Click Live News Short news on Mobile 2019.....: News Story Feeds

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......
Showing posts with label News Story Feeds. Show all posts
Showing posts with label News Story Feeds. Show all posts

Sunday, January 17, 2021

ग्रामपंचायत निवडणुकीवरून नारी येथे दोन गटांत हाणामारी ! तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

पांगरी (सोलापूर) : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मतदान केंद्रावर थांबण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना नारी (ता. बार्शी) येथे घडली. याबाबत परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन गटांतील तीस जणांवर पांगरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत अण्णासाहेब दत्तात्रय साठे (वय 32, रा. नारी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की नारी गावच्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदान करून बाहेर आलो व मतदान केंद्राबाहेर थांबलो असता त्या वेळी अनिल लक्ष्मण कांबळे, सुनील लक्ष्मण कांबळे, संतोष लक्ष्मण कांबळे, प्रशांत बदाले, मंगेश पाटील, विशाल धर्मराज कदम, बाबासाहेब धर्मराज कदम, सुधीर बदाले, महादेव सुनील कांबळे, गोकुळ सुनील कांबळे (रा. सर्व नारी) यांनी तेथे येऊन तू बाहेर का थांबलास म्हणत शिवीगाळ करत लाथा- बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या वेळी अमोल रानमाळ, अण्णा शिंदे, अनिल बारंगुळे, सुनील बारंगुळे हे सोडवायला आले असता अमोल रानमाळ, अण्णा शिंदे यांना डोक्‍यात दगड घालून जखमी केले. 

तर अनिल लक्ष्मण कांबळे (वय 40, रा. नारी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की माझी पत्नी सुवर्णा ही गाव कामगार कोतवाल आहे. गावच्या निवडणुकीचे मतदान असल्याने निवडणुकीसाठी बाहेरून आलेल्या स्टाफसाठी जेवणाची व इतर व्यवस्था मी पाहत असताना रामचंद्र धर्मराज माळी याने मला, तू दिवसभर इथे का थांबलास, बाहेर जा म्हटल्याने आमच्या दोघांत किरकोळ बाचाबाची झाली. या वेळेस मी शाळेच्या बाहेर आलो असता अनिल भास्कर बारंगुळे, सुनील भास्कर बारंगुळे, अमोल अनिल रानमाळ, अमित अरुण कदम, अण्णा शिंदे, सूरज मोरे, अण्णासाहेब दत्तात्रय साठे, दयानंद दिलीप शिंदे, बालाजी भास्कर शिंदे, पांडुरंग नानासाहेब बदाले, सुजित सुरेश बदाले, दादासाहेब विजय कुरुंद, रामहारी दिलीप शिंदे, अतुल नामदेव बदाले, बलभीम रामा बिरंजे, दिलीप शिंदे, रोहित लक्ष्मण साकतकर, महादेव प्रकाश कोंढारे, लखन पोपट शिंदे, केशव वामन कदम (रा. सर्व नारी) यांनी मला व माझे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या साथीदारांना शिवीगाळ करून लाथा- बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या वेळी मंगेश पाटील, विशाल कदम यांना दगडाने मारहाण करून जखमी केले. 

या घटनेची पांगरी पोलिसांत नोंद झाली असून तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट करत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ग्रामपंचायत निवडणुकीवरून नारी येथे दोन गटांत हाणामारी ! तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल  पांगरी (सोलापूर) : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मतदान केंद्रावर थांबण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना नारी (ता. बार्शी) येथे घडली. याबाबत परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन गटांतील तीस जणांवर पांगरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.  याबाबत अण्णासाहेब दत्तात्रय साठे (वय 32, रा. नारी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की नारी गावच्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदान करून बाहेर आलो व मतदान केंद्राबाहेर थांबलो असता त्या वेळी अनिल लक्ष्मण कांबळे, सुनील लक्ष्मण कांबळे, संतोष लक्ष्मण कांबळे, प्रशांत बदाले, मंगेश पाटील, विशाल धर्मराज कदम, बाबासाहेब धर्मराज कदम, सुधीर बदाले, महादेव सुनील कांबळे, गोकुळ सुनील कांबळे (रा. सर्व नारी) यांनी तेथे येऊन तू बाहेर का थांबलास म्हणत शिवीगाळ करत लाथा- बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या वेळी अमोल रानमाळ, अण्णा शिंदे, अनिल बारंगुळे, सुनील बारंगुळे हे सोडवायला आले असता अमोल रानमाळ, अण्णा शिंदे यांना डोक्‍यात दगड घालून जखमी केले.  तर अनिल लक्ष्मण कांबळे (वय 40, रा. नारी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की माझी पत्नी सुवर्णा ही गाव कामगार कोतवाल आहे. गावच्या निवडणुकीचे मतदान असल्याने निवडणुकीसाठी बाहेरून आलेल्या स्टाफसाठी जेवणाची व इतर व्यवस्था मी पाहत असताना रामचंद्र धर्मराज माळी याने मला, तू दिवसभर इथे का थांबलास, बाहेर जा म्हटल्याने आमच्या दोघांत किरकोळ बाचाबाची झाली. या वेळेस मी शाळेच्या बाहेर आलो असता अनिल भास्कर बारंगुळे, सुनील भास्कर बारंगुळे, अमोल अनिल रानमाळ, अमित अरुण कदम, अण्णा शिंदे, सूरज मोरे, अण्णासाहेब दत्तात्रय साठे, दयानंद दिलीप शिंदे, बालाजी भास्कर शिंदे, पांडुरंग नानासाहेब बदाले, सुजित सुरेश बदाले, दादासाहेब विजय कुरुंद, रामहारी दिलीप शिंदे, अतुल नामदेव बदाले, बलभीम रामा बिरंजे, दिलीप शिंदे, रोहित लक्ष्मण साकतकर, महादेव प्रकाश कोंढारे, लखन पोपट शिंदे, केशव वामन कदम (रा. सर्व नारी) यांनी मला व माझे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या साथीदारांना शिवीगाळ करून लाथा- बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या वेळी मंगेश पाटील, विशाल कदम यांना दगडाने मारहाण करून जखमी केले.  या घटनेची पांगरी पोलिसांत नोंद झाली असून तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट करत आहेत.  संपादन : श्रीनिवास दुध्याल News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39KW14t
Read More
Unmasking Happiness | कोरोनामुक्त 80 टक्‍के रुग्णांमध्ये केसगळती; BMC रुग्णालयांत तक्रारींच्या संख्येत वाढ

मुंबई  : कोरोनातून बरे झालेल्या ८० टक्के जणांमध्ये इतर समस्येसह आता केसगळतीच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. शिवाय, ज्यांना कोरोना झालेला नाही अशांसमोर मानसिक ताणातून केसगळती होत असल्याचे पालिकेच्या रुग्णालयांत झालेल्या तपासणीत आढळले आहे.
पालिकेच्या केईएम रुग्णालयात कोरोनोत्तर (पोस्ट कोव्हिड) उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये केसगळतीची समस्या उद्‌भवली आहे. या संख्येत वाढ होत असल्याचे केईएम रुग्णालयाच्या त्वचाविकार विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सिद्धी चिखळकर यांनी सांगितले.

Unmasking Happiness | राज्यातील 50 टक्के कोरोना मृत्यू सहव्याधींनी; 46.7 टक्के जणांचा उच्च रक्तदाबाने मृत्यू

केईएम रुग्णालयाच्या त्वचा विभागाच्या बाह्य रुग्ण विभागात केसगळतीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेत भर पडली आहे. त्यात कोरोना महासाथीत केसगळतीची समस्या निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

कोव्हिडमुळे अनेकांना केसगळती होत आहे. ज्यांना कोव्हिड झाला आहे तेही आणि ज्यांना नाही झाला त्यांनाही या समस्या जाणवत आहेत.
- डॉ. स्मिता घाटे,
 त्वचारोग तज्ज्ञ, सायन रुग्णालय

 

कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ताप येतो आणि त्यातून किमान दीड ते तीन महिन्यांदरम्यान केसगळतीची समस्या होते.
- डॉ. चित्रा नायक,
विभागप्रमुख, त्वचा रोग, नायर रुग्णालय

 

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांनी साधारण तीन महिन्यांनंतर केस गळतीच्या तक्रारी केल्या आहेत. कोरोना काळात वाढलेल्या तणावातून केसगळती होऊ शकते, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. केईएम रुग्णालयात त्वचा विकारावरील उपचारांसाठी येणाऱ्या २५० रुग्णांमधील ३० टक्के रुग्णांनी केसगळतीची तक्रार केली आहे. व्हिटॅमिन डी, लोहाचे प्रमाण कमी झाल्यास केसगळती उद्‌भवते.
- डॉ. सिद्धी चिखळकर,
सहयोगी प्राध्यापक, त्वचाविकार विभाग, केईएम रुग्णालय

Unmasking Happiness Hair fall in 80% of corona-free patientsIncrease in the number of complaints in BMC hospitals

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Unmasking Happiness | कोरोनामुक्त 80 टक्‍के रुग्णांमध्ये केसगळती; BMC रुग्णालयांत तक्रारींच्या संख्येत वाढ मुंबई  : कोरोनातून बरे झालेल्या ८० टक्के जणांमध्ये इतर समस्येसह आता केसगळतीच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. शिवाय, ज्यांना कोरोना झालेला नाही अशांसमोर मानसिक ताणातून केसगळती होत असल्याचे पालिकेच्या रुग्णालयांत झालेल्या तपासणीत आढळले आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयात कोरोनोत्तर (पोस्ट कोव्हिड) उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये केसगळतीची समस्या उद्‌भवली आहे. या संख्येत वाढ होत असल्याचे केईएम रुग्णालयाच्या त्वचाविकार विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सिद्धी चिखळकर यांनी सांगितले. Unmasking Happiness | राज्यातील 50 टक्के कोरोना मृत्यू सहव्याधींनी; 46.7 टक्के जणांचा उच्च रक्तदाबाने मृत्यू केईएम रुग्णालयाच्या त्वचा विभागाच्या बाह्य रुग्ण विभागात केसगळतीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेत भर पडली आहे. त्यात कोरोना महासाथीत केसगळतीची समस्या निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   कोव्हिडमुळे अनेकांना केसगळती होत आहे. ज्यांना कोव्हिड झाला आहे तेही आणि ज्यांना नाही झाला त्यांनाही या समस्या जाणवत आहेत. - डॉ. स्मिता घाटे,  त्वचारोग तज्ज्ञ, सायन रुग्णालय   कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ताप येतो आणि त्यातून किमान दीड ते तीन महिन्यांदरम्यान केसगळतीची समस्या होते. - डॉ. चित्रा नायक, विभागप्रमुख, त्वचा रोग, नायर रुग्णालय   कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांनी साधारण तीन महिन्यांनंतर केस गळतीच्या तक्रारी केल्या आहेत. कोरोना काळात वाढलेल्या तणावातून केसगळती होऊ शकते, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. केईएम रुग्णालयात त्वचा विकारावरील उपचारांसाठी येणाऱ्या २५० रुग्णांमधील ३० टक्के रुग्णांनी केसगळतीची तक्रार केली आहे. व्हिटॅमिन डी, लोहाचे प्रमाण कमी झाल्यास केसगळती उद्‌भवते. - डॉ. सिद्धी चिखळकर, सहयोगी प्राध्यापक, त्वचाविकार विभाग, केईएम रुग्णालय Unmasking Happiness Hair fall in 80% of corona-free patientsIncrease in the number of complaints in BMC hospitals ----------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39Bl2ik
Read More
Success Story: ‘ट्रॅक्टर क्वीन’मल्लिका श्रीनिवासन!

ट्रॅक्टर चालविणारी आर्ची पाहिल्यानंतर सर्वच ‘सैराट’ झाले होते. आर्चीचा तो लुक आजही आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र, खऱ्या आयुष्यातील ‘ट्रॅक्टर क्वीन’ आहेत मल्लिका श्रीनिवासन! या ट्रॅक्टर चालविणाऱ्या नव्हे, तर ट्रॅक्टरची निर्मिती करणाऱ्या ‘ट्रॅक्टर अँड फॉर्म इक्विपमेंट्स’ (टॅफे) या कंपनीच्या अध्यक्षा आहेत. त्या देशातील सर्वांत प्रभावी महिलांपैकी एक आहेत. मल्लिका यांनी वाजवी दरात दर्जेदार ट्रॅक्टरची निर्मिती करीत जागतिक स्तरावर ख्याती मिळविली आहे. 

१९ नोव्हेंबर १९५९ रोजी जन्मलेल्या मल्लिका या दक्षिण भारतातील उद्योजक ए. शीवसैलम यांच्या मोठ्या कन्या आहेत. मद्रास विद्यापीठातून एम.ए. केल्यानंतर, त्यांच्या वडीलांनी त्यांना ‘लिटरेचर’ शिकण्याचा सल्ला दिला. परंतु, स्वतःची वेगळी स्वप्न असणाऱ्या मल्लिका यांनी ‘लिटरेचर’ला प्रवेश न घेता, पुढील शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेल्या. त्यांनी अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीए केले. 

Success Story:आईस्क्रीम, बिस्कीट आणि मिसेस बेक्टर!

भारतात परतल्यानंतर वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी ‘टॅफे’मध्ये ‘जनरल मॅनेजर’ पदावर काम करायला सुरवात केली. त्या म्हणतात, ‘कौटुंबिक व्यवसायात प्रवेश कर, असा कोणताही दबाव माझ्यावर नव्हता. परंतु, मला त्यासाठी प्रोत्साहन मिळाले होते, हे निश्‍चित!’

कंपनीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी सहजसोप्या रणनीती आखल्या. सुरवातीला त्यांनी शेतकऱ्यांना कसे ट्रॅक्टर हवे आहेत, हे जाणून घेतले. त्यासाठी त्यांनी देशभरात ग्राहक सेवा केंद्रे सुरू केले आणि ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद गांभीर्याने घेत, उत्पादनात बदल केला. मल्लिका या बाबतीत म्हणतात, की भारतीय शेतकरी आपला पैसा खूप विचारपूर्वक खर्च करतो. त्यामुळे आमच्यासमोरचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे ट्रॅक्टरचे अनेक वर्षांचे तंत्रज्ञान, डिझाइन आणि मॉडेल बदलणे. त्यांच्यामध्ये नवी वैशिष्ट्ये जोडणे, परंतु किंमत वाढू न देणे. नव्वदीच्या दशकात ट्रॅक्टर क्षेत्र मंदीच्या भोवऱ्यात सापडले. त्यावेळी इतर कंपन्यांनी ट्रॅक्टरची विक्री वाढविण्यासाठी डिलर्सवर दबाव आणला. परंतु, मल्लिका यांनी नफा पणाला लावून उत्पादन कमी केले. मंदीच्या काळातही कंपनी टिकवून ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या. त्यांनी कंपनीत प्रवेश केला, तेव्हा कंपनीची उलाढाल ८६ कोटी रुपये होती, सध्या ती ९३०० कोटी रुपयांहून अधिक आहे. ही देशातील दुसरी, तर जगातील तिसऱ्या क्रमांकाची ट्रॅक्टर बनविणारी कंपनी आहे. जी कंपनी १९८५ मध्ये दरवर्षी केवळ ४००० ट्रॅक्टर बनवत होती, ती कंपनी सध्या १,५०,००० हून अधिक ट्रॅक्टर वर्षाला बनवीत आहे. मल्लिका यांच्या कार्यासाठी २०१४ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने गौरविण्यात आले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Success Story: ‘ट्रॅक्टर क्वीन’मल्लिका श्रीनिवासन! ट्रॅक्टर चालविणारी आर्ची पाहिल्यानंतर सर्वच ‘सैराट’ झाले होते. आर्चीचा तो लुक आजही आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र, खऱ्या आयुष्यातील ‘ट्रॅक्टर क्वीन’ आहेत मल्लिका श्रीनिवासन! या ट्रॅक्टर चालविणाऱ्या नव्हे, तर ट्रॅक्टरची निर्मिती करणाऱ्या ‘ट्रॅक्टर अँड फॉर्म इक्विपमेंट्स’ (टॅफे) या कंपनीच्या अध्यक्षा आहेत. त्या देशातील सर्वांत प्रभावी महिलांपैकी एक आहेत. मल्लिका यांनी वाजवी दरात दर्जेदार ट्रॅक्टरची निर्मिती करीत जागतिक स्तरावर ख्याती मिळविली आहे.  १९ नोव्हेंबर १९५९ रोजी जन्मलेल्या मल्लिका या दक्षिण भारतातील उद्योजक ए. शीवसैलम यांच्या मोठ्या कन्या आहेत. मद्रास विद्यापीठातून एम.ए. केल्यानंतर, त्यांच्या वडीलांनी त्यांना ‘लिटरेचर’ शिकण्याचा सल्ला दिला. परंतु, स्वतःची वेगळी स्वप्न असणाऱ्या मल्लिका यांनी ‘लिटरेचर’ला प्रवेश न घेता, पुढील शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेल्या. त्यांनी अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीए केले.  Success Story:आईस्क्रीम, बिस्कीट आणि मिसेस बेक्टर! भारतात परतल्यानंतर वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी ‘टॅफे’मध्ये ‘जनरल मॅनेजर’ पदावर काम करायला सुरवात केली. त्या म्हणतात, ‘कौटुंबिक व्यवसायात प्रवेश कर, असा कोणताही दबाव माझ्यावर नव्हता. परंतु, मला त्यासाठी प्रोत्साहन मिळाले होते, हे निश्‍चित!’ कंपनीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी सहजसोप्या रणनीती आखल्या. सुरवातीला त्यांनी शेतकऱ्यांना कसे ट्रॅक्टर हवे आहेत, हे जाणून घेतले. त्यासाठी त्यांनी देशभरात ग्राहक सेवा केंद्रे सुरू केले आणि ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद गांभीर्याने घेत, उत्पादनात बदल केला. मल्लिका या बाबतीत म्हणतात, की भारतीय शेतकरी आपला पैसा खूप विचारपूर्वक खर्च करतो. त्यामुळे आमच्यासमोरचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे ट्रॅक्टरचे अनेक वर्षांचे तंत्रज्ञान, डिझाइन आणि मॉडेल बदलणे. त्यांच्यामध्ये नवी वैशिष्ट्ये जोडणे, परंतु किंमत वाढू न देणे. नव्वदीच्या दशकात ट्रॅक्टर क्षेत्र मंदीच्या भोवऱ्यात सापडले. त्यावेळी इतर कंपन्यांनी ट्रॅक्टरची विक्री वाढविण्यासाठी डिलर्सवर दबाव आणला. परंतु, मल्लिका यांनी नफा पणाला लावून उत्पादन कमी केले. मंदीच्या काळातही कंपनी टिकवून ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या. त्यांनी कंपनीत प्रवेश केला, तेव्हा कंपनीची उलाढाल ८६ कोटी रुपये होती, सध्या ती ९३०० कोटी रुपयांहून अधिक आहे. ही देशातील दुसरी, तर जगातील तिसऱ्या क्रमांकाची ट्रॅक्टर बनविणारी कंपनी आहे. जी कंपनी १९८५ मध्ये दरवर्षी केवळ ४००० ट्रॅक्टर बनवत होती, ती कंपनी सध्या १,५०,००० हून अधिक ट्रॅक्टर वर्षाला बनवीत आहे. मल्लिका यांच्या कार्यासाठी २०१४ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने गौरविण्यात आले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LXAXiL
Read More
Special Report | सायबर पोलिसांनी मुंबईकरांचे 15 कोटी वाचवले; फसवणुकीनंतर "गोल्डन अवर'मध्ये तक्रार आवश्‍यक

मुंबई  ः सायबर गुन्हेगार दूरध्वनी करून सामान्यांच्या बॅंक खात्यांवर डल्ला मारत असताना अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्या अंतर्गत तुम्ही सायबर फसवणुकीला बळी पडल्यानंतर दोन तासांच्या आत सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यास तुमचे पैसे वाचू शकतात. 2020 मध्ये वर्षभरात अशाप्रकारे 15 कोटी रुपये वाचवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. 

