October 2020 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 31, 2020

मोरोपंत पिंगळे यांचे जीवनकार्य राष्ट्र कार्यासाठी प्रेरणादायी : गिरीश प्रभुणे

पुणे : मोरोपंत पिंगळे यांचा सर्व भारतीय समाजाचा सखोल अभ्यास होता. ते महाराष्ट्रात कार्यरत झाले तेव्हा आव्हानात्मक परिस्थिती होती. शिवाजी महाराजांच्या गौरवास्पद इतिहासाला मोरोपंत पिंगळे यांनी शिवचरित्र लेखन, शाहिरी परिषदेतून प्रेरणा दिली. शाहिरी परंपरा शिवकार्याशी पुन्हा जोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी इतिहास संकलन समितीद्वारे हरवलेला इतिहास शोधण्याचे मोठे काम त्यांनी केले. पिंगळे यांचे जीवनकार्य राष्ट्र कार्यासाठी प्रेरणादायी आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी केले. 

- नागरिकांनो, ही बातमी तुमच्यासाठी; मास्कच्या नव्या किंमती जाणून घ्या!​

गो विज्ञान संशोधन संस्था, पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक मोरोपंत पिंगळे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारोहानिमित्त गिरीश प्रभुणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मोतीबाग येथील संघ कार्यालयात मोरोपंत पिंगळे यांच्या प्रतिमेला गिरीश प्रभुणे आणि राजेंद्र लुंकड यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी गो-विज्ञान संशोधन संस्था, पुणेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड, कार्यवाह बापू कुलकर्णी, चिंतामणी चितळे, रामदास चौंडे, शिरीष भेडसगावकर आदी उपस्थित होते. 

- ...तर मग संमतीनेच घटस्फोट घेऊ; कोरोनाने बदलला जोडप्यांचा कल!

गिरीश प्रभुणे म्हणाले, "रामजन्मभूमी आंदोलन, सरस्वती नदी शोध यात्रा या कार्यांना पिंगळे यांनी प्रेरणा दिली. चार युगात भारत कसा होता याचा नकाशा त्यांनी तयार करवून घेतला. राम मंदिराचे पुनर्निर्माण म्हणजे राष्ट्र मंदिराची पुनर्निर्मिती आहे, हा विचार त्यामागे होता. या आंदोलनामुळे देशातील भाषा, प्रांत, जात भेद विसरून सर्व एकत्र आले.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मोरोपंत पिंगळे यांचे जीवनकार्य राष्ट्र कार्यासाठी प्रेरणादायी : गिरीश प्रभुणे पुणे : मोरोपंत पिंगळे यांचा सर्व भारतीय समाजाचा सखोल अभ्यास होता. ते महाराष्ट्रात कार्यरत झाले तेव्हा आव्हानात्मक परिस्थिती होती. शिवाजी महाराजांच्या गौरवास्पद इतिहासाला मोरोपंत पिंगळे यांनी शिवचरित्र लेखन, शाहिरी परिषदेतून प्रेरणा दिली. शाहिरी परंपरा शिवकार्याशी पुन्हा जोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी इतिहास संकलन समितीद्वारे हरवलेला इतिहास शोधण्याचे मोठे काम त्यांनी केले. पिंगळे यांचे जीवनकार्य राष्ट्र कार्यासाठी प्रेरणादायी आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी केले.  - नागरिकांनो, ही बातमी तुमच्यासाठी; मास्कच्या नव्या किंमती जाणून घ्या!​ गो विज्ञान संशोधन संस्था, पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक मोरोपंत पिंगळे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारोहानिमित्त गिरीश प्रभुणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मोतीबाग येथील संघ कार्यालयात मोरोपंत पिंगळे यांच्या प्रतिमेला गिरीश प्रभुणे आणि राजेंद्र लुंकड यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी गो-विज्ञान संशोधन संस्था, पुणेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड, कार्यवाह बापू कुलकर्णी, चिंतामणी चितळे, रामदास चौंडे, शिरीष भेडसगावकर आदी उपस्थित होते.  - ...तर मग संमतीनेच घटस्फोट घेऊ; कोरोनाने बदलला जोडप्यांचा कल! गिरीश प्रभुणे म्हणाले, "रामजन्मभूमी आंदोलन, सरस्वती नदी शोध यात्रा या कार्यांना पिंगळे यांनी प्रेरणा दिली. चार युगात भारत कसा होता याचा नकाशा त्यांनी तयार करवून घेतला. राम मंदिराचे पुनर्निर्माण म्हणजे राष्ट्र मंदिराची पुनर्निर्मिती आहे, हा विचार त्यामागे होता. या आंदोलनामुळे देशातील भाषा, प्रांत, जात भेद विसरून सर्व एकत्र आले.'' - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34KPqpj
Read More
इव्हेंटचे ‘मॅनेजमेंट’ बिघडलेलेच!

कोरोनामुळे आर्थिक गणिते जुळवताना व्यावसायिकांची दमछाक
पुणे - पदवीचे शिक्षण घेतानाच ‘इव्हेंट’साठी काम करीत होतो. थोडा अनुभव आल्यावर हाच व्यवसाय करण्याचे ठरविले. आता चार वर्षे झाली, मी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा व्यवसाय करतोय. या व्यवसायाने माझी वैयक्तीक प्रगती झाली, आर्थिक अडचणीही दूर झाल्या. स्वतःचे घर घेत कुटुंब उभे केले. पण, या यशाला कोरोनाची नजर लागली आणि सर्व काही सुरळीत सुरू असलेल माझं आयुष्य आर्थिक चक्रव्युहामध्ये अडकले. अखेर चहाचे दुकान टाकले, हे शब्द आहेत अवघ्या २६ वर्षीय ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ व्यावसायिक शिवणे येथील सुमीत सिंह या तरुणाचे!

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नुकतेच ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ व्यवसायात पडून यशाची शिखरे चढणाऱ्या सुमीतलाही याचा फटका बसला. अनलॉकच्या प्रक्रियेतून सर्व काही सुरू झाले, मात्र अजुनही इव्हेंट कंपन्यांना व्यावसाय नाही. आणखी किती महिने हा व्यावसाय ठप्प राहणार, याची शाश्‍वती नाही. राज्य शासनाने व्यवसाय काही प्रमाणात सुरू करण्याची परवानगी द्यावी असे विविध व्यावसायकांनी सांगितले.

पुणे विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाखांवर; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

या आहेत मुख्य अडचणी

या क्षेत्रासाठी अधिकृत असोसिएशन नाही

त्यमुळे एकूण इव्हेंट कंपन्यांची संख्या व कर्मचाऱ्यांची आकडीवारी नाही

प्रशासनामार्फत सर्वाधिक दुर्लक्ष केला जाणारा व्यावसाय

कार्यक्रमांवर मर्यादा असल्याने इव्हेंट केला जात नाही

मोठ्या इव्हेंटवर अवलंबून असलेले इतर व्यावसायिक देखील आर्थिक अडचणीत

फीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत

शहरात २५० ते ३०० लहान-मोठ्या इव्हेंट कंपन्या आहेत. मंडप, फ्लेक्‍स व पोस्टर, केटरिंग, अँकर, सुरक्षिततेसाठी बाऊंसर अशा विविध क्षेत्रांतील लोकांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून असते. या वर्षात संपूर्ण इव्हेंट उद्योगात ५० ते ७५ टक्के तोटा झाला आहे.
- राघव रॉय कपूर, पुणे प्रतिनिधी, इव्हेंट्‌स अँड एन्टरटेंमेंट मॅनेजर्स असोसिएशन

इव्हेंट कंपनी चालवणारे घरात बसून आहेत. उत्पन्न नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर आर्थिक अडचणी येत आहेत. नियम पाळून इव्हेंट सुरू करण्याची परवानगी शासनाने द्यावी. 
- केतन कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक- एक्वेरिअस वेंचर्स 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

इव्हेंटचे ‘मॅनेजमेंट’ बिघडलेलेच! कोरोनामुळे आर्थिक गणिते जुळवताना व्यावसायिकांची दमछाक पुणे - पदवीचे शिक्षण घेतानाच ‘इव्हेंट’साठी काम करीत होतो. थोडा अनुभव आल्यावर हाच व्यवसाय करण्याचे ठरविले. आता चार वर्षे झाली, मी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा व्यवसाय करतोय. या व्यवसायाने माझी वैयक्तीक प्रगती झाली, आर्थिक अडचणीही दूर झाल्या. स्वतःचे घर घेत कुटुंब उभे केले. पण, या यशाला कोरोनाची नजर लागली आणि सर्व काही सुरळीत सुरू असलेल माझं आयुष्य आर्थिक चक्रव्युहामध्ये अडकले. अखेर चहाचे दुकान टाकले, हे शब्द आहेत अवघ्या २६ वर्षीय ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ व्यावसायिक शिवणे येथील सुमीत सिंह या तरुणाचे! - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  नुकतेच ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ व्यवसायात पडून यशाची शिखरे चढणाऱ्या सुमीतलाही याचा फटका बसला. अनलॉकच्या प्रक्रियेतून सर्व काही सुरू झाले, मात्र अजुनही इव्हेंट कंपन्यांना व्यावसाय नाही. आणखी किती महिने हा व्यावसाय ठप्प राहणार, याची शाश्‍वती नाही. राज्य शासनाने व्यवसाय काही प्रमाणात सुरू करण्याची परवानगी द्यावी असे विविध व्यावसायकांनी सांगितले. पुणे विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाखांवर; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण? या आहेत मुख्य अडचणी या क्षेत्रासाठी अधिकृत असोसिएशन नाही त्यमुळे एकूण इव्हेंट कंपन्यांची संख्या व कर्मचाऱ्यांची आकडीवारी नाही प्रशासनामार्फत सर्वाधिक दुर्लक्ष केला जाणारा व्यावसाय कार्यक्रमांवर मर्यादा असल्याने इव्हेंट केला जात नाही मोठ्या इव्हेंटवर अवलंबून असलेले इतर व्यावसायिक देखील आर्थिक अडचणीत फीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत शहरात २५० ते ३०० लहान-मोठ्या इव्हेंट कंपन्या आहेत. मंडप, फ्लेक्‍स व पोस्टर, केटरिंग, अँकर, सुरक्षिततेसाठी बाऊंसर अशा विविध क्षेत्रांतील लोकांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून असते. या वर्षात संपूर्ण इव्हेंट उद्योगात ५० ते ७५ टक्के तोटा झाला आहे. - राघव रॉय कपूर, पुणे प्रतिनिधी, इव्हेंट्‌स अँड एन्टरटेंमेंट मॅनेजर्स असोसिएशन इव्हेंट कंपनी चालवणारे घरात बसून आहेत. उत्पन्न नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर आर्थिक अडचणी येत आहेत. नियम पाळून इव्हेंट सुरू करण्याची परवानगी शासनाने द्यावी.  - केतन कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक- एक्वेरिअस वेंचर्स  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eeLY9l
Read More
भिन्न रक्तगटाच्या रुग्णाचे यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण; नायर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई : कोरोना काळात शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याने अनेक रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनलॉकनंतर आता हळूहळू पालिका रुग्णालयात मोठ्या शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात आली आहेत. अशा वेळी पालिकेच्या मुख्य रुग्णालयांपैकी एक असलेल्या नायर रुग्णालयात रक्तगट न जुळताही म्हणजेच एबीओ पद्धतीने मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करून एका रुग्णाला जीवदान देण्यात आले. 

शाळाबाह्य बालकांसाठी एक गाव, एक बालरक्षक मोहीम; राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची संकल्पना

कोरोना संसर्गाची भीती आजही लोकांमध्ये दिसते. त्यामुळे रक्तदानासोबतच उपचार घेण्यासही रुग्ण घाबरत आहेत. परिणामी अवयवदानाची संख्या ही कमी होऊन अवयव प्रत्यारोपणाचा आकडाही घटला. मात्र अशा परिस्थितीत नायर रुग्णालयाने गेल्या पाच वर्षांपासून प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंडदात्याची वाट पाहत असलेल्या रुग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे डायलिसिसचा खर्च या रुग्णास दीर्घ काळ परवडणारा नव्हता. त्यामुळे समान रक्तगट नसताना ही वैद्यकीय निकषांचे पालन करून प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा  ज्येष्ठ अभिनेत्रीचा दावा दिशाभूल करणारा! वॉटर प्युरिफायरची जाहिरात मागे

प्रत्यारोपित करण्यात आलेला अवयव शरीराने नाकारू नये, यासाठी प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी प्लाझ्माअफेरेसिस प्रक्रियेची मदत घेण्यात आली, तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या इतर औषधांचाही वापर करण्यात आला. योग्य ती वैद्यकीय काळजी घेत हे प्रत्यारोपण करण्यात आले. हे प्रत्यारोपण यशस्वी झाले असून, साडेसात महिन्यानंतर दाता आणि रुग्ण हे दोघेही सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. यासाठी नायर रुग्णालयाच्या नेफ्रॉलोजी विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना मेहता यांनी आणि त्यांच्या पथकाने घेतलेली मेहनत फळाली आली असल्याचे डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. 

हेही वाचा - मुंबई पोलिस बेस्ट! उच्च न्यायालयाकडून कामगिरीचे कौतुक

तपासण्या करूनच निर्णय 
मूत्रपिंड प्रत्यारोपणामध्ये रुग्ण व दाता या दोघांचेही रक्तगट, तसेच आरोग्यविषयक इतर निकष पूरक असल्याचे सर्व वैद्यकीय चाचण्या करून निश्‍चित केले जाते. यात रक्तगटाचे साधर्म्य महत्त्वाचे असते. शरीरातील प्रतिजैविकांच्या उपस्थितीमुळे रुग्णाच्या शरीरातून हा परकीय अवयव दूर लोटला जाऊ शकतो. मात्र समान रक्तदाता उपलब्ध न झाल्यास अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय तपासण्या करून घेण्यात येतो, असेही ते म्हणाले. 

 

नायर रुग्णालयाने एका चाळीस वर्षीय रुग्णाची रक्तगट जुळत नसतानाही एबीओ पद्धतीने यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून दाता आणि रुग्ण हे दोघेही सुखरूप आहेत. पालिका रुग्णालयामध्ये अशा प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे अनेक गरीब रुग्णांना जीवदान मिळणार आहे. 
- डॉ. रमेश भारमल,
अधिष्ठाता, नायर रुग्णालय.

Successful kidney transplantation of a patient of a different blood type Successful surgery at Nair Hospital

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भिन्न रक्तगटाच्या रुग्णाचे यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण; नायर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया मुंबई : कोरोना काळात शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याने अनेक रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनलॉकनंतर आता हळूहळू पालिका रुग्णालयात मोठ्या शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात आली आहेत. अशा वेळी पालिकेच्या मुख्य रुग्णालयांपैकी एक असलेल्या नायर रुग्णालयात रक्तगट न जुळताही म्हणजेच एबीओ पद्धतीने मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करून एका रुग्णाला जीवदान देण्यात आले.  शाळाबाह्य बालकांसाठी एक गाव, एक बालरक्षक मोहीम; राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची संकल्पना कोरोना संसर्गाची भीती आजही लोकांमध्ये दिसते. त्यामुळे रक्तदानासोबतच उपचार घेण्यासही रुग्ण घाबरत आहेत. परिणामी अवयवदानाची संख्या ही कमी होऊन अवयव प्रत्यारोपणाचा आकडाही घटला. मात्र अशा परिस्थितीत नायर रुग्णालयाने गेल्या पाच वर्षांपासून प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंडदात्याची वाट पाहत असलेल्या रुग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे डायलिसिसचा खर्च या रुग्णास दीर्घ काळ परवडणारा नव्हता. त्यामुळे समान रक्तगट नसताना ही वैद्यकीय निकषांचे पालन करून प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. हेही वाचा  ज्येष्ठ अभिनेत्रीचा दावा दिशाभूल करणारा! वॉटर प्युरिफायरची जाहिरात मागे प्रत्यारोपित करण्यात आलेला अवयव शरीराने नाकारू नये, यासाठी प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी प्लाझ्माअफेरेसिस प्रक्रियेची मदत घेण्यात आली, तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या इतर औषधांचाही वापर करण्यात आला. योग्य ती वैद्यकीय काळजी घेत हे प्रत्यारोपण करण्यात आले. हे प्रत्यारोपण यशस्वी झाले असून, साडेसात महिन्यानंतर दाता आणि रुग्ण हे दोघेही सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. यासाठी नायर रुग्णालयाच्या नेफ्रॉलोजी विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना मेहता यांनी आणि त्यांच्या पथकाने घेतलेली मेहनत फळाली आली असल्याचे डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.  हेही वाचा - मुंबई पोलिस बेस्ट! उच्च न्यायालयाकडून कामगिरीचे कौतुक तपासण्या करूनच निर्णय  मूत्रपिंड प्रत्यारोपणामध्ये रुग्ण व दाता या दोघांचेही रक्तगट, तसेच आरोग्यविषयक इतर निकष पूरक असल्याचे सर्व वैद्यकीय चाचण्या करून निश्‍चित केले जाते. यात रक्तगटाचे साधर्म्य महत्त्वाचे असते. शरीरातील प्रतिजैविकांच्या उपस्थितीमुळे रुग्णाच्या शरीरातून हा परकीय अवयव दूर लोटला जाऊ शकतो. मात्र समान रक्तदाता उपलब्ध न झाल्यास अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय तपासण्या करून घेण्यात येतो, असेही ते म्हणाले.    नायर रुग्णालयाने एका चाळीस वर्षीय रुग्णाची रक्तगट जुळत नसतानाही एबीओ पद्धतीने यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून दाता आणि रुग्ण हे दोघेही सुखरूप आहेत. पालिका रुग्णालयामध्ये अशा प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे अनेक गरीब रुग्णांना जीवदान मिळणार आहे.  - डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय. Successful kidney transplantation of a patient of a different blood type Successful surgery at Nair Hospital ----------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mJF92T
Read More
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी घरापासून राहणार वंचित; काय आहे कारण?

पुणे : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लॉटरी पद्धतीने मिळालेल्या घरासाठी आवश्‍यक कागदपत्रांमध्ये जात पडताळणीचा दाखला देण्याची अट घातली आहे. या अटीमुळे गरीब महिला लाभार्थी हक्‍काच्या घरापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जात पडताळणीची जाचक अट रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाकडून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. 

- नागरिकांनो, ही बातमी तुमच्यासाठी; मास्कच्या नव्या किंमती जाणून घ्या!​

महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेची सोडत लॉटरी पद्धतीने 24 ऑक्‍टोबरला काढण्यात आली. त्यात अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्ग या आरक्षित प्रवर्गांमधील लाभार्थ्यांनी सात दिवसांमध्ये जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याचा क्रमांक रद्द करून तो प्रतीक्षा यादीतील त्या प्रवर्गातील लाभधारकास देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. 

अनेक लाभार्थी महिलांकडे जातीचे आणि जात पडताळणी प्रमाणपत्र नाही. जात पडताळणीच्या जाचक अटीमुळे मिळणारे घर हिरावून घेऊ नये, लाभार्थीकडून फक्त जातीचा दाखला घ्यावा. जात पडताळणीची जाचक अट काढून टाकावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाची संघटक सचिव शैलेंद्र जाधव यांनी केली आहे. 

- पुणे विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाखांवर; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

बहुतांश लाभार्थ्यांमध्ये धुणी-भांडी, भाजी विक्रेते, सफाई कामगार, विधवा आणि दुर्बल घटकांमधील महिलांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या या योजनेत जात पडताळणी दाखला देण्याबाबत कोठेही उल्लेख नाही. परंतु जात पडताळणीच्या अटीमुळे घर मिळणे अवघड होणार आहे. ज्या लाभार्थ्यांकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नाही, अशा व्यक्‍तींकडून प्रतिज्ञापत्र घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी घरापासून राहणार वंचित; काय आहे कारण? पुणे : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लॉटरी पद्धतीने मिळालेल्या घरासाठी आवश्‍यक कागदपत्रांमध्ये जात पडताळणीचा दाखला देण्याची अट घातली आहे. या अटीमुळे गरीब महिला लाभार्थी हक्‍काच्या घरापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जात पडताळणीची जाचक अट रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाकडून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.  - नागरिकांनो, ही बातमी तुमच्यासाठी; मास्कच्या नव्या किंमती जाणून घ्या!​ महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेची सोडत लॉटरी पद्धतीने 24 ऑक्‍टोबरला काढण्यात आली. त्यात अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्ग या आरक्षित प्रवर्गांमधील लाभार्थ्यांनी सात दिवसांमध्ये जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याचा क्रमांक रद्द करून तो प्रतीक्षा यादीतील त्या प्रवर्गातील लाभधारकास देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.  अनेक लाभार्थी महिलांकडे जातीचे आणि जात पडताळणी प्रमाणपत्र नाही. जात पडताळणीच्या जाचक अटीमुळे मिळणारे घर हिरावून घेऊ नये, लाभार्थीकडून फक्त जातीचा दाखला घ्यावा. जात पडताळणीची जाचक अट काढून टाकावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाची संघटक सचिव शैलेंद्र जाधव यांनी केली आहे.  - पुणे विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाखांवर; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण? बहुतांश लाभार्थ्यांमध्ये धुणी-भांडी, भाजी विक्रेते, सफाई कामगार, विधवा आणि दुर्बल घटकांमधील महिलांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या या योजनेत जात पडताळणी दाखला देण्याबाबत कोठेही उल्लेख नाही. परंतु जात पडताळणीच्या अटीमुळे घर मिळणे अवघड होणार आहे. ज्या लाभार्थ्यांकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नाही, अशा व्यक्‍तींकडून प्रतिज्ञापत्र घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31Z6fee
Read More
Success Story : २२ व्या वर्षी बनला देशातील सर्वात तरुण आयपीएस!

UPSC Success story : शाळेची फी भरण्यासाठीही कधीकाळी पैसे नसायचे, आई दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक-धुणीभांडीची कामं करायची, पण घरची अशी बेताचीच परिस्थिती असतानाही त्या तरुणानं आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. गरिबी-श्रीमंती नाही, तर आपली जिद्द आणि चिकाटी आपले यश निर्धारित करते, हे आपल्या कृतीतून त्यानं दाखवून दिलं. ही गोष्ट आहे देशातील सर्वात कमी वयाचा आयपीएस झालेल्या सफिन हसन या २२ वर्षीय तरुणाची. 

पावलो पावली अडचणी, ना पोटभर अन्न ना कोणती आर्थिक सुरक्षा. मात्र हसतमुख राहणाऱ्या सफिनला आयुष्यापासूनच कोणतीच तक्रार नव्हती. एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, ''जर त्याच्या आयुष्यात या अडचणी आल्या नसत्या, तर तो जिथे पोहचला त्या ठिकाणी कधी पोहचलाच नसता.'' सफिनचं साधं सूत्र आहे, जितक्या जास्त अडचणी तितकं मजबूत मोटिवेशन. याच सूत्राने तो पुढे चालत राहिला आणि नशिबाने त्याच्या जिद्दीपुढे गुडघे टेकले.

- जपान आणि संधी : जपानमधील उच्च पदाच्या संधी​  

प्राथमिक शाळेत असताना घेतला अधिकारी होण्याचा निर्णय
गुजरातमधील कानोदरा हे सफिनचं गाव. येथील प्राथमिक शाळेत एके दिवशी डीएम कार्यक्रमासाठी आले होते. त्यांना पाहून सफिनने त्याच्या मावशीला हे कोण आहेत? असं विचारलं. सफिनला समजावं म्हणून मावशीने ते जिल्ह्याचा राजा आहेत असं सांगितलं. तेव्हा सफिनने मोठं होऊन अधिकारी बनण्याचा निर्णय घेतला. आणि तो कधीही बदलला नाही. काही वर्षांमध्ये त्याचे मित्र, नातेवाईक आणि अगदी गावकऱ्यांनाही माहित झालं होतं की, एक दिवस सफिन अधिकारी होणार.

सफिन लहानपणापासूनच जिद्दी होता. एखादी गोष्ट करायची ठरवली की तो ती गोष्ट पूर्णच करायचा. अकरावीमध्ये त्याला विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा होता, मात्र गावात सुविधा नव्हती. खासगी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याइतपत घरची परिस्थिती नव्हती. दरम्यान, एक नवीन खासगी कॉलेज सुरू झाले होते. सफिनचे जुने शिक्षक त्या कॉलेजमध्ये शिकवत होते. त्यांनीच सफिनच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवला. त्यांनी सफिनला अभ्यासाची संधी दिली आणि फीच्या ओझ्यातून मुक्तता केली. 

पुढे सफिनने एनआयटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याला दिल्लीला जाण्याची आणि नागरी सेवा परीक्षांची तयारी करण्याची इच्छा होती, पण पुन्हा पैशांची अडचण समोर आली. त्यावेळी त्याच्या गावातीलच एका कुटुंबानं सफिनच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलत त्याला दिल्लीला पाठवलं. एका सामाजिक कार्यक्रमादरम्यान सफिन त्यांच्या संपर्कात आला होता. त्यावेळी हुसेनभाई पोलारा आणि झरीनाबेन पोलारा यांना सफिनमधील क्षमतेचा अंदाज आला होता. ज्यांच्याशी काही नातं नव्हतं अशा लोकांनी मदत केल्यामुळे सफिनची प्रेरणा आणखी वाढली आणि तो त्याच्या स्वप्नासाठी अधिक कटिबद्ध झाला.

- इम्प्रूव्ह युअरसेल्फ : रहस्य, प्रतिस्पर्ध्याची भीती दूर करण्याचे!​

पालकांनी कोणतीही कसर सोडली नाही
सफिनचे वडील मुस्तफा हसन आणि आई नसीम बानो दोघेही एका डायमंड युनिटमध्ये काम करत होते. काही वर्षानंतर अचानक त्यांचे काम सुटले आणि घरात पैशांची मोठी समस्या उभी राहिली, मात्र त्यांनी हार मानली नाही. सफिनच्या वडिलांनी इलेक्ट्रिशियनचे काम सुरू केले, तर आई लग्नात रोट्या बनवण्याच्या ऑर्डर घेऊ लागली. सफिनच्या शिक्षणात कोणताही खंड पडू दिला नाही. सफिननेही जिथे शक्य असेल, तिथे पालकांना साथ दिली. तो म्हणतो की, कठोर परिश्रम आणि चांगुलपणाचा धडा त्याने त्याच्या पालकांकडूनच शिकला आहे. त्याचे वडील म्हणायचे की, हेतू स्पष्ट असल्यास सर्व कामे पूर्ण होतात आणि सफिनच्या बाबतीतही असेच घडले होते.

अपघात झाल्यानंतरही त्याने दिली परीक्षा
सफिनच्या नशिबानेही त्याची खडतर परीक्षा घेतली आहे. मेन्सच्या परीक्षेला जात असताना सफिनची स्कूटी घसरली आणि त्याचा अपघात झाला. डाव्या पायाच्या लिगामेंट्स (अस्थिबंध) तुटले होते, हाताला इजा झाली होती आणि डोक्यातून रक्तस्त्राव झाला होता. अशा परिस्थितीत पेन किलर खाऊन त्याने परीक्षा दिली. आठवडाभराच्या परीक्षेनंतर सफिनला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि तेथे तो दीड महिना अॅडमिट होता. शिवाय, सफिनला मुलाखतीच्या एक महिन्यापूर्वी देखील हॉस्पिटलमध्येच राहावे लागले होते. मुलाखतीच्या केवळ एका आठवड्यापूर्वीच त्याला डिस्चार्ज मिळाला होता.

- Success Story : २१ व्या वर्षी तो बनला न्यायाधीश!​

दुसरा अटेम्प्ट द्यायचा नाही
सफिनला यश मिळवण्याची घाई होती. यूपीएससीची तयारी सुरू करतानाच त्याने निर्धार केला होता की, दुसरा अटेम्प्ट देणार नाही. पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास व्हायचं आहे. कदाचित हेच कारण होतं की, अपघातानंतर सफिन हॉस्पिटलऐवजी परीक्षा हॉलमध्ये पोहोचला होता. एका मुलाखतीत जेव्हा त्याच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक घटना काय आहे असे विचारले, तेव्हा तो सहज हसत म्हणाला, ''कोणीतीही नाही. कारण जर जीवन तसे नसते, तर आज या टप्प्यापर्यंत पोहोचलोच नसतो.'' 

सफिन इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणतो की, ''जीवनात नेहमी दोन पर्याय असतात. एक म्हणजे, समोर असलेल्या गोष्टीबद्दल ओरडणे आणि दुसरे म्हणजे, आहे ते स्वीकारणे आणि ते बदलण्यासाठी बाहेर पडणे. त्याने दुसरा मार्ग निवडला.'' 

