर्जाचे व्याज, विविध योजनांचे अनुदान यांसारख्या बाबींमुळे राज्याची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक आहे. त्यातच यंदाच्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्‍वासनही दिले आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेला आठवडाभर घेत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने थकविलेली थकबाकी मागण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि त्यासाठी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, आधीचा अनुभव लक्षात घेता पुढील काळातदेखील कर परतावा कमी मिळेल असे वाटते. अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे १४ टक्के ‘जीएसटी’ संकलनाच्या उद्दिष्टापेक्षा कमी कर संकलन झाले आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या चार महिन्यांत राज्याला ५ हजार ६३५ कोटी रुपये एवढा ‘जीएसटी’ मोबदला मिळाला.  पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता एकात्मिक वस्तू व सेवाकर प्रणाली २०१७-१८ मध्ये निश्‍चित करण्यात आली. त्या वेळी त्याचा आधार अर्थ आयोगाचे कर परतावा सूत्र होते. मार्च २०१८ या वर्षाअखेर २०१९ च्या ‘कॅग’ अहवाल क्र.११ नुसार एकात्मिक वस्तू व सेवाकराची समायोजित रक्कम अनेक व्यवहारांसाठी झालेली नाही असे आढळले. यामुळे या कराची मोठी रक्कम केंद्राकडून येणे बाकी आहे. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी जेणेकरून राज्यातील विकासकामांना वेग देता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे. News Item ID:  599-news_story-1576083890 Mobile Device Headline:  पंधरा हजार कोटींची थकबाकी द्या - उद्धव ठाकरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - वस्तू व सेवाकर (जीएसटी) मोबदला आणि कर परताव्याची १५ हजार कोटींची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्राद्वारे केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  केंद्र सरकारकडून राज्य सरकारला १५ हजार ५५८ कोटी ५ लाख रुपये कर परताव्यापोटी येणे बाकी असून, हा परतावा कमी झाल्यामुळे राज्यातील विकासकामांवर परिणाम होत आहे, असेही या पत्रात म्हटले आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा, कर्जाचे व्याज, विविध योजनांचे अनुदान यांसारख्या बाबींमुळे राज्याची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक आहे. त्यातच यंदाच्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्‍वासनही दिले आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेला आठवडाभर घेत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने थकविलेली थकबाकी मागण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि त्यासाठी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, आधीचा अनुभव लक्षात घेता पुढील काळातदेखील कर परतावा कमी मिळेल असे वाटते. अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे १४ टक्के ‘जीएसटी’ संकलनाच्या उद्दिष्टापेक्षा कमी कर संकलन झाले आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या चार महिन्यांत राज्याला ५ हजार ६३५ कोटी रुपये एवढा ‘जीएसटी’ मोबदला मिळाला.  पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता एकात्मिक वस्तू व सेवाकर प्रणाली २०१७-१८ मध्ये निश्‍चित करण्यात आली. त्या वेळी त्याचा आधार अर्थ आयोगाचे कर परतावा सूत्र होते. मार्च २०१८ या वर्षाअखेर २०१९ च्या ‘कॅग’ अहवाल क्र.११ नुसार एकात्मिक वस्तू व सेवाकराची समायोजित रक्कम अनेक व्यवहारांसाठी झालेली नाही असे आढळले. यामुळे या कराची मोठी रक्कम केंद्राकडून येणे बाकी आहे. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी जेणेकरून राज्यातील विकासकामांना वेग देता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे. Vertical Image:  English Headline:  Give a balance of fifteen thousand crores uddhav thackeray Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क maharashtra उद्धव ठाकरे union budget mumbai मुख्यमंत्री uddhav thakare nirmala sitharaman कर्ज farming pankaja munde Search Functional Tags:  Maharashtra, उद्धव ठाकरे, Union Budget, Mumbai, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Nirmala Sitharaman, कर्ज, farming, Pankaja Munde Twitter Publish:  Meta Description:  वस्तू व सेवाकर (जीएसटी) मोबदला आणि कर परताव्याची १५ हजार कोटींची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्राद्वारे केली आहे. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PdB7C0
Read More