सायबर गुन्हेगार सर्वसामान्य व्यक्तींना बोलण्यात गुंतवून त्यांच्या जन्मभराच्या कमाईवर डल्ला मारत आहेत. त्यामुळे लोकांचा हा पैसा वाचवण्यासाठी सहपोलिस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी सायबर पोलिसांना विशेष उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सायबर पोलिसांनी आरोपींच्या खात्यातील व्यवहार तत्काळ गोठवून गेल्या वर्षभरात मुंबईकरांचे 15 कोटी रुपये वाचवले आहेत. ज्याप्रमाणे रस्ते अपघातामध्ये अपघात झाल्याच्या काही कालावधीमध्ये जखमी व्यक्तीला उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. त्या कालावधीला "गोल्डन अवर' म्हणतात. तसेच सायबर गुन्ह्यांमध्येही फसवणूक झाल्याच्या दोन तासांमध्ये सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांना हे पैसे वाचवणे शक्‍य होते. 2020 या वर्षभरात एकूण 15 कोटी रुपये वाचवण्यात आले आहेत. ते ई-मेल फिशिंग, ऑनलाईन जॉब फ्रॉड, क्‍लासिफाईड फ्रॉड, केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक, लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून ओळख करून फसवणूक, समाजमाध्यमांवरून ओळख करून फसवणूक, ओटीपी फसवणूक तसेच इतर कुठल्याही प्रकारात फसवणूक करण्यात आलेली ही रक्कम आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी ही रक्कम वाचवण्यात आली होती, अशा प्रकरणांमध्ये त्या वेळी गुन्हेही दाखल झाले नव्हते. 

मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

दरम्यान, सायबर गुन्ह्यांमध्ये बॅंकेची पडताळणी व अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल होण्यातच आठवड्याचा कालावधी जातो. त्याचा फायदा उचलून आरोपी खात्यातील रक्कम काढतात. त्यामुळे सायबर पोलिस प्रथम संबंधित खात्यात गेलेल्या रकमेचा व्यवहार थांबवतात, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. 

मुलीच्या लग्नाचे पैसे वाचवले 
कुर्ल्यातील फहाद शेख याला केवायसीच्या नावाखाली आठ लाखांचा सायबर गंडा घालण्यात आला होता. त्याने तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर आरोपीच्या खात्यातील ही रक्कम तत्काळ गोठवण्यात आली. त्यामुळे ती आरोपीला काढता आली नाही. फहाद शेख यांनी मुलीच्या लग्नासाठी ही रक्कम जमा केली होती.

Cyber ​​police save 15 crore Mumbaikars Complaint required in Golden Hour after fraud

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Special Report | सायबर पोलिसांनी मुंबईकरांचे 15 कोटी वाचवले; फसवणुकीनंतर "गोल्डन अवर'मध्ये तक्रार आवश्‍यक मुंबई  ः सायबर गुन्हेगार दूरध्वनी करून सामान्यांच्या बॅंक खात्यांवर डल्ला मारत असताना अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्या अंतर्गत तुम्ही सायबर फसवणुकीला बळी पडल्यानंतर दोन तासांच्या आत सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यास तुमचे पैसे वाचू शकतात. 2020 मध्ये वर्षभरात अशाप्रकारे 15 कोटी रुपये वाचवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.  सायबर गुन्हेगार सर्वसामान्य व्यक्तींना बोलण्यात गुंतवून त्यांच्या जन्मभराच्या कमाईवर डल्ला मारत आहेत. त्यामुळे लोकांचा हा पैसा वाचवण्यासाठी सहपोलिस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी सायबर पोलिसांना विशेष उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सायबर पोलिसांनी आरोपींच्या खात्यातील व्यवहार तत्काळ गोठवून गेल्या वर्षभरात मुंबईकरांचे 15 कोटी रुपये वाचवले आहेत. ज्याप्रमाणे रस्ते अपघातामध्ये अपघात झाल्याच्या काही कालावधीमध्ये जखमी व्यक्तीला उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. त्या कालावधीला "गोल्डन अवर' म्हणतात. तसेच सायबर गुन्ह्यांमध्येही फसवणूक झाल्याच्या दोन तासांमध्ये सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांना हे पैसे वाचवणे शक्‍य होते. 2020 या वर्षभरात एकूण 15 कोटी रुपये वाचवण्यात आले आहेत. ते ई-मेल फिशिंग, ऑनलाईन जॉब फ्रॉड, क्‍लासिफाईड फ्रॉड, केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक, लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून ओळख करून फसवणूक, समाजमाध्यमांवरून ओळख करून फसवणूक, ओटीपी फसवणूक तसेच इतर कुठल्याही प्रकारात फसवणूक करण्यात आलेली ही रक्कम आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी ही रक्कम वाचवण्यात आली होती, अशा प्रकरणांमध्ये त्या वेळी गुन्हेही दाखल झाले नव्हते.  मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा दरम्यान, सायबर गुन्ह्यांमध्ये बॅंकेची पडताळणी व अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल होण्यातच आठवड्याचा कालावधी जातो. त्याचा फायदा उचलून आरोपी खात्यातील रक्कम काढतात. त्यामुळे सायबर पोलिस प्रथम संबंधित खात्यात गेलेल्या रकमेचा व्यवहार थांबवतात, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.  मुलीच्या लग्नाचे पैसे वाचवले  कुर्ल्यातील फहाद शेख याला केवायसीच्या नावाखाली आठ लाखांचा सायबर गंडा घालण्यात आला होता. त्याने तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर आरोपीच्या खात्यातील ही रक्कम तत्काळ गोठवण्यात आली. त्यामुळे ती आरोपीला काढता आली नाही. फहाद शेख यांनी मुलीच्या लग्नासाठी ही रक्कम जमा केली होती. Cyber ​​police save 15 crore Mumbaikars Complaint required in Golden Hour after fraud -------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3nXudyG
Read More
मुंबईतील शाळांबाबत आज निर्णय? महापौर किशोरी पेडणेकरांच्या उपस्थितीत बैठक 

मुंबई : मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत उद्या (ता. 18) महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच शाळा सुरू होण्याची निश्‍चित तारीख ठरण्याची शक्‍यता आहे. 
कोव्हिड लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यापर्यंत 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे; मात्र अद्याप या वयोगटाखालील बालके आणि तरुणांना लस देण्याबाबत निर्णय झालेला नाही. मुंबईतील कोरोनाचा फास सैल झालेला आहे; मात्र अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागासोबत चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी उद्या ही बैठक बोलाविण्यात आली आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. 

लसीकरण रद्द नाही! 
कोव्हिडचे लसीकरण रद्द केलेले नाही. ते स्थगित केले आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले. को-विन ऍपमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठी उद्यापर्यंत लसीकरण स्थगित केले आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत गैरसमज पसरवू नये, असे आवाहन महापौरांनी केले. 

परदेशातून येणाऱ्या काही प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना बेकायदेशीररीत्या विलगीकरणातून सूट देण्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी दोषी असलेल्या दुय्यम अभियंत्यासह तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच आता त्यांच्यावर पोलिस कारवाई सुरू आहे. असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. 
- किशोरी पेडणेकर,
महापौर 

Decision regarding schools in Mumbai todayMeeting in the presence of Mayor Kishori Pednekar

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबईतील शाळांबाबत आज निर्णय? महापौर किशोरी पेडणेकरांच्या उपस्थितीत बैठक  मुंबई : मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत उद्या (ता. 18) महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच शाळा सुरू होण्याची निश्‍चित तारीख ठरण्याची शक्‍यता आहे.  कोव्हिड लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यापर्यंत 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे; मात्र अद्याप या वयोगटाखालील बालके आणि तरुणांना लस देण्याबाबत निर्णय झालेला नाही. मुंबईतील कोरोनाचा फास सैल झालेला आहे; मात्र अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागासोबत चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी उद्या ही बैठक बोलाविण्यात आली आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.  लसीकरण रद्द नाही!  कोव्हिडचे लसीकरण रद्द केलेले नाही. ते स्थगित केले आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले. को-विन ऍपमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठी उद्यापर्यंत लसीकरण स्थगित केले आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत गैरसमज पसरवू नये, असे आवाहन महापौरांनी केले.  परदेशातून येणाऱ्या काही प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना बेकायदेशीररीत्या विलगीकरणातून सूट देण्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी दोषी असलेल्या दुय्यम अभियंत्यासह तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच आता त्यांच्यावर पोलिस कारवाई सुरू आहे. असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत.  - किशोरी पेडणेकर, महापौर  Decision regarding schools in Mumbai todayMeeting in the presence of Mayor Kishori Pednekar ----------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3sAOdun
Read More
निती आयोगात नोकरीची मोठी संधी; पगार ६० हजार!

Niti Ayog Recruitment: पुणे : जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर निती आयोग तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन आलं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. ज्यांना निती आयोगामध्ये भरती व्हायचं आहे, त्यांनी नक्कीच या संधीचा फायदा घ्यावा. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार निती आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

- MMRDA Jobs 2021: इंजिनिअर तरुण-तरुणींनो आताच करा अर्ज; पगार १ लाख ७७ हजारापर्यंत​

यंग प्रोफेशनल्सकडून निती आयोगाला खूप अपेक्षा आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून जास्तीत जास्त अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी तुमच्याकडे फक्त इंजिनिअरिंगची पदवी किंवा पदविका (डिप्लोमा) असणे आवश्यक आहे. एकूण १० पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ही नोकरी दोन वर्षांच्या करार पद्धतीनुसार असेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जानेवारी २०२१ आहे. त्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

- IAF Recruitment 2021: १२वी पास उमेदवारांनो, एअरमन पदांसाठी निघाली भरती!​

ज्या १० पदांवर यंग प्रोफेशनल्स भरती करावयाचे आहेत त्यासाठी उमेदवाराचे कमाल वय ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. रिक्त पदांवर भरती लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला मुलाखतीच्या आधारे अंतिम नियुक्ती पत्र दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६० हजार रुपये पगार देण्यात येईल. रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्जासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. निवड झाल्यानंतर यशस्वी उमेदवारांना दिल्लीत नोकरी दिली जाईल.

- दहावी-बारावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी; फक्त मुलाखत द्या अन् सरकारी नोकरी मिळवा​

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा
अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

निती आयोगात नोकरीची मोठी संधी; पगार ६० हजार! Niti Ayog Recruitment: पुणे : जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर निती आयोग तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन आलं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. ज्यांना निती आयोगामध्ये भरती व्हायचं आहे, त्यांनी नक्कीच या संधीचा फायदा घ्यावा. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार निती आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.  - MMRDA Jobs 2021: इंजिनिअर तरुण-तरुणींनो आताच करा अर्ज; पगार १ लाख ७७ हजारापर्यंत​ यंग प्रोफेशनल्सकडून निती आयोगाला खूप अपेक्षा आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून जास्तीत जास्त अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी तुमच्याकडे फक्त इंजिनिअरिंगची पदवी किंवा पदविका (डिप्लोमा) असणे आवश्यक आहे. एकूण १० पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ही नोकरी दोन वर्षांच्या करार पद्धतीनुसार असेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जानेवारी २०२१ आहे. त्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. - IAF Recruitment 2021: १२वी पास उमेदवारांनो, एअरमन पदांसाठी निघाली भरती!​ ज्या १० पदांवर यंग प्रोफेशनल्स भरती करावयाचे आहेत त्यासाठी उमेदवाराचे कमाल वय ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. रिक्त पदांवर भरती लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला मुलाखतीच्या आधारे अंतिम नियुक्ती पत्र दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६० हजार रुपये पगार देण्यात येईल. रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्जासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. निवड झाल्यानंतर यशस्वी उमेदवारांना दिल्लीत नोकरी दिली जाईल. - दहावी-बारावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी; फक्त मुलाखत द्या अन् सरकारी नोकरी मिळवा​ अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39KUJq9
Read More
पोलिस मोटर परिवहन विभागात सावळा गोंधळ; सीसीटीव्ही कॅमेरे बंद; वरिष्ठांचं दुर्लक्ष 

नागपूर ः पोलिस मुख्यालयाजवळील मोटर परिवहन विभागात (एमटीओ) मोठा सावळा गोंधळ सुरू आहे. पोलिस कर्मचारीच वाहनांची ॲडजेस्टमेंट म्हणून पोलिसांकडून चिरिमिरी घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्षानुवर्षे हाच प्रकार सुरू असून अनेक वाहनचालक पोलिस कर्मचारी या त्रासाला कंटाळले असून याबाबत वॉट्सॲप ग्रूपवर आपली खदखद व्यक्त करीत आहेत.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस विभागाची रक्तवाहिनी म्हणून एमटीओ विभागाकडे बघितल्या जाते. शहर पोलिस दलात असलेल्या सर्वच वाहनांची नस मोटर परीवहन विभागाच्या हातात असते. मात्र गेल्या काही महिण्यांपासून या विभागात ‘गडबड-गोंधळ’ सुरू झाला आहे. एमटीओ परीसरात शासकीय पेट्रोल पम्प आहे. येथूनच सर्व शासकीय वाहनात पेट्रोल-डिजल भरल्या जाते. त्यामध्ये पॅट्रोलिंग बाईकपासून ते डग्गा वाहनांचा समावेश आहे. 

जाणून घ्या - आधी कापली हाताची नस, रुणालयात जाताना अचानक घेतली उडी अन् घडला थरकाप उडवणारा प्रसंग

एमटीओत काही पोलिस वाहनचालक पदावर कार्यरत आहेत. परंतु ते वाहन चालविण्यासाठी अनफिट असल्याचे सांगून कार्यालयात ‘वजनदार’ पोस्टवर बसून काम करतात. ‘गोंगल’गाय आणि पोटात पाय असलेल्या साहेबांचाही अशा चालक पोलिस कर्मचाऱ्यांना आशिर्वाद आहे. पोलिस ठाण्यासाठी कार्यरत असलेले पोलिस वाहने बिघडलेल्या स्थितीत असतात. तसेच चालक कर्मचारी वाहनांची लॉकबूकही व्यवस्थित मेंटन केल्या जात नाही. हा घोळ सांभाळण्यासाठी एमटीओमध्ये विशेष कर्मचारी नेमण्यात आला आहे. रजिस्टर आणि लॉकबूक व्यवस्थित करण्यासाठी चक्क चिरीमिरी द्यावी लागत असल्यामुळे अनेक वाहनचालक पोलिस कर्मचाऱ्यांनी एमटीओ विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

खासगी वाहनात भरल्या जाते पेट्रोल?

एमटीओतील शासकीय पेट्रोल पम्पावर काही खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनात पेट्रोल भरल्या जाते. त्यामुळे केवळ पेट्रोल पम्प वेंडींग मशिनकडे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आल्याची चर्चा आहे. येथील कर्मचारी डबकीत पेट्रोल काढत असून महिन्याच्या शेवटी एका गॅरेजवर पोलिस वाहन नेऊन नेऊन वाहनाचे रिडींगचे मिटर वाढविण्यासही बाध्य करीत असल्याचे बोलले जाते. 

हेही वाचा - क्रूर नियतीचा खेळ! चिमुकल्यांच्या डोक्यावरून क्षणार्धात हरवलं माय-बापाचं छत्र अन् घडली जीव जाळून टाकणारी घटना 

साहेब...बदली एमटीओतच द्या !

एका पोलिस कर्मचाऱ्याची बदली अन्य ठिकाणी झाली होती. परंतु त्याने ‘साहेब...बदली एमटीओतच द्या’ असा पाढा वाचत अधिकाऱ्यांच्या घराचे उंबरठे झिजवले. त्याला बोगस मेडिकल सर्टीफिकेट जमविण्याची आयडीया देण्यात आली. त्यानुसार तो कर्मचारी आजही एमटीओतील मलाईदार पोस्टवर कार्यरत असल्याची चर्चा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पोलिस मोटर परिवहन विभागात सावळा गोंधळ; सीसीटीव्ही कॅमेरे बंद; वरिष्ठांचं दुर्लक्ष  नागपूर ः पोलिस मुख्यालयाजवळील मोटर परिवहन विभागात (एमटीओ) मोठा सावळा गोंधळ सुरू आहे. पोलिस कर्मचारीच वाहनांची ॲडजेस्टमेंट म्हणून पोलिसांकडून चिरिमिरी घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्षानुवर्षे हाच प्रकार सुरू असून अनेक वाहनचालक पोलिस कर्मचारी या त्रासाला कंटाळले असून याबाबत वॉट्सॲप ग्रूपवर आपली खदखद व्यक्त करीत आहेत. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस विभागाची रक्तवाहिनी म्हणून एमटीओ विभागाकडे बघितल्या जाते. शहर पोलिस दलात असलेल्या सर्वच वाहनांची नस मोटर परीवहन विभागाच्या हातात असते. मात्र गेल्या काही महिण्यांपासून या विभागात ‘गडबड-गोंधळ’ सुरू झाला आहे. एमटीओ परीसरात शासकीय पेट्रोल पम्प आहे. येथूनच सर्व शासकीय वाहनात पेट्रोल-डिजल भरल्या जाते. त्यामध्ये पॅट्रोलिंग बाईकपासून ते डग्गा वाहनांचा समावेश आहे.  जाणून घ्या - आधी कापली हाताची नस, रुणालयात जाताना अचानक घेतली उडी अन् घडला थरकाप उडवणारा प्रसंग एमटीओत काही पोलिस वाहनचालक पदावर कार्यरत आहेत. परंतु ते वाहन चालविण्यासाठी अनफिट असल्याचे सांगून कार्यालयात ‘वजनदार’ पोस्टवर बसून काम करतात. ‘गोंगल’गाय आणि पोटात पाय असलेल्या साहेबांचाही अशा चालक पोलिस कर्मचाऱ्यांना आशिर्वाद आहे. पोलिस ठाण्यासाठी कार्यरत असलेले पोलिस वाहने बिघडलेल्या स्थितीत असतात. तसेच चालक कर्मचारी वाहनांची लॉकबूकही व्यवस्थित मेंटन केल्या जात नाही. हा घोळ सांभाळण्यासाठी एमटीओमध्ये विशेष कर्मचारी नेमण्यात आला आहे. रजिस्टर आणि लॉकबूक व्यवस्थित करण्यासाठी चक्क चिरीमिरी द्यावी लागत असल्यामुळे अनेक वाहनचालक पोलिस कर्मचाऱ्यांनी एमटीओ विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. खासगी वाहनात भरल्या जाते पेट्रोल? एमटीओतील शासकीय पेट्रोल पम्पावर काही खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनात पेट्रोल भरल्या जाते. त्यामुळे केवळ पेट्रोल पम्प वेंडींग मशिनकडे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आल्याची चर्चा आहे. येथील कर्मचारी डबकीत पेट्रोल काढत असून महिन्याच्या शेवटी एका गॅरेजवर पोलिस वाहन नेऊन नेऊन वाहनाचे रिडींगचे मिटर वाढविण्यासही बाध्य करीत असल्याचे बोलले जाते.  हेही वाचा - क्रूर नियतीचा खेळ! चिमुकल्यांच्या डोक्यावरून क्षणार्धात हरवलं माय-बापाचं छत्र अन् घडली जीव जाळून टाकणारी घटना  साहेब...बदली एमटीओतच द्या ! एका पोलिस कर्मचाऱ्याची बदली अन्य ठिकाणी झाली होती. परंतु त्याने ‘साहेब...बदली एमटीओतच द्या’ असा पाढा वाचत अधिकाऱ्यांच्या घराचे उंबरठे झिजवले. त्याला बोगस मेडिकल सर्टीफिकेट जमविण्याची आयडीया देण्यात आली. त्यानुसार तो कर्मचारी आजही एमटीओतील मलाईदार पोस्टवर कार्यरत असल्याची चर्चा आहे. संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ssWzUW
Read More
सासुरे येथे मतदानासाठी पैसे वाटप ! अखेर सोशल मीडियावरील "त्या' व्हिडिओ क्‍लिपवरून दोघांवर गुन्हा दाखल

वैराग (सोलापूर) : सासुरे (ता. बार्शी) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदाराला पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून ग्रामपंचायत निवडणूक आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा एका महिलेसह दोघांविरोधात झाला आहे. प्रशांत भारती व चंद्रकला भारती असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची घटना 15 जानेवारी रोजी मतदाना दिवशीच घडली होती. 