२०१७ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी सफिनने ५७० व्या क्रमांकासह पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. आणि जामनगरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. देशातील सर्वात तरुण आयपीएस होण्याचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. त्याला आयएएस व्हायचे होते, पण मी आयपीएस अधिकारी म्हणून माझी कारकीर्द चालू ठेवीन आणि या संधीचा उपयोग देशाच्या सेवेसाठी करेन, असं म्हणत त्याने सहाय्यक पोलिस अधिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Success Story : २२ व्या वर्षी बनला देशातील सर्वात तरुण आयपीएस! UPSC Success story : शाळेची फी भरण्यासाठीही कधीकाळी पैसे नसायचे, आई दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक-धुणीभांडीची कामं करायची, पण घरची अशी बेताचीच परिस्थिती असतानाही त्या तरुणानं आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. गरिबी-श्रीमंती नाही, तर आपली जिद्द आणि चिकाटी आपले यश निर्धारित करते, हे आपल्या कृतीतून त्यानं दाखवून दिलं. ही गोष्ट आहे देशातील सर्वात कमी वयाचा आयपीएस झालेल्या सफिन हसन या २२ वर्षीय तरुणाची.  पावलो पावली अडचणी, ना पोटभर अन्न ना कोणती आर्थिक सुरक्षा. मात्र हसतमुख राहणाऱ्या सफिनला आयुष्यापासूनच कोणतीच तक्रार नव्हती. एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, ''जर त्याच्या आयुष्यात या अडचणी आल्या नसत्या, तर तो जिथे पोहचला त्या ठिकाणी कधी पोहचलाच नसता.'' सफिनचं साधं सूत्र आहे, जितक्या जास्त अडचणी तितकं मजबूत मोटिवेशन. याच सूत्राने तो पुढे चालत राहिला आणि नशिबाने त्याच्या जिद्दीपुढे गुडघे टेकले. - जपान आणि संधी : जपानमधील उच्च पदाच्या संधी​   प्राथमिक शाळेत असताना घेतला अधिकारी होण्याचा निर्णय गुजरातमधील कानोदरा हे सफिनचं गाव. येथील प्राथमिक शाळेत एके दिवशी डीएम कार्यक्रमासाठी आले होते. त्यांना पाहून सफिनने त्याच्या मावशीला हे कोण आहेत? असं विचारलं. सफिनला समजावं म्हणून मावशीने ते जिल्ह्याचा राजा आहेत असं सांगितलं. तेव्हा सफिनने मोठं होऊन अधिकारी बनण्याचा निर्णय घेतला. आणि तो कधीही बदलला नाही. काही वर्षांमध्ये त्याचे मित्र, नातेवाईक आणि अगदी गावकऱ्यांनाही माहित झालं होतं की, एक दिवस सफिन अधिकारी होणार. सफिन लहानपणापासूनच जिद्दी होता. एखादी गोष्ट करायची ठरवली की तो ती गोष्ट पूर्णच करायचा. अकरावीमध्ये त्याला विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा होता, मात्र गावात सुविधा नव्हती. खासगी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याइतपत घरची परिस्थिती नव्हती. दरम्यान, एक नवीन खासगी कॉलेज सुरू झाले होते. सफिनचे जुने शिक्षक त्या कॉलेजमध्ये शिकवत होते. त्यांनीच सफिनच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवला. त्यांनी सफिनला अभ्यासाची संधी दिली आणि फीच्या ओझ्यातून मुक्तता केली.  पुढे सफिनने एनआयटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याला दिल्लीला जाण्याची आणि नागरी सेवा परीक्षांची तयारी करण्याची इच्छा होती, पण पुन्हा पैशांची अडचण समोर आली. त्यावेळी त्याच्या गावातीलच एका कुटुंबानं सफिनच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलत त्याला दिल्लीला पाठवलं. एका सामाजिक कार्यक्रमादरम्यान सफिन त्यांच्या संपर्कात आला होता. त्यावेळी हुसेनभाई पोलारा आणि झरीनाबेन पोलारा यांना सफिनमधील क्षमतेचा अंदाज आला होता. ज्यांच्याशी काही नातं नव्हतं अशा लोकांनी मदत केल्यामुळे सफिनची प्रेरणा आणखी वाढली आणि तो त्याच्या स्वप्नासाठी अधिक कटिबद्ध झाला. - इम्प्रूव्ह युअरसेल्फ : रहस्य, प्रतिस्पर्ध्याची भीती दूर करण्याचे!​ पालकांनी कोणतीही कसर सोडली नाही सफिनचे वडील मुस्तफा हसन आणि आई नसीम बानो दोघेही एका डायमंड युनिटमध्ये काम करत होते. काही वर्षानंतर अचानक त्यांचे काम सुटले आणि घरात पैशांची मोठी समस्या उभी राहिली, मात्र त्यांनी हार मानली नाही. सफिनच्या वडिलांनी इलेक्ट्रिशियनचे काम सुरू केले, तर आई लग्नात रोट्या बनवण्याच्या ऑर्डर घेऊ लागली. सफिनच्या शिक्षणात कोणताही खंड पडू दिला नाही. सफिननेही जिथे शक्य असेल, तिथे पालकांना साथ दिली. तो म्हणतो की, कठोर परिश्रम आणि चांगुलपणाचा धडा त्याने त्याच्या पालकांकडूनच शिकला आहे. त्याचे वडील म्हणायचे की, हेतू स्पष्ट असल्यास सर्व कामे पूर्ण होतात आणि सफिनच्या बाबतीतही असेच घडले होते. अपघात झाल्यानंतरही त्याने दिली परीक्षा सफिनच्या नशिबानेही त्याची खडतर परीक्षा घेतली आहे. मेन्सच्या परीक्षेला जात असताना सफिनची स्कूटी घसरली आणि त्याचा अपघात झाला. डाव्या पायाच्या लिगामेंट्स (अस्थिबंध) तुटले होते, हाताला इजा झाली होती आणि डोक्यातून रक्तस्त्राव झाला होता. अशा परिस्थितीत पेन किलर खाऊन त्याने परीक्षा दिली. आठवडाभराच्या परीक्षेनंतर सफिनला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि तेथे तो दीड महिना अॅडमिट होता. शिवाय, सफिनला मुलाखतीच्या एक महिन्यापूर्वी देखील हॉस्पिटलमध्येच राहावे लागले होते. मुलाखतीच्या केवळ एका आठवड्यापूर्वीच त्याला डिस्चार्ज मिळाला होता. - Success Story : २१ व्या वर्षी तो बनला न्यायाधीश!​ दुसरा अटेम्प्ट द्यायचा नाही सफिनला यश मिळवण्याची घाई होती. यूपीएससीची तयारी सुरू करतानाच त्याने निर्धार केला होता की, दुसरा अटेम्प्ट देणार नाही. पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास व्हायचं आहे. कदाचित हेच कारण होतं की, अपघातानंतर सफिन हॉस्पिटलऐवजी परीक्षा हॉलमध्ये पोहोचला होता. एका मुलाखतीत जेव्हा त्याच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक घटना काय आहे असे विचारले, तेव्हा तो सहज हसत म्हणाला, ''कोणीतीही नाही. कारण जर जीवन तसे नसते, तर आज या टप्प्यापर्यंत पोहोचलोच नसतो.''  सफिन इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणतो की, ''जीवनात नेहमी दोन पर्याय असतात. एक म्हणजे, समोर असलेल्या गोष्टीबद्दल ओरडणे आणि दुसरे म्हणजे, आहे ते स्वीकारणे आणि ते बदलण्यासाठी बाहेर पडणे. त्याने दुसरा मार्ग निवडला.''  २०१७ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी सफिनने ५७० व्या क्रमांकासह पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. आणि जामनगरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. देशातील सर्वात तरुण आयपीएस होण्याचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. त्याला आयएएस व्हायचे होते, पण मी आयपीएस अधिकारी म्हणून माझी कारकीर्द चालू ठेवीन आणि या संधीचा उपयोग देशाच्या सेवेसाठी करेन, असं म्हणत त्याने सहाय्यक पोलिस अधिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37VQmct
Read More
बेजबाबदार महाविद्यालयांचे ॲकेडमिक ऑडिट होणार; नागपूर  विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांची ग्वाही 

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा पदावर मंगळवारी डॉ. संजय दुधे यांची निवड करण्यात आली. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सध्या विद्यापीठासमोरील आव्हाने व संधी या विषयावर त्यांनी ‘सकाळ'शी संवाद साधला. खास करून सुविधा न देणाऱ्या महाविद्यालयांवर थेट कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा - शेतकऱ्याला अखेर मिळाले पिकविम्याचे पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का

प्र. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काय कराल?

उ . महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी योग्य शैक्षणिक वातावरण, सोयी, सुविधा, प्राध्यापक वर्ग देण्याची महाविद्यालयांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार न पाडणाऱ्या महाविद्यालयांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. नव्या विद्यापीठ कायद्यात महाविद्यालयांचे ऍकेडमिक ऑडिट करावे लागणार आहे.

प्र. विद्यापीठाच्या विकासाबाबत आपले व्हीजन?

उ .विद्यापीठाचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू राहिला आहे. व्हीजनही त्यांच्याच विकासाच्या दृष्टीने राहणार आहे. हीच प्रायोरिटी असल्याने प्रशासनाचाही त्या दृष्टीने कल राहणार आहे. सगळ्यांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणी सोडविण्यास विशेष प्राधान्य देणार आहे. एलआयटीला स्वायत्तता मिळावी यासाठीही प्रयत्न करणार.

प्र. परीक्षेच्या समस्येवर कसा मार्ग काढाल ?

उ .ऑनलाइन परीक्षांवर भर देण्यात येत आहे. नवीन ट्रेनिंग कोर्सेसचा समावेश करण्याची गरज आहे. या दृष्टिकोनातून विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी भविष्यात फायदा होईल.

अधिक माहितीसाठी - जिल्हाप्रमुख झाले सह संपर्कप्रमुख; शिवसेनेत असंतोष

प्र. तुमच्या नियुक्तीबद्दल आरोप होत आहेत त्याबद्दल आपली भूमिका?

उ . कुलसचिव पदासाठी अर्ज केल्यावर मुलाखतीसाठी निवड झालेली होती. त्यामुळे मी अपात्र आहे असे म्हणता येणार नाही. माझी पात्रता ही कुलसचिव पदापेक्षा मोठी आहे. आपल्या अनुभवाच्या आधारे आणि कुलगुरूंच्या मार्गदर्शनात जे सर्वोत्तम करता येईल ते निश्चित करणार आहे. आगामी काळात सर्व प्रक्रिया पारदर्शक राहणार आहे. विद्यापीठाच्या कार्यप्रणालीवर महाविद्यालयांचा विश्वास वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल.

  
संपादन - अथर्व महांकाळ 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बेजबाबदार महाविद्यालयांचे ॲकेडमिक ऑडिट होणार; नागपूर  विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांची ग्वाही  नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा पदावर मंगळवारी डॉ. संजय दुधे यांची निवड करण्यात आली. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सध्या विद्यापीठासमोरील आव्हाने व संधी या विषयावर त्यांनी ‘सकाळ'शी संवाद साधला. खास करून सुविधा न देणाऱ्या महाविद्यालयांवर थेट कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. हेही वाचा - शेतकऱ्याला अखेर मिळाले पिकविम्याचे पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का प्र. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काय कराल? उ . महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी योग्य शैक्षणिक वातावरण, सोयी, सुविधा, प्राध्यापक वर्ग देण्याची महाविद्यालयांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार न पाडणाऱ्या महाविद्यालयांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. नव्या विद्यापीठ कायद्यात महाविद्यालयांचे ऍकेडमिक ऑडिट करावे लागणार आहे. प्र. विद्यापीठाच्या विकासाबाबत आपले व्हीजन? उ .विद्यापीठाचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू राहिला आहे. व्हीजनही त्यांच्याच विकासाच्या दृष्टीने राहणार आहे. हीच प्रायोरिटी असल्याने प्रशासनाचाही त्या दृष्टीने कल राहणार आहे. सगळ्यांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणी सोडविण्यास विशेष प्राधान्य देणार आहे. एलआयटीला स्वायत्तता मिळावी यासाठीही प्रयत्न करणार. प्र. परीक्षेच्या समस्येवर कसा मार्ग काढाल ? उ .ऑनलाइन परीक्षांवर भर देण्यात येत आहे. नवीन ट्रेनिंग कोर्सेसचा समावेश करण्याची गरज आहे. या दृष्टिकोनातून विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी भविष्यात फायदा होईल. अधिक माहितीसाठी - जिल्हाप्रमुख झाले सह संपर्कप्रमुख; शिवसेनेत असंतोष प्र. तुमच्या नियुक्तीबद्दल आरोप होत आहेत त्याबद्दल आपली भूमिका? उ . कुलसचिव पदासाठी अर्ज केल्यावर मुलाखतीसाठी निवड झालेली होती. त्यामुळे मी अपात्र आहे असे म्हणता येणार नाही. माझी पात्रता ही कुलसचिव पदापेक्षा मोठी आहे. आपल्या अनुभवाच्या आधारे आणि कुलगुरूंच्या मार्गदर्शनात जे सर्वोत्तम करता येईल ते निश्चित करणार आहे. आगामी काळात सर्व प्रक्रिया पारदर्शक राहणार आहे. विद्यापीठाच्या कार्यप्रणालीवर महाविद्यालयांचा विश्वास वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल.    संपादन - अथर्व महांकाळ    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TUxGlf
Read More
मुखपट्टी ही जुलमी गडे...!

‘अहो, असं वेंधळ्यासारखं इकडे-तिकडे काय बघताय? लक्ष कुठे आहे तुमचं? आपण बायकोसोबत शॉपिंगला आलोय, तेवढं तरी लक्षात ठेवा. त्या बाईकडे टक लावून काय बघताय?’’ तुळशीबागेतील गर्दीत प्रमिलाताई दूर अंतरावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला झापत होत्या.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘लॉकडाउनमुळे कित्येक महिन्यांनी शॉपिंगला मी घराबाहेर पडले. घरी यायला लवकर रिक्षा मिळत नाही. शिवाय एवढं ओझं वाहायचं कोणी म्हणून या बाबाला बरोबर घेतलं तर याचं लक्ष दुसऱ्यांच्याच बायकांकडे. मी सोबत असताना ही तऱ्हा! मी नसेल तर काय करत असेल? मी म्हणून टिकले, दुसरी कोणी असती तर कधीच पळून गेली असती.’’ गिरणीचा पट्टा चालावा, तसा प्रमिलाताईंचा तोंडाचा पट्टा चालू होता; पण ती व्यक्ती मात्र आपण त्या गावचेच नाही, असा चेहरा करून दुकानात शिरलेल्या एका महिलेवर लक्ष ठेवून होता. आपण एवढे बोलतोय, तरी पलीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने प्रमिलाताईंचा पारा आता चांगलाच वाढला. त्या माघारी वळल्या व त्या व्यक्तीजवळ आल्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘अहो, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? लक्ष कुठंय तुमचं आणि सामानाच्या पिशव्या कुठे आहेत? का वेंधळ्यासारख्या हरवल्या.’’ प्रमिलाताईंनी आवाज चढवला. ही महिला आपल्याशी बोलतेय, याची जाणीव झाल्याने तो पुरुषही आवाज चढवून म्हणाला, ‘‘ओ बाई, एवढं आवाज चढवून बोलायला मी काय तुमचा नवरा आहे का?’’ असे म्हणून त्याने चेहऱ्यावरील मास्क अर्थात मुखपट्टी काढली. त्यावर प्रमिलाताई एकदम नरमल्या. 

‘सॉरी ! बरं का!’’ आमच्या यांनी देखील तुमच्यासारखेच कपडे आणि मास्क घातला होता म्हणून माझा गैरसमज झाला.’’ तेवढ्यात त्या पुरुषाची बायको दुकानातून बाहेर आली. आपल्या नवऱ्याशी एक अनोळखी बाई प्रेमाने बोलतेय आणि वर ‘सॉरी’ही म्हणतेय, हे पाहून तिने नवऱ्याकडे पाहून दातओठ खाल्ले. पुढचा प्रसंग टाळण्यासाठी तिच्या नवऱ्याने तिला सगळा प्रकार उलगडून सांगितला.

तेवढ्यात प्रमिलाताईंचा नवरा सामानाच्या पिशव्या घेऊन धापा टाकत तिथे पोचला. ‘‘अहो, कुठं हरवला होतात? तुमच्या एकसारख्या मास्कमुळे केवढं रामायण झालं!’’ असं म्हणून झालेला प्रकार पुन्हा सांगितला. आता त्या चौघांची चांगलीच गट्टी जमली. 

‘अहो, या मास्कमुळे कोणता प्रसंग गुदरेल काय सांगता येत नाही. त्यात आमचे हे इतके वेंधळे आहेत, की हे दरवेळी नवा गोंधळ घालतात. आता मागच्याच आठवड्यात मी यांच्यासाठी चांगली खीर केली होती. त्यावर त्यांनी तक्रार केली, की ‘अगं ही कसली खीर आहे. फक्त दूधच तोंडात जातंय आणि तांदूळ मात्र वाटीतच राहतंय.’ मी यांच्याकडे पाहिले तर हे मास्क लावून खीर खात होते. ‘अहो, खीर खाताना किमान मास्क तरी काढा’, असं मी 
म्हटलं. 

त्यावर प्रमिलाताईंचा नवरा खजील झाला व हळू आवाजात म्हणाला, ‘‘अगं आताचा प्रसंग तुझ्या वेंधळेपणामुळे घडला ना. मग माझं उदाहरण देऊन माझी कशाला बदनामी करतेस.’’ मात्र, यावर प्रमिलाताईंनी केवळ डोळे वटारले. 

‘नाही तू म्हणतेस तेच बरोबर आहे. मीच वेंधळा आहे. आतासुद्धा माझीच चूक आहे. मी असला मास्क घालायलाच नको होता. सॉरी. अगदी मनापासून सॉरी.’’ त्यावर मात्र प्रमिलाताईंची कळी खुलली.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुखपट्टी ही जुलमी गडे...! ‘अहो, असं वेंधळ्यासारखं इकडे-तिकडे काय बघताय? लक्ष कुठे आहे तुमचं? आपण बायकोसोबत शॉपिंगला आलोय, तेवढं तरी लक्षात ठेवा. त्या बाईकडे टक लावून काय बघताय?’’ तुळशीबागेतील गर्दीत प्रमिलाताई दूर अंतरावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला झापत होत्या. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘लॉकडाउनमुळे कित्येक महिन्यांनी शॉपिंगला मी घराबाहेर पडले. घरी यायला लवकर रिक्षा मिळत नाही. शिवाय एवढं ओझं वाहायचं कोणी म्हणून या बाबाला बरोबर घेतलं तर याचं लक्ष दुसऱ्यांच्याच बायकांकडे. मी सोबत असताना ही तऱ्हा! मी नसेल तर काय करत असेल? मी म्हणून टिकले, दुसरी कोणी असती तर कधीच पळून गेली असती.’’ गिरणीचा पट्टा चालावा, तसा प्रमिलाताईंचा तोंडाचा पट्टा चालू होता; पण ती व्यक्ती मात्र आपण त्या गावचेच नाही, असा चेहरा करून दुकानात शिरलेल्या एका महिलेवर लक्ष ठेवून होता. आपण एवढे बोलतोय, तरी पलीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने प्रमिलाताईंचा पारा आता चांगलाच वाढला. त्या माघारी वळल्या व त्या व्यक्तीजवळ आल्या.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘अहो, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? लक्ष कुठंय तुमचं आणि सामानाच्या पिशव्या कुठे आहेत? का वेंधळ्यासारख्या हरवल्या.’’ प्रमिलाताईंनी आवाज चढवला. ही महिला आपल्याशी बोलतेय, याची जाणीव झाल्याने तो पुरुषही आवाज चढवून म्हणाला, ‘‘ओ बाई, एवढं आवाज चढवून बोलायला मी काय तुमचा नवरा आहे का?’’ असे म्हणून त्याने चेहऱ्यावरील मास्क अर्थात मुखपट्टी काढली. त्यावर प्रमिलाताई एकदम नरमल्या.  ‘सॉरी ! बरं का!’’ आमच्या यांनी देखील तुमच्यासारखेच कपडे आणि मास्क घातला होता म्हणून माझा गैरसमज झाला.’’ तेवढ्यात त्या पुरुषाची बायको दुकानातून बाहेर आली. आपल्या नवऱ्याशी एक अनोळखी बाई प्रेमाने बोलतेय आणि वर ‘सॉरी’ही म्हणतेय, हे पाहून तिने नवऱ्याकडे पाहून दातओठ खाल्ले. पुढचा प्रसंग टाळण्यासाठी तिच्या नवऱ्याने तिला सगळा प्रकार उलगडून सांगितला. तेवढ्यात प्रमिलाताईंचा नवरा सामानाच्या पिशव्या घेऊन धापा टाकत तिथे पोचला. ‘‘अहो, कुठं हरवला होतात? तुमच्या एकसारख्या मास्कमुळे केवढं रामायण झालं!’’ असं म्हणून झालेला प्रकार पुन्हा सांगितला. आता त्या चौघांची चांगलीच गट्टी जमली.  ‘अहो, या मास्कमुळे कोणता प्रसंग गुदरेल काय सांगता येत नाही. त्यात आमचे हे इतके वेंधळे आहेत, की हे दरवेळी नवा गोंधळ घालतात. आता मागच्याच आठवड्यात मी यांच्यासाठी चांगली खीर केली होती. त्यावर त्यांनी तक्रार केली, की ‘अगं ही कसली खीर आहे. फक्त दूधच तोंडात जातंय आणि तांदूळ मात्र वाटीतच राहतंय.’ मी यांच्याकडे पाहिले तर हे मास्क लावून खीर खात होते. ‘अहो, खीर खाताना किमान मास्क तरी काढा’, असं मी  म्हटलं.  त्यावर प्रमिलाताईंचा नवरा खजील झाला व हळू आवाजात म्हणाला, ‘‘अगं आताचा प्रसंग तुझ्या वेंधळेपणामुळे घडला ना. मग माझं उदाहरण देऊन माझी कशाला बदनामी करतेस.’’ मात्र, यावर प्रमिलाताईंनी केवळ डोळे वटारले.  ‘नाही तू म्हणतेस तेच बरोबर आहे. मीच वेंधळा आहे. आतासुद्धा माझीच चूक आहे. मी असला मास्क घालायलाच नको होता. सॉरी. अगदी मनापासून सॉरी.’’ त्यावर मात्र प्रमिलाताईंची कळी खुलली. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TJIySN
Read More
शेतकरी, मजूरांसोबत काँग्रेस ः घोरपडे

ओरोस (सिंधुदुर्ग) - 60 वर्षे कॉंग्रेस देशातील शेतकरी, मजूर, कामगार वर्ग यांच्या पाठीशी राहिला. आताचे मोदींचे सरकार हे अंबानी, अदानी यांचे आहे. त्यामुळे विविध तीन काळे कायदे त्यांनी केले आहेत. राज्य सरकारने याला विरोध केला आहे. पंजाबने वेगळे कायदे आणले, दिल्लीतही वेगळे आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय कॉंग्रेस आयोजित "किसान अधिकार दिन' कार्यक्रमात पक्षाचे जिल्हा प्रभारी वकील गुलाबराव घोरपडे यांनी केले. 

सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अश्‍वारूढ पुतळा येथे देशाच्या पोलादी महिला इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तर पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत शेतकरी व कामगार कायद्याचा निषेध करण्यासाठी "किसान अधिकार दिन' कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी जिल्हा प्रभारी घोरपडे, जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, देवानंद लुडबे, महेश अंधारी, विजय प्रभू, महेंद्र सांगेलकर, उल्हास मणचेकर, दादामिया पाटणकर, प्रदीप मांजरेकर, सरदार काजल, कौस्तुभ गावडे, सिद्धार्थ परब, पल्लवी तारी, स्मिता टीळवे, अरविंद मोंडकर, रामचंद्र धनावडे आदी उपस्थित होते. 

"सत्याग्रह' तत्वानुसार आंदोलन 
गावडे म्हणाले, की वरिष्ठस्तरावरुन 40 पदाधिकारी घेवून आंदोलन करण्याचे आदेश होते. त्यामुळे कमी माणसे होती. भाजप सरकारने शेतकरी, मजूर विरोधी तीन बिले पास केली आहेत; मात्र या विरोधात कॉंग्रेस शेतकरी, मजूरांच्या पाठीशी उभी राहणार आहे. केंद्राने जाणून बुजुन हा कायदा आणला आहे. कॉंग्रेस हा कायदा रद्द करण्यास भाग पाडणार आहे. शेतकऱ्यांना महात्मा गांधी यांच्या "सत्याग्रह' या तत्वानुसार आंदोलन करून न्याय मिळवून देणार आहोत. जनतेने यात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शेतकरी, मजूरांसोबत काँग्रेस ः घोरपडे ओरोस (सिंधुदुर्ग) - 60 वर्षे कॉंग्रेस देशातील शेतकरी, मजूर, कामगार वर्ग यांच्या पाठीशी राहिला. आताचे मोदींचे सरकार हे अंबानी, अदानी यांचे आहे. त्यामुळे विविध तीन काळे कायदे त्यांनी केले आहेत. राज्य सरकारने याला विरोध केला आहे. पंजाबने वेगळे कायदे आणले, दिल्लीतही वेगळे आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय कॉंग्रेस आयोजित "किसान अधिकार दिन' कार्यक्रमात पक्षाचे जिल्हा प्रभारी वकील गुलाबराव घोरपडे यांनी केले.  सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अश्‍वारूढ पुतळा येथे देशाच्या पोलादी महिला इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तर पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत शेतकरी व कामगार कायद्याचा निषेध करण्यासाठी "किसान अधिकार दिन' कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी जिल्हा प्रभारी घोरपडे, जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, देवानंद लुडबे, महेश अंधारी, विजय प्रभू, महेंद्र सांगेलकर, उल्हास मणचेकर, दादामिया पाटणकर, प्रदीप मांजरेकर, सरदार काजल, कौस्तुभ गावडे, सिद्धार्थ परब, पल्लवी तारी, स्मिता टीळवे, अरविंद मोंडकर, रामचंद्र धनावडे आदी उपस्थित होते.  "सत्याग्रह' तत्वानुसार आंदोलन  गावडे म्हणाले, की वरिष्ठस्तरावरुन 40 पदाधिकारी घेवून आंदोलन करण्याचे आदेश होते. त्यामुळे कमी माणसे होती. भाजप सरकारने शेतकरी, मजूर विरोधी तीन बिले पास केली आहेत; मात्र या विरोधात कॉंग्रेस शेतकरी, मजूरांच्या पाठीशी उभी राहणार आहे. केंद्राने जाणून बुजुन हा कायदा आणला आहे. कॉंग्रेस हा कायदा रद्द करण्यास भाग पाडणार आहे. शेतकऱ्यांना महात्मा गांधी यांच्या "सत्याग्रह' या तत्वानुसार आंदोलन करून न्याय मिळवून देणार आहोत. जनतेने यात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34M3uPg
Read More
पोलिसांना नांदगावचे नेहमीच सहकार्य ः कोळी

नांदगाव (सिंधुदुर्ग) - नांदगाववासीयांनी पोलिस खात्यावर फार प्रेम आहे. त्यात मुस्लिम समाजांचा फार मोठा वाटा आहे. गावचे कायम सहकार्य लाभले आहे, असे कणकवली पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी सांगितले. येथे ईद-ए-मिलाद निमित्ताने आयोजित कोविड योद्धा सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. 

यावेळी श्री. कोळी यांचा येथील मुस्लिम समाजाच्यावतीने "कोविड योद्धा' म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी येथील सरपंचा आफोजा नावलेकर, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री रावराणे, पोलिस नाईक रमेश नारनवार, आरोग्य कर्मचारी श्रीमती पवार, आशासेविका यास्मिन साटविलकर, पत्रकार उत्तम सावंत, सचिन राणे, आसिफ बटवाले, मुज्फर बटवाले, अय्याज बटवाले, रफीक जेठी, हुसेन आंबर्डेकर, गफार बटवाले आदी उपस्थित होते. 

त्यांनी मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस, आरोग्य कर्मचारी, पत्रकारांचा "कोविड योद्धा' म्हणून सत्कार झाला. लहान मुलांचा गुणगौरव करण्यात आला. कोरानाचे प्रादुर्भामुळे मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद निमित्ताने दरवर्षी काढण्यात येणारी रॅली, नमाज व इतर कार्यक्रम रद्द करत या सोहळ्यासाठी मास्कसह सोशल डिस्टन्स पाळत समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रज्जाक बटवाले यांनी प्रास्ताविक केले. मुज्जाफर बटवाले यांनी आभार मानले. 

पुन्हा लॉकडाउन नको 
श्री. कोळी म्हणाले,""बाहेरील देशात पुन्हा कोरानाचा प्रसार होत असल्याने लॉकडाऊन सुरू केले आहे. ती वेळ परत आपल्यावर येऊ नये, यासाठी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. आपल्या परिवारासह गाव, तालुका, जिल्हा व महाराष्ट्राचे रक्षण केले पाहिजे हे आपल्या हातात आहे.''  

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पोलिसांना नांदगावचे नेहमीच सहकार्य ः कोळी नांदगाव (सिंधुदुर्ग) - नांदगाववासीयांनी पोलिस खात्यावर फार प्रेम आहे. त्यात मुस्लिम समाजांचा फार मोठा वाटा आहे. गावचे कायम सहकार्य लाभले आहे, असे कणकवली पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी सांगितले. येथे ईद-ए-मिलाद निमित्ताने आयोजित कोविड योद्धा सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.  यावेळी श्री. कोळी यांचा येथील मुस्लिम समाजाच्यावतीने "कोविड योद्धा' म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी येथील सरपंचा आफोजा नावलेकर, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री रावराणे, पोलिस नाईक रमेश नारनवार, आरोग्य कर्मचारी श्रीमती पवार, आशासेविका यास्मिन साटविलकर, पत्रकार उत्तम सावंत, सचिन राणे, आसिफ बटवाले, मुज्फर बटवाले, अय्याज बटवाले, रफीक जेठी, हुसेन आंबर्डेकर, गफार बटवाले आदी उपस्थित होते.  त्यांनी मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस, आरोग्य कर्मचारी, पत्रकारांचा "कोविड योद्धा' म्हणून सत्कार झाला. लहान मुलांचा गुणगौरव करण्यात आला. कोरानाचे प्रादुर्भामुळे मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद निमित्ताने दरवर्षी काढण्यात येणारी रॅली, नमाज व इतर कार्यक्रम रद्द करत या सोहळ्यासाठी मास्कसह सोशल डिस्टन्स पाळत समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रज्जाक बटवाले यांनी प्रास्ताविक केले. मुज्जाफर बटवाले यांनी आभार मानले.  पुन्हा लॉकडाउन नको  श्री. कोळी म्हणाले,""बाहेरील देशात पुन्हा कोरानाचा प्रसार होत असल्याने लॉकडाऊन सुरू केले आहे. ती वेळ परत आपल्यावर येऊ नये, यासाठी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. आपल्या परिवारासह गाव, तालुका, जिल्हा व महाराष्ट्राचे रक्षण केले पाहिजे हे आपल्या हातात आहे.''   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eqwiAh
Read More
"गाव तिथे युथ..युथ तिथे बुथ', भाजपची संकल्पना 

बांदा (सिंधुदुर्ग) - भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्गच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये "गाव तिथे युथ..युथ तिथे बुथ' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक बुथमध्ये बूथ रचना करण्यात येणार आहे. 25 ऑक्‍टोबर ते 8 नोव्हेंबरपर्यंत बुथ रचना पंधरवडा करण्यात येत आहे. त्यासाठी युवा मोर्चा सिंधुदुर्गच्यावतीने सावंतवाडी विधानसभा बांदा मंडळ येथे "युथ तिथे बुथ'साठी बैठक झाली. 