याबाबत वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सासुरे (ता. बार्शी) येथे 15 जानेवारी रोजी ग्रामपंचायत मतदान प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या वेळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्‍लिप व्हायरल झाली होती. त्या व्हिडिओ क्‍लिपमध्ये मतदाराला पैसे वाटप करून मतदान करण्याचे आवाहन करत असल्याचे स्पष्ट झाले होते. एक व्यक्ती पैसे वाटप करताना व एक महिला पैसे घेताना दिसत होती. या प्रकाराची ग्रामपंचायत निवडणूक आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणाऱ्या भरारी पथकाने दखल घेऊन व व्हिडीओ क्‍लिप ताब्यात घेतली. 

निवडणूक भरारी पथक प्रमुख एस. एच. गायकवाड, पोलिस कॉन्स्टेबल रामेश्वर शिंदे, पोलिस शिवाजी मुंडे व गाव कामगार पोलिस पाटील शीतल लक्ष्मण करंडे यांनी त्या व्हिडिओ क्‍लिपचा पंचनामा सासुरे येथील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात केला. क्‍लिपमधील पैसे वाटप करणारा प्रशांत अर्जुन भारती (रा. सासुरे) हा असून, पैसे घेणारी महिला चंद्रकला दिगंबर भारती (रा. सासुरे) ही असल्याचे स्पष्ट झाले. या दोघांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची फिर्याद भरारी पथक प्रमुख सयाजी गायकवाड यांनी वैराग पोलिसांत दिल्याने त्या दोघांविरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तसा अहवाल 15 जानेवारी रोजी वरिष्ठांना सादर झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सासुरे येथे मतदानासाठी पैसे वाटप ! अखेर सोशल मीडियावरील "त्या' व्हिडिओ क्‍लिपवरून दोघांवर गुन्हा दाखल वैराग (सोलापूर) : सासुरे (ता. बार्शी) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदाराला पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून ग्रामपंचायत निवडणूक आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा एका महिलेसह दोघांविरोधात झाला आहे. प्रशांत भारती व चंद्रकला भारती असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची घटना 15 जानेवारी रोजी मतदाना दिवशीच घडली होती.  याबाबत वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सासुरे (ता. बार्शी) येथे 15 जानेवारी रोजी ग्रामपंचायत मतदान प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या वेळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्‍लिप व्हायरल झाली होती. त्या व्हिडिओ क्‍लिपमध्ये मतदाराला पैसे वाटप करून मतदान करण्याचे आवाहन करत असल्याचे स्पष्ट झाले होते. एक व्यक्ती पैसे वाटप करताना व एक महिला पैसे घेताना दिसत होती. या प्रकाराची ग्रामपंचायत निवडणूक आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणाऱ्या भरारी पथकाने दखल घेऊन व व्हिडीओ क्‍लिप ताब्यात घेतली.  निवडणूक भरारी पथक प्रमुख एस. एच. गायकवाड, पोलिस कॉन्स्टेबल रामेश्वर शिंदे, पोलिस शिवाजी मुंडे व गाव कामगार पोलिस पाटील शीतल लक्ष्मण करंडे यांनी त्या व्हिडिओ क्‍लिपचा पंचनामा सासुरे येथील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात केला. क्‍लिपमधील पैसे वाटप करणारा प्रशांत अर्जुन भारती (रा. सासुरे) हा असून, पैसे घेणारी महिला चंद्रकला दिगंबर भारती (रा. सासुरे) ही असल्याचे स्पष्ट झाले. या दोघांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची फिर्याद भरारी पथक प्रमुख सयाजी गायकवाड यांनी वैराग पोलिसांत दिल्याने त्या दोघांविरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तसा अहवाल 15 जानेवारी रोजी वरिष्ठांना सादर झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिली.  संपादन : श्रीनिवास दुध्याल News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XMaFTo
Read More
'पडोसन'ला इम्प्रेस करण्यासाठी विराट घेतोय धोनीचा सल्ला; पाहा व्हिडिओ!

पुणे : टीम इंडिया वनडे संघाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि भारताला आयसीसीची सर्व जेतेपदे मिळवून देणारा कॅप्टन कूल एम.एस. धोनी (MS Dhoni) यांचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट कोहली आणि एमएस धोनी सुपरहिट बॉलिवूड गाणे गाताना दिसत आहेत. कोहली आणि धोनी यांचा हा व्हिडिओ इडिट करण्यात आलेला असून तो सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. 

प्रसिद्ध गायक किशोरकुमार आणि ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांचं पडोसन चित्रपटातील 'मेरे सामने वाली खिडकी मे एक चांद का टुकडा रहता है' हे गाणं तर सगळ्यांना माहित आहे. याच गाण्यावर धोनी आणि कोहली यांनी ताल धरल्याचे दाखविण्यात आले आहे. किशोर कुमार यांच्या भूमिकेत आहे धोनी, तर सुनील दत्त यांच्याजागी विराटची वर्णी लागली आहे. 

- पहिले ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पद्मविभूषणपासून उपेक्षितच!​

हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हीदेखील पोट धरून हसाल. जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, त्याच्या तोंडून हेच ऐकू येत आहे ते म्हणजे, 'ज्यानं कुणी हे बनवलंय त्यानं कमाल बनवलंय. भावा एक नंबर, व्हिडिओ इडिटरला एखादा पुरस्कार देऊन टाका,' असंही काही जणांचं म्हणणं आहे. 

- पहिलं 'कन्या' रत्न लाभलेली, क्रिकेटमधली 'बाप' माणसं!​

दरम्यान, गेल्या आठवड्यात विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दाम्पत्याला मुलगी झाली. विरुष्का आणि दोघांच्या चाहत्यांनीही आनंद साजरा केला. त्यानंतर आता विराट आणि धोनीच्या या व्हिडिओमुळे त्यांचे चाहते कमालीचे आनंदी झाले आहेत. या व्हिडिओला खूप लोकप्रियता मिळत आहे.

- James Naismith Google Doodle आजच्या दिवशी बास्केटबॉलचा लागला हाेता शाेध, जाणून घ्या त्यामागची कथा​

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ShareChat (@sharechatapp)

- क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam) 

 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'पडोसन'ला इम्प्रेस करण्यासाठी विराट घेतोय धोनीचा सल्ला; पाहा व्हिडिओ! पुणे : टीम इंडिया वनडे संघाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि भारताला आयसीसीची सर्व जेतेपदे मिळवून देणारा कॅप्टन कूल एम.एस. धोनी (MS Dhoni) यांचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट कोहली आणि एमएस धोनी सुपरहिट बॉलिवूड गाणे गाताना दिसत आहेत. कोहली आणि धोनी यांचा हा व्हिडिओ इडिट करण्यात आलेला असून तो सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.  प्रसिद्ध गायक किशोरकुमार आणि ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांचं पडोसन चित्रपटातील 'मेरे सामने वाली खिडकी मे एक चांद का टुकडा रहता है' हे गाणं तर सगळ्यांना माहित आहे. याच गाण्यावर धोनी आणि कोहली यांनी ताल धरल्याचे दाखविण्यात आले आहे. किशोर कुमार यांच्या भूमिकेत आहे धोनी, तर सुनील दत्त यांच्याजागी विराटची वर्णी लागली आहे.  - पहिले ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पद्मविभूषणपासून उपेक्षितच!​ हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हीदेखील पोट धरून हसाल. जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, त्याच्या तोंडून हेच ऐकू येत आहे ते म्हणजे, 'ज्यानं कुणी हे बनवलंय त्यानं कमाल बनवलंय. भावा एक नंबर, व्हिडिओ इडिटरला एखादा पुरस्कार देऊन टाका,' असंही काही जणांचं म्हणणं आहे.  - पहिलं 'कन्या' रत्न लाभलेली, क्रिकेटमधली 'बाप' माणसं!​ दरम्यान, गेल्या आठवड्यात विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दाम्पत्याला मुलगी झाली. विरुष्का आणि दोघांच्या चाहत्यांनीही आनंद साजरा केला. त्यानंतर आता विराट आणि धोनीच्या या व्हिडिओमुळे त्यांचे चाहते कमालीचे आनंदी झाले आहेत. या व्हिडिओला खूप लोकप्रियता मिळत आहे. - James Naismith Google Doodle आजच्या दिवशी बास्केटबॉलचा लागला हाेता शाेध, जाणून घ्या त्यामागची कथा​         View this post on Instagram                       A post shared by ShareChat (@sharechatapp) - क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bPg443
Read More
भिलारेवाडी : डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव

पुणे शहराच्या दक्षिणेस डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव अशी भिलारेवाडीची ओळख. शहरालगत असूनही गावाचे गावपण अद्याप टिकून आहे. गावातील अडचणींसाठी ग्रामपंचायतीकडे तत्काळ दाद मागता येत होती, परंतु गावाच्या समावेशानंतर गावातील समस्या सोडविण्यासाठी कोणासमोर प्रश्न मांडणार आणि प्रश्न मांडण्यासाठी महापालिकेचे अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी सहज उपलब्ध होऊ शकतील का ? हा येथील ग्रामस्थांसमोरील प्रश्न आहे. त्यामुळे महापालिकेतील समावेशामुळे गावकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे.

शेवाळेवाडी : बेसुमार अनधिकृत बांधकामांचे पेव

भौगोलिकदृष्ट्या डोंगरउतारावर गाव असून गावालगत कात्रज घाट आणि डोंगररांगा असल्याने बिबट्या नजरेस पडण्याच्या घटनाही वरच्या वर घडत असतात.

मांजरी बुद्रूक : प्रतीक्षा विकासाच्या गंगेची !

२००२ मध्ये स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. गावातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे असून, पाझर तलावाखालील विहिरीतून गावाला पाणीपुरवठा होतो. महापालिका समावेशाआधीच महापालिकेने गावात १० कोटी रुपयांची सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम केले आहे. हे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर असले तरी वाहिनीची जोडणी न केल्याने मैलायुक्त पाणी ओढ्यात सोडले जात आहे. गावात कचऱ्याची प्रमुख समस्या असून गाव पुणे- बंगळूर महामार्गाला लागून असल्याने महापालिका हद्दीतील हॉटेलचालक रात्रीच्यावेळी कचरा रस्त्याच्या कडेला आणून टाकत असल्याचे दिसते. त्याचबरोबर, शहरातील काही नागरिक बाहेर पडताना कचरा रस्त्याच्या कडेला फेकतात, याचा नाहक त्रास गावातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

महाळुंगे (पाडाळे) : आव्हान अतिक्रमणांच्या विळख्याचे!

गावात सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा करण्यावर भर दिलेला आहे, मात्र कचऱ्याची समस्या भेडसावत असून महापालिकेतील समावेशानंतर ती सुटावी. स्थानिक पातळीवर नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्यात आम्ही यशस्वी होत आहोत, परंतु महापालिका समावेशानंतर भ्रमनिरास होऊ नये ही अपेक्षा आहे. 
- ताराचंद उघडे, सरपंच

वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल?

ग्रामस्थ म्हणतात...
विक्रम भिलारे (उपसरपंच) - आमच्या आधी महापालिकेत ११ गावांचा समावेश झाला होता. त्यांचा विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे आमच्या गावाचा समावेश झाल्यावर विकास होईल का? हा प्रश्न आहे, तसेच नवीन गावांसाठी तयार होत असलेल्या विकास आराखड्याविषयी सर्वांना माहिती देणे आवश्‍यक आहे

पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम 

सुहास सावंत (युवक) - केवळ राजकारण म्हणून आमच्या गावाचा महापालिकेत समावेश व्हायला नको. महापालिकेत गेल्यास आणखी मोठ्या प्रमाणावर विकास व्हावा, अशी अपेक्षा आहे.

वाघोलीकरांना वेध विकासाचे

भीमराव भिलारे (शेतकरी) - गावाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर वन विभागाची जमीन असून, वाढत्या शहरीकरणामुळे आणि डोंगरभागामुळे शेती करणेही कठीण झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दृष्टिक्षेपात गाव...
लोकसंख्या - २५९४  (२०११ च्या  जनगणनेनुसार)
क्षेत्रफळ - ३१८ हेक्‍टर
 सरपंच - ताराचंद उघडे
 सदस्य संख्या - दहा

पुणे स्टेशनपासून अंतर -  १४ किलोमीटर
गावाचे वेगळेपण - गावात पाझर तलाव आणि विठ्ठल-रुक्‍मिणीचे सुंदर मंदिर
 

(उद्याच्या अंकात वाचा  गुजर निंबाळकरवाडी​ गावाचा लेखाजोखा.)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भिलारेवाडी : डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव पुणे शहराच्या दक्षिणेस डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव अशी भिलारेवाडीची ओळख. शहरालगत असूनही गावाचे गावपण अद्याप टिकून आहे. गावातील अडचणींसाठी ग्रामपंचायतीकडे तत्काळ दाद मागता येत होती, परंतु गावाच्या समावेशानंतर गावातील समस्या सोडविण्यासाठी कोणासमोर प्रश्न मांडणार आणि प्रश्न मांडण्यासाठी महापालिकेचे अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी सहज उपलब्ध होऊ शकतील का ? हा येथील ग्रामस्थांसमोरील प्रश्न आहे. त्यामुळे महापालिकेतील समावेशामुळे गावकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. शेवाळेवाडी : बेसुमार अनधिकृत बांधकामांचे पेव भौगोलिकदृष्ट्या डोंगरउतारावर गाव असून गावालगत कात्रज घाट आणि डोंगररांगा असल्याने बिबट्या नजरेस पडण्याच्या घटनाही वरच्या वर घडत असतात. मांजरी बुद्रूक : प्रतीक्षा विकासाच्या गंगेची ! २००२ मध्ये स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. गावातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे असून, पाझर तलावाखालील विहिरीतून गावाला पाणीपुरवठा होतो. महापालिका समावेशाआधीच महापालिकेने गावात १० कोटी रुपयांची सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम केले आहे. हे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर असले तरी वाहिनीची जोडणी न केल्याने मैलायुक्त पाणी ओढ्यात सोडले जात आहे. गावात कचऱ्याची प्रमुख समस्या असून गाव पुणे- बंगळूर महामार्गाला लागून असल्याने महापालिका हद्दीतील हॉटेलचालक रात्रीच्यावेळी कचरा रस्त्याच्या कडेला आणून टाकत असल्याचे दिसते. त्याचबरोबर, शहरातील काही नागरिक बाहेर पडताना कचरा रस्त्याच्या कडेला फेकतात, याचा नाहक त्रास गावातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. महाळुंगे (पाडाळे) : आव्हान अतिक्रमणांच्या विळख्याचे! गावात सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा करण्यावर भर दिलेला आहे, मात्र कचऱ्याची समस्या भेडसावत असून महापालिकेतील समावेशानंतर ती सुटावी. स्थानिक पातळीवर नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्यात आम्ही यशस्वी होत आहोत, परंतु महापालिका समावेशानंतर भ्रमनिरास होऊ नये ही अपेक्षा आहे.  - ताराचंद उघडे, सरपंच वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल? ग्रामस्थ म्हणतात... विक्रम भिलारे (उपसरपंच) - आमच्या आधी महापालिकेत ११ गावांचा समावेश झाला होता. त्यांचा विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे आमच्या गावाचा समावेश झाल्यावर विकास होईल का? हा प्रश्न आहे, तसेच नवीन गावांसाठी तयार होत असलेल्या विकास आराखड्याविषयी सर्वांना माहिती देणे आवश्‍यक आहे पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम  सुहास सावंत (युवक) - केवळ राजकारण म्हणून आमच्या गावाचा महापालिकेत समावेश व्हायला नको. महापालिकेत गेल्यास आणखी मोठ्या प्रमाणावर विकास व्हावा, अशी अपेक्षा आहे. वाघोलीकरांना वेध विकासाचे भीमराव भिलारे (शेतकरी) - गावाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर वन विभागाची जमीन असून, वाढत्या शहरीकरणामुळे आणि डोंगरभागामुळे शेती करणेही कठीण झाले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दृष्टिक्षेपात गाव... लोकसंख्या - २५९४  (२०११ च्या  जनगणनेनुसार) क्षेत्रफळ - ३१८ हेक्‍टर  सरपंच - ताराचंद उघडे  सदस्य संख्या - दहा पुणे स्टेशनपासून अंतर -  १४ किलोमीटर गावाचे वेगळेपण - गावात पाझर तलाव आणि विठ्ठल-रुक्‍मिणीचे सुंदर मंदिर   (उद्याच्या अंकात वाचा  गुजर निंबाळकरवाडी​ गावाचा लेखाजोखा.) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3oXMA7S
Read More
ममतांना घेरण्यासाठी भाजपचा चक्रव्यूह

दोन वेगवेगळ्या कारणांसाठी दोन बंगाली क्रिकेटपटू प्रकाशझोतात आले. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीला जिममध्येच डोळ्यांसमोर अंधारी आल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्‍ला यांनी राज्याच्या क्रीडा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सोपवला. शुक्‍लांच्या राजीनाम्याने त्यांच्या भविष्यातील योजनांवर चर्चा रंगली. २०२१च्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी दादाचे (सौरभ) नाव अनेक महिने भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून सातत्याने चर्चेत आले; तथापि त्याने अनेकदा त्याचा इन्कार केलेला आहे. या चर्चेला आणखी ऊत यायचे कारण असे की, उत्तर बंगालमधील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, माजी मंत्री अशोक भट्टाचार्य यांनी सौरभची त्याच्या दक्षिण कोलकत्यातील निवासस्थानी घेतलेली भेट. भट्टाचार्य सांगतात की, आपण सौरभला राजकारणात न उतरण्याचा सल्ला दिला आहे. आणखी दखल घेण्याजोगी बाब ही की, सॉल्ट लेक भागात शाळा सुरू करण्यासाठी सौरभला दिलेली राज्य सरकारची जागा ममतांनी परत घेतली.   

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जनतेतून काहीशी प्रतिकुलता वाट्याला येत असताना लक्ष्मीरतन शुक्‍लाचा राजीनामा आलेला आहे. सुवेंदू अधिकारींनंतर मंत्रीपदाचा राजीनामा देणारा तो दुसरा आहे. क्रिकेटकडे परत जाण्यासाठी राजकारण सोडल्याचे तो सांगतोय, आणि ममतांनीदेखील, ‘शुक्‍ला चांगला मुलगा आहे, कोणताही गैरसमज नाही’, अशी पुस्ती जोडली आहे. २०१६च्या विधानसभा निवडणुकीत शुक्‍लाने उत्तर हावडा मतदारसंघातून रूपा गांगुलीला ३०हजार मतांनी पराभूत केले होते. त्यामुळेच राजकारणातून बाहेर पडण्याच्या त्याच्या निर्णयाबाबत आश्‍चर्य व्यक्त होते आहे. मात्र, त्यानेच मंत्री म्हणून आपल्याकडे फायलीच येत नव्हत्या, असे खासगीत सांगितले आहे.  

बंगाली अस्मितेला धक्का 
आणखी महत्त्वाची घटना म्हणजे, नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्या शांतीनिकेतनमधील घराने विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप करत विश्वभारतीच्या प्रशासनाने पाठवलेल्या नोटिसीने बंगाली समाजजीवनात आणि राजकीय पटलावर खळबळ उडाली. सेन सातत्याने भाजपविरोधी भूमिका घेत असल्याने त्यांना नोटीस पाठवल्याचा आरोप भाजपच्या विरोधकांनी केला. ‘बंगाली आयकॉनला नोटीस पाठवून विश्वभारतीने त्यांची मानहानी केली, त्याबद्दल आपण माफी मागते’, असे पत्र पाठवून ममतांनी त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. पारंपरिक मेला ग्राऊंडला विटांचे कुंपण घालण्याचा प्रयत्न विश्वभारतीने केला तेव्हाही अशाच स्वरूपात निषेध व्यक्त झाला होता. गुरूदेवांच्या (रवींद्रनाथ टागोर) शांतीनिकेतनबाबतच्या दृष्टीकोनाशी ते विसंगत आहे, अशी भूमिका घेतली गेली होती. आणखी एका घडामोडीत अमर्त्य सेन प्रकरणानंतर राज्य सरकारने विद्यापीठाला दिलेला रस्ता परत घेतला.    