यावेळी बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतिफ, जिल्हा सरचिटणीस हीतेश धुरी, तुषार साळगावकर, भूषण आंगचेकर, हेमंत गावडे, युवा मोर्चा जिल्हा सचिव संजय नाईक, अमोल आरोसकर, तालुका सरचिटणीस काका परब, युवा तालुका उपाध्यक्ष मंगेश राठवड, प्रशांत गुराण, संदिप बांदेकर, विनेश गवस, तालुका सचिव अजित कवठणकर, सोशल मिडीया तालुकाध्यक्ष काशिनाथ केरकर, कार्यकारणी सदस्य प्रितेश आरोंदेकर, साई धारगळकर, केतन वेंगुर्लेकर, कमलेश शेंडेकर, श्रीधर सावंत, संतोष परब, प्रज्ञेश परब, मुकुंद परब, योगेश यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत बांदा मंडल युवा मोर्चाच्या बुथ रचनेबाबत सविस्तर चर्चा झाली. गावागावात बूथ संकल्पना राबवून पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष महेश धुरी, जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी मार्गदर्शन केले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

"गाव तिथे युथ..युथ तिथे बुथ', भाजपची संकल्पना  बांदा (सिंधुदुर्ग) - भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्गच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये "गाव तिथे युथ..युथ तिथे बुथ' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक बुथमध्ये बूथ रचना करण्यात येणार आहे. 25 ऑक्‍टोबर ते 8 नोव्हेंबरपर्यंत बुथ रचना पंधरवडा करण्यात येत आहे. त्यासाठी युवा मोर्चा सिंधुदुर्गच्यावतीने सावंतवाडी विधानसभा बांदा मंडळ येथे "युथ तिथे बुथ'साठी बैठक झाली.  यावेळी बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतिफ, जिल्हा सरचिटणीस हीतेश धुरी, तुषार साळगावकर, भूषण आंगचेकर, हेमंत गावडे, युवा मोर्चा जिल्हा सचिव संजय नाईक, अमोल आरोसकर, तालुका सरचिटणीस काका परब, युवा तालुका उपाध्यक्ष मंगेश राठवड, प्रशांत गुराण, संदिप बांदेकर, विनेश गवस, तालुका सचिव अजित कवठणकर, सोशल मिडीया तालुकाध्यक्ष काशिनाथ केरकर, कार्यकारणी सदस्य प्रितेश आरोंदेकर, साई धारगळकर, केतन वेंगुर्लेकर, कमलेश शेंडेकर, श्रीधर सावंत, संतोष परब, प्रज्ञेश परब, मुकुंद परब, योगेश यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत बांदा मंडल युवा मोर्चाच्या बुथ रचनेबाबत सविस्तर चर्चा झाली. गावागावात बूथ संकल्पना राबवून पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष महेश धुरी, जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी मार्गदर्शन केले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/321h1AE
Read More
सहा वर्षीय चिमुकलीला कॅन्सरसारखा दुर्धर आजार; हतबल बापाचा मुलीला वाचविण्यासाठी संघर्ष

नागपूर : नाव तन्वी रसिकलाल मलमकर... वय सहा वर्ष... परिवारातील एकुलती एक कन्या... खेळण्याबागडण्याचे वय... मात्र, कॅन्सरसारखा दुर्धर व जीवघेण्या आजार झाला... ही धक्कादायक बातमी ऐकूण बापाच्या पायाखालची जमीनच सरकली... इतक्या लहान वयात मुलीला कॅन्सर झाल्याने कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. रोज मृत्यूशी दोन हात करणाऱ्या मुलीला सहकार्याची गरज आहे.

तन्वी ही दिघोरी परिसरातील राऊतनगरात राहते. जानेवारी महिण्यात तिला रक्ताचा कर्करोग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तन्वीच्या वडिलांचे मेडिकल चौकात पार्टनरशिपमध्ये दुचाकी वाहन दुरुस्तीचे छोटेसे दुकान आहे. एवढ्याशा कमाईत भागत नसल्याने ते सकाळच्या वेळेत दोन तास पेपर विकण्याचे काम करतात. कोरोनाने अडचणीत आणखीनच भर घातली. तन्वीची आई गृहिणी आहे.

हेही वाचा - प्रेमीयुगुलाची एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या

सहा वर्षांच्या तन्वीवर सध्या सेंट्रल बाजार रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. खेळण्याबागडण्याच्या वयात तिला कॅन्सरसारख्या दुर्धर व जीवघेण्या आजाराने घेरले. तिच्या उपचारावर आतापर्यंत पाच ते सात लाखांचा खर्च झाला आहे. आणखी तेवढ्याच पैशाची गरज आहे. वडिलांना हा खर्च झेपत नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करून मुलीला जीवनदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

विदर्भ बुनियादी शाळेत शिकणाऱ्या तन्वीला दररोज तीन हजारांचे इंजेक्शन व किमो नियमित द्यावे लागत आहे. तिच्यावर नुकतीच बोन मॅरो शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व नातेवाइकांनी थोडीफार मदत केली. शिवाय, कर्जही काढावे लागले. तन्वीच्या उपचारावर आतापर्यंत सहा ते सात लाखांचा खर्च झाला. आणखी तेवढेच पैसे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे रसिकलाल म्हणाले. त्यामुळे पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी पित्याची धडपड सुरू आहे.

अधिक वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

तन्वीच्या वडिलांचे ‘सकाळ’मार्फत आवाहन

शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशा सर्वच स्तरांवर प्रयत्न करूनही मदतीसाठी कुणीच पुढे आले नाही. या अडचणीच्या काळात समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात द्यावा, असे भावनिक आवाहन तन्वीच्या वडिलांनी ‘सकाळ’मार्फत नागरिकांना केले आहे.

नागरिकांना आवाहन

इच्छुक दानशूर व्यक्तींना तन्वीला मदत करावयाची असेल तर त्यांनी रसिकलाल मलमकर यांच्याशी ८२-८९९९८९३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. अलाहाबाद बँकेच्या हुडकेश्वर शाखेत त्यांचे खाते असून, खाते क्रमांक ५०२९२४६४८५२ तर IFSC-ALLA0213185 कोड आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सहा वर्षीय चिमुकलीला कॅन्सरसारखा दुर्धर आजार; हतबल बापाचा मुलीला वाचविण्यासाठी संघर्ष नागपूर : नाव तन्वी रसिकलाल मलमकर... वय सहा वर्ष... परिवारातील एकुलती एक कन्या... खेळण्याबागडण्याचे वय... मात्र, कॅन्सरसारखा दुर्धर व जीवघेण्या आजार झाला... ही धक्कादायक बातमी ऐकूण बापाच्या पायाखालची जमीनच सरकली... इतक्या लहान वयात मुलीला कॅन्सर झाल्याने कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. रोज मृत्यूशी दोन हात करणाऱ्या मुलीला सहकार्याची गरज आहे. तन्वी ही दिघोरी परिसरातील राऊतनगरात राहते. जानेवारी महिण्यात तिला रक्ताचा कर्करोग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तन्वीच्या वडिलांचे मेडिकल चौकात पार्टनरशिपमध्ये दुचाकी वाहन दुरुस्तीचे छोटेसे दुकान आहे. एवढ्याशा कमाईत भागत नसल्याने ते सकाळच्या वेळेत दोन तास पेपर विकण्याचे काम करतात. कोरोनाने अडचणीत आणखीनच भर घातली. तन्वीची आई गृहिणी आहे. हेही वाचा - प्रेमीयुगुलाची एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या सहा वर्षांच्या तन्वीवर सध्या सेंट्रल बाजार रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. खेळण्याबागडण्याच्या वयात तिला कॅन्सरसारख्या दुर्धर व जीवघेण्या आजाराने घेरले. तिच्या उपचारावर आतापर्यंत पाच ते सात लाखांचा खर्च झाला आहे. आणखी तेवढ्याच पैशाची गरज आहे. वडिलांना हा खर्च झेपत नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करून मुलीला जीवनदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. विदर्भ बुनियादी शाळेत शिकणाऱ्या तन्वीला दररोज तीन हजारांचे इंजेक्शन व किमो नियमित द्यावे लागत आहे. तिच्यावर नुकतीच बोन मॅरो शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व नातेवाइकांनी थोडीफार मदत केली. शिवाय, कर्जही काढावे लागले. तन्वीच्या उपचारावर आतापर्यंत सहा ते सात लाखांचा खर्च झाला. आणखी तेवढेच पैसे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे रसिकलाल म्हणाले. त्यामुळे पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी पित्याची धडपड सुरू आहे. अधिक वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले तन्वीच्या वडिलांचे ‘सकाळ’मार्फत आवाहन शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशा सर्वच स्तरांवर प्रयत्न करूनही मदतीसाठी कुणीच पुढे आले नाही. या अडचणीच्या काळात समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात द्यावा, असे भावनिक आवाहन तन्वीच्या वडिलांनी ‘सकाळ’मार्फत नागरिकांना केले आहे. नागरिकांना आवाहन इच्छुक दानशूर व्यक्तींना तन्वीला मदत करावयाची असेल तर त्यांनी रसिकलाल मलमकर यांच्याशी ८२-८९९९८९३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. अलाहाबाद बँकेच्या हुडकेश्वर शाखेत त्यांचे खाते असून, खाते क्रमांक ५०२९२४६४८५२ तर IFSC-ALLA0213185 कोड आहे. संपादन - नीलेश डाखोरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HTtJdR
Read More
बिहार निवडणूकः 'या' चळवळींमधून बिहारने भारतीय राजकारणाला दिशा दिली
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 1 नोव्हेंबर

पंचांग -
रविवार - निज आश्विन कृष्ण १, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६, चंद्रोदय सायंकाळी ६.४०, चंद्रास्त सकाळी ७.१०, भारतीय सौर कार्तिक १० शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९१८ - रंगभूमी आणि चित्रपटांत सहा दशकांहून अधिक काळ विनोदी व गंभीर अभिनयाच्या शेकडो छटांचे सहजसुंदर दर्शन घडविणारे अभिनेते शरद तळवलकर यांचा जन्म.
१९५० - आगगाडीची इंजिने बनविणाऱ्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्‍स या कारखान्याचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उद्‌घाटन.
१९५६ - राज्य पुनर्रचना कायद्यानुसार द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले.  यशवंतराव चव्हाण हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.
१९६६ - पंजाबचे विभाजन होऊन पंजाबीभाषक ‘पंजाब’ आणि हिंदीभाषक ‘हरियाना’ अशी दोन राज्ये निर्माण करण्यात आली.
१९८६ - नामवंत लेखिका आनंदीबाई शिर्के यांचे निधन.
१९९२ - प्रसिद्ध गायिका गानतपस्विनी इंदिराबाई खाडिलकर यांचे मिरज येथे निधन.
१९९३ - ठुमरी, दादरा व गझल या क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका नैनादेवी यांचे निधन.
१९९४ - मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून ‘चित्रभूषण पुरस्कारा’साठी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व निर्माते, लेखक दिनकर द. पाटील यांची निवड.
१९९४ - शेती आणि पाणी विषयाचे तज्ज्ञ, लाल निशाण पक्षाचे नेते आणि कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन.
१९९५ - मराठीतील ज्येष्ठ कथाचित्रकार प्रभाशंकर कवडी यांचे निधन.
१९९६ - भारताच्या पी. हरिकृष्णनने दहा वर्षांखालील मुलांच्या गटाची जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. जागतिक स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू आहे.
१९९९ -  कवी नारायण सुर्वे यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘कबीर पुरस्कार’ हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

दिनमान -
मेष : वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायात उत्तम स्थितीआरोग्य उत्तम राहील. 
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा खर्च होण्याची शक्‍यता आहे.
मिथुन : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.
कर्क : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन संधी लाभतील. मानसिक अस्वस्थता कमी होईल.
कन्या : प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.आत्मविश्‍वास उत्तम राहील.
तुळ : भागीदारी व्यवसायात सुसंधी लाभेल. प्रवास सुखकर होतील.जिद्द वाढेल.
वृश्‍चिक : हाताखालील व्यक्‍तींचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
मकर : कौटुंबिक सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत.
कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.जिद्द वाढेल.
मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 1 नोव्हेंबर पंचांग - रविवार - निज आश्विन कृष्ण १, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६, चंद्रोदय सायंकाळी ६.४०, चंद्रास्त सकाळी ७.१०, भारतीय सौर कार्तिक १० शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९१८ - रंगभूमी आणि चित्रपटांत सहा दशकांहून अधिक काळ विनोदी व गंभीर अभिनयाच्या शेकडो छटांचे सहजसुंदर दर्शन घडविणारे अभिनेते शरद तळवलकर यांचा जन्म. १९५० - आगगाडीची इंजिने बनविणाऱ्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्‍स या कारखान्याचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उद्‌घाटन. १९५६ - राज्य पुनर्रचना कायद्यानुसार द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले.  यशवंतराव चव्हाण हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. १९६६ - पंजाबचे विभाजन होऊन पंजाबीभाषक ‘पंजाब’ आणि हिंदीभाषक ‘हरियाना’ अशी दोन राज्ये निर्माण करण्यात आली. १९८६ - नामवंत लेखिका आनंदीबाई शिर्के यांचे निधन. १९९२ - प्रसिद्ध गायिका गानतपस्विनी इंदिराबाई खाडिलकर यांचे मिरज येथे निधन. १९९३ - ठुमरी, दादरा व गझल या क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका नैनादेवी यांचे निधन. १९९४ - मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून ‘चित्रभूषण पुरस्कारा’साठी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व निर्माते, लेखक दिनकर द. पाटील यांची निवड. १९९४ - शेती आणि पाणी विषयाचे तज्ज्ञ, लाल निशाण पक्षाचे नेते आणि कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन. १९९५ - मराठीतील ज्येष्ठ कथाचित्रकार प्रभाशंकर कवडी यांचे निधन. १९९६ - भारताच्या पी. हरिकृष्णनने दहा वर्षांखालील मुलांच्या गटाची जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. जागतिक स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू आहे. १९९९ -  कवी नारायण सुर्वे यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘कबीर पुरस्कार’ हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. दिनमान - मेष : वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायात उत्तम स्थितीआरोग्य उत्तम राहील.  वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा खर्च होण्याची शक्‍यता आहे. मिथुन : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल. कर्क : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन संधी लाभतील. मानसिक अस्वस्थता कमी होईल. कन्या : प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.आत्मविश्‍वास उत्तम राहील. तुळ : भागीदारी व्यवसायात सुसंधी लाभेल. प्रवास सुखकर होतील.जिद्द वाढेल. वृश्‍चिक : हाताखालील व्यक्‍तींचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो. धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल. मकर : कौटुंबिक सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.जिद्द वाढेल. मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GgUbNX
Read More
सिंधुदुर्गात कोरोनाग्रस्त संख्या 5 हजाराजवळ 

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील 21 व्यक्तीचे अहवाल आज कोरोनाबाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित संख्या पाच हजारच्या जवळ पोहोचली आहे. 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रीय रुग्णातील 6 रुग्णांची तब्बेत चिंताजनक आहे. 

जिल्ह्यात आज 21 व्यक्तीचे अहवाल बाधित आल्याने एकूण बाधित संख्या 4 हजार 901 झाली आहे. यातील 4 हजार 261 रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. सलग सहाव्या दिवशी सुदैवाने जिल्ह्यात एकही कोरोना मृत्यु झालेला नाही. त्यामुळे कोरोना मृत्यु संख्या 126 वर स्थिरावली आहे. परिणामी जिल्ह्यात 514 रुग्ण सक्रीय राहिले आहेत. या रुग्णावर जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटल व होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. 

514 रुग्ण सक्रिय असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सहाही रुग्ण ऑक्‍सिजनवर उपचार घेत आहे. आरटीपीसीआर टेस्टमध्ये 19 हजार 829 नमुने तपासण्यात आले. यातील 3 हजार 519 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 102 नमूने घेण्यात आले. अँन्टिजन टेस्टमध्ये एकूण 13 हजार 918 नमुने तपासले. पैकी 1 हजार 501 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 61 नमूने घेण्यात आली. आतापर्यंत एकूण 33 हजार 747 नमूने संख्या झाली आहे. 

तालुका निहाय रुग्ण (कंसात मृत्यू) 
देवगड 322 (8), दोडामार्ग 240 (2), कणकवली 1550 (30), कुडाळ 1128 (22), मालवण 405 (14), सावंतवाडी 642 (30), वैभववाडी 137 (7) , वेंगुर्ले 464, (10), जिल्ह्याबाहेरील रुग्ण 13 (1). सक्रीय रुग्ण ः देवगड-25, दोडामार्ग-48, कणकवली-130, कुडाळ-128, मालवण-39, सावंतवाडी-59, वैभववाडी-2, वेंगुर्ले-83. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गात कोरोनाग्रस्त संख्या 5 हजाराजवळ  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील 21 व्यक्तीचे अहवाल आज कोरोनाबाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित संख्या पाच हजारच्या जवळ पोहोचली आहे. 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रीय रुग्णातील 6 रुग्णांची तब्बेत चिंताजनक आहे.  जिल्ह्यात आज 21 व्यक्तीचे अहवाल बाधित आल्याने एकूण बाधित संख्या 4 हजार 901 झाली आहे. यातील 4 हजार 261 रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. सलग सहाव्या दिवशी सुदैवाने जिल्ह्यात एकही कोरोना मृत्यु झालेला नाही. त्यामुळे कोरोना मृत्यु संख्या 126 वर स्थिरावली आहे. परिणामी जिल्ह्यात 514 रुग्ण सक्रीय राहिले आहेत. या रुग्णावर जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटल व होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.  514 रुग्ण सक्रिय असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सहाही रुग्ण ऑक्‍सिजनवर उपचार घेत आहे. आरटीपीसीआर टेस्टमध्ये 19 हजार 829 नमुने तपासण्यात आले. यातील 3 हजार 519 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 102 नमूने घेण्यात आले. अँन्टिजन टेस्टमध्ये एकूण 13 हजार 918 नमुने तपासले. पैकी 1 हजार 501 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 61 नमूने घेण्यात आली. आतापर्यंत एकूण 33 हजार 747 नमूने संख्या झाली आहे.  तालुका निहाय रुग्ण (कंसात मृत्यू)  देवगड 322 (8), दोडामार्ग 240 (2), कणकवली 1550 (30), कुडाळ 1128 (22), मालवण 405 (14), सावंतवाडी 642 (30), वैभववाडी 137 (7) , वेंगुर्ले 464, (10), जिल्ह्याबाहेरील रुग्ण 13 (1). सक्रीय रुग्ण ः देवगड-25, दोडामार्ग-48, कणकवली-130, कुडाळ-128, मालवण-39, सावंतवाडी-59, वैभववाडी-2, वेंगुर्ले-83.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2THRng0
Read More
समाजासाठी वेळ गरजेचा - खरमाळे

कुडाळ (सिंधुदुर्ग) - तरुणांनी पुढाकार घेऊन समाजासाठी वेळ देता येईल तेवढ काम करावे. सामाजिक कार्यात अग्रेसर राहणे खूप महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी केले. 

जिल्ह्यातील क्रांती मोर्चाला 4 वर्षे पूर्ण झाल्याने 23 ऑक्‍टोबर हा दिवस जिल्ह्यात क्रांती मोर्चा दिवस म्हणून वेगवेगळ्या उपक्रमांनी दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग व मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पुस्तक प्रकाशन व सत्कार सोहळा झाला. 

श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, दिनेश म्हाडगुत, भाऊ महाडदेव, मुकुंद धुरी, सुंदर सावंत, अजित परब, सुस्मिता राणे आदींची उपस्थिती होती. प्रभाकर सावंत, अमरसेन सावंत, बंड्या सावंत, संग्राम सावंत, धीरज परब, दादा साईल, आनंद भोगले, श्री. रावण, श्री. बोडेकर, शैलेश घोगळे, वैभव जाधव, वैभव कोंडूसकर, दिनेश सावंत उपस्थित होते. 

मान्यवरांचे सत्कार 
समाजात मोलाची कामगिरी करणारे समाजबांधव तसेच इतर समाजातील मान्यवरांना, विद्यार्थ्यांना शिवप्रतिमा देऊन गौरवविण्यात आले. 
यामध्ये बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अशोक येजरे, नगरसेविका संध्या तेरसे, शिवदास मसगे, दीपक नारकर, दिनेश म्हाडगुत, अभी गावडे, कृष्णा धुरी, उमेश धर्णे, सचिन सावंत, जान्हवी धुरी, श्री. सावंत, अश्‍विनी गावडे यांचे सत्कार झाले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

समाजासाठी वेळ गरजेचा - खरमाळे कुडाळ (सिंधुदुर्ग) - तरुणांनी पुढाकार घेऊन समाजासाठी वेळ देता येईल तेवढ काम करावे. सामाजिक कार्यात अग्रेसर राहणे खूप महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी केले.  जिल्ह्यातील क्रांती मोर्चाला 4 वर्षे पूर्ण झाल्याने 23 ऑक्‍टोबर हा दिवस जिल्ह्यात क्रांती मोर्चा दिवस म्हणून वेगवेगळ्या उपक्रमांनी दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग व मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पुस्तक प्रकाशन व सत्कार सोहळा झाला.  श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, दिनेश म्हाडगुत, भाऊ महाडदेव, मुकुंद धुरी, सुंदर सावंत, अजित परब, सुस्मिता राणे आदींची उपस्थिती होती. प्रभाकर सावंत, अमरसेन सावंत, बंड्या सावंत, संग्राम सावंत, धीरज परब, दादा साईल, आनंद भोगले, श्री. रावण, श्री. बोडेकर, शैलेश घोगळे, वैभव जाधव, वैभव कोंडूसकर, दिनेश सावंत उपस्थित होते.  मान्यवरांचे सत्कार  समाजात मोलाची कामगिरी करणारे समाजबांधव तसेच इतर समाजातील मान्यवरांना, विद्यार्थ्यांना शिवप्रतिमा देऊन गौरवविण्यात आले.  यामध्ये बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अशोक येजरे, नगरसेविका संध्या तेरसे, शिवदास मसगे, दीपक नारकर, दिनेश म्हाडगुत, अभी गावडे, कृष्णा धुरी, उमेश धर्णे, सचिन सावंत, जान्हवी धुरी, श्री. सावंत, अश्‍विनी गावडे यांचे सत्कार झाले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jJLc5t
Read More
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना कोरोना लसीकरणातून वगळले; इंडियन मेडिकल असोसिएशनचा आरोप 

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लस देण्यात वैद्यकीय व्यावसायिकांचा प्राधान्याने विचार होणार, असे केंद्र सरकारने ठरवले असताना राज्य सरकारकडून मात्र काही बदल करून खासगी व्यावसायिकांना वगळण्याचा डाव रचल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनकडून करण्यात आला आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांशी असा भेदभाव का, असा सवाल आयएमए महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी विचारला आहे. 

शाळाबाह्य बालकांसाठी एक गाव, एक बालरक्षक मोहीम; राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची संकल्पना

वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांची माहिती मिळावी यासाठी डेटाबेस तयार करण्याचे केंद्र सरकारने ठरवले. शिवाय मार्गदर्शक तत्त्वांची एक पुस्तिका केंद्र सरकारने प्रसिद्ध केली. त्यातील पान क्रमांक सहा आणि सातवर वैद्यकीय कर्मचारी म्हणजे सर्व सरकारी आणि खासगी इस्पितळे, सरकारी डॉक्‍टर्स, त्याचप्रमाणे खासगी दवाखाने, डे ओपीडी, पॉलिक्‍लिनिक्‍स यामधील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश  असावा, असे सांगण्यात आले.

त्यानुसार राज्य सरकारच्या आरोग्य सचिवांनी 23 ऑक्‍टोबरला सर्व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्तांना पाठवले. त्यात केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा बदल केला. यात मुद्दा क्रमांक 8 बीमध्ये बदल करून खासगी वैद्यकीय सुविधांमध्ये जिल्ह्याशी नोंदणीकृत असा शब्द कंसात टाकला आहे, तर दुसऱ्या बाजूला सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत फक्त बॉम्बे नर्सिंग होम ऍक्‍टखाली नोंदल्या गेलेल्या रुग्णालयांच्या डॉक्‍टरांची आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीच नोंदणी करावी, असे आदेश दिले; मात्र यामुळे खासगी व्यवसाय करणारे दवाखाने, क्‍लिनिक्‍स, पॅथॉलॉजी क्‍लिनिक्‍स, एक्‍सरे-सोनोग्राफी क्‍लिनिक्‍सचे डॉक्‍टर वगळले गेल्याचे आयएमएकडून सांगण्यात आले. 

मॅटचे काम ऑनलाईन करण्यासाठी याचिका; उच्च न्यायालयाचे खुलासा करण्याचे निर्देश

खासगी डॉक्‍टरांची हेटाळणी! 
यापूर्वी राज्यातील 61 खासगी डॉक्‍टरांचे केंद्र सरकारने जाहीर केलेला मृत्युपश्‍चात 50 लाखांचा विमा मिळावा म्हणून केलेले अर्ज राज्य सरकारने यापूर्वी असाच दुजाभाव दाखवून फेटाळले आहेत. खासगी डॉक्‍टरनी पीपीई किट्‌स, मास्क्‍स प्रमाणित कंपनीचे आणि रास्त दरात मिळावे यासाठी केलेल्या अर्ज-विनंत्यांना नेहमीच वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत, असा आरोपही या वेळी भोंडवे यांनी केला. 

 

कोरोनामध्ये सरकारी डॉक्‍टरसह खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनीही रुग्णोपचारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रात खासगी डॉक्‍टर कोरोनाने मृत्युमुखी पडले. त्यात जनरल प्रॅक्‍टिशनर्स आणि खासगी क्‍लिनिक्‍समधील आहेत. तरीही त्यांना जाणीवपूर्वक वगळले गेले आहे, असे आमचे मत आहे. 
- डॉ. अविनाश भोंडवे,
अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र 

Private medical professionals excluded from corona vaccination Allegation of Indian Medical Association

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना कोरोना लसीकरणातून वगळले; इंडियन मेडिकल असोसिएशनचा आरोप  मुंबई : कोरोना प्रतिबंधक लस देण्यात वैद्यकीय व्यावसायिकांचा प्राधान्याने विचार होणार, असे केंद्र सरकारने ठरवले असताना राज्य सरकारकडून मात्र काही बदल करून खासगी व्यावसायिकांना वगळण्याचा डाव रचल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनकडून करण्यात आला आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांशी असा भेदभाव का, असा सवाल आयएमए महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी विचारला आहे.  शाळाबाह्य बालकांसाठी एक गाव, एक बालरक्षक मोहीम; राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांची माहिती मिळावी यासाठी डेटाबेस तयार करण्याचे केंद्र सरकारने ठरवले. शिवाय मार्गदर्शक तत्त्वांची एक पुस्तिका केंद्र सरकारने प्रसिद्ध केली. त्यातील पान क्रमांक सहा आणि सातवर वैद्यकीय कर्मचारी म्हणजे सर्व सरकारी आणि खासगी इस्पितळे, सरकारी डॉक्‍टर्स, त्याचप्रमाणे खासगी दवाखाने, डे ओपीडी, पॉलिक्‍लिनिक्‍स यामधील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश  असावा, असे सांगण्यात आले. त्यानुसार राज्य सरकारच्या आरोग्य सचिवांनी 23 ऑक्‍टोबरला सर्व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्तांना पाठवले. त्यात केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा बदल केला. यात मुद्दा क्रमांक 8 बीमध्ये बदल करून खासगी वैद्यकीय सुविधांमध्ये जिल्ह्याशी नोंदणीकृत असा शब्द कंसात टाकला आहे, तर दुसऱ्या बाजूला सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत फक्त बॉम्बे नर्सिंग होम ऍक्‍टखाली नोंदल्या गेलेल्या रुग्णालयांच्या डॉक्‍टरांची आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीच नोंदणी करावी, असे आदेश दिले; मात्र यामुळे खासगी व्यवसाय करणारे दवाखाने, क्‍लिनिक्‍स, पॅथॉलॉजी क्‍लिनिक्‍स, एक्‍सरे-सोनोग्राफी क्‍लिनिक्‍सचे डॉक्‍टर वगळले गेल्याचे आयएमएकडून सांगण्यात आले.  मॅटचे काम ऑनलाईन करण्यासाठी याचिका; उच्च न्यायालयाचे खुलासा करण्याचे निर्देश खासगी डॉक्‍टरांची हेटाळणी!  यापूर्वी राज्यातील 61 खासगी डॉक्‍टरांचे केंद्र सरकारने जाहीर केलेला मृत्युपश्‍चात 50 लाखांचा विमा मिळावा म्हणून केलेले अर्ज राज्य सरकारने यापूर्वी असाच दुजाभाव दाखवून फेटाळले आहेत. खासगी डॉक्‍टरनी पीपीई किट्‌स, मास्क्‍स प्रमाणित कंपनीचे आणि रास्त दरात मिळावे यासाठी केलेल्या अर्ज-विनंत्यांना नेहमीच वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत, असा आरोपही या वेळी भोंडवे यांनी केला.    कोरोनामध्ये सरकारी डॉक्‍टरसह खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनीही रुग्णोपचारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रात खासगी डॉक्‍टर कोरोनाने मृत्युमुखी पडले. त्यात जनरल प्रॅक्‍टिशनर्स आणि खासगी क्‍लिनिक्‍समधील आहेत. तरीही त्यांना जाणीवपूर्वक वगळले गेले आहे, असे आमचे मत आहे.  - डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र  Private medical professionals excluded from corona vaccination Allegation of Indian Medical Association -------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/321TJL5
Read More
जावे त्याच्या ‘गावा’, तेव्हा कळे...! 

एखाद्या शहराचा विस्तार हा केवळ राजकीय फायद्यासाठी केला, तर नगरनियोजनाचा बट्ट्याबोळ झालाच समजा. पुण्याचा विस्तार किंवा नवीन गावे समाविष्ट करताना गेल्या वीस वर्षांत शहर नियोजनाचा कसलाच विचार न झाल्याने त्याचे परिणाम पुणेकरांना आणि महापालिका हद्दीबाहेरील नागरिकांनाही भोगावे लागत आहेत. त्यामुळे गावे घेण्याचा राजकीय खेळ करण्यापेक्षा आदी नियोजनाला प्राधान्य हवे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोठ्या शहरालगतच्या गावांचा नागरीकरणाचा वेग मोठा असतो. आज ना उद्या आपला महापालिका किंवा नगरपालिका हद्दीत समावेश होईल, या आशेने या गावांमध्ये अनियंत्रित नागरीकरणाला सुरुवात होते. त्यातूनच मग धनकवडी, आंबेगावसारखी परिस्थिती निर्माण होते. पंचवीस वर्षांच्या संघर्षानंतर पुणे परिसरासाठी ‘पीएमआरडीए’ची स्थापना झाली. या प्राधिकरणानंतर नागरिकरणाला शिस्त येईल, त्यांचे नियोजन होईल, अशी अपेक्षा होती; पण अद्यापही परवानग्या देण्याशिवाय हे प्राधिकरण काही करू शकलेले नाही. याचमुळे पुण्याच्या हद्दीजवळील गावांना आम्हाला महापालिकेत घ्यावे, असे वाटते. त्यामुळे काहीतरी सुविधा मिळतील, अशी भाबडी आशा त्यांना आहे. 

पुणे विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाखांवर; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

हद्दीलगतच्या २३ गावांचा पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात देण्यात आले होते. न्यायालयाला दिलेली तीन वर्षांची मुदत नुकतीच संपली. त्यामुळे पुन्हा एकदा हद्दीबाहेरील गावे घेण्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारने याबाबत महापालिकेचे म्हणणे मागविले आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने आता या प्रश्‍नाकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. गावे घेतल्याने महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल किंवा भाजपच्या दृष्टीने गावे घेणे परवडणारे नसेल, अशा चर्चांपेक्षा हा निर्णय गावांच्या आणि महापालिकेच्या हिताचा आहे काय, यावर चर्चेचा ‘फोकस’ हवा. 

फीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत

वीस-बावीस वर्षांपूर्वी समाविष्ट केलेली २३ गावे, ४ ऑक्‍टोबर २०१७ मध्ये समाविष्ट केलेली अकरा गावे यांची स्थिती आजही फारशी चांगली नाही. अकरा गावांमध्ये गेल्या तीन वर्षांत ३२४ कोटी रुपये निधी खर्च झाला; पण रस्ते, पाणीपुरवठा, पदपथ, सांडपाणी व्यवस्थापन अशा किमान पायाभूत सुविधाही देता आलेल्या नाहीत. ही गावे आजही विकासासाठी टाहो फोडताहेत. मग अशी अवस्था असताना नवीन २३ गावे कशाच्या जीवावर घेणार, त्यांच्यासाठी आर्थिक नियोजन काय असेल, सध्याच्या करदात्यांच्या गरजा न भागवता केवळ राजकीय हितासाठी हे करणे योग्य राहणार काय, या सर्वांचा विचार करावाच लागेल. केवळ शहराचा विस्तार करण्यापेक्षा स्वतंत्र महापालिकेचा पर्याय सुचवला जात आहे, या पर्यायावर नक्कीच विचार व्हायला हवा. त्यांच्यासाठी आर्थिक मॉडेल तयार करायला हवे. त्यामुळे गावे घेण्याचा निर्णय एकतर्फी होणार नाही, यासाठी पुणेकरांनी आतापासूनच चर्चा करायला हवी. व्यवहार्य पर्याय द्यायला हवेत.

नागरिकांनो, ही बातमी तुमच्यासाठी; मास्कच्या नव्या किंमती जाणून घ्या!

काय आहेत पर्याय... 

नव्या गावांसाठी स्वतंत्र महापालिका सुरू करणे

‘पीएमआरडीए’च्या वतीने विकास आराखडा करून गावांचा विकास करणे

गावे महापालिकेत घेतली तर दरवर्षी राज्य सरकारकडून गावांच्या विकासासाठी स्वतंत्र निधी उभारणे

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जावे त्याच्या ‘गावा’, तेव्हा कळे...!  एखाद्या शहराचा विस्तार हा केवळ राजकीय फायद्यासाठी केला, तर नगरनियोजनाचा बट्ट्याबोळ झालाच समजा. पुण्याचा विस्तार किंवा नवीन गावे समाविष्ट करताना गेल्या वीस वर्षांत शहर नियोजनाचा कसलाच विचार न झाल्याने त्याचे परिणाम पुणेकरांना आणि महापालिका हद्दीबाहेरील नागरिकांनाही भोगावे लागत आहेत. त्यामुळे गावे घेण्याचा राजकीय खेळ करण्यापेक्षा आदी नियोजनाला प्राधान्य हवे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मोठ्या शहरालगतच्या गावांचा नागरीकरणाचा वेग मोठा असतो. आज ना उद्या आपला महापालिका किंवा नगरपालिका हद्दीत समावेश होईल, या आशेने या गावांमध्ये अनियंत्रित नागरीकरणाला सुरुवात होते. त्यातूनच मग धनकवडी, आंबेगावसारखी परिस्थिती निर्माण होते. पंचवीस वर्षांच्या संघर्षानंतर पुणे परिसरासाठी ‘पीएमआरडीए’ची स्थापना झाली. या प्राधिकरणानंतर नागरिकरणाला शिस्त येईल, त्यांचे नियोजन होईल, अशी अपेक्षा होती; पण अद्यापही परवानग्या देण्याशिवाय हे प्राधिकरण काही करू शकलेले नाही. याचमुळे पुण्याच्या हद्दीजवळील गावांना आम्हाला महापालिकेत घ्यावे, असे वाटते. त्यामुळे काहीतरी सुविधा मिळतील, अशी भाबडी आशा त्यांना आहे.  पुणे विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाखांवर; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण? हद्दीलगतच्या २३ गावांचा पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात देण्यात आले होते. न्यायालयाला दिलेली तीन वर्षांची मुदत नुकतीच संपली. त्यामुळे पुन्हा एकदा हद्दीबाहेरील गावे घेण्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारने याबाबत महापालिकेचे म्हणणे मागविले आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने आता या प्रश्‍नाकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. गावे घेतल्याने महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल किंवा भाजपच्या दृष्टीने गावे घेणे परवडणारे नसेल, अशा चर्चांपेक्षा हा निर्णय गावांच्या आणि महापालिकेच्या हिताचा आहे काय, यावर चर्चेचा ‘फोकस’ हवा.  फीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत वीस-बावीस वर्षांपूर्वी समाविष्ट केलेली २३ गावे, ४ ऑक्‍टोबर २०१७ मध्ये समाविष्ट केलेली अकरा गावे यांची स्थिती आजही फारशी चांगली नाही. अकरा गावांमध्ये गेल्या तीन वर्षांत ३२४ कोटी रुपये निधी खर्च झाला; पण रस्ते, पाणीपुरवठा, पदपथ, सांडपाणी व्यवस्थापन अशा किमान पायाभूत सुविधाही देता आलेल्या नाहीत. ही गावे आजही विकासासाठी टाहो फोडताहेत. मग अशी अवस्था असताना नवीन २३ गावे कशाच्या जीवावर घेणार, त्यांच्यासाठी आर्थिक नियोजन काय असेल, सध्याच्या करदात्यांच्या गरजा न भागवता केवळ राजकीय हितासाठी हे करणे योग्य राहणार काय, या सर्वांचा विचार करावाच लागेल. केवळ शहराचा विस्तार करण्यापेक्षा स्वतंत्र महापालिकेचा पर्याय सुचवला जात आहे, या पर्यायावर नक्कीच विचार व्हायला हवा. त्यांच्यासाठी आर्थिक मॉडेल तयार करायला हवे. त्यामुळे गावे घेण्याचा निर्णय एकतर्फी होणार नाही, यासाठी पुणेकरांनी आतापासूनच चर्चा करायला हवी. व्यवहार्य पर्याय द्यायला हवेत. नागरिकांनो, ही बातमी तुमच्यासाठी; मास्कच्या नव्या किंमती जाणून घ्या! काय आहेत पर्याय...  नव्या गावांसाठी स्वतंत्र महापालिका सुरू करणे ‘पीएमआरडीए’च्या वतीने विकास आराखडा करून गावांचा विकास करणे गावे महापालिकेत घेतली तर दरवर्षी राज्य सरकारकडून गावांच्या विकासासाठी स्वतंत्र निधी उभारणे Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TJlxiG
Read More
मुंबईत दिवाळी दरम्यान कोरोना संसर्ग वाढण्याची भिती! वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

मुंबई : मुंबईत दिवाळी दरम्यान कोविड संसर्ग वाढण्याची भीती असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले असून चाचणी क्षमता दिवसाला 24 हजारापर्यंत नेण्याची तज्ञ समितीच्या सदस्यांची मागणी केली आहे. सध्या दिवसाला 12 ते 16 हजार चाचण्या होत असून त्या वाढवण्याची गरज आहे. 

ज्येष्ठ अभिनेत्रीचा दावा दिशाभूल करणारा! वॉटर प्युरिफायरची जाहिरात मागे

दसऱ्यादरम्यान कोविड 19 च्या चाचण्यांमध्ये कमरतता आली होती. त्यामूळे, डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी पालिकेला चाचण्या वाढवायला सांगितले आहे. किमान दिवसाला 24 हजार चाचण्या करणे गरजेचे आहे. दरम्यान, कमी चाचण्या होऊनही मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद कमी आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमुळे आणि जे मास्क वापरत अश्यांवर होणार्या कारवाईमुळे ही रुग्णसंख्या कमी होण्याचे प्रमाण वाढते आहे असे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितले आहे.

कोविड 19 टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत सणांदरम्यान चाचण्यांची क्षमता वाढवली पाहिजे. किमान दिवसाला 20 हजार ते 24 हजारांपर्यंत आरटीपिसीआर चाचण्या झाल्या पाहिजेत. शिवाय, अनलॉक झाल्यावर ही चाचण्यांच्या प्रमाणात वाढ होणे गरजेचे असुन त्यामुळे कोविडच्या आलेखाकडे लक्ष देणे सोपे होईल. चाचण्यांसाठी कियोस्क मशीन किंवा ड्राईव्हन चाचण्यांची सुविधा सुरु केली पाहिजे. 

 

उर्मिला मातोंडकरांच्या उमेदवारीबद्दल वडेट्टीवरांचा मोठा गौप्सस्फोट; जाणून घ्या काय म्हणाले

दरदिवशी किमान 12 ते 16 हजार चाचण्या होतात. मात्र, फक्त दसर्या दिवशी 10 हजाराच्या खाली चाचण्या झाल्या होत्या असेही चहल यांनी सांगितले. माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमात 24.5 लाख कुटूबांपर्यंत पोहोचलो असून जनजागृती केली आहे. शिवाय, दर दिवशी 30 मृत्यू होत असुन चाचण्यांमध्ये सुसंगती आहे. तर, 85 टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत असे ही चहल यांचे म्हणणे आहे. दिवाळीपूर्वी किमान 7 लाख लोकांना मास्क न घातल्याप्रकरणी दंड ठोठावू शकतो. 

 

चाचण्यांची संख्या- 

23 ऑक्टोबर - 14, 285 

24 ऑक्टोबर - 11, 817 

25 ऑक्टोबर - ( दसरा) - 7,576

26 ऑक्टोबर - 11, 643

27 ऑक्टोबर - 15, 825

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबईत दिवाळी दरम्यान कोरोना संसर्ग वाढण्याची भिती! वैद्यकीय तज्ज्ञांचे मत मुंबई : मुंबईत दिवाळी दरम्यान कोविड संसर्ग वाढण्याची भीती असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले असून चाचणी क्षमता दिवसाला 24 हजारापर्यंत नेण्याची तज्ञ समितीच्या सदस्यांची मागणी केली आहे. सध्या दिवसाला 12 ते 16 हजार चाचण्या होत असून त्या वाढवण्याची गरज आहे.  ज्येष्ठ अभिनेत्रीचा दावा दिशाभूल करणारा! वॉटर प्युरिफायरची जाहिरात मागे दसऱ्यादरम्यान कोविड 19 च्या चाचण्यांमध्ये कमरतता आली होती. त्यामूळे, डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी पालिकेला चाचण्या वाढवायला सांगितले आहे. किमान दिवसाला 24 हजार चाचण्या करणे गरजेचे आहे. दरम्यान, कमी चाचण्या होऊनही मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद कमी आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमुळे आणि जे मास्क वापरत अश्यांवर होणार्या कारवाईमुळे ही रुग्णसंख्या कमी होण्याचे प्रमाण वाढते आहे असे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितले आहे. कोविड 19 टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत सणांदरम्यान चाचण्यांची क्षमता वाढवली पाहिजे. किमान दिवसाला 20 हजार ते 24 हजारांपर्यंत आरटीपिसीआर चाचण्या झाल्या पाहिजेत. शिवाय, अनलॉक झाल्यावर ही चाचण्यांच्या प्रमाणात वाढ होणे गरजेचे असुन त्यामुळे कोविडच्या आलेखाकडे लक्ष देणे सोपे होईल. चाचण्यांसाठी कियोस्क मशीन किंवा ड्राईव्हन चाचण्यांची सुविधा सुरु केली पाहिजे.    उर्मिला मातोंडकरांच्या उमेदवारीबद्दल वडेट्टीवरांचा मोठा गौप्सस्फोट; जाणून घ्या काय म्हणाले दरदिवशी किमान 12 ते 16 हजार चाचण्या होतात. मात्र, फक्त दसर्या दिवशी 10 हजाराच्या खाली चाचण्या झाल्या होत्या असेही चहल यांनी सांगितले. माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमात 24.5 लाख कुटूबांपर्यंत पोहोचलो असून जनजागृती केली आहे. शिवाय, दर दिवशी 30 मृत्यू होत असुन चाचण्यांमध्ये सुसंगती आहे. तर, 85 टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत असे ही चहल यांचे म्हणणे आहे. दिवाळीपूर्वी किमान 7 लाख लोकांना मास्क न घातल्याप्रकरणी दंड ठोठावू शकतो.    चाचण्यांची संख्या-  23 ऑक्टोबर - 14, 285  24 ऑक्टोबर - 11, 817  25 ऑक्टोबर - ( दसरा) - 7,576 26 ऑक्टोबर - 11, 643 27 ऑक्टोबर - 15, 825 ----------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34HotCS
Read More
भाजपचे लक्ष ‘वंगभूमी’कडे; आगामी विधानसभेची तयारी

नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीची सूत्रे गृहमंत्री अमित शहा हे स्वतःच्या हाती घेणार आहेत. पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांचा पुढील आठवड्यातील बंगाल दौरा रद्द करण्यात आला असून त्याऐवजी स्वतः शहा त्या राज्यात जाऊन भाजपच्या निवडणूक तयारीबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील, असे सूत्रांनी सांगितले. लॉकडाउननंतर शहा बहुधा पहिल्यांदाच दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी दिल्लीबाहेर जात आहेत. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बंगालमध्ये २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला सत्तेतून बाहेर करण्यासाठी भाजपने सारा जोर लावला आहे. त्यासाठी शहा ५ नोव्हेंबरला दोन दिवसीय दौऱ्यावर बंगालमध्ये जाणार आहेत. १ मार्चला ते याआधी बंगालला गेले होते. नड्डा हे निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठीच जाणार होते तथापि त्यांचा दौरा रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. शहा यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिहार निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय भाग घेतलेला नाही. त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आल्याचे बोलले जात असले तरी त्यांच्या गाठीभेटी व बैठकांचा प्रघात पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. राज्यपाल जगदीश धनखड यांनी दिल्लीत शहा यांच्याशी नुकतीच चर्चा केली होती. राज्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती अत्यंत खराब असल्याचे मत त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मांडले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मेदिनीपूर, कोलकता येथे चर्चा करणार
गृहमंत्री अमित शहा ५ नोव्हेंबरला मेदिनीपूरचा दौरा करतील. ६ नोव्हेंबरला ते कोलकत्यामध्ये राज्यातील वरिष्ठ पक्षनेत्यांबरोबरच्या बैठकीत भाजपची संघटनात्मक तयारी, बूथपातळीवरील निवडणूक पूर्वतयारी आदींचा आढावा घेतील. भाजपचे बंगाल प्रभारी कैलास विजयवर्गीय, उपाध्यक्ष मुकुल रॉय, प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आदी नेत्यांबरोबर चर्चा करतील. त्यानंतर त्यांची एखादी पत्रकार परिषदही होण्याची शक्‍यता आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भाजपचे लक्ष ‘वंगभूमी’कडे; आगामी विधानसभेची तयारी नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीची सूत्रे गृहमंत्री अमित शहा हे स्वतःच्या हाती घेणार आहेत. पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांचा पुढील आठवड्यातील बंगाल दौरा रद्द करण्यात आला असून त्याऐवजी स्वतः शहा त्या राज्यात जाऊन भाजपच्या निवडणूक तयारीबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील, असे सूत्रांनी सांगितले. लॉकडाउननंतर शहा बहुधा पहिल्यांदाच दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी दिल्लीबाहेर जात आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बंगालमध्ये २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला सत्तेतून बाहेर करण्यासाठी भाजपने सारा जोर लावला आहे. त्यासाठी शहा ५ नोव्हेंबरला दोन दिवसीय दौऱ्यावर बंगालमध्ये जाणार आहेत. १ मार्चला ते याआधी बंगालला गेले होते. नड्डा हे निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठीच जाणार होते तथापि त्यांचा दौरा रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. शहा यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिहार निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय भाग घेतलेला नाही. त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आल्याचे बोलले जात असले तरी त्यांच्या गाठीभेटी व बैठकांचा प्रघात पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. राज्यपाल जगदीश धनखड यांनी दिल्लीत शहा यांच्याशी नुकतीच चर्चा केली होती. राज्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती अत्यंत खराब असल्याचे मत त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मांडले.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मेदिनीपूर, कोलकता येथे चर्चा करणार गृहमंत्री अमित शहा ५ नोव्हेंबरला मेदिनीपूरचा दौरा करतील. ६ नोव्हेंबरला ते कोलकत्यामध्ये राज्यातील वरिष्ठ पक्षनेत्यांबरोबरच्या बैठकीत भाजपची संघटनात्मक तयारी, बूथपातळीवरील निवडणूक पूर्वतयारी आदींचा आढावा घेतील. भाजपचे बंगाल प्रभारी कैलास विजयवर्गीय, उपाध्यक्ष मुकुल रॉय, प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आदी नेत्यांबरोबर चर्चा करतील. त्यानंतर त्यांची एखादी पत्रकार परिषदही होण्याची शक्‍यता आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TGNAPV
Read More
'डीएसएसएल' स्पर्धेला महाराष्ट्रात विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे - शालेय विद्यार्थ्यांत अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग’ (डीएसएसएल) या आंतरशालेय प्रश्‍नमंजूषा स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ‘बायजूज’ आणि ‘डिस्कव्हरी’ यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला आहे. या ऑनलाइन क्विझमध्ये आत्तापर्यंत अनेकांनी नोंदणी केली असून, तुमच्या शाळेची नोंदणी नसल्यास आजच शाळेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्याच्या कठीण काळात शिकायला मदत करण्यासाठी आणि त्यात उत्तम बनण्यासाठी बायजूजकडून दोन महिन्यांचे विनामूल्य सबस्क्रिप्शनसुद्धा मिळणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना हे सबस्क्रिप्शन मिळेल. ज्या शाळांना सहभाग नोंदविलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी असतील बक्षिसे

पहिल्या तीन विजेत्या संघांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या मुख्याध्यापकांसह ‘नासा’ला भेट देण्याची संधी मिळेल. विजेत्यांना दहा लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करण्याची संधी मिळेल. 

याचबरोबर डिस्कव्हरीवर प्रक्षेपित झालेल्या प्रत्येक एपिसोडमधील विजेत्यांना ‘बायजूज’चा एक वर्षाचा अभ्यासक्रम मिळणार आहे. 

‘डीएसएसएल’मध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यालासुद्धा अनेक गोष्टी मिळणार आहेत. 

पाच हजार रुपयांची बायजूज अभ्यासक्रमासाठीची शिष्यवृत्ती; क्रिटिकल थिंकिंग आणि ॲप्टिट्यूड यांचे सखोल विश्‍लेषण. ‘बायजूज’ या लर्निंग ॲपचा साठ दिवसांसाठीचा विनामूल्य ॲक्‍सेस आणि सहभाग प्रमाणपत्र मिळेल. 

फीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत

शानू पटेल हायस्कूल शाळेत पाचवी ते नववीसाठी मागील दोन वर्षांपासून डिस्कव्हरी व बायजूजतर्फे घेतली जाणारी स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या जनरल नॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात ‘सकाळ’ने बायजूजबरोबर आयोजित केलेली स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली.
- महादेव मारुती जाधव, मुख्याध्यापक, शानू पटेल हायस्कूल, वारजे

सध्याच्या कोरोनाच्या काळात प्रत्येक जण ऑनलाइन शिक्षण घेत असताना डिस्कव्हरी बायजूज ॲपचा उपयोग होतो आहे. या ऑनलाइन क्वीझ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्‍वासात मोठी वाढ होते आहे. या ॲपमुळे अभ्यासातील विविध संकल्पनाही स्पष्ट होतात. मला स्वतःला हे ॲप खूप आवडते. धन्यवाद सकाळ. 
- अश्‍विनी प्रमोद शेलार, प्राचार्य, आंध्र हायस्कूल, डेक्कन जिमखाना, पुणे

गेल्या अनेक वर्षांपासून डिस्कव्हरी वाहिनी आणि ‘बायजूज’ यांच्या संयुक्त प्रयत्नातून प्रश्नोत्तरांच्या चाचणीचे (क्वीझ) आयोजन केले जात आहे. त्यात आमची शाळा गेली ३ वर्षे सातत्याने सहभागी होते आहे. या वर्षी या प्रश्नोत्तरांच्या चाचणीचे आयोजन प्रथमच ऑनलाइन पद्धतीने केले गेले. या आधुनिक पद्धतीचा अवलंब आम्ही सहजरीत्या करू शकतो, हे दाखवून दिले. क्वीझमध्ये आमच्या शाळेतील २४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. अशा प्रकारच्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, तसेच आधुनिक युगातील विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठीची मानसिकता निर्माण होण्यास मदत होते. धन्यवाद.
- सौ. निधी सामंत,  मुख्याध्यापिका महाराष्ट्रीय मंडळ, इंग्रजी माध्यम शाळा, टिळक रस्ता, पुणे. 

अप्पर इंदिरानगर येथील ब. रा. अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वकर्मा विद्यालय इंग्रजी प्राथमिक शाळेत बायजूजतर्फे राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये ५३० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्याला आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. विश्वकर्मा विद्यालयाची स्वतःची VOLP प्लॅटफॉर्म वेबसाइट असल्यामुळे मुलांना ही परीक्षा देण्यास खूप सोपे गेले. या परीक्षेमध्ये मुलांना सामाजिक, बौद्धिक व शैक्षणिक विषयाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले गेले. ‘बायजूज’तर्फे या परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
- श्रद्धा येरोलकर, मुख्याध्यापक, विश्‍वकर्मा विद्यालय

बायजूज दर्जेदार शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याची शिकवण्याची पद्धत जबरदस्त आहे. या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांच्या संकल्पना व्हिडिओ पाहून, विविध स्पर्धा व क्वीझच्या माध्यमातून स्पष्ट होत असून, त्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शनही मिळत आहे. 
- डॉ. अब्राहम जहागीरदार, प्राचार्य, एमसीईएस इंग्लिश स्कूल, आझम कॅम्पस, पुणे

महेश विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बायजूजतर्फे ‘सकाळ’ने परीक्षांचे आयोजन केले होते. मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या, तसेच त्यांचा आत्मविश्वास उंचावणाऱ्या या परीक्षांमुळे कोरोनाच्या संकट काळातही मुलांमध्ये सकारात्मकता वाढीला लागली. भविष्यातही या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला दिशा मिळून अभ्यासात गोडी निर्माण होईल, हे नक्की. यामुळे  विद्यार्थी भविष्यात येणाऱ्या आव्हानांना यशस्वीरीत्या सामोरे जातील. 
- आश्विनी मुजुमदार , मुख्याध्यापिका महेश विद्यालय इंग्लिश मीडिअम स्कूल, कोथरूड

बायजूजच्या क्वीझमुळे मुलांमध्ये विशिष्ट स्कील विकसित होत आहेत व ते त्यांच्या करिअरसाठी उपयुक्त आहेत. 
- अंजना देशमुख, प्राचार्य, नॅशनल चिल्ड्रेन्स ॲकॅडमी, वडगावशेरी, पुणे. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'डीएसएसएल' स्पर्धेला महाराष्ट्रात विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे - शालेय विद्यार्थ्यांत अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग’ (डीएसएसएल) या आंतरशालेय प्रश्‍नमंजूषा स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ‘बायजूज’ आणि ‘डिस्कव्हरी’ यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला आहे. या ऑनलाइन क्विझमध्ये आत्तापर्यंत अनेकांनी नोंदणी केली असून, तुमच्या शाळेची नोंदणी नसल्यास आजच शाळेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्याच्या कठीण काळात शिकायला मदत करण्यासाठी आणि त्यात उत्तम बनण्यासाठी बायजूजकडून दोन महिन्यांचे विनामूल्य सबस्क्रिप्शनसुद्धा मिळणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना हे सबस्क्रिप्शन मिळेल. ज्या शाळांना सहभाग नोंदविलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अशी असतील बक्षिसे पहिल्या तीन विजेत्या संघांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या मुख्याध्यापकांसह ‘नासा’ला भेट देण्याची संधी मिळेल. विजेत्यांना दहा लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करण्याची संधी मिळेल.  याचबरोबर डिस्कव्हरीवर प्रक्षेपित झालेल्या प्रत्येक एपिसोडमधील विजेत्यांना ‘बायजूज’चा एक वर्षाचा अभ्यासक्रम मिळणार आहे.  ‘डीएसएसएल’मध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यालासुद्धा अनेक गोष्टी मिळणार आहेत.  पाच हजार रुपयांची बायजूज अभ्यासक्रमासाठीची शिष्यवृत्ती; क्रिटिकल थिंकिंग आणि ॲप्टिट्यूड यांचे सखोल विश्‍लेषण. ‘बायजूज’ या लर्निंग ॲपचा साठ दिवसांसाठीचा विनामूल्य ॲक्‍सेस आणि सहभाग प्रमाणपत्र मिळेल.  फीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत शानू पटेल हायस्कूल शाळेत पाचवी ते नववीसाठी मागील दोन वर्षांपासून डिस्कव्हरी व बायजूजतर्फे घेतली जाणारी स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या जनरल नॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात ‘सकाळ’ने बायजूजबरोबर आयोजित केलेली स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली. - महादेव मारुती जाधव, मुख्याध्यापक, शानू पटेल हायस्कूल, वारजे सध्याच्या कोरोनाच्या काळात प्रत्येक जण ऑनलाइन शिक्षण घेत असताना डिस्कव्हरी बायजूज ॲपचा उपयोग होतो आहे. या ऑनलाइन क्वीझ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्‍वासात मोठी वाढ होते आहे. या ॲपमुळे अभ्यासातील विविध संकल्पनाही स्पष्ट होतात. मला स्वतःला हे ॲप खूप आवडते. धन्यवाद सकाळ.  - अश्‍विनी प्रमोद शेलार, प्राचार्य, आंध्र हायस्कूल, डेक्कन जिमखाना, पुणे गेल्या अनेक वर्षांपासून डिस्कव्हरी वाहिनी आणि ‘बायजूज’ यांच्या संयुक्त प्रयत्नातून प्रश्नोत्तरांच्या चाचणीचे (क्वीझ) आयोजन केले जात आहे. त्यात आमची शाळा गेली ३ वर्षे सातत्याने सहभागी होते आहे. या वर्षी या प्रश्नोत्तरांच्या चाचणीचे आयोजन प्रथमच ऑनलाइन पद्धतीने केले गेले. या आधुनिक पद्धतीचा अवलंब आम्ही सहजरीत्या करू शकतो, हे दाखवून दिले. क्वीझमध्ये आमच्या शाळेतील २४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. अशा प्रकारच्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, तसेच आधुनिक युगातील विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठीची मानसिकता निर्माण होण्यास मदत होते. धन्यवाद. - सौ. निधी सामंत,  मुख्याध्यापिका महाराष्ट्रीय मंडळ, इंग्रजी माध्यम शाळा, टिळक रस्ता, पुणे.  अप्पर इंदिरानगर येथील ब. रा. अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वकर्मा विद्यालय इंग्रजी प्राथमिक शाळेत बायजूजतर्फे राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये ५३० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्याला आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. विश्वकर्मा विद्यालयाची स्वतःची VOLP प्लॅटफॉर्म वेबसाइट असल्यामुळे मुलांना ही परीक्षा देण्यास खूप सोपे गेले. या परीक्षेमध्ये मुलांना सामाजिक, बौद्धिक व शैक्षणिक विषयाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले गेले. ‘बायजूज’तर्फे या परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. - श्रद्धा येरोलकर, मुख्याध्यापक, विश्‍वकर्मा विद्यालय बायजूज दर्जेदार शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याची शिकवण्याची पद्धत जबरदस्त आहे. या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांच्या संकल्पना व्हिडिओ पाहून, विविध स्पर्धा व क्वीझच्या माध्यमातून स्पष्ट होत असून, त्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शनही मिळत आहे.  - डॉ. अब्राहम जहागीरदार, प्राचार्य, एमसीईएस इंग्लिश स्कूल, आझम कॅम्पस, पुणे महेश विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बायजूजतर्फे ‘सकाळ’ने परीक्षांचे आयोजन केले होते. मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या, तसेच त्यांचा आत्मविश्वास उंचावणाऱ्या या परीक्षांमुळे कोरोनाच्या संकट काळातही मुलांमध्ये सकारात्मकता वाढीला लागली. भविष्यातही या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला दिशा मिळून अभ्यासात गोडी निर्माण होईल, हे नक्की. यामुळे  विद्यार्थी भविष्यात येणाऱ्या आव्हानांना यशस्वीरीत्या सामोरे जातील.  - आश्विनी मुजुमदार , मुख्याध्यापिका महेश विद्यालय इंग्लिश मीडिअम स्कूल, कोथरूड बायजूजच्या क्वीझमुळे मुलांमध्ये विशिष्ट स्कील विकसित होत आहेत व ते त्यांच्या करिअरसाठी उपयुक्त आहेत.  - अंजना देशमुख, प्राचार्य, नॅशनल चिल्ड्रेन्स ॲकॅडमी, वडगावशेरी, पुणे.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37Yf8Zj
Read More
दीड लाख हेक्‍टर पिकांचा चुराडा; अतिवृष्टीचा 885 गावांना तडाखा

अहमदनगर : जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या सुरवातीला 10 दिवस झालेल्या जोरदार पावसाने तब्बल एक लाख 63 हजार 840 हेक्‍टरवरील पिकांचा चुराडा केला. जिल्ह्यातील 885 गावांतील दोन लाख 33 हजार शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान झाले. अतिवृष्टी व अवेळी पावसाने 81 हजार 907 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. अडीच हजार हेक्‍टरवरील फळबागा पावसाच्या तडाख्यात सापडल्या. दोन तालुक्‍यांतील शेतांत कपाळाला लावायला माती राहिली नाही. 

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारी नियमानुसार तब्बल 182 कोटी 44 लाख रुपये मदतीची गरज आहे. प्रशासनाच्या पंचनाम्यात ही बाब स्पष्ट झाली. जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत सततच्या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. या काळात 10 ते 12 दिवस पावसाचा जोर एवढा होता, की 885 गावांतील दोन लाख 33 हजार शेतकऱ्यांच्या पिकांचा चुराडा झाला. 641 गावांतील एक लाख 22 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिरायती भागात 37 हजार 855 हेक्‍टर, बागायती भागात 41 हजार 683 हेक्‍टर पिके, तसेच दोन हजार 368 हेक्‍टरवरील फळबागांचे नुकसान झाले. 