छोकर अलो आणि स्वास्थ्यसाथी
लोकाभिमुख होण्याच्या हेतूने राज्य सरकारने ‘छोकर अलो’ ही योजना जाहीर केली आहे. आगामी पाच वर्षांत त्यातून २०लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि सव्वाआठ लाख लोकांना मोफत चष्मा वाटप केले जाणार आहे. केंद्राच्या ‘आयुष्यमान भारत’ला दूर ठेवत राज्याने ‘स्वास्थ्यसाथी’ योजना आणली आणि त्याद्वारे पाच लाखांचा विमा आणि काही निवडक आजारांवर उपचाराचा लाभ मिळणार आहे. भाजपने याबाबतही राज्यावर सामान्यांना ‘आयुष्यमान भारत’च्या लाभापासून दूर ठेवल्याचा आरोप केला. मात्र, ‘छोकर अलो’ ही योजना दुर्गम भागापर्यंत पोहोचली असून, त्याचा तेथील कमी किंवा अल्प दृष्टीच्या लोकांनीही लाभ घेतला आहे.   नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या धर्मनिरपेक्षतेवर भर देत राज्य सरकार त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम करणार आहे; त्याच दिवशी, २३ जानेवारीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचा दौरा करणार आहेत. यासाठी स्थापलेल्या समितीत अमर्त्य सेन, अभिजीत विनायक बॅनर्जी असून, ते सर्व नेताजींच्या धर्मनिरपेक्षतेवर भर देत, ती बाजू जगासमोर मांडणार आहेत.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पश्‍चिम बंगाल विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने उमेदवारीत ६०टक्के  जागा ४० वर्षांखालील कार्यकर्त्यांसाठी राखून ठेवण्याचे जाहीर केले आहे. त्याला मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी आणि माजी मंत्री कांती गांगुली यांनीही उचलून धरले आहे.

‘पीएम किसान’विरुद्ध किसानबंधू
केंद्र सरकारने २०१८मध्ये आणलेल्या पीएम-किसान योजनेसाठी ज्या २१.७९ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले, त्यांच्या अर्जांची पडताळणी करणार असल्याचे राज्याने कळवले होते. या योजनेतून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत. तथापि, या योजनेतून लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना राज्याच्या किसानबंधू योजनेचा लाभ मिळणार आहे, असे सांगत राज्याने वेगळी भूमिका घेतली. त्यावर भाजपने ममता केंद्राच्या शेतकऱ्यांसाठीच्या या मदतीच्या योजनेचे राजकारण करत आहेत, अशी टीका करत रान उठवले, शेतकऱ्यांना वंचित ठेवत आहेत, अशी भूमिका घेतली. तथापि, त्यानंतर राज्याने दोन्हीही योजनांचा शेतकरी लाभ घेऊ शकतात, असे स्पष्ट केल्याने भाजपच्या प्रचारातील हवाच निघून गेली. उलट, पीएम-किसान योजनेचा एक तृतीयांश शेतकऱ्यांना लाभ मिळालाय, हा दावाही फोल असल्याचे ममता दाखवून देऊ शकल्या आणि शेतकरीबंधू उजवी असल्याचेही. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ममतांना घेरण्यासाठी भाजपचा चक्रव्यूह दोन वेगवेगळ्या कारणांसाठी दोन बंगाली क्रिकेटपटू प्रकाशझोतात आले. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीला जिममध्येच डोळ्यांसमोर अंधारी आल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्‍ला यांनी राज्याच्या क्रीडा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सोपवला. शुक्‍लांच्या राजीनाम्याने त्यांच्या भविष्यातील योजनांवर चर्चा रंगली. २०२१च्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी दादाचे (सौरभ) नाव अनेक महिने भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून सातत्याने चर्चेत आले; तथापि त्याने अनेकदा त्याचा इन्कार केलेला आहे. या चर्चेला आणखी ऊत यायचे कारण असे की, उत्तर बंगालमधील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, माजी मंत्री अशोक भट्टाचार्य यांनी सौरभची त्याच्या दक्षिण कोलकत्यातील निवासस्थानी घेतलेली भेट. भट्टाचार्य सांगतात की, आपण सौरभला राजकारणात न उतरण्याचा सल्ला दिला आहे. आणखी दखल घेण्याजोगी बाब ही की, सॉल्ट लेक भागात शाळा सुरू करण्यासाठी सौरभला दिलेली राज्य सरकारची जागा ममतांनी परत घेतली.    देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जनतेतून काहीशी प्रतिकुलता वाट्याला येत असताना लक्ष्मीरतन शुक्‍लाचा राजीनामा आलेला आहे. सुवेंदू अधिकारींनंतर मंत्रीपदाचा राजीनामा देणारा तो दुसरा आहे. क्रिकेटकडे परत जाण्यासाठी राजकारण सोडल्याचे तो सांगतोय, आणि ममतांनीदेखील, ‘शुक्‍ला चांगला मुलगा आहे, कोणताही गैरसमज नाही’, अशी पुस्ती जोडली आहे. २०१६च्या विधानसभा निवडणुकीत शुक्‍लाने उत्तर हावडा मतदारसंघातून रूपा गांगुलीला ३०हजार मतांनी पराभूत केले होते. त्यामुळेच राजकारणातून बाहेर पडण्याच्या त्याच्या निर्णयाबाबत आश्‍चर्य व्यक्त होते आहे. मात्र, त्यानेच मंत्री म्हणून आपल्याकडे फायलीच येत नव्हत्या, असे खासगीत सांगितले आहे.   बंगाली अस्मितेला धक्का  आणखी महत्त्वाची घटना म्हणजे, नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्या शांतीनिकेतनमधील घराने विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप करत विश्वभारतीच्या प्रशासनाने पाठवलेल्या नोटिसीने बंगाली समाजजीवनात आणि राजकीय पटलावर खळबळ उडाली. सेन सातत्याने भाजपविरोधी भूमिका घेत असल्याने त्यांना नोटीस पाठवल्याचा आरोप भाजपच्या विरोधकांनी केला. ‘बंगाली आयकॉनला नोटीस पाठवून विश्वभारतीने त्यांची मानहानी केली, त्याबद्दल आपण माफी मागते’, असे पत्र पाठवून ममतांनी त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. पारंपरिक मेला ग्राऊंडला विटांचे कुंपण घालण्याचा प्रयत्न विश्वभारतीने केला तेव्हाही अशाच स्वरूपात निषेध व्यक्त झाला होता. गुरूदेवांच्या (रवींद्रनाथ टागोर) शांतीनिकेतनबाबतच्या दृष्टीकोनाशी ते विसंगत आहे, अशी भूमिका घेतली गेली होती. आणखी एका घडामोडीत अमर्त्य सेन प्रकरणानंतर राज्य सरकारने विद्यापीठाला दिलेला रस्ता परत घेतला.     छोकर अलो आणि स्वास्थ्यसाथी लोकाभिमुख होण्याच्या हेतूने राज्य सरकारने ‘छोकर अलो’ ही योजना जाहीर केली आहे. आगामी पाच वर्षांत त्यातून २०लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि सव्वाआठ लाख लोकांना मोफत चष्मा वाटप केले जाणार आहे. केंद्राच्या ‘आयुष्यमान भारत’ला दूर ठेवत राज्याने ‘स्वास्थ्यसाथी’ योजना आणली आणि त्याद्वारे पाच लाखांचा विमा आणि काही निवडक आजारांवर उपचाराचा लाभ मिळणार आहे. भाजपने याबाबतही राज्यावर सामान्यांना ‘आयुष्यमान भारत’च्या लाभापासून दूर ठेवल्याचा आरोप केला. मात्र, ‘छोकर अलो’ ही योजना दुर्गम भागापर्यंत पोहोचली असून, त्याचा तेथील कमी किंवा अल्प दृष्टीच्या लोकांनीही लाभ घेतला आहे.   नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या धर्मनिरपेक्षतेवर भर देत राज्य सरकार त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम करणार आहे; त्याच दिवशी, २३ जानेवारीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचा दौरा करणार आहेत. यासाठी स्थापलेल्या समितीत अमर्त्य सेन, अभिजीत विनायक बॅनर्जी असून, ते सर्व नेताजींच्या धर्मनिरपेक्षतेवर भर देत, ती बाजू जगासमोर मांडणार आहेत.   जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा पश्‍चिम बंगाल विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने उमेदवारीत ६०टक्के  जागा ४० वर्षांखालील कार्यकर्त्यांसाठी राखून ठेवण्याचे जाहीर केले आहे. त्याला मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी आणि माजी मंत्री कांती गांगुली यांनीही उचलून धरले आहे. ‘पीएम किसान’विरुद्ध किसानबंधू केंद्र सरकारने २०१८मध्ये आणलेल्या पीएम-किसान योजनेसाठी ज्या २१.७९ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले, त्यांच्या अर्जांची पडताळणी करणार असल्याचे राज्याने कळवले होते. या योजनेतून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत. तथापि, या योजनेतून लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना राज्याच्या किसानबंधू योजनेचा लाभ मिळणार आहे, असे सांगत राज्याने वेगळी भूमिका घेतली. त्यावर भाजपने ममता केंद्राच्या शेतकऱ्यांसाठीच्या या मदतीच्या योजनेचे राजकारण करत आहेत, अशी टीका करत रान उठवले, शेतकऱ्यांना वंचित ठेवत आहेत, अशी भूमिका घेतली. तथापि, त्यानंतर राज्याने दोन्हीही योजनांचा शेतकरी लाभ घेऊ शकतात, असे स्पष्ट केल्याने भाजपच्या प्रचारातील हवाच निघून गेली. उलट, पीएम-किसान योजनेचा एक तृतीयांश शेतकऱ्यांना लाभ मिळालाय, हा दावाही फोल असल्याचे ममता दाखवून देऊ शकल्या आणि शेतकरीबंधू उजवी असल्याचेही.  पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3syHQrw
Read More
गड सर करायचा, की सिंहगड रस्ता?

खडकवासला, सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे; परंतु तेथे जाण्यापूर्वी सिंहगड रस्त्याची दुरवस्था, वाहतूक कोंडी अशा बाबी डोळ्यासमोर येऊ लागतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या या रस्त्याची नेमकी स्थिती कशी आहे? रखडलेल्या कामामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचे होणारे हाल याबाबत मागोवा घेणारी वृत्तमालिका...

पुणे - सुटीच्या दिवशी सिंहगडावर जाऊ... ऐतिहासिक स्थळाचं दर्शन... तिथली कांदाभजी अन्‌ मटक्‍यातलं दही...असं बऱ्याच जणांचं प्लॅनिंग असतं... परंतु आता हा गड सर करायचा की त्यापूर्वी सिंहगड रस्त्याची धूळधाण सहन करायची, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

नांदेड गावातून पुढे कुठे काम सुरू, तर कुठे पूर्ण रस्ताच खड्ड्यात गेला आहे. हा मनस्ताप सहन करतच सह्याद्रीच्या कुशीतील किल्ल्याचे ऐश्‍वर्य अनुभवायची वेळ पुणेकरांवर आली आहे.

अकरावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, दुसऱ्या संवर्गातील ऍडमिशनसाठी उद्यापर्यंत मुदत​

सिंहगडाचा पायथा गाठता गाठता माणूस बेजार होतो. कुठे वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागतं. या उद्‌ध्वस्त रस्त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्ही मोटारीने सिंहगडच्या दिशेने निघालो. दांडेकर पुलापासून धायरीतील रमेश वांजळे उड्डाणपूल. नांदेड सिटीपर्यंतचे अंतर साधारण साडेसात किलोमीटरचे अंतर काही मिनिटांत कापले. पुढे गेल्यानंतर डांबरी रस्ता लागतो. नांदेड गावाच्या हद्दीत डावीकडे नरवीर तानाजी मालुसरे मार्ग लिहिलेला बोर्ड आहे. तेथून पुढे जाताना वाहनचालकांची खरी कसरत सुरू होते...

अति झालं! पुण्यात पोलिसालाच दिली नोकरी घालविण्याची धमकी​

साधारणपणे अकरा किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर खडकवासला गावात अरुंद रस्ता आहे. खडकवासला चौपाटीवर रस्त्याच्या डाव्या बाजूला पार्क केलेली वाहने, दुसऱ्या बाजूला चौपाटी आहे. ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी’जवळ डांबरी रस्ता खड्ड्यात गेला आहे. केंद्रीय विद्यालयाच्या पुढे सिमेंट काँक्रिटचा रस्ता चांगला आहे. एवढा काही मीटरचा पॅच सोडला, तर पुन्हा ‘सावधान’ व्हावे लागते. तेथे रस्त्यावरील छोट्या पुलाचे काम सुरू आहे. पुन्हा वाहनांची गती मंद होत जाते. 

‘पीएम केअर फंडा’चा हवाय हिशोब; माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना विचारले प्रश्न​

गरज वेग वाढविण्याची
गोऱ्हे बुद्रूक गावात डाव्या बाजूचे रस्त्याचे काम सुरू आहे. उजव्या बाजूचा रस्ता बराच खराब झाला आहे. सिंहगड दहा किलोमीटर अंतरावर असताना डोणजे गावात कमानीजवळ रस्ता प्रचंड खराब झाला आहे. सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत पोचताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पायथ्यापासून सिंहगड किल्ल्यावर जाताना रस्ता मात्र चांगला झाला आहे. दरड कोसळू नये म्हणून संरक्षक जाळ्याही लावल्या आहेत. सिंहगड ते खेड शिवापूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामही चांगले झाले आहे. गरज आहे ती नांदेड सिटी ते सिंहगड पायथ्यापर्यंत सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामाचा वेग वाढविण्याची आणि अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची.

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

नागरिक त्रस्त
जाधवनगरमध्ये डाव्या बाजूचे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे डाव्या बाजूची वाहतूक बंद आहे. उजवीकडील रस्त्यावर मोठे खड्डे आणि धूळ. त्यामुळे वाहनचालकच नव्हे; तर गावातील नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त आहेत. तुम्ही नऊ किलोमीटरपर्यंत गेलात की किरकटवाडी गाव येते. तेथे डांबरी रस्ता बऱ्यापैकी आहे; परंतु अरुंद रस्त्यामुळे वाहनांची गती कमी होते. काही अंतरावर लगेच खड्डे. पुन्हा मध्येच कोठेतरी सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू. हे पाहताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी नेमके रस्ता करताहेत की काय, असा प्रश्‍न पडतो.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गड सर करायचा, की सिंहगड रस्ता? खडकवासला, सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे; परंतु तेथे जाण्यापूर्वी सिंहगड रस्त्याची दुरवस्था, वाहतूक कोंडी अशा बाबी डोळ्यासमोर येऊ लागतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या या रस्त्याची नेमकी स्थिती कशी आहे? रखडलेल्या कामामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचे होणारे हाल याबाबत मागोवा घेणारी वृत्तमालिका... पुणे - सुटीच्या दिवशी सिंहगडावर जाऊ... ऐतिहासिक स्थळाचं दर्शन... तिथली कांदाभजी अन्‌ मटक्‍यातलं दही...असं बऱ्याच जणांचं प्लॅनिंग असतं... परंतु आता हा गड सर करायचा की त्यापूर्वी सिंहगड रस्त्याची धूळधाण सहन करायची, असा प्रश्‍न विचारला जात आहे.  नांदेड गावातून पुढे कुठे काम सुरू, तर कुठे पूर्ण रस्ताच खड्ड्यात गेला आहे. हा मनस्ताप सहन करतच सह्याद्रीच्या कुशीतील किल्ल्याचे ऐश्‍वर्य अनुभवायची वेळ पुणेकरांवर आली आहे. अकरावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, दुसऱ्या संवर्गातील ऍडमिशनसाठी उद्यापर्यंत मुदत​ सिंहगडाचा पायथा गाठता गाठता माणूस बेजार होतो. कुठे वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागतं. या उद्‌ध्वस्त रस्त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्ही मोटारीने सिंहगडच्या दिशेने निघालो. दांडेकर पुलापासून धायरीतील रमेश वांजळे उड्डाणपूल. नांदेड सिटीपर्यंतचे अंतर साधारण साडेसात किलोमीटरचे अंतर काही मिनिटांत कापले. पुढे गेल्यानंतर डांबरी रस्ता लागतो. नांदेड गावाच्या हद्दीत डावीकडे नरवीर तानाजी मालुसरे मार्ग लिहिलेला बोर्ड आहे. तेथून पुढे जाताना वाहनचालकांची खरी कसरत सुरू होते... अति झालं! पुण्यात पोलिसालाच दिली नोकरी घालविण्याची धमकी​ साधारणपणे अकरा किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर खडकवासला गावात अरुंद रस्ता आहे. खडकवासला चौपाटीवर रस्त्याच्या डाव्या बाजूला पार्क केलेली वाहने, दुसऱ्या बाजूला चौपाटी आहे. ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी’जवळ डांबरी रस्ता खड्ड्यात गेला आहे. केंद्रीय विद्यालयाच्या पुढे सिमेंट काँक्रिटचा रस्ता चांगला आहे. एवढा काही मीटरचा पॅच सोडला, तर पुन्हा ‘सावधान’ व्हावे लागते. तेथे रस्त्यावरील छोट्या पुलाचे काम सुरू आहे. पुन्हा वाहनांची गती मंद होत जाते.  ‘पीएम केअर फंडा’चा हवाय हिशोब; माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना विचारले प्रश्न​ गरज वेग वाढविण्याची गोऱ्हे बुद्रूक गावात डाव्या बाजूचे रस्त्याचे काम सुरू आहे. उजव्या बाजूचा रस्ता बराच खराब झाला आहे. सिंहगड दहा किलोमीटर अंतरावर असताना डोणजे गावात कमानीजवळ रस्ता प्रचंड खराब झाला आहे. सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत पोचताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.  पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा पायथ्यापासून सिंहगड किल्ल्यावर जाताना रस्ता मात्र चांगला झाला आहे. दरड कोसळू नये म्हणून संरक्षक जाळ्याही लावल्या आहेत. सिंहगड ते खेड शिवापूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामही चांगले झाले आहे. गरज आहे ती नांदेड सिटी ते सिंहगड पायथ्यापर्यंत सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामाचा वेग वाढविण्याची आणि अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची. पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा  नागरिक त्रस्त जाधवनगरमध्ये डाव्या बाजूचे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे डाव्या बाजूची वाहतूक बंद आहे. उजवीकडील रस्त्यावर मोठे खड्डे आणि धूळ. त्यामुळे वाहनचालकच नव्हे; तर गावातील नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त आहेत. तुम्ही नऊ किलोमीटरपर्यंत गेलात की किरकटवाडी गाव येते. तेथे डांबरी रस्ता बऱ्यापैकी आहे; परंतु अरुंद रस्त्यामुळे वाहनांची गती कमी होते. काही अंतरावर लगेच खड्डे. पुन्हा मध्येच कोठेतरी सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू. हे पाहताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी नेमके रस्ता करताहेत की काय, असा प्रश्‍न पडतो. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35NuAWi
Read More
शेअर बाजार किती स्वस्त, किती महाग? 

नकारात्मक आंतरराष्ट्रीय संकेतामुळे गेल्या आठवड्याच्या शेवटी ‘सेन्सेक्स’ने ५४९ अंशांची घसरण दर्शवून ४९,०३४ अंशांवर, तर ‘निफ्टी’ने १६१ अंशांची घसरण दर्शवून १४,४३३ अंशांवर बंद भाव दिला. येत्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होतील. गुंतवणूकदारांना आता केंद्रीय अर्थसंकल्पाचे वेध लागले आहेत. आलेखानुसार आगामी कालावधीसाठी ‘सेन्सेक्स’ची ४४,९२३, तर ‘निफ्टी’साठी १३,१३१ ही महत्त्वाची आधार पातळी आहे. अर्थसंकल्पपूर्व कालावधीमध्ये ‘निफ्टी’ १५,००० ते १३,००० या पट्यातच चढ-उतार दाखविणे अपेक्षित आहे. 