नदीला आलेल्या पुराचा 231 गावांना तडाखा बसला. या गावांतील एक लाख 11 हजार 47 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पाथर्डीतील एका गावातील 17 शेतकऱ्यांची 4.65 हेक्‍टर व कर्जत तालुक्‍यातील 12 गावांतील 181 शेतकऱ्यांची 48.40 हेक्‍टर जमीन वाहून गेली. पंचनाम्यात 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसानाचीच नोंद होते. त्यापेक्षा कमी नुकसानीची आकडेवारी मोठी आहे. मात्र, त्याची कुठेच नोंद झाली नाही. 13 मे 2015च्या शासननिर्णयानुसार जिरायतीसाठी हेक्‍टरी साडेसहा हजार, तर बागायतीसाठी 13 हजार 500 व फळबागांसाठी 18 हजार रुपये मदत देण्याचे गृहीत धरून प्रशासनाने अहवाल दिला. प्रत्यक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिक मदत देण्याची घोषणा केली. 

बांधांवर जाऊन पंचनामे नाहीत 
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सेवक व ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांच्या बांधांवर जाण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. मात्र, कृषी विभागाने पंचनाम्यांबाबत फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसते. अनेक ठिकाणी कृषी विभागाचे कर्मचारी बांधांवर गेलेच नाहीत. काही ठिकाणी फळबागांचे नुकसान असूनही पंचनामे केले नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत कृषी व महसूल विभाग एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दीड लाख हेक्‍टर पिकांचा चुराडा; अतिवृष्टीचा 885 गावांना तडाखा अहमदनगर : जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या सुरवातीला 10 दिवस झालेल्या जोरदार पावसाने तब्बल एक लाख 63 हजार 840 हेक्‍टरवरील पिकांचा चुराडा केला. जिल्ह्यातील 885 गावांतील दोन लाख 33 हजार शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान झाले. अतिवृष्टी व अवेळी पावसाने 81 हजार 907 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. अडीच हजार हेक्‍टरवरील फळबागा पावसाच्या तडाख्यात सापडल्या. दोन तालुक्‍यांतील शेतांत कपाळाला लावायला माती राहिली नाही.  नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारी नियमानुसार तब्बल 182 कोटी 44 लाख रुपये मदतीची गरज आहे. प्रशासनाच्या पंचनाम्यात ही बाब स्पष्ट झाली. जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत सततच्या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. या काळात 10 ते 12 दिवस पावसाचा जोर एवढा होता, की 885 गावांतील दोन लाख 33 हजार शेतकऱ्यांच्या पिकांचा चुराडा झाला. 641 गावांतील एक लाख 22 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिरायती भागात 37 हजार 855 हेक्‍टर, बागायती भागात 41 हजार 683 हेक्‍टर पिके, तसेच दोन हजार 368 हेक्‍टरवरील फळबागांचे नुकसान झाले.  नदीला आलेल्या पुराचा 231 गावांना तडाखा बसला. या गावांतील एक लाख 11 हजार 47 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पाथर्डीतील एका गावातील 17 शेतकऱ्यांची 4.65 हेक्‍टर व कर्जत तालुक्‍यातील 12 गावांतील 181 शेतकऱ्यांची 48.40 हेक्‍टर जमीन वाहून गेली. पंचनाम्यात 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसानाचीच नोंद होते. त्यापेक्षा कमी नुकसानीची आकडेवारी मोठी आहे. मात्र, त्याची कुठेच नोंद झाली नाही. 13 मे 2015च्या शासननिर्णयानुसार जिरायतीसाठी हेक्‍टरी साडेसहा हजार, तर बागायतीसाठी 13 हजार 500 व फळबागांसाठी 18 हजार रुपये मदत देण्याचे गृहीत धरून प्रशासनाने अहवाल दिला. प्रत्यक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिक मदत देण्याची घोषणा केली.  बांधांवर जाऊन पंचनामे नाहीत  अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सेवक व ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांच्या बांधांवर जाण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. मात्र, कृषी विभागाने पंचनाम्यांबाबत फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसते. अनेक ठिकाणी कृषी विभागाचे कर्मचारी बांधांवर गेलेच नाहीत. काही ठिकाणी फळबागांचे नुकसान असूनही पंचनामे केले नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत कृषी व महसूल विभाग एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत.  संपादन : अशोक मुरुमकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TJCqdf
Read More
मध्य रेल्वेचे वाहनतळ पुन्हा सुरू होणार; प्रवाशांना मिळणार दिलासा

मुंबई : सरसकट लोकल प्रवासाच्या निर्णयावर खल सुरू असताना रेल्वेस्थानकाचे वाहनतळ सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मुंबई महानगरामध्ये विविध स्थानकांवर एकूण 15 एकर जागेत वाहनतळाची व्यवस्था आहे. वाहनतळ प्रवाशांसाठी खुले करण्याच्या निर्णयामुळे पार्किंगच्या कटकटीला पूर्णविराम मिळणार आहे. 

शाळाबाह्य बालकांसाठी एक गाव, एक बालरक्षक मोहीम; राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची संकल्पना

कोरोनामुळे लोकल सेवा स्थगित झाल्याने रेल्वेस्थानकाबाहेरील वाहनतळ बंद केले होते; मात्र या निर्णयामुळे पार्किंगसाठीची 58,136 चौरस मीटर जमीन आता पुन्हा उपलब्ध होईल. यासोबतच मध्य रेल्वेने पार्किंगसाठी 21,108 चौरस मीटर जागेची अतिरिक्त जागाही शोधून काढली आणि तिथे पार्किंगची सुविधा निर्माण केली आहे. रेल्वेस्थानकाच्या क्षमतेच्या आधारावर तीन महिने ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी रेल्वेने पे-अँड पार्कचे कंत्राट दिले आहे. 
मुंबई महानगरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हार्बर मार्गावरील पनवेल आणि पूर्व उपनगराच्या उत्तरेकडील टोकावरील अंबरनाथ, बदलापूर अशा स्थानकांवर प्रवाशांच्या सोईसाठी एकूण 62 पे-अँड पार्क पाईंट्‌स आहेत; मात्र कोरोनाकाळात सार्वजनिक वाहतुकीपेक्षा स्वतंत्र वाहन प्रवास करण्यावर नागरिक भर देत असल्याचे चित्र आहे. दुचाकी वाहन खरेदीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनतळावर गाडी पार्किंगसाठी पहिल्याप्रमाणे गर्दी होईल का ते पाहावे लागणार आहे. 

 

कल्याण, पनवेल आणि ठाणे या महत्त्वाच्या आणि गर्दीच्या स्थानकामध्ये एकूण 20,739 चौरस मीटर जमीन वाहनतळासाठी दिली आहे; तर सीएसएमटी, कुर्ला एलटीटी, कुर्ला आणि घाटकोपर स्थानकांवर ऍचप-आधारित टॅक्‍सी, बस आणि इलेक्‍ट्रिक, थ्री-व्हीलरसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था आहे. 
रेल्वेस्थानकांच्या बाहेर पार्किंगची मोठी समस्या उत्पन्न झाली असून, अनेक प्रवासी स्थानकाबाहेर वाहने पार्क करतात. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या उत्पन्न झाली. 
- सुभाष गुप्ता,
सदस्य, राष्ट्रीय रेल्वे सल्लागार समिती 

Central Railway parking lot to be reopened Passengers will get relief

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मध्य रेल्वेचे वाहनतळ पुन्हा सुरू होणार; प्रवाशांना मिळणार दिलासा मुंबई : सरसकट लोकल प्रवासाच्या निर्णयावर खल सुरू असताना रेल्वेस्थानकाचे वाहनतळ सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मुंबई महानगरामध्ये विविध स्थानकांवर एकूण 15 एकर जागेत वाहनतळाची व्यवस्था आहे. वाहनतळ प्रवाशांसाठी खुले करण्याच्या निर्णयामुळे पार्किंगच्या कटकटीला पूर्णविराम मिळणार आहे.  शाळाबाह्य बालकांसाठी एक गाव, एक बालरक्षक मोहीम; राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची संकल्पना कोरोनामुळे लोकल सेवा स्थगित झाल्याने रेल्वेस्थानकाबाहेरील वाहनतळ बंद केले होते; मात्र या निर्णयामुळे पार्किंगसाठीची 58,136 चौरस मीटर जमीन आता पुन्हा उपलब्ध होईल. यासोबतच मध्य रेल्वेने पार्किंगसाठी 21,108 चौरस मीटर जागेची अतिरिक्त जागाही शोधून काढली आणि तिथे पार्किंगची सुविधा निर्माण केली आहे. रेल्वेस्थानकाच्या क्षमतेच्या आधारावर तीन महिने ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी रेल्वेने पे-अँड पार्कचे कंत्राट दिले आहे.  मुंबई महानगरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हार्बर मार्गावरील पनवेल आणि पूर्व उपनगराच्या उत्तरेकडील टोकावरील अंबरनाथ, बदलापूर अशा स्थानकांवर प्रवाशांच्या सोईसाठी एकूण 62 पे-अँड पार्क पाईंट्‌स आहेत; मात्र कोरोनाकाळात सार्वजनिक वाहतुकीपेक्षा स्वतंत्र वाहन प्रवास करण्यावर नागरिक भर देत असल्याचे चित्र आहे. दुचाकी वाहन खरेदीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनतळावर गाडी पार्किंगसाठी पहिल्याप्रमाणे गर्दी होईल का ते पाहावे लागणार आहे.    कल्याण, पनवेल आणि ठाणे या महत्त्वाच्या आणि गर्दीच्या स्थानकामध्ये एकूण 20,739 चौरस मीटर जमीन वाहनतळासाठी दिली आहे; तर सीएसएमटी, कुर्ला एलटीटी, कुर्ला आणि घाटकोपर स्थानकांवर ऍचप-आधारित टॅक्‍सी, बस आणि इलेक्‍ट्रिक, थ्री-व्हीलरसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था आहे.  रेल्वेस्थानकांच्या बाहेर पार्किंगची मोठी समस्या उत्पन्न झाली असून, अनेक प्रवासी स्थानकाबाहेर वाहने पार्क करतात. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या उत्पन्न झाली.  - सुभाष गुप्ता, सदस्य, राष्ट्रीय रेल्वे सल्लागार समिती  Central Railway parking lot to be reopened Passengers will get relief ------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31Xqc51
Read More
औरंगाबादचा रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर, जिल्ह्यात ३६ हजार ६०९ कोरोनामुक्त

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९८ टक्क्यांवर पोचले आहे. आतापर्यंत ३६ हजार ६०९ जण बरे झाले आहेत. शनिवारी (ता. ३१) एकूण ९८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३८ हजार १४१ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार ७१ जणांचा मृत्यू झाला असून एकूण ४६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी घाटी रुग्णालयात अंबेलोहळ (ता. गंगापूर) येथील ७० वर्षीय महिला कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Job Alert : अडीच हजारांवर रिक्तपदांसाठी ऑनलाईन महारोजगार मेळावा, एक नोव्हेंबरपासून सुरूवात

अँटीजेन टेस्टमध्ये महापालिका हद्दीतील २५ व ग्रामीण भागातील १६ रुग्ण आढळले. शनिवारी १८५ जणांना सुटी झाली. यात शहरातील १२१ व ग्रामीण भागातील ६४ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत ३६ हजार ६०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या)
पोलिस कॉलनी, मिलकॉर्नर (१), विद्युत कॉलनी, बेगमपुरा (१), नवजीवन कॉलनी (३), आलमगीर कॉलनी (१), औरंगपुरा (१), नारळीबाग (१), कासलीवाल मार्बल, बीड बायपास (१), शिवाजीनगर (२), एन चार सिडको (१), हनुमाननगर (१), मिटमिटा (१), कांचनवाडी (१), जालननगर (२), अन्य (१), स्वप्ननगरी (१), ज्योतीनगर (१), मल्हारनगर, सातारा परिसर (१), गजानननगर, गारखेडा (१), विष्णूनगर (१), म्हाडा कॉलनी (२), सातारा परिसर (२), विठ्ठलनगर (१), अयोध्यानगर (३), एन तेरा, भारतनगर (१), एन आठ, सिडको (७), गारखेडा (१), एन नऊ, श्रीकृष्णनगर (१), लक्ष्मी कॉलनी (१), घाटी परिसर (१), संजयनगर (१), मनीषनगर (१), एन अकरा हडको (१), एन वन सिडको (१)

आरक्षणासाठीच्या मशाल मार्चला पाठिंबा, सरकार मराठा-ओबीसींमध्ये भांडणे लावतेय : विनायक मेटे

ग्रामीण भागातील बाधित
टाकळी, कन्नड (२), विष्णूनगर, कन्नड (१), दत्तनगर, रांजणगाव (१), जिकठाण (१), दारेगाव, खुलताबाद (१), लासूर (१), वाळूज एमआयडीसी (२), पळसखेडा (१), औरंगाबाद (२), गंगापूर (२), वैजापूर (७), पैठण (५)
 

कोरोना मीटर
------------
उपचार घेणारे रुग्ण : ४६१
बरे झालेले रुग्ण : ३६६०९
एकूण मृत्यू : १०७१
----------
आतापर्यंतचे बाधित : ३८,१४१

 

संपादन - गणेश पिटेकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

औरंगाबादचा रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर, जिल्ह्यात ३६ हजार ६०९ कोरोनामुक्त औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९८ टक्क्यांवर पोचले आहे. आतापर्यंत ३६ हजार ६०९ जण बरे झाले आहेत. शनिवारी (ता. ३१) एकूण ९८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३८ हजार १४१ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार ७१ जणांचा मृत्यू झाला असून एकूण ४६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी घाटी रुग्णालयात अंबेलोहळ (ता. गंगापूर) येथील ७० वर्षीय महिला कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. Job Alert : अडीच हजारांवर रिक्तपदांसाठी ऑनलाईन महारोजगार मेळावा, एक नोव्हेंबरपासून सुरूवात अँटीजेन टेस्टमध्ये महापालिका हद्दीतील २५ व ग्रामीण भागातील १६ रुग्ण आढळले. शनिवारी १८५ जणांना सुटी झाली. यात शहरातील १२१ व ग्रामीण भागातील ६४ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत ३६ हजार ६०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) पोलिस कॉलनी, मिलकॉर्नर (१), विद्युत कॉलनी, बेगमपुरा (१), नवजीवन कॉलनी (३), आलमगीर कॉलनी (१), औरंगपुरा (१), नारळीबाग (१), कासलीवाल मार्बल, बीड बायपास (१), शिवाजीनगर (२), एन चार सिडको (१), हनुमाननगर (१), मिटमिटा (१), कांचनवाडी (१), जालननगर (२), अन्य (१), स्वप्ननगरी (१), ज्योतीनगर (१), मल्हारनगर, सातारा परिसर (१), गजानननगर, गारखेडा (१), विष्णूनगर (१), म्हाडा कॉलनी (२), सातारा परिसर (२), विठ्ठलनगर (१), अयोध्यानगर (३), एन तेरा, भारतनगर (१), एन आठ, सिडको (७), गारखेडा (१), एन नऊ, श्रीकृष्णनगर (१), लक्ष्मी कॉलनी (१), घाटी परिसर (१), संजयनगर (१), मनीषनगर (१), एन अकरा हडको (१), एन वन सिडको (१) आरक्षणासाठीच्या मशाल मार्चला पाठिंबा, सरकार मराठा-ओबीसींमध्ये भांडणे लावतेय : विनायक मेटे ग्रामीण भागातील बाधित टाकळी, कन्नड (२), विष्णूनगर, कन्नड (१), दत्तनगर, रांजणगाव (१), जिकठाण (१), दारेगाव, खुलताबाद (१), लासूर (१), वाळूज एमआयडीसी (२), पळसखेडा (१), औरंगाबाद (२), गंगापूर (२), वैजापूर (७), पैठण (५)   कोरोना मीटर ------------ उपचार घेणारे रुग्ण : ४६१ बरे झालेले रुग्ण : ३६६०९ एकूण मृत्यू : १०७१ ---------- आतापर्यंतचे बाधित : ३८,१४१   संपादन - गणेश पिटेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35MD6nK
Read More

Friday, October 30, 2020

‘अमृत आहार’मधून कुपोषण मुक्ती; रामटेकमध्ये सकारात्मक परिणाम 

नागपूर : आदिवासी भागातील बालके सशक्त राहावीत, कुपोषणाची तीव्रता कमी व्हावी, या उद्देशाने महिला व बाल विकास विभागाच्यावतीने डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविली जाते. जिल्ह्यात केवळ रामटेक तालुक्यात ही योजना राबविण्यात येत होती. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याने हिंगणा व पारशिवनी तालुक्यातही योजना राबविण्याचा प्रस्ताव विभागाने शासनाला पाठविला आहे.

आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी २०१५ मध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात १२६ अंगणवाड्यांच्या माध्यमातून ही योजना सुरू आहे. गरोदर महिला, स्तनदा माता व सहा महिने ते सहा वर्षापर्यंतची बालके या योजनेचे लाभार्थी आहेत. 

हेही वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

या लाभार्थ्यांना एका वेळेचे जेवण योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात येते. प्रति लाभार्थी ३५ रुपये याप्रमाणे निधी शासन अंगणवाडीच्या आहार समितीला पुरविते. सध्या रामटेक तालुक्यात १,१२५ महिला लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. तर ५,३६३ बालकांना अमृत आहार मिळत आहे.

योजनेच्या अनुषंगाने आदिवासी भागातील कुपोषणाच्या आकडेवारीत चांगला परिणाम दिसून आल्याने आता अमृत आहार हिंगणा तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील ४८ गावात तर पारशिवनी तालुक्यातील १४ गावात राबविण्याचा प्रस्ताव विभागाने तयार केला आहे.

अधिक माहितीसाठी - नागपूर विद्यापीठ प्रशासन म्हणतेय, ऑनलाईन परीक्षेत राज्यात आम्हीच अव्वल

कुपोषण आदिवासी भागात जास्त दिसून येते. याच्या निर्मुलना करता ही योजना सुरू करण्यात आली. रामटेक तालुक्यात याचा सकारात्मक परिणाम समोर आला. त्यामुळे आता हिंगणा आणि पारशिवनी तालुक्यात ती राबिण्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाला पाठविण्यात आला.
भागवत तांबे, 
महिला व बाल कल्याण अधिकारी, जि.प. नागपूर

संपादन - अथर्व महांकाळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘अमृत आहार’मधून कुपोषण मुक्ती; रामटेकमध्ये सकारात्मक परिणाम  नागपूर : आदिवासी भागातील बालके सशक्त राहावीत, कुपोषणाची तीव्रता कमी व्हावी, या उद्देशाने महिला व बाल विकास विभागाच्यावतीने डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविली जाते. जिल्ह्यात केवळ रामटेक तालुक्यात ही योजना राबविण्यात येत होती. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याने हिंगणा व पारशिवनी तालुक्यातही योजना राबविण्याचा प्रस्ताव विभागाने शासनाला पाठविला आहे. आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी २०१५ मध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात १२६ अंगणवाड्यांच्या माध्यमातून ही योजना सुरू आहे. गरोदर महिला, स्तनदा माता व सहा महिने ते सहा वर्षापर्यंतची बालके या योजनेचे लाभार्थी आहेत.  हेही वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले या लाभार्थ्यांना एका वेळेचे जेवण योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात येते. प्रति लाभार्थी ३५ रुपये याप्रमाणे निधी शासन अंगणवाडीच्या आहार समितीला पुरविते. सध्या रामटेक तालुक्यात १,१२५ महिला लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. तर ५,३६३ बालकांना अमृत आहार मिळत आहे. योजनेच्या अनुषंगाने आदिवासी भागातील कुपोषणाच्या आकडेवारीत चांगला परिणाम दिसून आल्याने आता अमृत आहार हिंगणा तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील ४८ गावात तर पारशिवनी तालुक्यातील १४ गावात राबविण्याचा प्रस्ताव विभागाने तयार केला आहे. अधिक माहितीसाठी - नागपूर विद्यापीठ प्रशासन म्हणतेय, ऑनलाईन परीक्षेत राज्यात आम्हीच अव्वल कुपोषण आदिवासी भागात जास्त दिसून येते. याच्या निर्मुलना करता ही योजना सुरू करण्यात आली. रामटेक तालुक्यात याचा सकारात्मक परिणाम समोर आला. त्यामुळे आता हिंगणा आणि पारशिवनी तालुक्यात ती राबिण्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाला पाठविण्यात आला. भागवत तांबे,  महिला व बाल कल्याण अधिकारी, जि.प. नागपूर संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37WrXTT
Read More
राज्यातील वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा विचार

पुणे - राज्यातील वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा विचार राज्य सरकार पुन्हा करू लागले आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र सरकारच्या या भूमिकेमुळे प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यावर हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दुरच्या शाळेचा पल्ला गाठावा लागणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वीसपेक्षा पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला असल्याने राज्यातील जवळपास सात-आठ हजार शाळांवर त्यांचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. शिक्षण विभागाने 'कमी पटसंख्येच्या शाळांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात यावे' अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार शाळांची माहिती संकलित केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी केलेल्या अहवालानुसार वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या राज्यात जवळपास १३ हजार पाचशेहुन अधिक शाळा आहेत. तर सुमारे चार हजारांहुन अधिक शाळा दहापेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत.

'ईद-ए-मिलाद'ला मिळाली सामाजिक बांधिलकीची जोड!

पालकांची वाढणार चिंता, तर शिक्षक होणार नाराज
विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने छोट्या गावांमधील, वाड्या-वस्त्यांवरील अनेक छोटेखानी शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोसो दूर पायपीट करावी लागणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात जवळच्या शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांचे शाळेचे अंतर वाढणार आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढण्याची चिन्हे आहेत. कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्यास पुढील वर्षी विद्यार्थी संख्या पुन्हा वाढल्यास या शाळा पुन्हा सुरू होत नाहीत. परिणामी विद्यार्थी शिक्षणास मुकण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

Breaking news : पुण्यात होणार केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रशिक्षण केंद्र 

कमी पटसंख्येच्या शाळांच्या समायोजनास 'आप'चा विरोध
राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा समायोजित करण्यास आम आदमी पार्टीने विरोध दर्शविला आहे. तसेच याबाबत दीर्घकालीन धोरण स्पष्ट करण्याची मागणीही 'आप'ने केली आहे. "महाविकास आघाडीने मागील सरकारच्या पुढे एक पाऊल टाकत वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या बाबत अप्पर सचिव यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नाशिक विभागातील शाळांची माहिती संकलन करण्यात येत आहे. पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरुन शाळा बंद करण्याच्या धोरणास विरोध करीत आहे . हे धोरण जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालयीन लढाई लढण्यात येईल आणि रस्त्यावर उतरुन आंदोलनातून विरोध केले जाईल.", असा इशारा 'आप'चे प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी सरकारला दिला आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यातील वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा विचार पुणे - राज्यातील वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा विचार राज्य सरकार पुन्हा करू लागले आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र सरकारच्या या भूमिकेमुळे प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यावर हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दुरच्या शाळेचा पल्ला गाठावा लागणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा वीसपेक्षा पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला असल्याने राज्यातील जवळपास सात-आठ हजार शाळांवर त्यांचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. शिक्षण विभागाने 'कमी पटसंख्येच्या शाळांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात यावे' अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार शाळांची माहिती संकलित केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी केलेल्या अहवालानुसार वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या राज्यात जवळपास १३ हजार पाचशेहुन अधिक शाळा आहेत. तर सुमारे चार हजारांहुन अधिक शाळा दहापेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. 'ईद-ए-मिलाद'ला मिळाली सामाजिक बांधिलकीची जोड! पालकांची वाढणार चिंता, तर शिक्षक होणार नाराज विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने छोट्या गावांमधील, वाड्या-वस्त्यांवरील अनेक छोटेखानी शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोसो दूर पायपीट करावी लागणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात जवळच्या शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांचे शाळेचे अंतर वाढणार आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढण्याची चिन्हे आहेत. कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्यास पुढील वर्षी विद्यार्थी संख्या पुन्हा वाढल्यास या शाळा पुन्हा सुरू होत नाहीत. परिणामी विद्यार्थी शिक्षणास मुकण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. Breaking news : पुण्यात होणार केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रशिक्षण केंद्र  कमी पटसंख्येच्या शाळांच्या समायोजनास 'आप'चा विरोध राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा समायोजित करण्यास आम आदमी पार्टीने विरोध दर्शविला आहे. तसेच याबाबत दीर्घकालीन धोरण स्पष्ट करण्याची मागणीही 'आप'ने केली आहे. "महाविकास आघाडीने मागील सरकारच्या पुढे एक पाऊल टाकत वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या बाबत अप्पर सचिव यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नाशिक विभागातील शाळांची माहिती संकलन करण्यात येत आहे. पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरुन शाळा बंद करण्याच्या धोरणास विरोध करीत आहे . हे धोरण जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालयीन लढाई लढण्यात येईल आणि रस्त्यावर उतरुन आंदोलनातून विरोध केले जाईल.", असा इशारा 'आप'चे प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी सरकारला दिला आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JeLXqy
Read More
दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी 17 नंबर फॉर्म भरणाऱ्यांना 2 नोव्हेंबरपासून अर्ज करता येणार

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरित्या फॉर्म नंबर १७ भरून प्रविष्ट होणाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना २ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नाव नोंदणी अर्ज करता येणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फेब्रुवारी-मार्च २०२० घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल जुलैमध्ये लागल्याने खासगी विद्यार्थी ऑनलाइन नाव नोंदणीसाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या दाखल्यावरील शाळा, महाविद्यालय सोडल्याची तारीख ग्राह्य धरावी. खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाने सांगतिले आहे.

हे वाचा - coronavirus : पुण्यात अशा पद्धतीने मिळणार रेशनवरचे धान्य

इन्फोबॉक्स :
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ :
- दहावी : http://form17.mh-ssc.ac.in
- बारावी : http://form17.mh-hsc.ac.in

विद्यार्थी-पालकांसाठी सूचना :
- कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर किंवा मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत.
- विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.
- अर्ज भरल्यावर त्याची प्रत विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या ई-मेलवर पाठविण्यात येईल.
- विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यात येणार आहे.
- नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे राज्य मंडळाने दिलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी 17 नंबर फॉर्म भरणाऱ्यांना 2 नोव्हेंबरपासून अर्ज करता येणार पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरित्या फॉर्म नंबर १७ भरून प्रविष्ट होणाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना २ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नाव नोंदणी अर्ज करता येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फेब्रुवारी-मार्च २०२० घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल जुलैमध्ये लागल्याने खासगी विद्यार्थी ऑनलाइन नाव नोंदणीसाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या दाखल्यावरील शाळा, महाविद्यालय सोडल्याची तारीख ग्राह्य धरावी. खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाने सांगतिले आहे. हे वाचा - coronavirus : पुण्यात अशा पद्धतीने मिळणार रेशनवरचे धान्य इन्फोबॉक्स : ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : - दहावी : http://form17.mh-ssc.ac.in - बारावी : http://form17.mh-hsc.ac.in विद्यार्थी-पालकांसाठी सूचना : - कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर किंवा मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. - विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. - अर्ज भरल्यावर त्याची प्रत विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या ई-मेलवर पाठविण्यात येईल. - विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यात येणार आहे. - नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे राज्य मंडळाने दिलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ecsWAr
Read More
दिवाळीसाठी तीनशे विद्यार्थी बनवणार हजारावर आकाश कंदिल 

सांगली : यंदाच्या दिवाळीत तुमच्या घरी असा आकाश कंदिल आणा की त्याने त्यांच्या संघर्षमय आयुष्य उजळेल. शहरातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या तीनशेंवर मुलांनी यंदाच्या दिवाळीसाठी सुमारे हजारांवर आकाश कंदिल तयार करण्यासाठी कंबर कसली आहे. ही सारी मुले कष्टकरी कुटुंबातील, निराधार, एकल पालक असलेल्या कुटुंबातील आहेत. स्वावलंबनाचे धडे घेत शिक्षणासाठी त्यांचा संघर्ष सुरु आहे. त्यांच्या या संघर्षाला बळ देण्यासाठी तुम्ही हा आकाश कंदिल खरेदी कराच. 

येथील आकार फौंडेशनच्या वतीने विद्यार्थी दत्तक शिष्यवृत्ती योजनेतील ही सारी मुले आहेत. ज्यांच्या डोईवरचे आई वडिलांपैकी एकाचे छत्र हरवले आहे. जी मुले आपल्या नातलगांकडे राहून शिक्षण घेत आहेत, अशा गरीब कुुटुंबातील मुलांसाठी समाजाच्या सहभागातून ही योजना राबवली जाते. कौटुंबिक साहित्य व शालेय मदतीबरोबरच या मुलांना व्यक्तीमत्व विकासाचे धडे दिले जातात. त्यांच्या जगण्याची कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे यंदा तीनशेंवर मुलांना आकाश कंदिल तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. 

येथील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील पालिका शिक्षण मंडळाच्या वर्गखोल्यांमध्ये रोज चौदा मुलांना आकाश कंदिल बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. आत्तापर्यंत दिडशेंवर मुलांनी कार्डशीटपासून तीनशेंवर आकाश कंदिल बनवले आहेत. हे आकाश कंदिल रात्रीच्या उजेडात आकर्षक दिसतातच. पण दिवसाही ते आकर्षक दिसावेत यासाठी सजावट केली जात आहे. अवघ्या शंभर रुपयांमध्ये ते उपलब्ध आहेत. एक नोव्हेंबरपासून त्याचे प्रदर्शनही या पालिका शाळेतील आकार फौंडेशनच्या कार्यालयात मांडले जाणार आहे. 

मुलांनी बनवलेले आकाश दिवे अतिशय आकर्षक आणि सजावटपुर्ण आहेत. त्यातून मुले अर्थाजन करुन आपल्या कुटुंबाच्या दिवाळीसाठी मदत देणार आहेत. स्वतःसाठी खरेदी करीत आहेत. आपली शंभर रुपयांची खरेदी त्यांच्यात आत्मविश्‍वास तयार करेल. 
- सुप्रिया वाटवे, आकार फौंडेशन

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दिवाळीसाठी तीनशे विद्यार्थी बनवणार हजारावर आकाश कंदिल  सांगली : यंदाच्या दिवाळीत तुमच्या घरी असा आकाश कंदिल आणा की त्याने त्यांच्या संघर्षमय आयुष्य उजळेल. शहरातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या तीनशेंवर मुलांनी यंदाच्या दिवाळीसाठी सुमारे हजारांवर आकाश कंदिल तयार करण्यासाठी कंबर कसली आहे. ही सारी मुले कष्टकरी कुटुंबातील, निराधार, एकल पालक असलेल्या कुटुंबातील आहेत. स्वावलंबनाचे धडे घेत शिक्षणासाठी त्यांचा संघर्ष सुरु आहे. त्यांच्या या संघर्षाला बळ देण्यासाठी तुम्ही हा आकाश कंदिल खरेदी कराच.  येथील आकार फौंडेशनच्या वतीने विद्यार्थी दत्तक शिष्यवृत्ती योजनेतील ही सारी मुले आहेत. ज्यांच्या डोईवरचे आई वडिलांपैकी एकाचे छत्र हरवले आहे. जी मुले आपल्या नातलगांकडे राहून शिक्षण घेत आहेत, अशा गरीब कुुटुंबातील मुलांसाठी समाजाच्या सहभागातून ही योजना राबवली जाते. कौटुंबिक साहित्य व शालेय मदतीबरोबरच या मुलांना व्यक्तीमत्व विकासाचे धडे दिले जातात. त्यांच्या जगण्याची कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे यंदा तीनशेंवर मुलांना आकाश कंदिल तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.  येथील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील पालिका शिक्षण मंडळाच्या वर्गखोल्यांमध्ये रोज चौदा मुलांना आकाश कंदिल बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. आत्तापर्यंत दिडशेंवर मुलांनी कार्डशीटपासून तीनशेंवर आकाश कंदिल बनवले आहेत. हे आकाश कंदिल रात्रीच्या उजेडात आकर्षक दिसतातच. पण दिवसाही ते आकर्षक दिसावेत यासाठी सजावट केली जात आहे. अवघ्या शंभर रुपयांमध्ये ते उपलब्ध आहेत. एक नोव्हेंबरपासून त्याचे प्रदर्शनही या पालिका शाळेतील आकार फौंडेशनच्या कार्यालयात मांडले जाणार आहे.  मुलांनी बनवलेले आकाश दिवे अतिशय आकर्षक आणि सजावटपुर्ण आहेत. त्यातून मुले अर्थाजन करुन आपल्या कुटुंबाच्या दिवाळीसाठी मदत देणार आहेत. स्वतःसाठी खरेदी करीत आहेत. आपली शंभर रुपयांची खरेदी त्यांच्यात आत्मविश्‍वास तयार करेल.  - सुप्रिया वाटवे, आकार फौंडेशन   संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3kJdIFz
Read More
जागतिक पातळीवरील निविदा काढूनही धारावीचा पुनर्विकास रखडला; नागरिकांमध्ये संताप

 

धारावी : "धारावी पुनर्विकास प्रकल्प' जाहीर करून जवळपास 17 वर्ष पूर्ण होत आली. दरम्यानच्या काळात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सरकारे आली. त्यानंतर राज्यात केंद्रात भाजप-सेना सरकार आले. प्रकल्पासाठी जागतिक पातळीवरील निविदा काढण्याचा सोपस्कार अनेकदा पार पडला. मात्र धारावीचा विकास काही होऊ शकला नाही. मात्र त्यातच आता 2018 मध्ये काढलेली निविदा गुरुवारी (ता.29) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत रद्द करण्यात आल्याने धारावीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

हेही वाचा - ठाण्यातील 206 ग्रामपंचायतीत कोरोनामुक्तीचा हिरवा झेंडा; 45 गावांमध्ये कोरोनाचा शिरकावही नाही

2004 मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारने "धारावी पुनर्विकास प्रकल्प' जाहीर करून धारावीतील जनतेच्या विकासाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. प्रकल्प जाहीर होताच स्थानिकांना न्याय मिळावा, यासाठी सामाजिक संघटनांनी प्रयत्न सुरू केले होते. शिवसेनेने "धारावी बचाव आंदोलना'च्या माध्यमातून उडी मारून 400 ते 450 चौ. फुटांचे घर मिळावे, अशी मागणी करत अनेक आंदोलने केली होती. गेल्या सतरा वर्षांत झालेल्या निवडणुकांतून धारावीच्या विकासाचा मुद्दा गाजत राहिला. 2014 मध्ये सत्तांतर होऊन भाजप-सेनेची सत्ता राज्यात आली. यामुळे धारावीतील जनतेला पुन्हा विकास प्रकल्पाची स्वप्ने पडू लागली. मात्र आतापर्यंत धारावीकरांचा भ्रमनिरासच झाला आहे. 

 

ही एक पळवाट आहे. गेली अनेक वर्षे झाले येथील नागरिक धारावीचा विकास कधी होणार? याची वाट पाहत आहे. प्रत्येक वेळी काही ना काही कारण काढून पळवाट काढली जाते. लोकप्रतिनिधीदेखील नीट बाजू मांडत नाहीत, असे वाटते. कारण धारावीच्या विकासाची नक्की कुठे माशी शिंकते? हे अजून समजलेले नाही. निविदा प्रक्रिया सुरू करून लवकरात लवकर धारावीचा विकास करावा. 
- संतोष लिंबोरे,
कार्याध्यक्ष, खांबदेव तरुण मित्र मंडळ. 

 

 

धारावीचे पुनर्वसन गेली 17 वर्षांपासून होणार असे ऐकत आहे. मात्र अजूनही धारावीचा विकास झाला नाही. धारावीबाबत एकदाच अंतिम निर्णय घ्यावा. येथील नागरिकांना, झोपडीधारकांना दिलासा द्यावा. किती वेळा निविदा काढणार हे निविदा प्रकरण थांबवून एकतर सरकारने विकास करावा. अन्यथा सोसायटीला परवानगी द्यावी, पण विकास करावा ही अपेक्षा आहे. 
- भीमराव धुळप,
स्थानिक नागरिक. 

 

कोरोनानंतर बऱ्याच गोष्टी बदलत आहेत. धारावीची जगभर चर्चा झाली. कदाचित यावेळेस सरकारने नव्याने काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील, असे वाटते. धारावीचा विकास अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच गरजेचा आहे. याची प्रचीती सरकारला आणि नेत्यांना आली असावी. म्हणून नवीन आणि चांगल्या सुरुवातीची आशा आहे. 
- कुणाल कणसे,
विद्यार्थी. 

 

धारावीचा विकास होणार आहे का? सासरी आल्यापासून धारावीच्या विकासाबद्दल ऐकत आले आहे. राज्यकर्त्यांनी ठरवले तर विकासाचा गाडा पुढे जाऊ शकतो. मात्र त्यांची तशी इच्छाशक्ती दिसत नाही. यामुळे हा प्रकल्प रखडला गेला आहे. 
- रेखा मचीगर,
स्थानिक रहिवासी. 

 

राज्य सरकारने धारावी विकास प्रकल्प आपल्या हाती घेऊन राबवला तर लवकरात लवकर धारावीच्या विकास होऊ शकतो. आशिया खंडातील मोठ्या झोपडपट्टीचा एकत्रित विकास करणे जमणार नाही. या कामी जे विकासक आहेत. त्यांना अटी व शर्ती टाकून लवकरात लवकर विकास करावा. या वरती स्वतः लक्ष ठेवण्यात यावे, अन्यथा विकासक लोकांची कामे लवकर करून न देता काहींना काही अडचणी येऊन विकास अडकला जातो. सरकारने स्वतः आराखडा आखून लवकरात लवकर विकास करून घ्यावा. 
- संदीप कदम,
मनसे, शाखाध्यक्ष. 

Redevelopment of Dharavi stalled despite global tender Anger among citizens

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जागतिक पातळीवरील निविदा काढूनही धारावीचा पुनर्विकास रखडला; नागरिकांमध्ये संताप   धारावी : "धारावी पुनर्विकास प्रकल्प' जाहीर करून जवळपास 17 वर्ष पूर्ण होत आली. दरम्यानच्या काळात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सरकारे आली. त्यानंतर राज्यात केंद्रात भाजप-सेना सरकार आले. प्रकल्पासाठी जागतिक पातळीवरील निविदा काढण्याचा सोपस्कार अनेकदा पार पडला. मात्र धारावीचा विकास काही होऊ शकला नाही. मात्र त्यातच आता 2018 मध्ये काढलेली निविदा गुरुवारी (ता.29) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत रद्द करण्यात आल्याने धारावीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.  हेही वाचा - ठाण्यातील 206 ग्रामपंचायतीत कोरोनामुक्तीचा हिरवा झेंडा; 45 गावांमध्ये कोरोनाचा शिरकावही नाही 2004 मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारने "धारावी पुनर्विकास प्रकल्प' जाहीर करून धारावीतील जनतेच्या विकासाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. प्रकल्प जाहीर होताच स्थानिकांना न्याय मिळावा, यासाठी सामाजिक संघटनांनी प्रयत्न सुरू केले होते. शिवसेनेने "धारावी बचाव आंदोलना'च्या माध्यमातून उडी मारून 400 ते 450 चौ. फुटांचे घर मिळावे, अशी मागणी करत अनेक आंदोलने केली होती. गेल्या सतरा वर्षांत झालेल्या निवडणुकांतून धारावीच्या विकासाचा मुद्दा गाजत राहिला. 2014 मध्ये सत्तांतर होऊन भाजप-सेनेची सत्ता राज्यात आली. यामुळे धारावीतील जनतेला पुन्हा विकास प्रकल्पाची स्वप्ने पडू लागली. मात्र आतापर्यंत धारावीकरांचा भ्रमनिरासच झाला आहे.    ही एक पळवाट आहे. गेली अनेक वर्षे झाले येथील नागरिक धारावीचा विकास कधी होणार? याची वाट पाहत आहे. प्रत्येक वेळी काही ना काही कारण काढून पळवाट काढली जाते. लोकप्रतिनिधीदेखील नीट बाजू मांडत नाहीत, असे वाटते. कारण धारावीच्या विकासाची नक्की कुठे माशी शिंकते? हे अजून समजलेले नाही. निविदा प्रक्रिया सुरू करून लवकरात लवकर धारावीचा विकास करावा.  - संतोष लिंबोरे, कार्याध्यक्ष, खांबदेव तरुण मित्र मंडळ.      धारावीचे पुनर्वसन गेली 17 वर्षांपासून होणार असे ऐकत आहे. मात्र अजूनही धारावीचा विकास झाला नाही. धारावीबाबत एकदाच अंतिम निर्णय घ्यावा. येथील नागरिकांना, झोपडीधारकांना दिलासा द्यावा. किती वेळा निविदा काढणार हे निविदा प्रकरण थांबवून एकतर सरकारने विकास करावा. अन्यथा सोसायटीला परवानगी द्यावी, पण विकास करावा ही अपेक्षा आहे.  - भीमराव धुळप, स्थानिक नागरिक.    कोरोनानंतर बऱ्याच गोष्टी बदलत आहेत. धारावीची जगभर चर्चा झाली. कदाचित यावेळेस सरकारने नव्याने काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील, असे वाटते. धारावीचा विकास अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच गरजेचा आहे. याची प्रचीती सरकारला आणि नेत्यांना आली असावी. म्हणून नवीन आणि चांगल्या सुरुवातीची आशा आहे.  - कुणाल कणसे, विद्यार्थी.    धारावीचा विकास होणार आहे का? सासरी आल्यापासून धारावीच्या विकासाबद्दल ऐकत आले आहे. राज्यकर्त्यांनी ठरवले तर विकासाचा गाडा पुढे जाऊ शकतो. मात्र त्यांची तशी इच्छाशक्ती दिसत नाही. यामुळे हा प्रकल्प रखडला गेला आहे.  - रेखा मचीगर, स्थानिक रहिवासी.    राज्य सरकारने धारावी विकास प्रकल्प आपल्या हाती घेऊन राबवला तर लवकरात लवकर धारावीच्या विकास होऊ शकतो. आशिया खंडातील मोठ्या झोपडपट्टीचा एकत्रित विकास करणे जमणार नाही. या कामी जे विकासक आहेत. त्यांना अटी व शर्ती टाकून लवकरात लवकर विकास करावा. या वरती स्वतः लक्ष ठेवण्यात यावे, अन्यथा विकासक लोकांची कामे लवकर करून न देता काहींना काही अडचणी येऊन विकास अडकला जातो. सरकारने स्वतः आराखडा आखून लवकरात लवकर विकास करून घ्यावा.  - संदीप कदम, मनसे, शाखाध्यक्ष.  Redevelopment of Dharavi stalled despite global tender Anger among citizens ---------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mDo5LF
Read More
'अटल बस' योजनेला पुणेकरांची पसंती; एका दिवसांत ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास!

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना स्वस्तात शाश्‍वत प्रवास करता यावा यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या अटल बस योजनेस प्रवाशांची पसंती मिळत आहे. गुरुवारी (ता.29) 49 हजार 792 प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला असून त्यातून पीएमपीला दोन लाख 48 हजार 960 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

- 'पदवीधर'साठी भाजपचे महानोंदणी अभियान; अडीच हजार कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर​

अटल योजनेंतर्गत सुरू झालेल्या या सेवेस आत्तापर्यंत मिळालेला हा सर्वाधिक प्रतिसाद आहे. त्यामुळे पीएमपीला आर्थिक हातभार मिळत असून प्रवाशांची देखील चांगली सोय होत असल्याचे या आकड्यांतून स्पष्ट होते. शहरातील गर्दीची ठिकाणे आणि अरुंद रस्त्यांवर बस सेवा उपलब्ध करून देणारी ही महत्त्वाकांक्षी योजना दसऱ्यापासून सुरू करण्यात आली आहे. योजनेंतर्गत प्रवाशांना ठराविक मार्गांवर दर पाच मिनिटांनी बस उपलब्ध करून देण्यात येत असून अवघ्या पाच रुपयांत पाच किलोमीटरचा प्रवास करता येत आहे. डेपो टर्मिनल फीडर अंतर्गत प्रवाशांना ही बस सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.

- पुण्यात घडली किळसवाणी घटना; अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार​

डेपो टर्मिनल फीडर अंतर्गत गुरुवारी 53 मार्गावर 74 बस धावल्या. त्यातून 28 हजार 533 प्रवाशांनी प्रवास केला असून पीएमपीला 1 लाख 42 हजार 665 रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर शहराच्या मध्यवस्तीत नऊ मार्गावर धावलेल्या 90 बसमधून 21 हजार 259 प्रवाशांनी प्रवास केला. या मार्गावरील तिकीट विक्रीतून पीएमपीला 1 लाख 6 हजार 295 रुपयांची कमाई झाली. रविवारपासून (ता.25) ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. तेव्हापासून त्यास मिळालेला हा सर्वाधिक प्रतिसाद असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली.

- काय म्हणावं या जोडप्याला; कुलूप तोडून बळकावलं बंद रो हाऊस!​

'कुठेही बसा कुठेही उतरा' :
अटक योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या बसवर या योजनेची पाटी लावण्यात आली आहे. कुठेही बसा कुठेही उतरा पाच रुपये तिकीट असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या बसेस मिळणारा प्रतिसाद वाढतच आहे. आत्तापर्यंत या बसेसमधून सुमारे दोन लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.

29 ऑक्‍टोबरला मिळालेला प्रवाशांचा प्रतिसाद :

सेवा क्षेत्र

बस

मार्ग

प्रवासी

तिकीट विक्रीची रक्कम

डेपो टर्मिनल फीडर

74

53

28,533

1,42,665

मध्यवस्ती

90

9

21,259

1,06,295

एकूण

164

62

49,792

2,48,960

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'अटल बस' योजनेला पुणेकरांची पसंती; एका दिवसांत ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास! पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना स्वस्तात शाश्‍वत प्रवास करता यावा यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या अटल बस योजनेस प्रवाशांची पसंती मिळत आहे. गुरुवारी (ता.29) 49 हजार 792 प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला असून त्यातून पीएमपीला दोन लाख 48 हजार 960 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. - 'पदवीधर'साठी भाजपचे महानोंदणी अभियान; अडीच हजार कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर​ अटल योजनेंतर्गत सुरू झालेल्या या सेवेस आत्तापर्यंत मिळालेला हा सर्वाधिक प्रतिसाद आहे. त्यामुळे पीएमपीला आर्थिक हातभार मिळत असून प्रवाशांची देखील चांगली सोय होत असल्याचे या आकड्यांतून स्पष्ट होते. शहरातील गर्दीची ठिकाणे आणि अरुंद रस्त्यांवर बस सेवा उपलब्ध करून देणारी ही महत्त्वाकांक्षी योजना दसऱ्यापासून सुरू करण्यात आली आहे. योजनेंतर्गत प्रवाशांना ठराविक मार्गांवर दर पाच मिनिटांनी बस उपलब्ध करून देण्यात येत असून अवघ्या पाच रुपयांत पाच किलोमीटरचा प्रवास करता येत आहे. डेपो टर्मिनल फीडर अंतर्गत प्रवाशांना ही बस सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. - पुण्यात घडली किळसवाणी घटना; अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार​ डेपो टर्मिनल फीडर अंतर्गत गुरुवारी 53 मार्गावर 74 बस धावल्या. त्यातून 28 हजार 533 प्रवाशांनी प्रवास केला असून पीएमपीला 1 लाख 42 हजार 665 रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर शहराच्या मध्यवस्तीत नऊ मार्गावर धावलेल्या 90 बसमधून 21 हजार 259 प्रवाशांनी प्रवास केला. या मार्गावरील तिकीट विक्रीतून पीएमपीला 1 लाख 6 हजार 295 रुपयांची कमाई झाली. रविवारपासून (ता.25) ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. तेव्हापासून त्यास मिळालेला हा सर्वाधिक प्रतिसाद असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली. - काय म्हणावं या जोडप्याला; कुलूप तोडून बळकावलं बंद रो हाऊस!​ 'कुठेही बसा कुठेही उतरा' : अटक योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या बसवर या योजनेची पाटी लावण्यात आली आहे. कुठेही बसा कुठेही उतरा पाच रुपये तिकीट असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या बसेस मिळणारा प्रतिसाद वाढतच आहे. आत्तापर्यंत या बसेसमधून सुमारे दोन लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. 29 ऑक्‍टोबरला मिळालेला प्रवाशांचा प्रतिसाद : सेवा क्षेत्र बस मार्ग प्रवासी तिकीट विक्रीची रक्कम डेपो टर्मिनल फीडर 74 53 28,533 1,42,665 मध्यवस्ती 90 9 21,259 1,06,295 एकूण 164 62 49,792 2,48,960 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ecggtk
Read More
रस्त्यावरील सांडपाण्यामुळे मिरजकरांचे आरोग्य धोक्‍यात

मिरज : दहा दिवसांपासून येथील बसस्थानक आणि रेल्वेस्थानकाचा परिसर गटारगंगेने तुडुंब भरला आहे. गटारीतील मैलायुक्त घाण आणि येथील नागरिकांचे जगणे मुश्‍कील बनले. एवढे विदारक चित्र असूनही शहराचे कारभारी मात्र आपापल्या मस्तीत मश्‍गुल आहेत. एकीकडे सामान्य माणसाच्या जिवाशी खेळ सुरू असूनही कारभाऱ्यांचे वर्तन मात्र संतापजनक असल्याने रस्त्यावरील वाहत्या गटारगंगेत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनाही गटांगळ्या खाव्या लागणार आहेत, हे निश्‍चित. 

मुळातच मिरज शहर हे वैद्यकीय केंद्र असले तरी सध्या मात्र याच वैद्यकीय नगरीला अस्वच्छतेने सध्या ग्रासले. त्यातच शहराची भौगोलिक रचनाही तशी विचित्र आहे. याचा विचार करूनच 60 वर्षांपूर्वीच्या तत्कालीन पालिका पदाधिकाऱ्यांनी मिरज शहरातील सांडपाण्याच्या निचऱ्याची अतिशय चांगली शाश्वत व्यवस्था केली आणि हे सांडपाणी मिरज-बेडग रस्त्यावर एका प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून तेथील शेतीला दिले. 

ज्यामुळे कृष्णा नदीपात्रात हे पाणी पोचले नाही. यासाठी निष्णात अभियंत्यांनी आपले कौशल्य पणाला लावले. आणि ही सुंदर योजना अमलात आणली. पण, गेल्या 35 वर्षांत येथील तत्कालीन व विद्यमान कारभाऱ्यांनी नेमक्‍या याच सांडपाण्याच्या योजनेचे तीन तेरा केले. आणि या विध्वंसात भर घातली ती निव्वळ पगार आणि सोयीसाठी बदलून आलेल्या खाऊपासरी अभियंत्यांनी. त्यामुळे एकूणच सांडपाण्याच्या निचऱ्याचे नियोजनच कोलमडले. ज्याची मोठी किंमत या परिसरातील सामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना मोजावी लागत आहे. शहरातील सगळे सांडपाणी सध्या बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात साचले आहे. 

कोणालाही सोयरसुतक नाही 
सध्या या परिसरातील किमान शेकडो हॉटेल, हातगाडीवाले आणि अन्य व्यवसायही बंद आहेत. या परिसरातील सर्वंच घरांमध्ये घरटी किमान एक तरी व्यक्ती आजारी असून, अशा आजारी व्यक्तींची संख्या हजारोंवर आहे. व्यवसाय बंद असल्याने बेकार झालेल्या कामगारांची संख्या शेकडोच्या पटीत आहे. निव्वळ गटारीच्या पाण्यामुळे सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होण्याची ही पहिलीच वेळ असावी. तरीही याचे कसलेही सोयरसुतक महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना दूरच, कोणत्याच राजकीय पक्षाला नाही. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रस्त्यावरील सांडपाण्यामुळे मिरजकरांचे आरोग्य धोक्‍यात मिरज : दहा दिवसांपासून येथील बसस्थानक आणि रेल्वेस्थानकाचा परिसर गटारगंगेने तुडुंब भरला आहे. गटारीतील मैलायुक्त घाण आणि येथील नागरिकांचे जगणे मुश्‍कील बनले. एवढे विदारक चित्र असूनही शहराचे कारभारी मात्र आपापल्या मस्तीत मश्‍गुल आहेत. एकीकडे सामान्य माणसाच्या जिवाशी खेळ सुरू असूनही कारभाऱ्यांचे वर्तन मात्र संतापजनक असल्याने रस्त्यावरील वाहत्या गटारगंगेत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनाही गटांगळ्या खाव्या लागणार आहेत, हे निश्‍चित.  मुळातच मिरज शहर हे वैद्यकीय केंद्र असले तरी सध्या मात्र याच वैद्यकीय नगरीला अस्वच्छतेने सध्या ग्रासले. त्यातच शहराची भौगोलिक रचनाही तशी विचित्र आहे. याचा विचार करूनच 60 वर्षांपूर्वीच्या तत्कालीन पालिका पदाधिकाऱ्यांनी मिरज शहरातील सांडपाण्याच्या निचऱ्याची अतिशय चांगली शाश्वत व्यवस्था केली आणि हे सांडपाणी मिरज-बेडग रस्त्यावर एका प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून तेथील शेतीला दिले.  ज्यामुळे कृष्णा नदीपात्रात हे पाणी पोचले नाही. यासाठी निष्णात अभियंत्यांनी आपले कौशल्य पणाला लावले. आणि ही सुंदर योजना अमलात आणली. पण, गेल्या 35 वर्षांत येथील तत्कालीन व विद्यमान कारभाऱ्यांनी नेमक्‍या याच सांडपाण्याच्या योजनेचे तीन तेरा केले. आणि या विध्वंसात भर घातली ती निव्वळ पगार आणि सोयीसाठी बदलून आलेल्या खाऊपासरी अभियंत्यांनी. त्यामुळे एकूणच सांडपाण्याच्या निचऱ्याचे नियोजनच कोलमडले. ज्याची मोठी किंमत या परिसरातील सामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना मोजावी लागत आहे. शहरातील सगळे सांडपाणी सध्या बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात साचले आहे.  कोणालाही सोयरसुतक नाही  सध्या या परिसरातील किमान शेकडो हॉटेल, हातगाडीवाले आणि अन्य व्यवसायही बंद आहेत. या परिसरातील सर्वंच घरांमध्ये घरटी किमान एक तरी व्यक्ती आजारी असून, अशा आजारी व्यक्तींची संख्या हजारोंवर आहे. व्यवसाय बंद असल्याने बेकार झालेल्या कामगारांची संख्या शेकडोच्या पटीत आहे. निव्वळ गटारीच्या पाण्यामुळे सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होण्याची ही पहिलीच वेळ असावी. तरीही याचे कसलेही सोयरसुतक महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना दूरच, कोणत्याच राजकीय पक्षाला नाही.  संपादन : प्रफुल्ल सुतार  सांगली  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31V5nqT
Read More
विकासामुळेच कार्यकर्ते शिवसेनेत ः सामंत

देवगड (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील कुणकेश्‍वर परिसरातील गावातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सांमत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. विकासाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचे काम शिवसेना करते. मते मागण्यापेक्षा विकासाने जनतेची मने जिंकत असल्यानेच कार्यकर्ते पक्षात येत असल्याचा दावा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज कुणकेश्‍वर येथे केला. विकासाच्या मुद्यावर विरोधकांचा खरपूस आणि मिस्किल समाचार त्यांनी घेतला. 

कुणकेश्‍वर येथे झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी खासदार राऊत, पालकमंत्री सांमत यांच्यासह आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हा आघाडीप्रमुख नीलम सावंत -पालव, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, विलास साळसकर, गितेश कडू, सतीश मोतलिंग, शिल्पा मोतलिंग यांच्यासह अन्य उपस्थित होते. कुणकेश्‍वर परिसरातील गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

श्री देव कुणकेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय वाळके यांनीही पक्षप्रवेश केला. श्री. सामंत म्हणाले, ""बोलून आक्रमकता दाखवण्यापेक्षा विकासातून शिवसेना आक्रमकता दाखवते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका जिंकण्यासह आमदार शिवसेनेचा असेल. भरपाईतून रापण मच्छीमार वंचित राहणार नाहीत. स्थानिक विकासाला निधी देऊ.'' 

श्री. राऊत म्हणाले, ""कुणकेश्‍वरसह आंगणेवाडीला विकास निधी कमी पडू देणार नाही. सीआरझेडमुळे कोणीही बाधित होणार नाही याची काळजी घेऊ. जनतेला विविध शासकीय योजनांचा फायदा करून देऊ. टक्‍केवारीवर जगणाऱ्यांनी ठाकरे कुटुंबावर आगपाखड करू नये असा सल्ला देत त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी माजी आमदार प्रमोद जठार यांनाही लक्ष्य केले. विकास कामे आम्ही मंजूर करायची आणि नारळ विरोधकांनी फोडण्याचे षडयंत्र सुरू आहे.'' यावेळी संदेश पारकर यांनी, शिवसेनेचे भगवे वादळ येत असल्याचे सांगुन विरोधकांची दादागिरी खपवून घेणार नसल्याचे सांगितले. यावेळी पडते, रावराणे, सावंत आदींनी मनोगत व्यक्‍त केले. 

आणखी काहीजण संपर्कात 
शिवसेनेने टाकलेली रापण कधी ओढायची हे ठरवू. अजूनही काही लोकप्रतिनिधींसह अनेकजण शिवसेनेच्या संपर्कात असून त्यांचाही पक्ष प्रवेश होईल, असा विश्‍वास उदय सामंत यांनी व्यक्‍त केला. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विकासामुळेच कार्यकर्ते शिवसेनेत ः सामंत देवगड (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील कुणकेश्‍वर परिसरातील गावातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सांमत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. विकासाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचे काम शिवसेना करते. मते मागण्यापेक्षा विकासाने जनतेची मने जिंकत असल्यानेच कार्यकर्ते पक्षात येत असल्याचा दावा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज कुणकेश्‍वर येथे केला. विकासाच्या मुद्यावर विरोधकांचा खरपूस आणि मिस्किल समाचार त्यांनी घेतला.  कुणकेश्‍वर येथे झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी खासदार राऊत, पालकमंत्री सांमत यांच्यासह आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हा आघाडीप्रमुख नीलम सावंत -पालव, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, विलास साळसकर, गितेश कडू, सतीश मोतलिंग, शिल्पा मोतलिंग यांच्यासह अन्य उपस्थित होते. कुणकेश्‍वर परिसरातील गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. श्री देव कुणकेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय वाळके यांनीही पक्षप्रवेश केला. श्री. सामंत म्हणाले, ""बोलून आक्रमकता दाखवण्यापेक्षा विकासातून शिवसेना आक्रमकता दाखवते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका जिंकण्यासह आमदार शिवसेनेचा असेल. भरपाईतून रापण मच्छीमार वंचित राहणार नाहीत. स्थानिक विकासाला निधी देऊ.''  श्री. राऊत म्हणाले, ""कुणकेश्‍वरसह आंगणेवाडीला विकास निधी कमी पडू देणार नाही. सीआरझेडमुळे कोणीही बाधित होणार नाही याची काळजी घेऊ. जनतेला विविध शासकीय योजनांचा फायदा करून देऊ. टक्‍केवारीवर जगणाऱ्यांनी ठाकरे कुटुंबावर आगपाखड करू नये असा सल्ला देत त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी माजी आमदार प्रमोद जठार यांनाही लक्ष्य केले. विकास कामे आम्ही मंजूर करायची आणि नारळ विरोधकांनी फोडण्याचे षडयंत्र सुरू आहे.'' यावेळी संदेश पारकर यांनी, शिवसेनेचे भगवे वादळ येत असल्याचे सांगुन विरोधकांची दादागिरी खपवून घेणार नसल्याचे सांगितले. यावेळी पडते, रावराणे, सावंत आदींनी मनोगत व्यक्‍त केले.  आणखी काहीजण संपर्कात  शिवसेनेने टाकलेली रापण कधी ओढायची हे ठरवू. अजूनही काही लोकप्रतिनिधींसह अनेकजण शिवसेनेच्या संपर्कात असून त्यांचाही पक्ष प्रवेश होईल, असा विश्‍वास उदय सामंत यांनी व्यक्‍त केला.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37WIJCv
Read More
शिक्षकांना 1 ते 20 नोव्हेंबरदरम्यान दिवाळीची सुट्टी द्यावी; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा प्रत्यक्षात बंद असल्या, तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. एप्रिल, मे महिन्यापासून ऑनलाईन शिक्षण सुरू असून विद्यार्थी आणि शिक्षकांना गणेशोत्सवाचीही सुट्टी देण्यात आली नाही. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक तणावाखाली असल्याने शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टी 1 नोव्हेंबर ते 20 किंवा 21 पर्यंत जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने (मुंबई) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

विधानपरिषदेसाठी उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेला होकार - सूत्रांची माहिती

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एप्रिल 2020 पासून पूर्ण उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहिले. दर वर्षी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी देण्यात येते; परंतु यंदा परीक्षांपूर्वीच लॉकडाऊन जाहीर झाल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्गात पाठविण्यात आले. या कालावधीतही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरूच होते. गेले सहा ते सात महिने ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. या कालावधीत विद्यार्थी, शिक्षकांना कोणतीही मोठी सुट्टी मिळालेली नाही. परिणामी विद्यार्थी, पालक, शिक्षक तणावाखाली आहेत. शिक्षण विभागाने गणपती सुट्टीचीही तारीख शाळांना कळवली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांसाठी शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टीची तारीख कळवावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. 