बाजारात सावधानतेचा इशारा 
गुंतवणुकीचा प्रवास करताना एकूण शेअर बाजार किती स्वस्त किंवा महाग आहे, हे तपासणे आवश्यक असते. सर्वप्रथम गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांनी सांगितलेला इंडिकेटर ‘मार्केट कॅप टू जीडीपी रेशो’चा विचार करणे योग्य ठरू शकेल. समजा, एका शेअरची किंमत रु. १०० आहे आणि बाजारात त्या कंपनीचे १० शेअर आहेत, तर त्या कंपनीचे रु. १००० (१००*१०) ‘मार्केट कॅप’ झाले. शेअर बाजारातील सर्व कंपन्यांचे अशा प्रकारे ‘मार्केट कॅप’ काढून एकत्र केल्यास संपूर्ण शेअर बाजाराचा ‘मार्केट कॅप’ समजतो. ‘फॉर्च्युन’ मासिकाला २००१ मध्ये बफे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ज्या वेळेस देशाच्या एकूण शेअर बाजाराचा ‘मार्केट कॅप’ देशाच्या ‘जीडीपी’पेक्षा जास्त होतो, त्यावेळेस शेअर बाजार महाग होतो. देशाच्या ‘जीडीपी’च्या तुलनेत शेअर बाजाराचे ‘मार्केट कॅप’ दुप्पट झाल्यास शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे आगीशी खेळण्यासारखे आहे. अर्थात अशा वेळेस शेअर बाजार खूप महाग झालेला असतो. 

‘मार्केट कॅप टू जीडीपी’ 
भारतीय शेअर बाजार देखील ‘मार्केट कॅप टू जीडीपी’चा विचार करता महाग झाला आहे. कोरोना काळामुळे देशाच्या ‘जीडीपी’मध्ये घसरण झाल्याने हा तात्पुरता महाग झाला आहे. मात्र, कंपन्यांचे उत्पादन पूर्वपदावर आल्यावर ‘जीडीपी’चे आकडे वाढतील आणि ‘मार्केट कॅप टू जीडीपी’ प्रमाणे बाजार स्वस्त होऊ शकेल. मात्र, शेअर बाजार एकाच ठिकाणी स्थिर राहिला असता, तर असा विचार करणे योग्य होते. कोरोनापूर्व काळातच ‘जीडीपी’चे चक्र मंदावले होते. अशातच बाजार मोठ्या प्रमाणात वाढल्याने ‘जीडीपी’मध्ये सुधारणा होऊन देखील ‘सेन्सेक्स’ ४९ ते ५० हजार अंशांच्या पातळीनजीक असताना बाजार अपेक्षेइतका स्वस्त नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘प्राईस अर्निंग रेशो’ 
बाजाराचे मूल्यमापन करणारा दुसरा इंडिकेटर म्हणजे ‘प्राईस अर्निंग रेशो’ जो ४० या आकड्याच्या समीप जाऊन पोचला आहे. अर्थात रु. ४० गुंतवून रु. १ ची मिळकत म्हणजे बाजार केवळ २.५ टक्के परतावा देण्याची क्षमता दर्शवत आहे. निर्देशांकाच्या या ‘व्हॅल्युएशन’चा बँकेतील ठेवीदराशी तुलना केल्यास बाजार अत्यंत महाग आहे. आगामी एका वर्षात निर्देशांकातील कंपन्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले, तरी बाजार आहे त्या पातळीला असताना मध्यम ‘व्हॅल्युएशन’ला पोचेल. अशा परिस्थितीत शेअर बाजार बराच काळ एका स्थिर पट्यात वर-खाली होणे किंवा बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होण्याचा इतिहास आहे. मात्र, इतिहासाची पुनरावृत्ती न करता बाजार असाच वाढत राहून काही काळासाठी नवा इतिहास घडविणार आहे, असा विचार केल्यास दीर्घावधीमध्ये अतिरिक्त भाववाढीचा फुगवटा फुटून कंपन्यांच्या मिळकतीमधील वास्तविक वाढीप्रमाणे बाजार परतावा देणे अपेक्षित आहे. यामुळे ‘प्राईस अर्निंग रेशो’नुसार देखील सद्यःस्थितीमुळे शेअर बाजार महाग असल्याने मर्यादित गुंतवणूक करणेच योग्य ठरेल. 

बाजार ‘बुक व्हॅल्यू’च्या चौपट 
‘प्राईस टू बुक व्हॅल्यू’चा विचार करता बाजार ‘बुक व्हॅल्यू’च्या चौपट झाला आहे. अर्थात या परिमाणानुसार देखील शेअर बाजार महाग असल्याचे प्रतीत होत आहे. सध्या शेअर बाजाराचा ‘डिव्हिडंड यिल्ड रेशो’ हा एक टक्क्याच्या जवळ गेला आहे, म्हणजेच ‘निफ्टी’तील कंपन्यांची खरेदी केल्यास गुंतवणुकीवर वर्षात केवळ एक टक्का लाभांशरुपी परतावा मिळणार असल्याची आकडेवारी समोर येत आहे. अर्थात ‘डिव्हिडंड यिल्ड रेशो’चा विचार करता देखील शेअर बाजार अत्यंत महाग असल्याचे समजते. देशावरील एकूण कर्ज आणि देशातील एकूण उत्पादन याची आकडेवारीदेखील धोक्याची घंटा वाजवत आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फंडामेंटली सक्षम कंपन्यांमध्ये करा गुंतवणूक! 
एकीकडे बाजाराला अर्थसंकल्पाचे वेध लागले असताना विविध परिमाणांनुसार बाजार अत्यंत महाग असल्याचे लक्षात येत आहे. अशा वेळेस गुंतवणूकदारांनी ब्रिटानिया इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, कॅम्स आदी उत्तम ‘रिटर्न ऑन एम्प्लॉईड कॅपिटल’; तसेच ‘रिटर्न ऑन इक्विटी’ मिळविणाऱ्या फंडामेंटली सक्षम कंपन्यांच्या शेअरमध्ये मर्यादितच गुंतवणूक करणे; तसेच शेअर बाजाराबरोबर सोन्यामध्येदेखील टप्प्याटप्प्याने खरेदी करणे हितावह ठरेल. 

वरील लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे. 
(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शेअर बाजार किती स्वस्त, किती महाग?  नकारात्मक आंतरराष्ट्रीय संकेतामुळे गेल्या आठवड्याच्या शेवटी ‘सेन्सेक्स’ने ५४९ अंशांची घसरण दर्शवून ४९,०३४ अंशांवर, तर ‘निफ्टी’ने १६१ अंशांची घसरण दर्शवून १४,४३३ अंशांवर बंद भाव दिला. येत्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होतील. गुंतवणूकदारांना आता केंद्रीय अर्थसंकल्पाचे वेध लागले आहेत. आलेखानुसार आगामी कालावधीसाठी ‘सेन्सेक्स’ची ४४,९२३, तर ‘निफ्टी’साठी १३,१३१ ही महत्त्वाची आधार पातळी आहे. अर्थसंकल्पपूर्व कालावधीमध्ये ‘निफ्टी’ १५,००० ते १३,००० या पट्यातच चढ-उतार दाखविणे अपेक्षित आहे.  बाजारात सावधानतेचा इशारा  गुंतवणुकीचा प्रवास करताना एकूण शेअर बाजार किती स्वस्त किंवा महाग आहे, हे तपासणे आवश्यक असते. सर्वप्रथम गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांनी सांगितलेला इंडिकेटर ‘मार्केट कॅप टू जीडीपी रेशो’चा विचार करणे योग्य ठरू शकेल. समजा, एका शेअरची किंमत रु. १०० आहे आणि बाजारात त्या कंपनीचे १० शेअर आहेत, तर त्या कंपनीचे रु. १००० (१००*१०) ‘मार्केट कॅप’ झाले. शेअर बाजारातील सर्व कंपन्यांचे अशा प्रकारे ‘मार्केट कॅप’ काढून एकत्र केल्यास संपूर्ण शेअर बाजाराचा ‘मार्केट कॅप’ समजतो. ‘फॉर्च्युन’ मासिकाला २००१ मध्ये बफे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ज्या वेळेस देशाच्या एकूण शेअर बाजाराचा ‘मार्केट कॅप’ देशाच्या ‘जीडीपी’पेक्षा जास्त होतो, त्यावेळेस शेअर बाजार महाग होतो. देशाच्या ‘जीडीपी’च्या तुलनेत शेअर बाजाराचे ‘मार्केट कॅप’ दुप्पट झाल्यास शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे आगीशी खेळण्यासारखे आहे. अर्थात अशा वेळेस शेअर बाजार खूप महाग झालेला असतो.  ‘मार्केट कॅप टू जीडीपी’  भारतीय शेअर बाजार देखील ‘मार्केट कॅप टू जीडीपी’चा विचार करता महाग झाला आहे. कोरोना काळामुळे देशाच्या ‘जीडीपी’मध्ये घसरण झाल्याने हा तात्पुरता महाग झाला आहे. मात्र, कंपन्यांचे उत्पादन पूर्वपदावर आल्यावर ‘जीडीपी’चे आकडे वाढतील आणि ‘मार्केट कॅप टू जीडीपी’ प्रमाणे बाजार स्वस्त होऊ शकेल. मात्र, शेअर बाजार एकाच ठिकाणी स्थिर राहिला असता, तर असा विचार करणे योग्य होते. कोरोनापूर्व काळातच ‘जीडीपी’चे चक्र मंदावले होते. अशातच बाजार मोठ्या प्रमाणात वाढल्याने ‘जीडीपी’मध्ये सुधारणा होऊन देखील ‘सेन्सेक्स’ ४९ ते ५० हजार अंशांच्या पातळीनजीक असताना बाजार अपेक्षेइतका स्वस्त नाही.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ‘प्राईस अर्निंग रेशो’  बाजाराचे मूल्यमापन करणारा दुसरा इंडिकेटर म्हणजे ‘प्राईस अर्निंग रेशो’ जो ४० या आकड्याच्या समीप जाऊन पोचला आहे. अर्थात रु. ४० गुंतवून रु. १ ची मिळकत म्हणजे बाजार केवळ २.५ टक्के परतावा देण्याची क्षमता दर्शवत आहे. निर्देशांकाच्या या ‘व्हॅल्युएशन’चा बँकेतील ठेवीदराशी तुलना केल्यास बाजार अत्यंत महाग आहे. आगामी एका वर्षात निर्देशांकातील कंपन्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले, तरी बाजार आहे त्या पातळीला असताना मध्यम ‘व्हॅल्युएशन’ला पोचेल. अशा परिस्थितीत शेअर बाजार बराच काळ एका स्थिर पट्यात वर-खाली होणे किंवा बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होण्याचा इतिहास आहे. मात्र, इतिहासाची पुनरावृत्ती न करता बाजार असाच वाढत राहून काही काळासाठी नवा इतिहास घडविणार आहे, असा विचार केल्यास दीर्घावधीमध्ये अतिरिक्त भाववाढीचा फुगवटा फुटून कंपन्यांच्या मिळकतीमधील वास्तविक वाढीप्रमाणे बाजार परतावा देणे अपेक्षित आहे. यामुळे ‘प्राईस अर्निंग रेशो’नुसार देखील सद्यःस्थितीमुळे शेअर बाजार महाग असल्याने मर्यादित गुंतवणूक करणेच योग्य ठरेल.  बाजार ‘बुक व्हॅल्यू’च्या चौपट  ‘प्राईस टू बुक व्हॅल्यू’चा विचार करता बाजार ‘बुक व्हॅल्यू’च्या चौपट झाला आहे. अर्थात या परिमाणानुसार देखील शेअर बाजार महाग असल्याचे प्रतीत होत आहे. सध्या शेअर बाजाराचा ‘डिव्हिडंड यिल्ड रेशो’ हा एक टक्क्याच्या जवळ गेला आहे, म्हणजेच ‘निफ्टी’तील कंपन्यांची खरेदी केल्यास गुंतवणुकीवर वर्षात केवळ एक टक्का लाभांशरुपी परतावा मिळणार असल्याची आकडेवारी समोर येत आहे. अर्थात ‘डिव्हिडंड यिल्ड रेशो’चा विचार करता देखील शेअर बाजार अत्यंत महाग असल्याचे समजते. देशावरील एकूण कर्ज आणि देशातील एकूण उत्पादन याची आकडेवारीदेखील धोक्याची घंटा वाजवत आहे.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा फंडामेंटली सक्षम कंपन्यांमध्ये करा गुंतवणूक!  एकीकडे बाजाराला अर्थसंकल्पाचे वेध लागले असताना विविध परिमाणांनुसार बाजार अत्यंत महाग असल्याचे लक्षात येत आहे. अशा वेळेस गुंतवणूकदारांनी ब्रिटानिया इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, कॅम्स आदी उत्तम ‘रिटर्न ऑन एम्प्लॉईड कॅपिटल’; तसेच ‘रिटर्न ऑन इक्विटी’ मिळविणाऱ्या फंडामेंटली सक्षम कंपन्यांच्या शेअरमध्ये मर्यादितच गुंतवणूक करणे; तसेच शेअर बाजाराबरोबर सोन्यामध्येदेखील टप्प्याटप्प्याने खरेदी करणे हितावह ठरेल.  वरील लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.  (लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3nOXA69
Read More
स्वतःचीच विचारपूस करून पाहा

मला स्वतःशी बोलायला आवडतं. मला त्यामुळे कधीही एकटं वाटत नाही. अनेकांना असं म्हणताना ऐकलंय की ‘मुलं त्यांच्या व्यापात असतात, माझ्यासाठी त्यांना वेळच नाही. सगळेजण घराबाहेर कामाला जातात, मी घरात एकटी. हा एकटेपणा खायला उठतो, जीव नकोसा होतो, कंटाळा येतो’. या सगळ्यांमुळे नैराश्‍य येतं. आपला कोणाला उपयोग नाही, संपलं आहे सगळं, नकोसे आहोत आपण... ही भावना एवढी तीव्र होत जाते, की अनेकदा आयुष्य संपवण्याचा निर्णयही घेतात काही जण. पण स्वतःचीच सोबत असेल, तर मग एकटेपणाची भानगड उरत नाही. स्वतःशी बोलणं म्हणजे, स्वतःला समजून घेणं...मनाला आणि शरीरालासुद्धा. स्वतःची विचारपूस करायची. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दुसऱ्या कोणीतरी माझी विचारपूस करावी, हवं-नको बघावं, अशा अपेक्षा ठेवून, त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून दुःखीकष्टी होण्यापेक्षा, मी विचारते स्वतःला, ‘कशी आहेस बाई तू ?’ ‘मस्त मजेत’, असं उत्तर मनापासून मिळालं, तर खुदकन हसते आणि म्हणते ,‘अशीच राहा, छान दिसतेस.’ दरवेळी असं उत्तर मिळतंच असं नाही. मग मी मैत्रीण बनते स्वतःची आणि विचारते,‘काय झालं ? प्रॉब्लेम काय आहे ?’ कधी कुणी बोलल्याचा सल, कधी हवं तसं घडत नसल्याची खंत येते त्यावेळी बाहेर मनातून. मग माझ्यातली मैत्रीण माझ्याकडे प्रेमानं बघते, डोळ्यांत आलेलं पाणी पुसते आणि रडल्यामुळे लाल झालेलं नाक ओढत म्हणते, ‘हे फक्त तुझ्याच बाबतीत नाही, सगळ्यांच्याच बाबतीत घडतं, कमी-जास्त प्रमाणात’. आपलं म्हणणं पटवून देताना, कुठेतरी वाचलेलं, डोक्‍यात साठलेलं एखादं उदाहरण आठवून सांगते ही मैत्रीण मला... कधी एखादी कविता ऐकवते, पुस्तक वाचायला सांगते किंवा म्हणते,‘ चल पिक्‍चर बघूया. कुठे थिएटरमध्येच जायला पाहिजे त्याच्यासाठी असं नाही. स्मार्टफोन आहेत, लॅपटॉप आहे’. कधी कधी म्हणते, ‘मस्तपैकी काहीतरी खायला करूया?’ कुणासाठी काहीतरी करायचं आणि आपण खायचं, यापेक्षा आपल्याला आवडतं ते करून खायला हरकत काय? पण सगळ्यांसाठी जगता जगता स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलेलं असलं की विसरायलाच होतं, की आपणही आहोत एक व्यक्ती आणि आपल्याही आहेत काही आवडी-निवडी. सोबत नाही असं म्हणत खंतावण्यापेक्षा,‘मस्तपैकी स्वतःचाच हात धरून कोणत्याही जबाबदारीचं ओझं खांद्यावर न वागवता मोकळेपणानं फिरायला जाऊया ? ’ असंही विचारते माझी मैत्रीण मला. मजा येते. कुठेच धावत जायचं नसतं, कोणासाठी थांबायचं नसतं. आपले आपण आपल्यासोबत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कधीतरी माझ्यातली ही मैत्रीण, मला माझ्या शरीराशीसुद्धा गप्पा मारायला लावते. ‘काय हातांनो, कसे आहात? काम करून दमलात ना? थांबा जरा, तेल लावते तुम्हाला’ असं म्हणते मी, तेव्हा हात चक्क चिडवतात मला. म्हणतात, ‘पण तेव्हाही आम्हालाच कामाला लावणार ना तू... पाय तर काही तेल लावू शकत नाहीत’. विनोदच तो, मग येतं मला हसायला. मी कृतज्ञ होत म्हणते, ‘हो रे बाबांनो, तुम्ही आहात म्हणून जगणं केवढं सोपं झालं माझं’. दमलेल्या पायांवरूनही कधीतरी फिरवते हात मायेनं. बरं वाटतं त्यांनाही. विचार करून थकलेल्या डोक्‍यावरही ठेवते हात. सांगते त्याला ‘टेन्शन नको घेऊस. होईल सगळं व्यवस्थित’. ‘थॅंक्‍यू’ म्हणते ना मी हृदयाला, तेव्हा एक ठोका चुकतो हं त्याचा, आनंदानं. मणक्‍याला सांगते, ‘ताठपणे जगले, ते केवळ तुझ्यामुळेच. थॅंक्‍यू रे’. पोटाची माफी मागताना म्हणते,‘बाबारे, वाट्टेल ते ढकललं मी तुझ्यात, पण ते पचवून त्यातूनसुद्धा ऊर्जा दिलीस तू मला. त्याबद्दल थॅंक्‍यू हं’. माझी ही यादी खूप मोठी आहे, तुम्हीही बनवा तुमची. आपल्यातल्या अशा लाखो पेशी आपल्या सोबत असताना, उरतच नाही भीती एकटेपणाची.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

स्वतःचीच विचारपूस करून पाहा मला स्वतःशी बोलायला आवडतं. मला त्यामुळे कधीही एकटं वाटत नाही. अनेकांना असं म्हणताना ऐकलंय की ‘मुलं त्यांच्या व्यापात असतात, माझ्यासाठी त्यांना वेळच नाही. सगळेजण घराबाहेर कामाला जातात, मी घरात एकटी. हा एकटेपणा खायला उठतो, जीव नकोसा होतो, कंटाळा येतो’. या सगळ्यांमुळे नैराश्‍य येतं. आपला कोणाला उपयोग नाही, संपलं आहे सगळं, नकोसे आहोत आपण... ही भावना एवढी तीव्र होत जाते, की अनेकदा आयुष्य संपवण्याचा निर्णयही घेतात काही जण. पण स्वतःचीच सोबत असेल, तर मग एकटेपणाची भानगड उरत नाही. स्वतःशी बोलणं म्हणजे, स्वतःला समजून घेणं...मनाला आणि शरीरालासुद्धा. स्वतःची विचारपूस करायची.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा दुसऱ्या कोणीतरी माझी विचारपूस करावी, हवं-नको बघावं, अशा अपेक्षा ठेवून, त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून दुःखीकष्टी होण्यापेक्षा, मी विचारते स्वतःला, ‘कशी आहेस बाई तू ?’ ‘मस्त मजेत’, असं उत्तर मनापासून मिळालं, तर खुदकन हसते आणि म्हणते ,‘अशीच राहा, छान दिसतेस.’ दरवेळी असं उत्तर मिळतंच असं नाही. मग मी मैत्रीण बनते स्वतःची आणि विचारते,‘काय झालं ? प्रॉब्लेम काय आहे ?’ कधी कुणी बोलल्याचा सल, कधी हवं तसं घडत नसल्याची खंत येते त्यावेळी बाहेर मनातून. मग माझ्यातली मैत्रीण माझ्याकडे प्रेमानं बघते, डोळ्यांत आलेलं पाणी पुसते आणि रडल्यामुळे लाल झालेलं नाक ओढत म्हणते, ‘हे फक्त तुझ्याच बाबतीत नाही, सगळ्यांच्याच बाबतीत घडतं, कमी-जास्त प्रमाणात’. आपलं म्हणणं पटवून देताना, कुठेतरी वाचलेलं, डोक्‍यात साठलेलं एखादं उदाहरण आठवून सांगते ही मैत्रीण मला... कधी एखादी कविता ऐकवते, पुस्तक वाचायला सांगते किंवा म्हणते,‘ चल पिक्‍चर बघूया. कुठे थिएटरमध्येच जायला पाहिजे त्याच्यासाठी असं नाही. स्मार्टफोन आहेत, लॅपटॉप आहे’. कधी कधी म्हणते, ‘मस्तपैकी काहीतरी खायला करूया?’ कुणासाठी काहीतरी करायचं आणि आपण खायचं, यापेक्षा आपल्याला आवडतं ते करून खायला हरकत काय? पण सगळ्यांसाठी जगता जगता स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलेलं असलं की विसरायलाच होतं, की आपणही आहोत एक व्यक्ती आणि आपल्याही आहेत काही आवडी-निवडी. सोबत नाही असं म्हणत खंतावण्यापेक्षा,‘मस्तपैकी स्वतःचाच हात धरून कोणत्याही जबाबदारीचं ओझं खांद्यावर न वागवता मोकळेपणानं फिरायला जाऊया ? ’ असंही विचारते माझी मैत्रीण मला. मजा येते. कुठेच धावत जायचं नसतं, कोणासाठी थांबायचं नसतं. आपले आपण आपल्यासोबत.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा कधीतरी माझ्यातली ही मैत्रीण, मला माझ्या शरीराशीसुद्धा गप्पा मारायला लावते. ‘काय हातांनो, कसे आहात? काम करून दमलात ना? थांबा जरा, तेल लावते तुम्हाला’ असं म्हणते मी, तेव्हा हात चक्क चिडवतात मला. म्हणतात, ‘पण तेव्हाही आम्हालाच कामाला लावणार ना तू... पाय तर काही तेल लावू शकत नाहीत’. विनोदच तो, मग येतं मला हसायला. मी कृतज्ञ होत म्हणते, ‘हो रे बाबांनो, तुम्ही आहात म्हणून जगणं केवढं सोपं झालं माझं’. दमलेल्या पायांवरूनही कधीतरी फिरवते हात मायेनं. बरं वाटतं त्यांनाही. विचार करून थकलेल्या डोक्‍यावरही ठेवते हात. सांगते त्याला ‘टेन्शन नको घेऊस. होईल सगळं व्यवस्थित’. ‘थॅंक्‍यू’ म्हणते ना मी हृदयाला, तेव्हा एक ठोका चुकतो हं त्याचा, आनंदानं. मणक्‍याला सांगते, ‘ताठपणे जगले, ते केवळ तुझ्यामुळेच. थॅंक्‍यू रे’. पोटाची माफी मागताना म्हणते,‘बाबारे, वाट्टेल ते ढकललं मी तुझ्यात, पण ते पचवून त्यातूनसुद्धा ऊर्जा दिलीस तू मला. त्याबद्दल थॅंक्‍यू हं’. माझी ही यादी खूप मोठी आहे, तुम्हीही बनवा तुमची. आपल्यातल्या अशा लाखो पेशी आपल्या सोबत असताना, उरतच नाही भीती एकटेपणाची. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NfR9wz
Read More
कोकणचे अर्थकारण धोक्‍यात

कोकणची संपन्नता इथल्या पीक पद्धतीमुळे आहे. कमी क्षेत्रात जास्त पैसे मिळवून देणारी येथील पिके लाखो कुटुंबांची पोशिंदी आहेत. काही गुंठे शेतजमीन असणारे कुटुंबही कोकणात खाऊन-पिऊन सुखी असते; पण वातावरणातील सततच्या बदलामुळे हा पोशिंदाच अस्थिर झाला आहे. मुंबईसह कोकणचा विचार केला तर रायगडपासून मुंबईपर्यंत औद्योगिकरणाचा प्रभाव दिसतो; मात्र तळकोकणाकडे सरकताना प्रामुख्याने कृषी, मासेमारी हेच उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आढळतात. पर्यटन वाढत असले तरी त्यालाही खूप मर्यादा आहेत; मात्र शेतीतील उत्पन्नातून लाखो कुटुंब पिढ्यानपिढ्या जगत आहेत. कोकणात जवळपास ४ लाख हेक्‍टरवर फळबागा आहेत. शिवाय भात, नाचणी इत्यादी पिके घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

गेल्या काही वर्षात वातावरणातील बदलाचा परिणाम कोकणावर जाणवू लागला आहे. समुद्राजवळ असल्याने प्रभाव अधिक जाणवतो. अलिकडचे निसर्ग चक्रीवादळ याचेच उदाहरण. आताही कोकणात अवकाळी पावसाची झोड होती. गेल्या पाच-दहा वर्षात थंडी आणि पावसाचे वेळापत्रक पार कोलमडलंय. उन्हाळाही अधिक प्रखर झालाय. याचा थेट परिणाम कोकणच्या हापूस, काजूसह कोकम, नारळ, सुपारीवर जाणवतो. कोकणची ओळख असलेल्या हापूससाठी हे बदल सर्वाधिक धोकादायक आहेत. हापूस संवेदनशील पीक; मात्र यातले उत्पन्न लक्षात घेवून मधल्या काळात कोकणात लागवड क्षेत्र खूपच वाढले. जवळपास १.६५ लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. इथली आंब्याची उत्पादकता २.५०टन प्रति हेक्‍टरी आहे. कोकणचा हापूस आपल्या गोडीसाठी प्रसिद्ध आहे. रंग, आकार, टिकाऊपणा यामुळे परदेशातही मागणी असते; मात्र ही वैशिष्ट्ये हापूसमध्ये उतरण्यात विशिष्ट तापमानाची भूमिका महत्त्वाची असते. आंबा मोहोरासाठी १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली, तर फलधारणेसाठी २० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान हवे असते. पाऊस किती पडतो यापेक्षा तो केव्हा पडतो हे आंब्यासाठी महत्त्वाचे. मोहोर येण्याच्या काळात पाऊस झाला तर पालवी येण्याची शक्‍यता वाढते. मोहोर यायला सुरवात झाल्यानंतर पाऊस झाला तरीही फलधारणेवर परिणाम होतो. ढगाळ वातावरणाने किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उष्णता अचानक वाढली तर गळ, फळांवर डाग असे होते. 

अति झालं! पुण्यात पोलिसालाच दिली नोकरी घालविण्याची धमकी​

फवारणीचा खर्च डोईजड
हापूससाठीच्या आदर्श वातावरणासाठी ऋतुचक्र बदलून चालत नाही; मात्र दहा वर्षात वातावरणातील बदलांचे प्रमाण चढत्या क्रमाने आहे. याचा थेट परिणाम हापूसच्या उत्पादन आणि दर्जावर होत आहे. सततच्या वातावरण बदलामुळे रोगही वाढत आहे. साहजिकच औषध फवारणी व इतर खर्च वाढून उत्पादन खर्चाचे गणित बिघडतंय. या सगळ्याचा परिणाम म्हणून कोकणात नव्याने आंबा लागवडीबाबत निरूत्साह वाढतोय. वातावरणीय बदल असेच सुरू राहिल्यास हापूस कितपत परवडेल, हा प्रश्‍न आहे. मात्र, या पिकावरच कोकणचे अर्थकारण आणि हजारो कुटुंबांचा रोजगार अवलंबून आहे. आंब्याबरोबरच काजूचे क्षेत्रही मोठे आहे. हे पीक तुलनेत प्रतिकूल स्थितीतही तग धरणारे. मात्र अलिकडे काजूच्या संकरीत जातींची लागवड होते. व्यवस्थापन व्यापारी तत्त्वावर होते. खते, किटकनाशके, जलव्यवस्थापन करून बागा उभ्या केल्या आहेत; पण त्यावरही हवामान बदलाचा प्रभाव जाणवतोय. पहिल्या आठ ते दहा वर्षातच काजू कलमे रोटा लागून मरण्याचे प्रमाण वाढले आहे. किडीमुळे मोहोर राखणे कठीण बनले आहे. सुपारी, नारळ या पिकाबाबतही अनेक अडचणी आहेत.

मासे मिळण्यावरही परिणाम
वातावरण बदलाचा फटका कोकणच्या अर्थकारणाचा दुसरा महत्त्वाचा स्त्रोत असलेल्या मासेमारीलाही बसत आहे. वातावरण बदल, वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी हंगामाचे दिवस घटत आहेत. समुद्रातील जलप्रवाह बदलत असल्याने मासे मिळण्यात घट होताना दिसते. मासे मिळण्याचे प्रमाणही विषम होत आहे. जागतिक तापमान वाढीचा शास्त्रज्ञांचा अंदाज खरा ठरला, तर मासे मिळण्यावर आणखी परिणाम होण्याची भीती आहे. एकूणच वातावरण बदलाचा गंभीर परिणाम कोकणच्या अर्थकारणावर होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या दहा वर्षात याची तीव्रता वाढूनही त्यावर ठोस संशोधन होताना दिसत नाही. अशीच स्थिती राहिल्यास कोकणचे अर्थकारण अडचणीत येईल. त्याचा थेट परिणाम इथल्या रोजगारावर होण्याची शक्‍यता आहे. 

‘पीएम केअर फंडा’चा हवाय हिशोब; माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना विचारले प्रश्न​

...तर संकट आणखी गडद
वातावरण बदल थोपवणे सहज शक्‍य नाही; मात्र नेमके बदल आणि त्याचे परिणाम यावर प्रभावी संशोधनाची गरज आहे. कोकणची भौगोलिक रचना, पीक पद्धत वेगळी आहे. त्यामुळे कोकणावर होणाऱ्या वातावरण बदलाच्या परिणामांबाबत वेगळे संशोधन आवश्‍यक आहे. पारंपरिक पीक पद्धत टिकवण्याबरोबरच पर्यायी पिकांबाबतही संशोधन गरजेचे आहे. अन्यथा, वेळ हातातून गेली तर कोकणचे अर्थकारणही पूर्णतः कोलमडण्याची भीती आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोकणचे अर्थकारण धोक्‍यात कोकणची संपन्नता इथल्या पीक पद्धतीमुळे आहे. कमी क्षेत्रात जास्त पैसे मिळवून देणारी येथील पिके लाखो कुटुंबांची पोशिंदी आहेत. काही गुंठे शेतजमीन असणारे कुटुंबही कोकणात खाऊन-पिऊन सुखी असते; पण वातावरणातील सततच्या बदलामुळे हा पोशिंदाच अस्थिर झाला आहे. मुंबईसह कोकणचा विचार केला तर रायगडपासून मुंबईपर्यंत औद्योगिकरणाचा प्रभाव दिसतो; मात्र तळकोकणाकडे सरकताना प्रामुख्याने कृषी, मासेमारी हेच उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आढळतात. पर्यटन वाढत असले तरी त्यालाही खूप मर्यादा आहेत; मात्र शेतीतील उत्पन्नातून लाखो कुटुंब पिढ्यानपिढ्या जगत आहेत. कोकणात जवळपास ४ लाख हेक्‍टरवर फळबागा आहेत. शिवाय भात, नाचणी इत्यादी पिके घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. गेल्या काही वर्षात वातावरणातील बदलाचा परिणाम कोकणावर जाणवू लागला आहे. समुद्राजवळ असल्याने प्रभाव अधिक जाणवतो. अलिकडचे निसर्ग चक्रीवादळ याचेच उदाहरण. आताही कोकणात अवकाळी पावसाची झोड होती. गेल्या पाच-दहा वर्षात थंडी आणि पावसाचे वेळापत्रक पार कोलमडलंय. उन्हाळाही अधिक प्रखर झालाय. याचा थेट परिणाम कोकणच्या हापूस, काजूसह कोकम, नारळ, सुपारीवर जाणवतो. कोकणची ओळख असलेल्या हापूससाठी हे बदल सर्वाधिक धोकादायक आहेत. हापूस संवेदनशील पीक; मात्र यातले उत्पन्न लक्षात घेवून मधल्या काळात कोकणात लागवड क्षेत्र खूपच वाढले. जवळपास १.६५ लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. इथली आंब्याची उत्पादकता २.५०टन प्रति हेक्‍टरी आहे. कोकणचा हापूस आपल्या गोडीसाठी प्रसिद्ध आहे. रंग, आकार, टिकाऊपणा यामुळे परदेशातही मागणी असते; मात्र ही वैशिष्ट्ये हापूसमध्ये उतरण्यात विशिष्ट तापमानाची भूमिका महत्त्वाची असते. आंबा मोहोरासाठी १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली, तर फलधारणेसाठी २० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान हवे असते. पाऊस किती पडतो यापेक्षा तो केव्हा पडतो हे आंब्यासाठी महत्त्वाचे. मोहोर येण्याच्या काळात पाऊस झाला तर पालवी येण्याची शक्‍यता वाढते. मोहोर यायला सुरवात झाल्यानंतर पाऊस झाला तरीही फलधारणेवर परिणाम होतो. ढगाळ वातावरणाने किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उष्णता अचानक वाढली तर गळ, फळांवर डाग असे होते.  अति झालं! पुण्यात पोलिसालाच दिली नोकरी घालविण्याची धमकी​ फवारणीचा खर्च डोईजड हापूससाठीच्या आदर्श वातावरणासाठी ऋतुचक्र बदलून चालत नाही; मात्र दहा वर्षात वातावरणातील बदलांचे प्रमाण चढत्या क्रमाने आहे. याचा थेट परिणाम हापूसच्या उत्पादन आणि दर्जावर होत आहे. सततच्या वातावरण बदलामुळे रोगही वाढत आहे. साहजिकच औषध फवारणी व इतर खर्च वाढून उत्पादन खर्चाचे गणित बिघडतंय. या सगळ्याचा परिणाम म्हणून कोकणात नव्याने आंबा लागवडीबाबत निरूत्साह वाढतोय. वातावरणीय बदल असेच सुरू राहिल्यास हापूस कितपत परवडेल, हा प्रश्‍न आहे. मात्र, या पिकावरच कोकणचे अर्थकारण आणि हजारो कुटुंबांचा रोजगार अवलंबून आहे. आंब्याबरोबरच काजूचे क्षेत्रही मोठे आहे. हे पीक तुलनेत प्रतिकूल स्थितीतही तग धरणारे. मात्र अलिकडे काजूच्या संकरीत जातींची लागवड होते. व्यवस्थापन व्यापारी तत्त्वावर होते. खते, किटकनाशके, जलव्यवस्थापन करून बागा उभ्या केल्या आहेत; पण त्यावरही हवामान बदलाचा प्रभाव जाणवतोय. पहिल्या आठ ते दहा वर्षातच काजू कलमे रोटा लागून मरण्याचे प्रमाण वाढले आहे. किडीमुळे मोहोर राखणे कठीण बनले आहे. सुपारी, नारळ या पिकाबाबतही अनेक अडचणी आहेत. मासे मिळण्यावरही परिणाम वातावरण बदलाचा फटका कोकणच्या अर्थकारणाचा दुसरा महत्त्वाचा स्त्रोत असलेल्या मासेमारीलाही बसत आहे. वातावरण बदल, वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी हंगामाचे दिवस घटत आहेत. समुद्रातील जलप्रवाह बदलत असल्याने मासे मिळण्यात घट होताना दिसते. मासे मिळण्याचे प्रमाणही विषम होत आहे. जागतिक तापमान वाढीचा शास्त्रज्ञांचा अंदाज खरा ठरला, तर मासे मिळण्यावर आणखी परिणाम होण्याची भीती आहे. एकूणच वातावरण बदलाचा गंभीर परिणाम कोकणच्या अर्थकारणावर होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या दहा वर्षात याची तीव्रता वाढूनही त्यावर ठोस संशोधन होताना दिसत नाही. अशीच स्थिती राहिल्यास कोकणचे अर्थकारण अडचणीत येईल. त्याचा थेट परिणाम इथल्या रोजगारावर होण्याची शक्‍यता आहे.  ‘पीएम केअर फंडा’चा हवाय हिशोब; माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना विचारले प्रश्न​ ...तर संकट आणखी गडद वातावरण बदल थोपवणे सहज शक्‍य नाही; मात्र नेमके बदल आणि त्याचे परिणाम यावर प्रभावी संशोधनाची गरज आहे. कोकणची भौगोलिक रचना, पीक पद्धत वेगळी आहे. त्यामुळे कोकणावर होणाऱ्या वातावरण बदलाच्या परिणामांबाबत वेगळे संशोधन आवश्‍यक आहे. पारंपरिक पीक पद्धत टिकवण्याबरोबरच पर्यायी पिकांबाबतही संशोधन गरजेचे आहे. अन्यथा, वेळ हातातून गेली तर कोकणचे अर्थकारणही पूर्णतः कोलमडण्याची भीती आहे. पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LxnpLd
Read More
राजधानी दिल्ली : छोटे मन से कोई बडा नहीं होता!

शेतकरी विरुद्ध सरकार या संघर्षात माघार घेतल्याने सरकारचे काहीच नुकसान होणार नाही. मनाचा मोठेपणा दाखविल्यास सरकारला फायदाच होईल. परंतु अशी विवेकी भूमिका घेतली जाईल काय, याची खात्री तूर्तास नाही. कारण माघार घेण्याची सरकारची तयारी दिसत नाही.

कविमनाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या या ओळी आहेत. ‘छोटे मन से कोई बडा नहीं होता... टूटे मन से कोई खडा नहीं होता!’ पन्नासहून अधिक दिवस चाललेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकार मनाचा मोठेपणा दाखविण्यास तयार नसल्याने अटलजींच्या या चपखल ओळींची आठवण झाल्याखेरीज राहात नाही. आंदोलक शेतकरी व केंद्र सरकार यांच्यात वाटाघाटींच्या नऊ फेऱ्या झाल्या आणि त्यातून कोणताही तोडगा, मध्यममार्ग निघू शकलेला नाही. या काळात हे आंदोलन बदनाम कसे होईल यासाठी सुरू झालेले प्रयत्न मात्र वैफल्यग्रस्त सरकारचे नैराश्‍यच दाखवून देत आहेत. आपल्याशी सहमत नसलेल्यांना किंवा आपल्याला विरोध करणाऱ्यांना शत्रू मानून त्याच भूमिकेतून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची नवी पद्धत गेल्या काही वर्षांत भारतीय राजकारणात प्रचलित झालेली आढळते व तिचे दृष्यस्वरूप शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने पुनश्‍च प्रकट होत आहे. सुरुवातीला हे आंदोलन केवळ शिखांचे, पंजाबचे असल्याचा अपप्रचार केला गेला. पण हरियाना, राजस्थान, मध्य प्रदेश ते पार महाराष्ट्र, आंध्र प्रदेशापर्यंतच्या शेतकऱ्यांनी या आंदोलनाचे समर्थन केल्यानंतर सरकारचे डोळे काहीसे उघडले. हे आंदोलन व्यापक होत असल्याचे पाहिल्यानंतर ते कसे देशविरोधी आहे हे सांगण्याचे प्रकार सुरू झाले. मग त्यात ‘खलिस्तानी’ मंडळी कशी आहेत याची कुजबूज करण्यात आली. त्यानंतर नक्षलवादी, डावे कम्युनिस्ट यांच्या ताब्यात हे आंदोलन गेल्याचा प्रचार करण्यात आला. ‘डर्टी ट्रिक्‍स डिपार्टमेंट’तर्फे या आंदोलनाचा संबंध ‘सिख फॉर जस्टिस’ या भारताने बंदी घातलेल्या व ‘खलिस्तानी’ समर्थक संघटनेशीही जोडण्यात आला. या आंदोलनात ‘खलिस्तान’चा झेंडा फडकविणाऱ्याला अडीच लाख डॉलरचे बक्षीस जाहीर करणारी खोटी जाहिरातही प्रसारित करण्यात आली होती. नंतर ती खोटी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित उपद्रवी मंडळी गप्प बसली. ‘सिख फॉर जस्टिस’ ही संघटना अमेरिका व कॅनडातून काम करते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हा बार फुसका ठरल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था- ‘नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ (एनआयए)तर्फे आंदोलक शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध समन्स जारी करणे, कोणत्यातरी जुन्यापुराण्या तक्रारींच्या आधारे त्यांची चौकशी करणे असे प्रकार सुरू झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या चर्चेच्या नवव्या फेरीत शेतकरी प्रतिनिधींनी कृषिमंत्र्यांसमोर या गोष्टी मांडल्या आणि सरकारने चालविलेल्या या गोष्टी अनुचित असल्याचे सांगितले. आम्हाला देशद्रोही ठरविण्याचे प्रकार थांबवा, असे या प्रतिनिधींनी मंत्र्यांना ठणकावले आणि आम्हाला मदत करणाऱ्यांना त्रास देण्याचे थांबवा, असेही सांगितले. हे प्रकार म्हणजे प्रश्‍न सोडविण्याऐवजी ते चिघळविणे आहे, असा इशाराही त्यांनी दिला. त्यावर मंत्र्यांनी हे प्रकार राज्य सरकारकडून सुरू असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करताच या प्रतिनिधींनी काही सज्जड पुरावेच त्यांच्या समोर टाकल्यावर त्यांनी सारवासारव सुरू केली. येथे हेही नमूद केले पाहिजे की सर्वोच्च न्यायालयासही सरकारी वकिलांनी या आंदोलनात ‘खलिस्तानी’ असल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने त्यांना तपास करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. थोडक्‍यात म्हणजे, शेतकरी सरळ मार्गाने ऐकत नसतील तर त्यांच्याशी वाकड्यात शिरण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो किंवा एकुणातल्या रणनीतीचा हा एक भाग असू शकतो.