 

शिक्षण विभागाने 1 नोव्हेंबर ते 20 किंवा 21 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टी जाहीर करावी. 50 टक्के शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत हजर राहण्याचा आदेश रद्द करावा. 
- उल्हास वडोदकर,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (मुंबई विभाग) 

Diwali holiday should be declared between 1st to 20th November Demand of Teachers Council to the Chief Minister

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शिक्षकांना 1 ते 20 नोव्हेंबरदरम्यान दिवाळीची सुट्टी द्यावी; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा प्रत्यक्षात बंद असल्या, तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. एप्रिल, मे महिन्यापासून ऑनलाईन शिक्षण सुरू असून विद्यार्थी आणि शिक्षकांना गणेशोत्सवाचीही सुट्टी देण्यात आली नाही. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक तणावाखाली असल्याने शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टी 1 नोव्हेंबर ते 20 किंवा 21 पर्यंत जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने (मुंबई) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.  विधानपरिषदेसाठी उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेला होकार - सूत्रांची माहिती कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एप्रिल 2020 पासून पूर्ण उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहिले. दर वर्षी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी देण्यात येते; परंतु यंदा परीक्षांपूर्वीच लॉकडाऊन जाहीर झाल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्गात पाठविण्यात आले. या कालावधीतही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरूच होते. गेले सहा ते सात महिने ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. या कालावधीत विद्यार्थी, शिक्षकांना कोणतीही मोठी सुट्टी मिळालेली नाही. परिणामी विद्यार्थी, पालक, शिक्षक तणावाखाली आहेत. शिक्षण विभागाने गणपती सुट्टीचीही तारीख शाळांना कळवली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांसाठी शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टीची तारीख कळवावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.    शिक्षण विभागाने 1 नोव्हेंबर ते 20 किंवा 21 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टी जाहीर करावी. 50 टक्के शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत हजर राहण्याचा आदेश रद्द करावा.  - उल्हास वडोदकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (मुंबई विभाग)  Diwali holiday should be declared between 1st to 20th November Demand of Teachers Council to the Chief Minister ------------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35MVpsU
Read More
गावावरून यायला ना वाहन, ना शहरात राहण्याची सोय; ऑफलाइन परीक्षा द्यायची कशी?

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ९ नोव्हेंबरपासून बी.एड. प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षेचे आयोजन केले आहे. मात्र, कोरोनामुळे वसतिगृह बंद असल्याने बहुतांश विद्यार्थी घरीच आहेत. परीक्षेच्या ठिकाणी राहण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना तीन दिवसांची परीक्षा देणे अडचणीचे ठरणार आहे. परिस्थिती सुरळीत झाल्यावरच परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. 

शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये बी.एड. प्रवेशप्रक्रियेला विलंब झाल्यामुळे हिवाळी २०१९ ची प्रथम सत्राची परीक्षा १६ मार्चला सुरू झाली. पहिला पेपर होताच टाळेबंदीची घोषणा करण्यात आल्याने परीक्षा रद्द झाली. ही परीक्षा हिवाळी २०१९ ची असल्याने विद्यापीठाला साथ प्रतिबंधक कायद्यानुसार या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात सरळ प्रवेश देणेही अशक्य आहे. त्यांचा प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर करून त्या आधारे द्वितीय सत्रात पोहोचणाऱ्यांना तिसऱ्या सत्रात प्रमोट करता येणार आहे. या सर्व अडचणीमुळे बी.एड.प्रथम सत्रांत परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठामध्ये डॉ. वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान परीक्षेचे आयोजन केले होते. १६ मार्च रोजी झालेला पेपर वगळून विद्यार्थ्यांना तीन दिवस परीक्षा द्यावी लागणार आहे. 

हेही वाचा - नव्या पिढीला विदर्भातील लोकप्रिय भुलाबाईच्या उत्सवाचा...

नागपूर विद्यापीठातील बी.एड. विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे २ हजार ८०० आहे. यातील बहुतांश विद्यार्थी वसतिगृहात राहणारे असल्याने ते आता घरी आहेत. परीक्षेसाठी खोली करून राहणे अशक्य आहे. लिना तुलाबी नावाची विद्यार्थिनी कोरची येथील असून ती विद्यापीठाच्या महिला वसतिगृहात राहायची. मात्र, आता वसतिगृहच बंद असून तिचे नागपुरात नातेवाईकही नाहीत. त्यामुळे परीक्षेला कसे यावे, असा तिचा प्रश्न आहे. अनेक विद्यार्थी बाहेर राज्यातील असून त्यांना दिवाळीच्या तोंडावर प्रवासाची साधने मिळवण्यातही अडचण होत आहे. 

हेही वाचा - पुनर्वसनासाठी पूरग्रस्तांचा १४ वर्षांपासून वनवास, देवसरीमधील ९९ कुटुंबीय अद्यापही वाऱ्यावरच
 
बी.एड. विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील समस्यांची विद्यापीठाला जाणीव आहे. समितीच्या निर्णयानुसारच परीक्षेचे आयोजन केले होते. मात्र, विद्यार्थ्यांना फारच अडचण असल्याचे लक्षात आल्यास परीक्षा रद्द केली जाईल. 
-डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गावावरून यायला ना वाहन, ना शहरात राहण्याची सोय; ऑफलाइन परीक्षा द्यायची कशी? नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ९ नोव्हेंबरपासून बी.एड. प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षेचे आयोजन केले आहे. मात्र, कोरोनामुळे वसतिगृह बंद असल्याने बहुतांश विद्यार्थी घरीच आहेत. परीक्षेच्या ठिकाणी राहण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना तीन दिवसांची परीक्षा देणे अडचणीचे ठरणार आहे. परिस्थिती सुरळीत झाल्यावरच परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.  शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये बी.एड. प्रवेशप्रक्रियेला विलंब झाल्यामुळे हिवाळी २०१९ ची प्रथम सत्राची परीक्षा १६ मार्चला सुरू झाली. पहिला पेपर होताच टाळेबंदीची घोषणा करण्यात आल्याने परीक्षा रद्द झाली. ही परीक्षा हिवाळी २०१९ ची असल्याने विद्यापीठाला साथ प्रतिबंधक कायद्यानुसार या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात सरळ प्रवेश देणेही अशक्य आहे. त्यांचा प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर करून त्या आधारे द्वितीय सत्रात पोहोचणाऱ्यांना तिसऱ्या सत्रात प्रमोट करता येणार आहे. या सर्व अडचणीमुळे बी.एड.प्रथम सत्रांत परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठामध्ये डॉ. वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान परीक्षेचे आयोजन केले होते. १६ मार्च रोजी झालेला पेपर वगळून विद्यार्थ्यांना तीन दिवस परीक्षा द्यावी लागणार आहे.  हेही वाचा - नव्या पिढीला विदर्भातील लोकप्रिय भुलाबाईच्या उत्सवाचा... नागपूर विद्यापीठातील बी.एड. विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे २ हजार ८०० आहे. यातील बहुतांश विद्यार्थी वसतिगृहात राहणारे असल्याने ते आता घरी आहेत. परीक्षेसाठी खोली करून राहणे अशक्य आहे. लिना तुलाबी नावाची विद्यार्थिनी कोरची येथील असून ती विद्यापीठाच्या महिला वसतिगृहात राहायची. मात्र, आता वसतिगृहच बंद असून तिचे नागपुरात नातेवाईकही नाहीत. त्यामुळे परीक्षेला कसे यावे, असा तिचा प्रश्न आहे. अनेक विद्यार्थी बाहेर राज्यातील असून त्यांना दिवाळीच्या तोंडावर प्रवासाची साधने मिळवण्यातही अडचण होत आहे.  हेही वाचा - पुनर्वसनासाठी पूरग्रस्तांचा १४ वर्षांपासून वनवास, देवसरीमधील ९९ कुटुंबीय अद्यापही वाऱ्यावरच   बी.एड. विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील समस्यांची विद्यापीठाला जाणीव आहे. समितीच्या निर्णयानुसारच परीक्षेचे आयोजन केले होते. मात्र, विद्यार्थ्यांना फारच अडचण असल्याचे लक्षात आल्यास परीक्षा रद्द केली जाईल.  -डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35OxfhM
Read More
'काळा आजार' म्हणजे नक्की काय? जाणून घ्या या रोगाची लक्षणं आणि यावरील उपचार 

नागपूर : सध्या जगाभोवती कोरोना नावाच्या महामारीचा विळखा आहे. काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असला तरीही या महामारीची दुसरी लाट येण्यास लागणार नाही असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. कोरोना पसरण्याचं प्रमुख कारण म्हणजे वटवाघूळ असंही अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र अजून एक रोग आहे जो प्राण्यांच्या शरीरावरील प्रजीवामुळे होतो. या रोगाचं नाव आहे  'काळा आजार'. पण काळा आजार म्हणजे नक्की काय? या रोगाची लक्षणं काय? आणि न्या रोगावर काय उपचार करावेत? याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.    

'काळा आजार' म्हणजे काय? 

हा विशिष्ट प्रजीवाच्या (एकच पेशी असलेल्या जीवाच्या, प्रोटोझूनच्या) संसर्गामुळे निर्माण होणारा रोग असून त्यात प्लीहावृद्धी (पानथरीची वाढ) अनियमित ज्वर व अतीव अशक्तता असते. या रोगाला ‘डमडम ताप’, ‘बरद्वान ताप’ अशी दुसरी नावे असून भारताच्या पूर्व भागात त्याचा फार प्रसार आहे. भूमध्यसमुद्राचा किनारा, सूदान, पश्चिम व पूर्व आफ्रिका, दक्षिण ‌रशिया, उत्तर चीन आणि ब्राझील येथेही हा रोग आढळतो. काळा आजार हे नाव मूळ भारतीय असून या नावावरून रोगाचे मारकत्व दिसून येते.

हेही वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

काय आहेत लक्षणं ? 

या रोगाच्या प्रजीवाला लिशमॅनिया डोनोव्हनाय म्हणतात. मनुष्यातील हा प्रजीव लहान, लंबगोल आकाराचा असून त्यात दोन केंद्रके (पेशीतील क्रिया नियंत्रित करणारे व गोलसर आकाराचे भाग) असतात. या रोगाचे प्रजीव ट्रिपॅनोसोमिडी या कुलातील असून त्यांना लिशमॅनिया असे म्हणतात. निरनिराळ्या भागांत तीन तऱ्हेचे रोग होतात. 

काळा आजार रोगाचा प्रजीव एका रोग्यापासून दुसऱ्या माणसास पसरतो. तिच्या जठरात प्रजीवाची पूर्ण वाढ होऊन त्याला चाबकाच्या दोरीसारखी शेंडी असलेले स्वरूप प्राप्त होते; नंतर तीच मक्षिका दुसऱ्या व्यक्तीस चावली की,हा प्रजीव त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करून त्याच्या रक्तातील एककेंद्रीय कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) जाऊन तेथे त्याचे प्रजनन होते आणि त्यामुळे  रोगोत्पत्ती होते. भारतातील विशिष्ट भागातील काही व्यक्तींच्या शरीरात हे प्रजीव असतात; 

इतर देशांत कु‌त्रे, कोल्हे वगैरे प्राण्यांत हे आढळतात आणि त्यांच्यापासून रोगप्रसार होऊ शकतो. या रोगाच्या प्रजीवांची वाढ प्लीहेतील, यकृतातील व अस्थिमज्जेतील (लांब हाडांच्या पोकळीतील वाहक संयोजी पेशीसमूहातील) बृहत्‌कोशिकांमध्ये (मोठ्या पेशीमध्ये) होते.

हा रोग शहरापेक्षा खेडेगावात जास्त प्रमाणात आढळतो. या रोगाचा ‘शैशव काळा आजार’ म्हणून एक प्रकार आहे तो लिशमॅनिया इन्फंटम या प्रजीवामुळे होतो. हा प्रकार भूमध्यसागरीय प्रदेशात दिसून येतो.

रोगाचा परिपाककाल अनिश्चित असून तो दहा दिवसांपासून ते एक वर्षापेक्षाही जास्त असतो बहुधा तो तीन महिने असतो. रोगाची सुरुवात अगदी हळूवारपणे होते व लवकर लक्षात येत नाही. 

अशक्तपणा वाढत जातो व वजन घटते. काही वेळा अतिसार होतो, घाम येतो किंवा नाकातून रक्तस्त्राव होतो. काहींत रोगाची सुरुवात एकाएकी होते व मग हिवतापाचा किंवा विषमज्वराचा (टायफॉइडाचा) भास होतो. वृद्धी पावलेली प्लीहा हाताला लागते. 

अनियमित ताप असतो. काही वेळा ताप २४ तासांत दोनतीन वेळा चढतो व उतरतो. रक्त तपासल्यास पांडुरोगाची (अ‍ॅनिमियाची) चिन्हे दिसून येतात व काही वेळा रक्तातील अनेकाकार – केंद्रकी कोशिकांत लिशमॅनिया डोनोव्हनाय प्रजीव दिसून येतात. उरोस्थीचा (छातीच्या हाडांचा) वेध करून त्यातील बृहत केंद्रकी श्वेतकोशिकांत (मोठे केंद्रक असलेल्या पांढऱ्या पेशींत) रोगाचे प्रजीव आढळणे हे खात्रीचे निदान होय

काय आहेत यावरील उपचार 

ज्या भागात या रोगाचा प्रादुर्भाव असतो अशा ठिकाणी प्रतिबंधक उपाय म्हणून रोग्यांना‌ निरोगी माणसापासून पूर्णपणे निराळे ठेवले पाहिजे. वालुमक्षिकेच्या नाशाकरिता डीडीटीच्या फवाऱ्यांचा चांगला उपयोग होतो.

या रोगावर उत्तम गुणकारी औषध म्हणजे त्रिसंयुजी (अणूंची परस्परांशी संयोग पावण्याचा शक्तीदर्शक अंक तीन असणारी) अँटिमनी लवणांची (उदा., अँटिमनी टार्ट्रेट) अंत:क्षपणे (इंजेक्शने) ही होत. त्याचप्रमाणे पंचसंयुजी अँटिमनी औषधेही चांगली उपयोगी पडतात. 

नक्की वाचा - कोरोनाकाळात दिवसभर कोमट पाणी पिताय? जरा थांबा. तुमच्या शरीरावर होऊ शकतात परिणाम

क्वचित अँटिमनी औषधांनी बऱ्या झालेल्या १० टक्के रोग्यांना एकदोन वर्षांनंतर त्वचेवर व्रण उत्पन्न होतात. या व्रणांत रोगाचे प्रजीव सापडतात. या व्रणांवरही अँटिमनी औषधांचा उपयोग होतो. ज्या रोग्यांना अँटिमनी औषधांचा उपयोग होत नाही त्यांना पेंटामिडीन किंवा हायड्रॉक्सिस्टिल बामि‌डीन ही औषधे गुणकारी ठरतात. मात्र ती या प्रजीवांमुळे होणाऱ्या त्वचारोगावर उपयुक्त नसतात.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'काळा आजार' म्हणजे नक्की काय? जाणून घ्या या रोगाची लक्षणं आणि यावरील उपचार  नागपूर : सध्या जगाभोवती कोरोना नावाच्या महामारीचा विळखा आहे. काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असला तरीही या महामारीची दुसरी लाट येण्यास लागणार नाही असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. कोरोना पसरण्याचं प्रमुख कारण म्हणजे वटवाघूळ असंही अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र अजून एक रोग आहे जो प्राण्यांच्या शरीरावरील प्रजीवामुळे होतो. या रोगाचं नाव आहे  'काळा आजार'. पण काळा आजार म्हणजे नक्की काय? या रोगाची लक्षणं काय? आणि न्या रोगावर काय उपचार करावेत? याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.     'काळा आजार' म्हणजे काय?  हा विशिष्ट प्रजीवाच्या (एकच पेशी असलेल्या जीवाच्या, प्रोटोझूनच्या) संसर्गामुळे निर्माण होणारा रोग असून त्यात प्लीहावृद्धी (पानथरीची वाढ) अनियमित ज्वर व अतीव अशक्तता असते. या रोगाला ‘डमडम ताप’, ‘बरद्वान ताप’ अशी दुसरी नावे असून भारताच्या पूर्व भागात त्याचा फार प्रसार आहे. भूमध्यसमुद्राचा किनारा, सूदान, पश्चिम व पूर्व आफ्रिका, दक्षिण ‌रशिया, उत्तर चीन आणि ब्राझील येथेही हा रोग आढळतो. काळा आजार हे नाव मूळ भारतीय असून या नावावरून रोगाचे मारकत्व दिसून येते. हेही वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले काय आहेत लक्षणं ?  या रोगाच्या प्रजीवाला लिशमॅनिया डोनोव्हनाय म्हणतात. मनुष्यातील हा प्रजीव लहान, लंबगोल आकाराचा असून त्यात दोन केंद्रके (पेशीतील क्रिया नियंत्रित करणारे व गोलसर आकाराचे भाग) असतात. या रोगाचे प्रजीव ट्रिपॅनोसोमिडी या कुलातील असून त्यांना लिशमॅनिया असे म्हणतात. निरनिराळ्या भागांत तीन तऱ्हेचे रोग होतात.  काळा आजार रोगाचा प्रजीव एका रोग्यापासून दुसऱ्या माणसास पसरतो. तिच्या जठरात प्रजीवाची पूर्ण वाढ होऊन त्याला चाबकाच्या दोरीसारखी शेंडी असलेले स्वरूप प्राप्त होते; नंतर तीच मक्षिका दुसऱ्या व्यक्तीस चावली की,हा प्रजीव त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करून त्याच्या रक्तातील एककेंद्रीय कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) जाऊन तेथे त्याचे प्रजनन होते आणि त्यामुळे  रोगोत्पत्ती होते. भारतातील विशिष्ट भागातील काही व्यक्तींच्या शरीरात हे प्रजीव असतात;  इतर देशांत कु‌त्रे, कोल्हे वगैरे प्राण्यांत हे आढळतात आणि त्यांच्यापासून रोगप्रसार होऊ शकतो. या रोगाच्या प्रजीवांची वाढ प्लीहेतील, यकृतातील व अस्थिमज्जेतील (लांब हाडांच्या पोकळीतील वाहक संयोजी पेशीसमूहातील) बृहत्‌कोशिकांमध्ये (मोठ्या पेशीमध्ये) होते. हा रोग शहरापेक्षा खेडेगावात जास्त प्रमाणात आढळतो. या रोगाचा ‘शैशव काळा आजार’ म्हणून एक प्रकार आहे तो लिशमॅनिया इन्फंटम या प्रजीवामुळे होतो. हा प्रकार भूमध्यसागरीय प्रदेशात दिसून येतो. रोगाचा परिपाककाल अनिश्चित असून तो दहा दिवसांपासून ते एक वर्षापेक्षाही जास्त असतो बहुधा तो तीन महिने असतो. रोगाची सुरुवात अगदी हळूवारपणे होते व लवकर लक्षात येत नाही.  अशक्तपणा वाढत जातो व वजन घटते. काही वेळा अतिसार होतो, घाम येतो किंवा नाकातून रक्तस्त्राव होतो. काहींत रोगाची सुरुवात एकाएकी होते व मग हिवतापाचा किंवा विषमज्वराचा (टायफॉइडाचा) भास होतो. वृद्धी पावलेली प्लीहा हाताला लागते.  अनियमित ताप असतो. काही वेळा ताप २४ तासांत दोनतीन वेळा चढतो व उतरतो. रक्त तपासल्यास पांडुरोगाची (अ‍ॅनिमियाची) चिन्हे दिसून येतात व काही वेळा रक्तातील अनेकाकार – केंद्रकी कोशिकांत लिशमॅनिया डोनोव्हनाय प्रजीव दिसून येतात. उरोस्थीचा (छातीच्या हाडांचा) वेध करून त्यातील बृहत केंद्रकी श्वेतकोशिकांत (मोठे केंद्रक असलेल्या पांढऱ्या पेशींत) रोगाचे प्रजीव आढळणे हे खात्रीचे निदान होय काय आहेत यावरील उपचार  ज्या भागात या रोगाचा प्रादुर्भाव असतो अशा ठिकाणी प्रतिबंधक उपाय म्हणून रोग्यांना‌ निरोगी माणसापासून पूर्णपणे निराळे ठेवले पाहिजे. वालुमक्षिकेच्या नाशाकरिता डीडीटीच्या फवाऱ्यांचा चांगला उपयोग होतो. या रोगावर उत्तम गुणकारी औषध म्हणजे त्रिसंयुजी (अणूंची परस्परांशी संयोग पावण्याचा शक्तीदर्शक अंक तीन असणारी) अँटिमनी लवणांची (उदा., अँटिमनी टार्ट्रेट) अंत:क्षपणे (इंजेक्शने) ही होत. त्याचप्रमाणे पंचसंयुजी अँटिमनी औषधेही चांगली उपयोगी पडतात.  नक्की वाचा - कोरोनाकाळात दिवसभर कोमट पाणी पिताय? जरा थांबा. तुमच्या शरीरावर होऊ शकतात परिणाम क्वचित अँटिमनी औषधांनी बऱ्या झालेल्या १० टक्के रोग्यांना एकदोन वर्षांनंतर त्वचेवर व्रण उत्पन्न होतात. या व्रणांत रोगाचे प्रजीव सापडतात. या व्रणांवरही अँटिमनी औषधांचा उपयोग होतो. ज्या रोग्यांना अँटिमनी औषधांचा उपयोग होत नाही त्यांना पेंटामिडीन किंवा हायड्रॉक्सिस्टिल बामि‌डीन ही औषधे गुणकारी ठरतात. मात्र ती या प्रजीवांमुळे होणाऱ्या त्वचारोगावर उपयुक्त नसतात. संपादन - अथर्व महांकाळ    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37WII1p
Read More
५ नोव्हेंबरला स्मार्ट सिटी बस शहरवासियांसाठी खुली - सुभाष देसाई

५ नोव्हेंबरला स्मार्ट सिटी बस शहरवासियांसाठी खुली - सुभाष देसाई

October 30, 2020 0 Comments
औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने येत्या ५ नोव्हेंबर रोजी स्मार्ट सिटी बस नागरिकांच्या सेवेसाठी सुरु करण्यात येत असल्याची घो...
Read More
राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याऐवजी राज्यपालांना का भेटले?
डोनाल्ड ट्रंप अमेरिका निवडणुकीत महिला मतदारांवर का अवलंबून आहेत?
जिल्हाप्रमुख झाले सह संपर्कप्रमुख; शिवसेनेत असंतोष

नागपूर : माजी जिल्हाप्रमुखांना सन्मानाचे स्थान देण्याऐवजी सह संपर्कप्रमुख करून डिमोशन केल्याने शिवसेनेत कार्यकारिणीवरून असंतोष उफाळून आला आहे. शिवाय कार्यकारिणीत दक्षिण आणि पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाचीच अधिक काळजी घेण्यात आल्याने या दोन मतदारसंघावर सेना दावा करण्याची शक्यता आहे.

माजी उपमहापौर शेखर सावरबांधे जिल्हाप्रमुख होते. त्यांनी पूर्व आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली आहेत. पूर्व नागपूरमधून शिवसेनेचे उमेदवार असताना माजी मंत्री व तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार सतीश चतुर्वेदी यांना त्यांनी चांगलाच घाम फोडला होता. 

महत्त्वाची बातमी - ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजण्याचे संकेत, जिल्हा परिषदेच्या दोन सर्कलमध्येही पोटनिवडणूक 
 

बसपच्या उमेदवाराने त्यांचा विजयाचा घास हिरावून घेतला. त्यानंतर दक्षिणेतून माघार घेण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे त्यांच्या घरी आले होते. सतीश हरडे हे नागपूरचे जिल्हाप्रमुख होते. गोंदिया जिल्ह्याचे संपर्कप्रमुख होते. मध्य नागपूरमधून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढली आहे. सह संपर्कप्रमुख करून त्यांचीही पदावनती करण्यात आली आहे.

दक्षिणेचे राजकारण

शेखर सावरबांधे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे दावेदार ठरू शकतात. त्यामुळे त्यांना दक्षिणऐवजी पूर्व आणि पश्चिम विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दक्षिण नागपूरमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. याच भागात त्यांचे कार्य व संपर्कही आहे. ते दक्षिण अधिक बळकट करू शकले असते. नवनियुक्त महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे हेही दक्षिण नागपूरमध्ये राहतात. त्यांचा याच मतदारसंघावर दावा आहे. त्यांनी स्वबळावर येथून विधानसभेची निवडणूक लढली होती. भविष्यात दक्षिणेत दावेदार वाढू नये याचीही खबरदारी घेण्यात आली असल्याचे समजते. येथील दावेदार माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांना मात्र दक्षिणसह मध्यच्याही संपर्कात ठेवले आहे. अनेक दिवसांपासून कोणाच्याच संपर्कात नसलेले विशाल बरबटे यांना उत्तर व पूर्वचे, किशोर पराते यांना पश्चिम व मध्य, मंगेश काशीकर यांना दक्षिण-पश्चिम व दक्षिणचे महानगर संघटक करण्यात आले आहे. 

संपादन  : अतुल मांगे 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जिल्हाप्रमुख झाले सह संपर्कप्रमुख; शिवसेनेत असंतोष नागपूर : माजी जिल्हाप्रमुखांना सन्मानाचे स्थान देण्याऐवजी सह संपर्कप्रमुख करून डिमोशन केल्याने शिवसेनेत कार्यकारिणीवरून असंतोष उफाळून आला आहे. शिवाय कार्यकारिणीत दक्षिण आणि पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाचीच अधिक काळजी घेण्यात आल्याने या दोन मतदारसंघावर सेना दावा करण्याची शक्यता आहे. माजी उपमहापौर शेखर सावरबांधे जिल्हाप्रमुख होते. त्यांनी पूर्व आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली आहेत. पूर्व नागपूरमधून शिवसेनेचे उमेदवार असताना माजी मंत्री व तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार सतीश चतुर्वेदी यांना त्यांनी चांगलाच घाम फोडला होता.  महत्त्वाची बातमी - ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजण्याचे संकेत, जिल्हा परिषदेच्या दोन सर्कलमध्येही पोटनिवडणूक    बसपच्या उमेदवाराने त्यांचा विजयाचा घास हिरावून घेतला. त्यानंतर दक्षिणेतून माघार घेण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे त्यांच्या घरी आले होते. सतीश हरडे हे नागपूरचे जिल्हाप्रमुख होते. गोंदिया जिल्ह्याचे संपर्कप्रमुख होते. मध्य नागपूरमधून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढली आहे. सह संपर्कप्रमुख करून त्यांचीही पदावनती करण्यात आली आहे. दक्षिणेचे राजकारण शेखर सावरबांधे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे दावेदार ठरू शकतात. त्यामुळे त्यांना दक्षिणऐवजी पूर्व आणि पश्चिम विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दक्षिण नागपूरमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. याच भागात त्यांचे कार्य व संपर्कही आहे. ते दक्षिण अधिक बळकट करू शकले असते. नवनियुक्त महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे हेही दक्षिण नागपूरमध्ये राहतात. त्यांचा याच मतदारसंघावर दावा आहे. त्यांनी स्वबळावर येथून विधानसभेची निवडणूक लढली होती. भविष्यात दक्षिणेत दावेदार वाढू नये याचीही खबरदारी घेण्यात आली असल्याचे समजते. येथील दावेदार माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांना मात्र दक्षिणसह मध्यच्याही संपर्कात ठेवले आहे. अनेक दिवसांपासून कोणाच्याच संपर्कात नसलेले विशाल बरबटे यांना उत्तर व पूर्वचे, किशोर पराते यांना पश्चिम व मध्य, मंगेश काशीकर यांना दक्षिण-पश्चिम व दक्षिणचे महानगर संघटक करण्यात आले आहे.  संपादन  : अतुल मांगे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jNLN61
Read More
अनधिकृत बांधकामावर वेंगुर्लेत हातोडा

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - येथील ग्रामीण रुग्णालया नजिकच्या इमारतीवरील अनधिकृत दुसऱ्या मजल्याचे बांधकाम अखेर आज तोडण्यास सुरुवात झाली आहे. याठिकाणी दोन दिवसांपूर्वी काम करणाऱ्या तरूणाचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. हा बळी गेल्यानंतर हे अनधिकृत बांधकाम उजेडात आले. हे तोडण्याचे काम सुरू असल्याने नगरपरिषदेने त्या भागातून जाणारी वाहतूक सायंकाळपर्यंत बंद ठेवली होती. 

शहरात बंदर रोडला लागून ग्रामीण रुग्णालयानजिक विनायक परब यांची इमारत आहे. तळमजला व पहिला मजला अशी दोन्ही बांधकामे झाल्यावर दुसऱ्या मजल्याचे बांधकाम अनधिकृतरित्या सुरू होते. दुसऱ्या मजल्याचे प्लॅस्टरींगचे काम करताना शहरातील शुभम बाळू इंदुलकर या युवकास इमारतीच्या बाजूने जाणाऱ्या 11 के.व्ही विद्युतभारित वाहिनीच्या विजेचा शॉक लागून नुकताच त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी त्याचे मामा जानू दत्तू तोडकर याने येथील पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार इमारत मालक विनायक परब व ठेकेदार तिलकराज गोंडा या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 28 तासानंतर त्या तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्घटनेमुळे शहरवासीयांकडून संताप व्यक्त होत होता. संबंधित अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. 