निव्वळ फार्स कशाला?
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात न्यायदानाऐवजी लवादाची भूमिका स्वीकारलेली असावी. लवाद म्हणजे मध्यस्थी ! परंतु राज्यघटनेतील सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी वेगळेच सांगते. त्यानुसार जे कायदे राज्यघटनेच्या चौकटीत आणि व्याख्येत न बसणारे असतात ते रद्द करणे आणि योग्य असलेल्या कायद्यांचा उचित अन्वयार्थ लावणे हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख काम आहे. केंद्र सरकारने शेतीविषयक सुधारणांबाबत केलेल्या कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने यातील काही न करता त्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे आणि एका समितीची स्थापना करून या कायद्यांची छाननी करण्यास व शेतकऱ्यांशी त्याबाबत सल्लामसलत करण्यास सांगितले आहे. हे काम सरकारही करू शकले असते. न्यायालयाच्या नथीतून तीर मारण्याने काही साध्य होणे दूरच, पण हसे मात्र झाले. या समितीवरील प्रत्येक तज्ज्ञ हा या कायद्यांचा समर्थक व सरकारच्या बाजूचा आहे. त्यातही भूपिंदरसिंग मान यांनी समितीपेक्षा शेतकऱ्यांबरोबर राहणे पसंत करून समितीत सहभागी होण्याचे नाकारले आहे. हे पाहता हा निव्वळ फार्स कशाला असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 मंजुरी प्रक्रियेबद्दल प्रश्‍नचिन्ह 
आता प्रश्‍न उरतो कायद्यांच्या वैधतेचा ! लोकसभेचे माजी महासचिव पीडीटी आचारी यांनी या संदर्भात मतप्रदर्शन करताना हे तीन कायदे एकाच झटक्‍यात, फारशी साधकबाधक चर्चा न करता आणि राज्यसभेत बहुमताच्या चाचणीअभावी व गोंधळात संमत करण्याच्या प्रक्रियेबद्दलच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. संसदेत बहुमताने विधेयके संमत केली जातात. परंतु बहुमत आहे की नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी पीठासीन अधिकाऱ्यांवर असते आणि ते सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग मतविभाजन हा असतो. प्रत्यक्षात गोंधळाचे कारण देऊन राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी आवाजी मतदानाने ही विधेयके संमत झाल्याचे जाहीर करणे हे नियम व कायद्याला धरून नाही आणि त्यामुळे ही प्रक्रियाच पूर्णपणे चुकीची व अनुचित आहे असे आचारी यांचे प्रतिपादन आहे. राज्यघटनेच्या कलम १०० प्रमाणे सभागृहातील प्रत्येक मुद्दा हा बहुमताच्या आधारे सिद्ध होणे आवश्‍यक असते. राज्यसभेत ही तीन विधेयके या कसोटीवर उतरलेली नाहीत व त्यामुळेच ती राज्यसभेने संमत केल्याला कोणताही आधार नाही. कलम १२२ प्रमाणे न्यायालयांना संसदीय व विधिमंडळ प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसला, तरी जेथे राज्यघटनेचा संबंध येतो आणि विशेषतः राज्यघटनेतील तरतुदींच्या भंगाची बाब असते तेथे न्यायालये हस्तक्षेप करू शकतात असा निर्णय न्यायालयांनी पूर्वी दिलेला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ठरविल्यास ते हे कायदे रद्द करू शकतात. कारण राज्यसभेतील मंजुरी-प्रक्रिया ही नियम व घटनेतील तरतुदींनुसार झालेली नाही, असे आचारी यांचे म्हणणे आहे. यामध्ये संसदेची भूमिका निर्णायक असेल असेही त्यांचे मत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेतकरी विरुद्ध सरकार या संघर्षात माघार घेतल्याने सरकारचे काहीच नुकसान होणार नाही. उलट मनाचा मोठेपणा दाखविल्याचा सरकारला फायदाच होईल आणि नैतिकतेच्या दृष्टीनेही शेवटी सरकारने मोठेपणा दाखविणे कधीही चांगलेच असते. परंतु अशी विवेकी भूमिका घेतली जाईल काय आणि मनाचा मोठेपणा दाखविला जाईल काय याची खात्री तूर्तास नाही. सरकार माघार घेण्यास तयार दिसत नाही. उलट अहंकार अधिक प्रभावी होताना दिसत आहे. त्यामुळे या आंदोलनाचा पुढचा प्रवास एका अनिश्‍चित दिशेनेच होत आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही !

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राजधानी दिल्ली : छोटे मन से कोई बडा नहीं होता! शेतकरी विरुद्ध सरकार या संघर्षात माघार घेतल्याने सरकारचे काहीच नुकसान होणार नाही. मनाचा मोठेपणा दाखविल्यास सरकारला फायदाच होईल. परंतु अशी विवेकी भूमिका घेतली जाईल काय, याची खात्री तूर्तास नाही. कारण माघार घेण्याची सरकारची तयारी दिसत नाही. कविमनाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या या ओळी आहेत. ‘छोटे मन से कोई बडा नहीं होता... टूटे मन से कोई खडा नहीं होता!’ पन्नासहून अधिक दिवस चाललेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकार मनाचा मोठेपणा दाखविण्यास तयार नसल्याने अटलजींच्या या चपखल ओळींची आठवण झाल्याखेरीज राहात नाही. आंदोलक शेतकरी व केंद्र सरकार यांच्यात वाटाघाटींच्या नऊ फेऱ्या झाल्या आणि त्यातून कोणताही तोडगा, मध्यममार्ग निघू शकलेला नाही. या काळात हे आंदोलन बदनाम कसे होईल यासाठी सुरू झालेले प्रयत्न मात्र वैफल्यग्रस्त सरकारचे नैराश्‍यच दाखवून देत आहेत. आपल्याशी सहमत नसलेल्यांना किंवा आपल्याला विरोध करणाऱ्यांना शत्रू मानून त्याच भूमिकेतून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची नवी पद्धत गेल्या काही वर्षांत भारतीय राजकारणात प्रचलित झालेली आढळते व तिचे दृष्यस्वरूप शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने पुनश्‍च प्रकट होत आहे. सुरुवातीला हे आंदोलन केवळ शिखांचे, पंजाबचे असल्याचा अपप्रचार केला गेला. पण हरियाना, राजस्थान, मध्य प्रदेश ते पार महाराष्ट्र, आंध्र प्रदेशापर्यंतच्या शेतकऱ्यांनी या आंदोलनाचे समर्थन केल्यानंतर सरकारचे डोळे काहीसे उघडले. हे आंदोलन व्यापक होत असल्याचे पाहिल्यानंतर ते कसे देशविरोधी आहे हे सांगण्याचे प्रकार सुरू झाले. मग त्यात ‘खलिस्तानी’ मंडळी कशी आहेत याची कुजबूज करण्यात आली. त्यानंतर नक्षलवादी, डावे कम्युनिस्ट यांच्या ताब्यात हे आंदोलन गेल्याचा प्रचार करण्यात आला. ‘डर्टी ट्रिक्‍स डिपार्टमेंट’तर्फे या आंदोलनाचा संबंध ‘सिख फॉर जस्टिस’ या भारताने बंदी घातलेल्या व ‘खलिस्तानी’ समर्थक संघटनेशीही जोडण्यात आला. या आंदोलनात ‘खलिस्तान’चा झेंडा फडकविणाऱ्याला अडीच लाख डॉलरचे बक्षीस जाहीर करणारी खोटी जाहिरातही प्रसारित करण्यात आली होती. नंतर ती खोटी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित उपद्रवी मंडळी गप्प बसली. ‘सिख फॉर जस्टिस’ ही संघटना अमेरिका व कॅनडातून काम करते.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा हा बार फुसका ठरल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था- ‘नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ (एनआयए)तर्फे आंदोलक शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध समन्स जारी करणे, कोणत्यातरी जुन्यापुराण्या तक्रारींच्या आधारे त्यांची चौकशी करणे असे प्रकार सुरू झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या चर्चेच्या नवव्या फेरीत शेतकरी प्रतिनिधींनी कृषिमंत्र्यांसमोर या गोष्टी मांडल्या आणि सरकारने चालविलेल्या या गोष्टी अनुचित असल्याचे सांगितले. आम्हाला देशद्रोही ठरविण्याचे प्रकार थांबवा, असे या प्रतिनिधींनी मंत्र्यांना ठणकावले आणि आम्हाला मदत करणाऱ्यांना त्रास देण्याचे थांबवा, असेही सांगितले. हे प्रकार म्हणजे प्रश्‍न सोडविण्याऐवजी ते चिघळविणे आहे, असा इशाराही त्यांनी दिला. त्यावर मंत्र्यांनी हे प्रकार राज्य सरकारकडून सुरू असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करताच या प्रतिनिधींनी काही सज्जड पुरावेच त्यांच्या समोर टाकल्यावर त्यांनी सारवासारव सुरू केली. येथे हेही नमूद केले पाहिजे की सर्वोच्च न्यायालयासही सरकारी वकिलांनी या आंदोलनात ‘खलिस्तानी’ असल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने त्यांना तपास करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. थोडक्‍यात म्हणजे, शेतकरी सरळ मार्गाने ऐकत नसतील तर त्यांच्याशी वाकड्यात शिरण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो किंवा एकुणातल्या रणनीतीचा हा एक भाग असू शकतो. निव्वळ फार्स कशाला? सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात न्यायदानाऐवजी लवादाची भूमिका स्वीकारलेली असावी. लवाद म्हणजे मध्यस्थी ! परंतु राज्यघटनेतील सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी वेगळेच सांगते. त्यानुसार जे कायदे राज्यघटनेच्या चौकटीत आणि व्याख्येत न बसणारे असतात ते रद्द करणे आणि योग्य असलेल्या कायद्यांचा उचित अन्वयार्थ लावणे हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख काम आहे. केंद्र सरकारने शेतीविषयक सुधारणांबाबत केलेल्या कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने यातील काही न करता त्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे आणि एका समितीची स्थापना करून या कायद्यांची छाननी करण्यास व शेतकऱ्यांशी त्याबाबत सल्लामसलत करण्यास सांगितले आहे. हे काम सरकारही करू शकले असते. न्यायालयाच्या नथीतून तीर मारण्याने काही साध्य होणे दूरच, पण हसे मात्र झाले. या समितीवरील प्रत्येक तज्ज्ञ हा या कायद्यांचा समर्थक व सरकारच्या बाजूचा आहे. त्यातही भूपिंदरसिंग मान यांनी समितीपेक्षा शेतकऱ्यांबरोबर राहणे पसंत करून समितीत सहभागी होण्याचे नाकारले आहे. हे पाहता हा निव्वळ फार्स कशाला असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  मंजुरी प्रक्रियेबद्दल प्रश्‍नचिन्ह  आता प्रश्‍न उरतो कायद्यांच्या वैधतेचा ! लोकसभेचे माजी महासचिव पीडीटी आचारी यांनी या संदर्भात मतप्रदर्शन करताना हे तीन कायदे एकाच झटक्‍यात, फारशी साधकबाधक चर्चा न करता आणि राज्यसभेत बहुमताच्या चाचणीअभावी व गोंधळात संमत करण्याच्या प्रक्रियेबद्दलच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. संसदेत बहुमताने विधेयके संमत केली जातात. परंतु बहुमत आहे की नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी पीठासीन अधिकाऱ्यांवर असते आणि ते सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग मतविभाजन हा असतो. प्रत्यक्षात गोंधळाचे कारण देऊन राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी आवाजी मतदानाने ही विधेयके संमत झाल्याचे जाहीर करणे हे नियम व कायद्याला धरून नाही आणि त्यामुळे ही प्रक्रियाच पूर्णपणे चुकीची व अनुचित आहे असे आचारी यांचे प्रतिपादन आहे. राज्यघटनेच्या कलम १०० प्रमाणे सभागृहातील प्रत्येक मुद्दा हा बहुमताच्या आधारे सिद्ध होणे आवश्‍यक असते. राज्यसभेत ही तीन विधेयके या कसोटीवर उतरलेली नाहीत व त्यामुळेच ती राज्यसभेने संमत केल्याला कोणताही आधार नाही. कलम १२२ प्रमाणे न्यायालयांना संसदीय व विधिमंडळ प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसला, तरी जेथे राज्यघटनेचा संबंध येतो आणि विशेषतः राज्यघटनेतील तरतुदींच्या भंगाची बाब असते तेथे न्यायालये हस्तक्षेप करू शकतात असा निर्णय न्यायालयांनी पूर्वी दिलेला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ठरविल्यास ते हे कायदे रद्द करू शकतात. कारण राज्यसभेतील मंजुरी-प्रक्रिया ही नियम व घटनेतील तरतुदींनुसार झालेली नाही, असे आचारी यांचे म्हणणे आहे. यामध्ये संसदेची भूमिका निर्णायक असेल असेही त्यांचे मत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शेतकरी विरुद्ध सरकार या संघर्षात माघार घेतल्याने सरकारचे काहीच नुकसान होणार नाही. उलट मनाचा मोठेपणा दाखविल्याचा सरकारला फायदाच होईल आणि नैतिकतेच्या दृष्टीनेही शेवटी सरकारने मोठेपणा दाखविणे कधीही चांगलेच असते. परंतु अशी विवेकी भूमिका घेतली जाईल काय आणि मनाचा मोठेपणा दाखविला जाईल काय याची खात्री तूर्तास नाही. सरकार माघार घेण्यास तयार दिसत नाही. उलट अहंकार अधिक प्रभावी होताना दिसत आहे. त्यामुळे या आंदोलनाचा पुढचा प्रवास एका अनिश्‍चित दिशेनेच होत आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही ! News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35PyWfE
Read More
आज ठरणार ग्रामीणचे शिलेदार, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज 

अमरावती  ः ग्रामीण भागात राजकीय उलथापालथ घडवून आणणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता.18) होत असून उमेदवारांचे हार्टबीट चांगलेच वाढले आहे. मतमोजणीनंतर गावचे शिलेदार कोण? याचे उत्तर मिळणार आहे. मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून निकालानंतर कुठेही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा व्यापक बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान आटोपले. सरासरी 75 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 4 हजार 397 जागांसाठी दहा हजारांवर उमेदवार मैदनात उतरले होते. आगामी जिल्हापरिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीची ही रंगीत तालीम समजली जाते. विशेष म्हणजे स्थानिक नेत्यांनीसुद्धा या निवडणुकीत जोर लावल्याने अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सविस्तर वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज
 

या ठिकाणी होणार मतमोजणी 

अमरावती तालुक्‍याची विलासनगर येथील शासकीय धान्यगोदाम, अचलपूरची कल्याण मंडपम, चांदूरबाजार, दर्यापूर, चांदूररेल्वे, धामणगावरेल्वे, वरुड व अंजनगावसुर्जी तालुक्‍याची मतमोजणी संबंधित तहसील कार्यालयात होणार असून धारणीची मोजणी कुसूमकोट बू. येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात, चिखलदरा तालुक्‍याची मतमोजणी नगरपरिषद गेस्टहाउस, मोर्शीची मोजणी प्रशासकीय इमारतीचे सभागृह, भातकुलीची मोजणी चपराशीपुरास्थित महापालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. 13 मध्ये होणार आहे. 
 

बिनविरोध जागांचा प्रस्ताव आयोगाला 

अमरावती, ता. 17 ः जिल्ह्यातील बिनविरोध झालेल्या 13 ग्रामपंचायती अंतर्गत 477 जागांवर निवडणूकच घेण्यात आली नाही. त्यामुळे या सर्व जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून येणार असले तरी त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची परवानगी लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींच्या संदर्भातील संपूर्ण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. सोमवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर बिनविरोध झालेल्या सदस्यांची नावेसुद्धा जाहीर केली जाणार आहेत. तूर्तास जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण तपशिलाचा अहवाल पाठविण्यात आला आहे.  

संपादन : अतुल मांगे 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आज ठरणार ग्रामीणचे शिलेदार, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज  अमरावती  ः ग्रामीण भागात राजकीय उलथापालथ घडवून आणणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता.18) होत असून उमेदवारांचे हार्टबीट चांगलेच वाढले आहे. मतमोजणीनंतर गावचे शिलेदार कोण? याचे उत्तर मिळणार आहे. मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून निकालानंतर कुठेही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा व्यापक बंदोबस्त लावण्यात आला आहे.  जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान आटोपले. सरासरी 75 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 4 हजार 397 जागांसाठी दहा हजारांवर उमेदवार मैदनात उतरले होते. आगामी जिल्हापरिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीची ही रंगीत तालीम समजली जाते. विशेष म्हणजे स्थानिक नेत्यांनीसुद्धा या निवडणुकीत जोर लावल्याने अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सविस्तर वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज   या ठिकाणी होणार मतमोजणी  अमरावती तालुक्‍याची विलासनगर येथील शासकीय धान्यगोदाम, अचलपूरची कल्याण मंडपम, चांदूरबाजार, दर्यापूर, चांदूररेल्वे, धामणगावरेल्वे, वरुड व अंजनगावसुर्जी तालुक्‍याची मतमोजणी संबंधित तहसील कार्यालयात होणार असून धारणीची मोजणी कुसूमकोट बू. येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात, चिखलदरा तालुक्‍याची मतमोजणी नगरपरिषद गेस्टहाउस, मोर्शीची मोजणी प्रशासकीय इमारतीचे सभागृह, भातकुलीची मोजणी चपराशीपुरास्थित महापालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. 13 मध्ये होणार आहे.    बिनविरोध जागांचा प्रस्ताव आयोगाला  अमरावती, ता. 17 ः जिल्ह्यातील बिनविरोध झालेल्या 13 ग्रामपंचायती अंतर्गत 477 जागांवर निवडणूकच घेण्यात आली नाही. त्यामुळे या सर्व जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून येणार असले तरी त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची परवानगी लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींच्या संदर्भातील संपूर्ण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. सोमवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर बिनविरोध झालेल्या सदस्यांची नावेसुद्धा जाहीर केली जाणार आहेत. तूर्तास जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण तपशिलाचा अहवाल पाठविण्यात आला आहे.   संपादन : अतुल मांगे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38V6PxH
Read More
हरितगृह वायू, हवा प्रदूषणामुळे वणव्यांना निमंत्रण;अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधन

लॉस एंजेलिस - जगभरातील जंगलांमध्ये वणव्यांचे प्रमाण वाढत आहे. संशोधकांनी मानवी हस्तक्षेपाचा आगीशी संबंधित घटनांवरील परिणाम तपासला. त्यावेळी, हरितगृह वायू उत्सर्जन व हवा प्रदूषणाचा जंगलातील वणव्यांवर विशिष्ट प्रादेशिक प्रभाव पडत असल्याचे त्यांना आढळले. ‘नेचर’ या प्रसिद्ध शोधपत्रिकेत यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध झाले आहे. 

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी यासंदर्भात संशोधन केले. त्यांनी १९२० पासून विविध मानवी वर्तनाचा हवामानांवरील परिणाम तपासला. आगीचा धोका वाढविणाऱ्या हवामानाचा वैयक्तिक परिणामही वेगळा करण्यात आला. 

यापूर्वीच्या संशोधनांतूनही मानवी वर्तन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या हरित गृह वायू उत्सर्जन व हवा प्रदूषणासारख्या घटकांमुळे आगीला पूरक हवामानाचा धोका वाढत असल्याचे आढळले आहे. मात्र, त्यातील विशिष्ट घटकांचा प्रभाव अस्पष्ट होता.

संशोधक डॅनियल टॉमा म्हणाले, की जंगलामध्ये वणवा लागून तो पसरण्यासाठी योग्य हवामानाच्या स्थितीची गरज असते. त्यासाठी, गरम, कोरडे व वारे असलेले हवामान लागते. ही परिस्थिती आत्यंतिक टोकाला जाते, तेव्हा खरोखरच मोठे वणवे भडकतात. जगभरात हरितगृह वायू उत्सर्जन हा तापमानवाढीला कारणीभूत असणारा प्रमुख घटक आहे. २००५ पर्यंत या उत्सर्जनामुळे पाश्चिम आणि पूर्वोत्तर अमेरिका, भूमध्य, आग्नेय आशिया व ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात पूर्व आगीला पूरक हवामानाचा धोका २० टक्क्यांनी वाढला. मात्र, २०८० पर्यंत पश्चिम-उत्तर अमेरिका, विषुववृत्तीय आफ्रिका, नैऋत्य आशिया व ऑस्ट्रेलियात हा अतिशय गंभीर वणव्यांचा धोका ५० टक्क्यांनी वाढेल. भूमध्य, दक्षिण आफ्रिका व ॲमेझॉनच्या खोऱ्यात हा धोका दुप्पट असेल.   

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मॉन्सून कमकुवत होणार
 सौर किरणांना जमिनीपर्यंत पोचण्यात एरोसोल अडथळा निर्माण करतात.  आग्नेय आशियात एरोसोलचे उत्सर्जन सुरूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरड्या व वणव्याला पूरक हवामानात वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे, मॉन्सूनही कमकुवत होऊ शकतो.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जीवाश्म इंधन कारणीभूत
संशोधकांच्या मतानुसार, जीवाश्व इंधनाचे ज्वलन व जमीन वापरातील बदलांचा प्रादेशिक परिणाम अधिक ठळक असून त्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जनाला हातभार लागत आहे. विसाव्या शतकात ॲमेझॉन व पश्चिम उत्तर अमेरिकेत जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे आगीला पूरक अशा टोकाच्या हवामानात ३०टक्के वाढ झाल्याचे निरीक्षणही संशोधकांनी नोंदविले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हरितगृह वायू, हवा प्रदूषणामुळे वणव्यांना निमंत्रण;अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधन लॉस एंजेलिस - जगभरातील जंगलांमध्ये वणव्यांचे प्रमाण वाढत आहे. संशोधकांनी मानवी हस्तक्षेपाचा आगीशी संबंधित घटनांवरील परिणाम तपासला. त्यावेळी, हरितगृह वायू उत्सर्जन व हवा प्रदूषणाचा जंगलातील वणव्यांवर विशिष्ट प्रादेशिक प्रभाव पडत असल्याचे त्यांना आढळले. ‘नेचर’ या प्रसिद्ध शोधपत्रिकेत यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध झाले आहे.  अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी यासंदर्भात संशोधन केले. त्यांनी १९२० पासून विविध मानवी वर्तनाचा हवामानांवरील परिणाम तपासला. आगीचा धोका वाढविणाऱ्या हवामानाचा वैयक्तिक परिणामही वेगळा करण्यात आला.  यापूर्वीच्या संशोधनांतूनही मानवी वर्तन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या हरित गृह वायू उत्सर्जन व हवा प्रदूषणासारख्या घटकांमुळे आगीला पूरक हवामानाचा धोका वाढत असल्याचे आढळले आहे. मात्र, त्यातील विशिष्ट घटकांचा प्रभाव अस्पष्ट होता. संशोधक डॅनियल टॉमा म्हणाले, की जंगलामध्ये वणवा लागून तो पसरण्यासाठी योग्य हवामानाच्या स्थितीची गरज असते. त्यासाठी, गरम, कोरडे व वारे असलेले हवामान लागते. ही परिस्थिती आत्यंतिक टोकाला जाते, तेव्हा खरोखरच मोठे वणवे भडकतात. जगभरात हरितगृह वायू उत्सर्जन हा तापमानवाढीला कारणीभूत असणारा प्रमुख घटक आहे. २००५ पर्यंत या उत्सर्जनामुळे पाश्चिम आणि पूर्वोत्तर अमेरिका, भूमध्य, आग्नेय आशिया व ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात पूर्व आगीला पूरक हवामानाचा धोका २० टक्क्यांनी वाढला. मात्र, २०८० पर्यंत पश्चिम-उत्तर अमेरिका, विषुववृत्तीय आफ्रिका, नैऋत्य आशिया व ऑस्ट्रेलियात हा अतिशय गंभीर वणव्यांचा धोका ५० टक्क्यांनी वाढेल. भूमध्य, दक्षिण आफ्रिका व ॲमेझॉनच्या खोऱ्यात हा धोका दुप्पट असेल.    देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा मॉन्सून कमकुवत होणार  सौर किरणांना जमिनीपर्यंत पोचण्यात एरोसोल अडथळा निर्माण करतात.  आग्नेय आशियात एरोसोलचे उत्सर्जन सुरूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरड्या व वणव्याला पूरक हवामानात वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे, मॉन्सूनही कमकुवत होऊ शकतो. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा जीवाश्म इंधन कारणीभूत संशोधकांच्या मतानुसार, जीवाश्व इंधनाचे ज्वलन व जमीन वापरातील बदलांचा प्रादेशिक परिणाम अधिक ठळक असून त्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जनाला हातभार लागत आहे. विसाव्या शतकात ॲमेझॉन व पश्चिम उत्तर अमेरिकेत जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे आगीला पूरक अशा टोकाच्या हवामानात ३०टक्के वाढ झाल्याचे निरीक्षणही संशोधकांनी नोंदविले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bW03t8
Read More
नवाल्नींना अटकेसाठी जय्यत तयारी; रशियन सरकारने उकरले भ्रष्टाचाराचे जुने प्रकरण

मॉस्को (रशिया) - रशियातील कट्टर राजकीय विरोधक अॅलेक्सी नवाल्नी संशयित विषबाधेवरील उपचारानंतर जर्मनीहून रविवारी मायदेशी परतण्याची अपेक्षा आहे. ते विमानाबाहेर पाऊल टाकताच त्यांना गजाआड करण्याची जय्यत तयारी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सरकारने केली आहे.

नवाल्नी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विमान प्रवासात अत्यवस्थ झाले. त्यांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा असलेल्या विमानातून बर्लिनला हलविण्यात आले. सोव्हिएत महासंघाच्या कालावधीत रासायनिक शस्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या नोव्हीचोक या विषारी रसायनाद्वारे त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचे चाचणीत आढळून आल्याचा दावा पाश्चात्त्य देशांतील वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. जर्मनीत वेळीच उपचार मिळाल्यामुळे ४४ वर्षांचे नवाल्नी मृत्यूच्या दाढेतून परतले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुतीन यांच्या आदेशावरून आपल्यावर विषप्रयोगाद्वारे हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. चौकशी करण्याचा कोणताही आधार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आता २०१४ मधील कथित भ्रष्टाचारप्रकरणी शिक्षेच्या तरतुदींचा भंग केल्याबद्दल त्यांना ताब्यात घेण्यात येईल असा इशारा सरकारने दिला आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

समर्थकांना आवाहन
दरम्यान, अटक आणि कारवाईचे इशारे म्हणजे नवाल्नी यांना मायदेशी परतण्यापासून रोखण्याचे प्रयत्न असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. नवाल्नी यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी मोठ्या संख्येने विमानतळावर उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले.

फेसबुकवर कार्यक्रम
नवाल्नी यांच्या स्वागतासाठी फेसबुकच्या माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित केला जाईल. त्यावेळी उपस्थित राहणार असल्याचे दोन हजारहून जास्त नागरिकांनी जाहीर केले आहे.

जर्मनीकडून प्रतिसाद
दरम्यान, जर्मनीतील पोलिसांनी नवाल्नी यांची साक्ष नोंदविली होती. याविषयीच्या उताऱ्याची प्रत रशियन सरकारकडे सोपविल्याचे जर्मनीने याआधीच स्पष्ट केले आहे. कायदेविषयक बाबींत सहकार्य करावे अशी विनंती रशियाकडून करण्यात आली होती

कारागृह संस्था म्हणते उपकृतच होऊ
नवाल्नी मायदेशी परतण्याची शक्यता वर्तविणारे वृत्त दोन दिवसांपूर्वी आले. त्याचवेळी रशियातील कारागृह संस्थेने आक्रमक प्रतिक्रिया दिली. मॉस्कोत येताच त्यांना अटक करून आम्ही उपकृत होऊ, असे सांगण्यात आले. २०१४ मधील भ्रष्टाचार प्रकरणी ठोठावण्यात आलेल्या शिक्षेच्या तरतुदींचा भंग केल्याचा या संस्थेचा दावा आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मलम फेकण्याचा विरोधकांचा इशारा
नवाल्नी यांच्या विरोधकांनी राष्ट्रवादी आंदोलन सुरु केले आहे. झेल्योन्का या गडद हिरव्या रंगाचे मलम फेकूनच त्यांचे स्वागत करू असा इशारा देण्यात आला. याआधी अशा संसर्गविरोधी मलमाद्वारे नवाल्नी यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. अकारण लावल्यास हे मलम त्वचेवरून पुसून काढण्यास कित्येक दिवस लागतात.

नवाल्नी यांची नाकेबंदी
  विमानतळावर स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊ नये असा अधिकाऱ्यांचा इशारा
  या कार्यक्रमास मान्यता नसल्याचे स्पष्टीकरण
  पत्रकारांना आत येऊन काम करू दिले जाणार नाही असा विमानतळ व्यवस्थापनाचा निर्णय
  त्यासाठी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे कारण
  सरकारधार्जिणी प्रसार माध्यमे तसेच सरकारी अधिकाऱ्यांकडून नवाल्नी यांचा नामोल्लेख टाळण्यावर भर
  बर्लिनचे रुग्ण असा उल्लेख करण्याचा नवा पायंडा
  सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीकडून नवाल्नी यांच्याकडे दुर्लक्ष किंवा नकारात्मक वार्तांकन
  ही वाहिनी अनेक नागरिकांसाठी माहितीचे मुख्य स्रोत असल्यामुळे सामान्यांमध्ये त्यांना किती पाठिंबा याचे चित्र अस्पष्ट

आणखी एक आरोप
गेल्या वर्षाच्या अखेरीस नवाल्नी यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी आणखी एक आरोप दाखल केला. ४० लाख डॉलर रक्कमेच्या देणगीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हेगारी आरोप दाखल करण्याचा इशारा देण्यात आला.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नवाल्नींना अटकेसाठी जय्यत तयारी; रशियन सरकारने उकरले भ्रष्टाचाराचे जुने प्रकरण मॉस्को (रशिया) - रशियातील कट्टर राजकीय विरोधक अॅलेक्सी नवाल्नी संशयित विषबाधेवरील उपचारानंतर जर्मनीहून रविवारी मायदेशी परतण्याची अपेक्षा आहे. ते विमानाबाहेर पाऊल टाकताच त्यांना गजाआड करण्याची जय्यत तयारी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सरकारने केली आहे. नवाल्नी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विमान प्रवासात अत्यवस्थ झाले. त्यांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा असलेल्या विमानातून बर्लिनला हलविण्यात आले. सोव्हिएत महासंघाच्या कालावधीत रासायनिक शस्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या नोव्हीचोक या विषारी रसायनाद्वारे त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचे चाचणीत आढळून आल्याचा दावा पाश्चात्त्य देशांतील वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. जर्मनीत वेळीच उपचार मिळाल्यामुळे ४४ वर्षांचे नवाल्नी मृत्यूच्या दाढेतून परतले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुतीन यांच्या आदेशावरून आपल्यावर विषप्रयोगाद्वारे हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. चौकशी करण्याचा कोणताही आधार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. आता २०१४ मधील कथित भ्रष्टाचारप्रकरणी शिक्षेच्या तरतुदींचा भंग केल्याबद्दल त्यांना ताब्यात घेण्यात येईल असा इशारा सरकारने दिला आहे. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा समर्थकांना आवाहन दरम्यान, अटक आणि कारवाईचे इशारे म्हणजे नवाल्नी यांना मायदेशी परतण्यापासून रोखण्याचे प्रयत्न असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. नवाल्नी यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी मोठ्या संख्येने विमानतळावर उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले. फेसबुकवर कार्यक्रम नवाल्नी यांच्या स्वागतासाठी फेसबुकच्या माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित केला जाईल. त्यावेळी उपस्थित राहणार असल्याचे दोन हजारहून जास्त नागरिकांनी जाहीर केले आहे. जर्मनीकडून प्रतिसाद दरम्यान, जर्मनीतील पोलिसांनी नवाल्नी यांची साक्ष नोंदविली होती. याविषयीच्या उताऱ्याची प्रत रशियन सरकारकडे सोपविल्याचे जर्मनीने याआधीच स्पष्ट केले आहे. कायदेविषयक बाबींत सहकार्य करावे अशी विनंती रशियाकडून करण्यात आली होती कारागृह संस्था म्हणते उपकृतच होऊ नवाल्नी मायदेशी परतण्याची शक्यता वर्तविणारे वृत्त दोन दिवसांपूर्वी आले. त्याचवेळी रशियातील कारागृह संस्थेने आक्रमक प्रतिक्रिया दिली. मॉस्कोत येताच त्यांना अटक करून आम्ही उपकृत होऊ, असे सांगण्यात आले. २०१४ मधील भ्रष्टाचार प्रकरणी ठोठावण्यात आलेल्या शिक्षेच्या तरतुदींचा भंग केल्याचा या संस्थेचा दावा आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा मलम फेकण्याचा विरोधकांचा इशारा नवाल्नी यांच्या विरोधकांनी राष्ट्रवादी आंदोलन सुरु केले आहे. झेल्योन्का या गडद हिरव्या रंगाचे मलम फेकूनच त्यांचे स्वागत करू असा इशारा देण्यात आला. याआधी अशा संसर्गविरोधी मलमाद्वारे नवाल्नी यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. अकारण लावल्यास हे मलम त्वचेवरून पुसून काढण्यास कित्येक दिवस लागतात. नवाल्नी यांची नाकेबंदी   विमानतळावर स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊ नये असा अधिकाऱ्यांचा इशारा   या कार्यक्रमास मान्यता नसल्याचे स्पष्टीकरण   पत्रकारांना आत येऊन काम करू दिले जाणार नाही असा विमानतळ व्यवस्थापनाचा निर्णय   त्यासाठी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे कारण   सरकारधार्जिणी प्रसार माध्यमे तसेच सरकारी अधिकाऱ्यांकडून नवाल्नी यांचा नामोल्लेख टाळण्यावर भर   बर्लिनचे रुग्ण असा उल्लेख करण्याचा नवा पायंडा   सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीकडून नवाल्नी यांच्याकडे दुर्लक्ष किंवा नकारात्मक वार्तांकन   ही वाहिनी अनेक नागरिकांसाठी माहितीचे मुख्य स्रोत असल्यामुळे सामान्यांमध्ये त्यांना किती पाठिंबा याचे चित्र अस्पष्ट आणखी एक आरोप गेल्या वर्षाच्या अखेरीस नवाल्नी यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी आणखी एक आरोप दाखल केला. ४० लाख डॉलर रक्कमेच्या देणगीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हेगारी आरोप दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3nUb3d8
Read More
आण्विक कार्यक्रमाचे अनावश्यक तपशील जाहीर करू नका

तेहरान -आपल्या आण्विक कार्यक्रमाबाबत गोंधळ निर्माण होईल असे अनावश्यक तपशील जाहीरपणे प्रसिद्ध करू नयेत, असे इराणने संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षण संस्थेला ठणकावले आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रमुख युरोपीय देशांनी ताशेरे ओढल्यानंतरही इराणने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली. आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेकडून (आयएइए) इराणची झाडाझडती घेतली जात आहे. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी संस्थेनुसार आण्विक खात्याने एक निवेदन जारी केले आहे. हे निवेदन संक्षिप्त पण परखड आहे. ‘आयएइए’ने अनावश्यक तपशील पुरवू नयेत आणि आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये गैरसमज निर्माण करणारे वातावरण निर्माण करण्यास प्रतिबंध करावा, असे स्पष्ट करण्यात आले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘आयएइए’ने गेल्या गुरुवारी एक निवेदन जारी केले होते. त्यात इराणनेच आपल्याला माहिती दिल्याचा दावा करण्यात आला होता. युरेनियम धातूच्या उत्पादनाची यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी साधनसामुग्री बसविली जात आहे. इंधनाचा सुधारित प्रकार बनविण्याचे उद्दिष्ट यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी युरेनियम धातूवर संशोधन आणि विकास करण्याची योजना पुढे नेली जात आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले होते.

इराणचे मुद्दे
  युरेनियम धातूचे शांततापूर्ण आणि पारंपरिक मार्गाने उत्पादन करण्याच्या योजनेबाबत संबंधित संस्थेला दोन दशकांपूर्वीच माहिती दिली
  सिलिसाईड प्रगत इंधन तयार करण्याच्या योजनेबाबत दोन वर्षांपूर्वीच अद्ययावत माहिती
  आण्विक प्रकल्पांमध्ये सध्या ऑक्साईडजन्य युरेनियम इंधनाचा वापर
  यापेक्षा जास्त सुरक्षित आणि शक्तीशाली असलेल्या युरेनियम सिलिसाईडच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील
  युरेनियम सिलिसाईडच्या उत्पादनात युरेनियम धातू महत्त्वाचे माध्यम

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आण्विक कार्यक्रमाचे अनावश्यक तपशील जाहीर करू नका तेहरान -आपल्या आण्विक कार्यक्रमाबाबत गोंधळ निर्माण होईल असे अनावश्यक तपशील जाहीरपणे प्रसिद्ध करू नयेत, असे इराणने संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षण संस्थेला ठणकावले आहे. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा प्रमुख युरोपीय देशांनी ताशेरे ओढल्यानंतरही इराणने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली. आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेकडून (आयएइए) इराणची झाडाझडती घेतली जात आहे. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी संस्थेनुसार आण्विक खात्याने एक निवेदन जारी केले आहे. हे निवेदन संक्षिप्त पण परखड आहे. ‘आयएइए’ने अनावश्यक तपशील पुरवू नयेत आणि आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये गैरसमज निर्माण करणारे वातावरण निर्माण करण्यास प्रतिबंध करावा, असे स्पष्ट करण्यात आले. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ‘आयएइए’ने गेल्या गुरुवारी एक निवेदन जारी केले होते. त्यात इराणनेच आपल्याला माहिती दिल्याचा दावा करण्यात आला होता. युरेनियम धातूच्या उत्पादनाची यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी साधनसामुग्री बसविली जात आहे. इंधनाचा सुधारित प्रकार बनविण्याचे उद्दिष्ट यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी युरेनियम धातूवर संशोधन आणि विकास करण्याची योजना पुढे नेली जात आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले होते. इराणचे मुद्दे   युरेनियम धातूचे शांततापूर्ण आणि पारंपरिक मार्गाने उत्पादन करण्याच्या योजनेबाबत संबंधित संस्थेला दोन दशकांपूर्वीच माहिती दिली   सिलिसाईड प्रगत इंधन तयार करण्याच्या योजनेबाबत दोन वर्षांपूर्वीच अद्ययावत माहिती   आण्विक प्रकल्पांमध्ये सध्या ऑक्साईडजन्य युरेनियम इंधनाचा वापर   यापेक्षा जास्त सुरक्षित आणि शक्तीशाली असलेल्या युरेनियम सिलिसाईडच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील   युरेनियम सिलिसाईडच्या उत्पादनात युरेनियम धातू महत्त्वाचे माध्यम  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 17, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XNOIn1
Read More