त्रास होऊ नये याची काळजी 
नगरपरिषद प्रशासनाने इमारत मालक परब यांना काल नोटीस देऊन हे अनधिकृत बांधकाम 24 तासात तोडावे, असे कळविले होते. आपल्याकडून तसे न झाल्यास नगरपरिषद ते बांधकाम तोडण्याचे स्पष्ट केले होते. नोटीस मिळताच आणखी नुकसान नको या भीतीने परब यांनी आज सकाळपासून ते अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. या भागातील नागरिकांना बांधकाम तोडताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनातर्फे हा रस्ता बंद करण्यात आला होता. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अनधिकृत बांधकामावर वेंगुर्लेत हातोडा वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - येथील ग्रामीण रुग्णालया नजिकच्या इमारतीवरील अनधिकृत दुसऱ्या मजल्याचे बांधकाम अखेर आज तोडण्यास सुरुवात झाली आहे. याठिकाणी दोन दिवसांपूर्वी काम करणाऱ्या तरूणाचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. हा बळी गेल्यानंतर हे अनधिकृत बांधकाम उजेडात आले. हे तोडण्याचे काम सुरू असल्याने नगरपरिषदेने त्या भागातून जाणारी वाहतूक सायंकाळपर्यंत बंद ठेवली होती.  शहरात बंदर रोडला लागून ग्रामीण रुग्णालयानजिक विनायक परब यांची इमारत आहे. तळमजला व पहिला मजला अशी दोन्ही बांधकामे झाल्यावर दुसऱ्या मजल्याचे बांधकाम अनधिकृतरित्या सुरू होते. दुसऱ्या मजल्याचे प्लॅस्टरींगचे काम करताना शहरातील शुभम बाळू इंदुलकर या युवकास इमारतीच्या बाजूने जाणाऱ्या 11 के.व्ही विद्युतभारित वाहिनीच्या विजेचा शॉक लागून नुकताच त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी त्याचे मामा जानू दत्तू तोडकर याने येथील पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार इमारत मालक विनायक परब व ठेकेदार तिलकराज गोंडा या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 28 तासानंतर त्या तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्घटनेमुळे शहरवासीयांकडून संताप व्यक्त होत होता. संबंधित अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत होती.  त्रास होऊ नये याची काळजी  नगरपरिषद प्रशासनाने इमारत मालक परब यांना काल नोटीस देऊन हे अनधिकृत बांधकाम 24 तासात तोडावे, असे कळविले होते. आपल्याकडून तसे न झाल्यास नगरपरिषद ते बांधकाम तोडण्याचे स्पष्ट केले होते. नोटीस मिळताच आणखी नुकसान नको या भीतीने परब यांनी आज सकाळपासून ते अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. या भागातील नागरिकांना बांधकाम तोडताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनातर्फे हा रस्ता बंद करण्यात आला होता.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HJ3eIi
Read More
महसूल उत्पन्नाचे सिंधुदुर्गसमोर आव्हान 

कणकवली (सिंधुदुर्ग) - साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा राज्याच्या तिजोरीवर मोठा भार आला असून महसुली उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावरील महसुली कर उत्पन्न हाच आधार शासनाकडे असल्याने जिल्हा प्रशासनाला आता विविध मार्गातून महसुली उत्पन्न मिळविण्यासाठी मोठे आव्हान आहे. कोरोनाच्या लॉकडाउनचा लांबलेला कालावधी आणि बंद असलेले व्यवसाय, उद्योग अजूनही सावरलेले नाहीत; पण प्रशासनाला महसुली उद्दीष्ट गाठून विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा रूळावर आणावी लागणार आहे. 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन होत आहे. वाळू, जांभा दगड, खडी यातूनही मोठ्या प्रमाणात महसुली उत्पादन मिळत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सातत्याने शासनाकडून महसूल विभागाला उद्दिष्ट वाढवून दिले जात आहे. ते गाठण्यासाठी शासनस्तरावर प्रशासकीय अधिकारी प्रयत्नशील असतात यंदा मात्र उद्दिष्ट गाठण्याच्या वेळेला कोरोनाचे संकट पुढे आले आणि महसुली तूट मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासन स्तरावर आता महसुली उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून कंबर कसावी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांची तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना महसुली उद्दिष्ट गाठण्यासाठी सूचना केल्या आहेत.

दंडात्मक नोटीस देऊन सक्तीने वसुली केली जाणार आहे. मागील आर्थिक वर्षात गौणखनिज असो किंवा इतर खनिज. म्हणावी तशी उद्दिष्टपूर्ती झाली नाही. कोरोनाच्या काळात अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात सुरू होते. यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसुली घट झाली आहे. आता हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी शासनस्तरावरील इष्टांक गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मागील आर्थिक वर्षाचे आणि यंदाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आता महसूलचे अधिकारी रस्त्यावर येऊन अवैध व्यवसाय रोखण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. 

अवैध व्यवसाय रोखण्याचे आव्हान 
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूचा व्यवसाय सुरू आहे. त्याचबरोबर बेकायदा जांभा दगड उत्खनन, लिलाव न झालेल्या गटातील अवैध वाळू उपसा, गौण खनिजाचे होणारे उत्खनन, राजरोसपणे खडी व्यवसाय आणि त्याची वाहतूक सुरू आहे. जिल्हा प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. यासाठी आता प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडक आणि धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. 

उद्दीष्टाचा चढउतार 
*जमिन महसूल उद्दीष्ट 2019-20 - 28 कोटी 57 लाख 47 हजार 
* मार्च अखेर वसुली- 21 कोटी 93 लाख 
*गौण खनीज उद्दीष्ट 2019-20 - 47 कोटी 
* मार्च अखेर वसुली - 42 कोटी 29 लाख 32 हजार 
*एकूण उद्दीष्ट - 75 कोटी 57 लाख 47 हजार 
*मार्च 2020 अखेर वसूली - 64 कोटी 74 लाख 69 हजार 
*येणे वसुली कर - 10 कोटी 82 लाख 78 हजार 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महसूल उत्पन्नाचे सिंधुदुर्गसमोर आव्हान  कणकवली (सिंधुदुर्ग) - साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा राज्याच्या तिजोरीवर मोठा भार आला असून महसुली उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावरील महसुली कर उत्पन्न हाच आधार शासनाकडे असल्याने जिल्हा प्रशासनाला आता विविध मार्गातून महसुली उत्पन्न मिळविण्यासाठी मोठे आव्हान आहे. कोरोनाच्या लॉकडाउनचा लांबलेला कालावधी आणि बंद असलेले व्यवसाय, उद्योग अजूनही सावरलेले नाहीत; पण प्रशासनाला महसुली उद्दीष्ट गाठून विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा रूळावर आणावी लागणार आहे.  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन होत आहे. वाळू, जांभा दगड, खडी यातूनही मोठ्या प्रमाणात महसुली उत्पादन मिळत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सातत्याने शासनाकडून महसूल विभागाला उद्दिष्ट वाढवून दिले जात आहे. ते गाठण्यासाठी शासनस्तरावर प्रशासकीय अधिकारी प्रयत्नशील असतात यंदा मात्र उद्दिष्ट गाठण्याच्या वेळेला कोरोनाचे संकट पुढे आले आणि महसुली तूट मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासन स्तरावर आता महसुली उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून कंबर कसावी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांची तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना महसुली उद्दिष्ट गाठण्यासाठी सूचना केल्या आहेत. दंडात्मक नोटीस देऊन सक्तीने वसुली केली जाणार आहे. मागील आर्थिक वर्षात गौणखनिज असो किंवा इतर खनिज. म्हणावी तशी उद्दिष्टपूर्ती झाली नाही. कोरोनाच्या काळात अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात सुरू होते. यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसुली घट झाली आहे. आता हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी शासनस्तरावरील इष्टांक गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मागील आर्थिक वर्षाचे आणि यंदाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आता महसूलचे अधिकारी रस्त्यावर येऊन अवैध व्यवसाय रोखण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.  अवैध व्यवसाय रोखण्याचे आव्हान  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूचा व्यवसाय सुरू आहे. त्याचबरोबर बेकायदा जांभा दगड उत्खनन, लिलाव न झालेल्या गटातील अवैध वाळू उपसा, गौण खनिजाचे होणारे उत्खनन, राजरोसपणे खडी व्यवसाय आणि त्याची वाहतूक सुरू आहे. जिल्हा प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. यासाठी आता प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडक आणि धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे.  उद्दीष्टाचा चढउतार  *जमिन महसूल उद्दीष्ट 2019-20 - 28 कोटी 57 लाख 47 हजार  * मार्च अखेर वसुली- 21 कोटी 93 लाख  *गौण खनीज उद्दीष्ट 2019-20 - 47 कोटी  * मार्च अखेर वसुली - 42 कोटी 29 लाख 32 हजार  *एकूण उद्दीष्ट - 75 कोटी 57 लाख 47 हजार  *मार्च 2020 अखेर वसूली - 64 कोटी 74 लाख 69 हजार  *येणे वसुली कर - 10 कोटी 82 लाख 78 हजार  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37YDKBo
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 31 ऑक्टोबर

पंचांग -
शनिवार - निज आश्विन शुद्ध १५, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६, चंद्रोदय सायंकाळी ६.०४, चंद्रास्त सकाळी ६.५८, कार्तिकस्नानारंभ, कुलधर्म, ज्येष्ठ अपत्यास ओवाळणे, नवान्नप्राशन, अन्वाधान, महर्षी वाल्मीकी जयंती, आकाश दीपदान, आयंबोल ओळी समाप्ती (जैन), (पौर्णिमा समाप्ती रात्री ८.१८), भारतीय सौर कार्तिक ९ शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८७५ - ‘भारताचे पोलादी पुरुष’, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई जव्हेरभाई पटेल यांचा जन्म. बार्डोलीच्या सत्याग्रहामुळे त्यांचे नाव भारतभर गाजले. १९९१ मध्ये त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
१८८० - अण्णासाहेब किर्लोस्करांच्या ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला प्रयोग. मराठी संगीत रंगभूमीची ही सुरवात मानली जाते.
१९२७ - कुष्ठरोगतज्ञ आणि नामवंत शल्यचिकित्सक डॉ. जाल मेहता यांचा जन्म. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले. रेडक्रॉस सोसायटी, सेरम इन्स्टिट्यूट यांसारख्या अनेक संस्थांशीही त्यांचा निकटचा संबंध आहे. 
१९७५ -  संगीतकार एस. डी. बर्मन यांचे निधन. सचिनदेव बर्मन यांचा ‘शिकारी’ १९४६ पासून सुरू झालेला प्रवास ‘मिली’ १९७५ पर्यंत अविरत सुरू राहिला.
१९८४ - भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या. त्यांच्या कारकिर्दीत १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताचा विजय झाला व बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना ‘भारतरत्न’ सन्मान प्रदान करण्यात आला.
१९९७ - मराठा लाइट इन्फ्रंट्रीच्या ‘जंगी पलटण’ नावाने ओळखणाऱ्या पहिल्या बटालियनचे पहिले भारतीय कमांडर मेजर जनरल दिगंबरसिंग ब्रार यांचे निधन.
१९९७ - शांतिनिकेतनमधील इंदिरा गांधी विश्व भारती केंद्राला राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार प्रदान.
२००३ - भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा पराभव करून पहिल्या आफ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वांत प्रतिष्ठेचे सुवर्णपदक जिंकले.

दिनमान -
मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
वृषभ : हितशत्रुंवर मात कराल. प्रवास शक्यतो टाळावेत. आध्यात्मिक प्रगती होईल.
मिथुन : प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होतील. प्रवासात काळजी घ्यावी.
कर्क : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मनोबल उत्तम राहील.प्रवास सुखकर होतील.
सिंह : उत्साह व उमेद वाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.जिद्द वाढेल.
वृश्‍चिक : हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
धनु : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. संततिसौख्य लाभेल.
मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. व्यवसायानिमित्त प्रवास होतील.
मीन : आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात वाढ करू शकाल.अपेक्षित सुसंधी लाभेल. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 31 ऑक्टोबर पंचांग - शनिवार - निज आश्विन शुद्ध १५, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६, चंद्रोदय सायंकाळी ६.०४, चंद्रास्त सकाळी ६.५८, कार्तिकस्नानारंभ, कुलधर्म, ज्येष्ठ अपत्यास ओवाळणे, नवान्नप्राशन, अन्वाधान, महर्षी वाल्मीकी जयंती, आकाश दीपदान, आयंबोल ओळी समाप्ती (जैन), (पौर्णिमा समाप्ती रात्री ८.१८), भारतीय सौर कार्तिक ९ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८७५ - ‘भारताचे पोलादी पुरुष’, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई जव्हेरभाई पटेल यांचा जन्म. बार्डोलीच्या सत्याग्रहामुळे त्यांचे नाव भारतभर गाजले. १९९१ मध्ये त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. १८८० - अण्णासाहेब किर्लोस्करांच्या ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला प्रयोग. मराठी संगीत रंगभूमीची ही सुरवात मानली जाते. १९२७ - कुष्ठरोगतज्ञ आणि नामवंत शल्यचिकित्सक डॉ. जाल मेहता यांचा जन्म. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले. रेडक्रॉस सोसायटी, सेरम इन्स्टिट्यूट यांसारख्या अनेक संस्थांशीही त्यांचा निकटचा संबंध आहे.  १९७५ -  संगीतकार एस. डी. बर्मन यांचे निधन. सचिनदेव बर्मन यांचा ‘शिकारी’ १९४६ पासून सुरू झालेला प्रवास ‘मिली’ १९७५ पर्यंत अविरत सुरू राहिला. १९८४ - भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या. त्यांच्या कारकिर्दीत १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताचा विजय झाला व बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना ‘भारतरत्न’ सन्मान प्रदान करण्यात आला. १९९७ - मराठा लाइट इन्फ्रंट्रीच्या ‘जंगी पलटण’ नावाने ओळखणाऱ्या पहिल्या बटालियनचे पहिले भारतीय कमांडर मेजर जनरल दिगंबरसिंग ब्रार यांचे निधन. १९९७ - शांतिनिकेतनमधील इंदिरा गांधी विश्व भारती केंद्राला राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार प्रदान. २००३ - भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा पराभव करून पहिल्या आफ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वांत प्रतिष्ठेचे सुवर्णपदक जिंकले. दिनमान - मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. वृषभ : हितशत्रुंवर मात कराल. प्रवास शक्यतो टाळावेत. आध्यात्मिक प्रगती होईल. मिथुन : प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होतील. प्रवासात काळजी घ्यावी. कर्क : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मनोबल उत्तम राहील.प्रवास सुखकर होतील. सिंह : उत्साह व उमेद वाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल. कन्या : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.जिद्द वाढेल. वृश्‍चिक : हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल. धनु : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. संततिसौख्य लाभेल. मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. व्यवसायानिमित्त प्रवास होतील. मीन : आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात वाढ करू शकाल.अपेक्षित सुसंधी लाभेल.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37WXt4r
Read More
नेस्को कोव्हिड केंद्रात मंगळवारपासून नॉन कोव्हिड स्वयंसेवकांची आवाजाची चाचणी

मुंबई  : गोरेगाव येथील नेस्को कोविड केंद्रातून आवाजावरून कोरोना चाचणी प्रयोगासाठी कोरोना रुग्णांचे 1632 नमुने गोळा करण्यात आले आहेत. मात्र, आता नॉन कोविड म्हणजेच ज्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या स्वयंसेवकांची आवाजाची आणि आरटीपीसीआर स्वाब चाचणी केली जाणार आहे.

 ऐतिहासिक क्षणापर्यंत आम्ही आपल्यासोबत! शिंदे, भुजबळ यांची सीमावर्तीयांना भावनिक साद

अश्या 100 नॉन कोविड स्वयंसेवकांची आरटीपीसीआर चाचणी आणि आवाजाची चाचणी केली जाणार असुन हा देखील एक अभ्यासाचा भाग असलयाचे नेस्को कोविड केंद्रांच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले आहे. 

येत्या मंगळवारपासुन ही चाचणी केली जाणार आहे. एकूण 100 जणांवर ही चाचणी केली जाणार असून सद्यपरिस्थितीत 42 स्वयंसेवकांची नोंदणी केली गेली. ज्यात कोविड केंद्रातील कर्मचारी आणि डॉक्टरांचा समावेश आहे. 

 

 

नॉन कोविड असणाऱ्या 100 स्वयंसेवकांची गरज - 

ज्यांनी या आधी कधीच चाचणी करुन घेतली नाही किंवा ज्यांना कोविडची ही लक्षणे नाहित, किंवा ज्यांना असे वाटते की ते कधीच कोणाच्या संपर्कात आले नाहित अश्या नॉन कोविड 100 स्वयंसेवकांची या अभ्यासासाठी गरज असुन कोणीही नेस्को मध्ये येऊन मोफत आरटीपीसीआर आणि आवाजाची चाचणी करुन घेऊ शकतात. 42 जणांची सध्या नोंद झाली आहे. कोविड रुग्ण आणि नॉन कोविड स्वयंसेवक यांच्या तुलनात्मक अभ्यासासाठी त्यांची गरज भासणार आहे असे ही डॉ. नीलम अंद्राडे यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण भारताचा अभ्यासाचा भाग म्हणून कोविड -19 च्या संशयित रूग्णांचे 1632 आवाजाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. जर निकाल योग्य आला तर एआय-आधारित आवाजाची चाचण्या रूग्णांच्या तपासणीसाठी वापरल्या जाण्याची शक्यता पालिकेकडून वर्तवण्यात आली आहे. हा अभ्यास शरीरातील श्वसन आणि संवाद प्रणालींमधील परस्पर संबंधाने संसर्ग व्यक्तींच्या आवाजावर परिणाम करू शकतो या अभ्यासावर आधारित आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर आधारित आहे. 

मुंबईतील भेंडीबाजारात फ्रान्स अध्यक्षांचे पोस्टर रस्त्यावर चिकटवून निषेध

तर नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले की, कोविड -19 रूग्णांना ओळखण्यासाठी व्हॉईस बायोमार्कर्सचा वापर पहिल्यांदयाच केला आहे. 1632 कोविड रुग्णांच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत. तर, आपल्याला 100 नॉन कोविड स्वयंसेवकांची गरज आहे. इस्त्राईल कंपनीने तशी विनंती केली होती की नॉन कोविड स्वयंसेवकांवर ही चाचणी केली जावी. म्हणून अभ्यासाच्या अनुषंगाने आम्ही नॉन कोविड स्वयंसेवकांना शोधत आहोत.

Voice testing of non Covid volunteers from Tuesday at the Nesco Covid Center

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नेस्को कोव्हिड केंद्रात मंगळवारपासून नॉन कोव्हिड स्वयंसेवकांची आवाजाची चाचणी मुंबई  : गोरेगाव येथील नेस्को कोविड केंद्रातून आवाजावरून कोरोना चाचणी प्रयोगासाठी कोरोना रुग्णांचे 1632 नमुने गोळा करण्यात आले आहेत. मात्र, आता नॉन कोविड म्हणजेच ज्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या स्वयंसेवकांची आवाजाची आणि आरटीपीसीआर स्वाब चाचणी केली जाणार आहे.  ऐतिहासिक क्षणापर्यंत आम्ही आपल्यासोबत! शिंदे, भुजबळ यांची सीमावर्तीयांना भावनिक साद अश्या 100 नॉन कोविड स्वयंसेवकांची आरटीपीसीआर चाचणी आणि आवाजाची चाचणी केली जाणार असुन हा देखील एक अभ्यासाचा भाग असलयाचे नेस्को कोविड केंद्रांच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले आहे.  येत्या मंगळवारपासुन ही चाचणी केली जाणार आहे. एकूण 100 जणांवर ही चाचणी केली जाणार असून सद्यपरिस्थितीत 42 स्वयंसेवकांची नोंदणी केली गेली. ज्यात कोविड केंद्रातील कर्मचारी आणि डॉक्टरांचा समावेश आहे.      नॉन कोविड असणाऱ्या 100 स्वयंसेवकांची गरज -  ज्यांनी या आधी कधीच चाचणी करुन घेतली नाही किंवा ज्यांना कोविडची ही लक्षणे नाहित, किंवा ज्यांना असे वाटते की ते कधीच कोणाच्या संपर्कात आले नाहित अश्या नॉन कोविड 100 स्वयंसेवकांची या अभ्यासासाठी गरज असुन कोणीही नेस्को मध्ये येऊन मोफत आरटीपीसीआर आणि आवाजाची चाचणी करुन घेऊ शकतात. 42 जणांची सध्या नोंद झाली आहे. कोविड रुग्ण आणि नॉन कोविड स्वयंसेवक यांच्या तुलनात्मक अभ्यासासाठी त्यांची गरज भासणार आहे असे ही डॉ. नीलम अंद्राडे यांनी स्पष्ट केले. संपूर्ण भारताचा अभ्यासाचा भाग म्हणून कोविड -19 च्या संशयित रूग्णांचे 1632 आवाजाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. जर निकाल योग्य आला तर एआय-आधारित आवाजाची चाचण्या रूग्णांच्या तपासणीसाठी वापरल्या जाण्याची शक्यता पालिकेकडून वर्तवण्यात आली आहे. हा अभ्यास शरीरातील श्वसन आणि संवाद प्रणालींमधील परस्पर संबंधाने संसर्ग व्यक्तींच्या आवाजावर परिणाम करू शकतो या अभ्यासावर आधारित आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर आधारित आहे.  मुंबईतील भेंडीबाजारात फ्रान्स अध्यक्षांचे पोस्टर रस्त्यावर चिकटवून निषेध तर नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले की, कोविड -19 रूग्णांना ओळखण्यासाठी व्हॉईस बायोमार्कर्सचा वापर पहिल्यांदयाच केला आहे. 1632 कोविड रुग्णांच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत. तर, आपल्याला 100 नॉन कोविड स्वयंसेवकांची गरज आहे. इस्त्राईल कंपनीने तशी विनंती केली होती की नॉन कोविड स्वयंसेवकांवर ही चाचणी केली जावी. म्हणून अभ्यासाच्या अनुषंगाने आम्ही नॉन कोविड स्वयंसेवकांना शोधत आहोत. Voice testing of non Covid volunteers from Tuesday at the Nesco Covid Center -------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jJUzCn
Read More
रायगडमधील अमृत आहार योजना थंडावली; निधी अभावी अंगणवाडी सेविका उधारीच्या ओझ्याखाली 

कर्जत ः कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, माता व बाळ मृत्यू रोखणे या मुख्य उद्देशाने राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने व महिला बाल विकास विभागाच्या समन्वयाने 16 आदिवासी जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या भारत रत्न डॉ . ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना रायगड जिल्ह्यात निधी अभावी थंडावल्याचे चित्र आहे. मागील पाच ते सात महिन्यांपासून कर्जत तालुक्‍यात अमृत आहार योजनेचा निधीच न आल्यामुळे अंगणवाडी सेविका स्थानिक धान्य दुकानदारांकडून उधारीने साहित्य घेत ही योजना राबवत आहेत. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांवर उधारीचा डोंगर उभा राहिला असून त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे . 

मास्क न घालणाऱ्यावर कारवाई करताना BMC कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

रायगड जिल्ह्यात एकात्मिक बाल विकासाच्या सात प्रकल्पात व आदिवासी उपाय योजना क्षेत्र,माडा तसेच मिनी माडा क्षेत्रातील अंगणवाड्या या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील कर्जत तालुक्‍यात प्रकल्प एक व दोन मधील सर्वाधिक 147 अंगणवाड्यांमध्ये दिला जात आहे . तालुक्‍यातील 332 अंगणवाड्यांपैकी आदिवासी उपाय योजना क्षेत्रात असलेल्या 147 अंगणवाड्यांमध्ये भारत रत्न डॉ .ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविली जात आहे . 

या अंगणवाड्यांमध्ये मागील सात महिन्यापासून निधीच उपलब्ध नाही . कोरोना कालखंडात अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबातील अन्य सदस्यनाच्या हातालाही काम नाही त्यात निधी नसल्यामुळे पोषण आहारासाठी अंगणवाडी सेविकांनी स्थानिक दुकानदारांकडे उधारी करत कशी बशी योजना सुरु ठेवली आहे.

लॉकडाऊन मुळे अंगणवाड्या बंद आहेत. मात्र अंगण वाड्यातील लाभार्त्याना घरपोच कोरडा शिधा देण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे त्यांना पालन करावे लागत आहे. या संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण च्या प्रकल्प अधिकारी शशिकला आहिराव आणि महिला बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

मराठा समाजाचा आता आक्रोश मोर्चा; 7 नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय पायी दिडी

- गरोदर मातांना आहार 
अंगणवाडीत गरोदर महिलेची नोंद झाल्यापासून तिचे जन्मलेले बाळ सहा महिन्याचे होई पर्यंत आठवड्यातील सहा दिवस चौरस आहार असलेले एक वेळचे जेवण देण्याची तरतूद तसेच सहा महिने ते सहा वर्षाच्या पर्यंतच्या मुलाला दररोज एक उकडलेले अंडी देण्याची तरतूद असलेली ही अमृत योजना आदिवासी विकास विभागाच्या निधीतून व महिला बाल विकास विभागाच्या समन्वयाने राबविली जात आहे. दरम्यान या महिन्यात जर निधी उपलब्ध करून दिला नाही तर एक नोहेंबर पासून हि योजना राबविणे बंद करण्याचा निर्णय अंगणवाडी संघटनांनी घेतल्याचे समजते 

Amrit Ahar Yojana in Raigad cooled down Anganwadi worker under the burden of borrowing due to lack of funds

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रायगडमधील अमृत आहार योजना थंडावली; निधी अभावी अंगणवाडी सेविका उधारीच्या ओझ्याखाली  कर्जत ः कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, माता व बाळ मृत्यू रोखणे या मुख्य उद्देशाने राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने व महिला बाल विकास विभागाच्या समन्वयाने 16 आदिवासी जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या भारत रत्न डॉ . ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना रायगड जिल्ह्यात निधी अभावी थंडावल्याचे चित्र आहे. मागील पाच ते सात महिन्यांपासून कर्जत तालुक्‍यात अमृत आहार योजनेचा निधीच न आल्यामुळे अंगणवाडी सेविका स्थानिक धान्य दुकानदारांकडून उधारीने साहित्य घेत ही योजना राबवत आहेत. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांवर उधारीचा डोंगर उभा राहिला असून त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे .  मास्क न घालणाऱ्यावर कारवाई करताना BMC कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला रायगड जिल्ह्यात एकात्मिक बाल विकासाच्या सात प्रकल्पात व आदिवासी उपाय योजना क्षेत्र,माडा तसेच मिनी माडा क्षेत्रातील अंगणवाड्या या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील कर्जत तालुक्‍यात प्रकल्प एक व दोन मधील सर्वाधिक 147 अंगणवाड्यांमध्ये दिला जात आहे . तालुक्‍यातील 332 अंगणवाड्यांपैकी आदिवासी उपाय योजना क्षेत्रात असलेल्या 147 अंगणवाड्यांमध्ये भारत रत्न डॉ .ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविली जात आहे .  या अंगणवाड्यांमध्ये मागील सात महिन्यापासून निधीच उपलब्ध नाही . कोरोना कालखंडात अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबातील अन्य सदस्यनाच्या हातालाही काम नाही त्यात निधी नसल्यामुळे पोषण आहारासाठी अंगणवाडी सेविकांनी स्थानिक दुकानदारांकडे उधारी करत कशी बशी योजना सुरु ठेवली आहे. लॉकडाऊन मुळे अंगणवाड्या बंद आहेत. मात्र अंगण वाड्यातील लाभार्त्याना घरपोच कोरडा शिधा देण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे त्यांना पालन करावे लागत आहे. या संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण च्या प्रकल्प अधिकारी शशिकला आहिराव आणि महिला बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.  मराठा समाजाचा आता आक्रोश मोर्चा; 7 नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय पायी दिडी - गरोदर मातांना आहार  अंगणवाडीत गरोदर महिलेची नोंद झाल्यापासून तिचे जन्मलेले बाळ सहा महिन्याचे होई पर्यंत आठवड्यातील सहा दिवस चौरस आहार असलेले एक वेळचे जेवण देण्याची तरतूद तसेच सहा महिने ते सहा वर्षाच्या पर्यंतच्या मुलाला दररोज एक उकडलेले अंडी देण्याची तरतूद असलेली ही अमृत योजना आदिवासी विकास विभागाच्या निधीतून व महिला बाल विकास विभागाच्या समन्वयाने राबविली जात आहे. दरम्यान या महिन्यात जर निधी उपलब्ध करून दिला नाही तर एक नोहेंबर पासून हि योजना राबविणे बंद करण्याचा निर्णय अंगणवाडी संघटनांनी घेतल्याचे समजते  Amrit Ahar Yojana in Raigad cooled down Anganwadi worker under the burden of borrowing due to lack of funds ----------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37YhUO7
Read More
स्तनांमधील सर्व गाठी म्हणजे कर्करोग नव्हे! वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

मुंबई : तुमच्या स्तनांमध्ये काही बदल झालेला किंवा वेगळेपणा जाणवला तर लवकरात लवकर डॉक्‍टरांना भेटणे आवश्‍यक आहे. स्तनांमध्ये होणारा प्रत्येक बदल म्हणजे कर्करोगाचे लक्षण नव्हे. तुम्हाला डॉक्‍टरांनी बायोप्सी करून घेण्याचा सल्ला दिला म्हणजे तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेही नाही, असे सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. 

हेही वाचा - दरेकरांचा तटकरेंविरुद्ध शड्डू, जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

सुमारे दोन ते तीन स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या स्तनांच्या आजाराला तोंड द्यावे लागते. जगभरात ऑक्‍टोबर महिना स्तन कर्करोग जागरूकता मास म्हणून पाळला जातो. याविषयी मुंबईच्या बीएनडी ऑन्को सेंटरमधील मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. बोमन धाबर यांनी सांगितले की, स्तनांमध्ये कर्करोगाखेरीज अन्य काही अवस्थाही आढळतात. यातील दोन प्रमुख प्रकार म्हणजे फायब्रोऍडेनॉसिस किंवा फायब्रोसिस्टिक बदल आणि नॉन-कॅन्सरस किंवा बिनाईन स्वरूपाच्या गाठी होय. स्तनांच्या काही बिनाईन स्वरूपाच्या आजारांवर उपचार झाले नाहीत किंवा वेळत उपचार झाले नाहीत, तर त्यांचे रूपांतर कर्करोगामध्ये होण्याची शक्‍यता असते.

हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये आईचा पगार झाला बंद, १४ वर्षीय लहानगा चहा विकून चालवतोय स्वतःचं घर

नॉन-कॅन्सरस गाठीवर प्रभावी उपचार झाल्यास आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. अनेक स्त्रियांमध्ये आयुष्यभरात कधी ना कधी तरी स्तनांच्या उतींमध्ये झालेल्या बदलांमुळे फायब्रोऍडेनॉसिस आणि गळवे (सिस्ट्‌स) होतात. त्यामुळे स्तनांचा काही भाग ढेकळासारखा होतो, जाड होतो, मऊ होतो, स्तनाग्रांमधून स्राव येतो किंवा स्तनांमध्ये वेदना होतात. अनेक रुग्णांमध्ये दुग्धनलिकांमध्ये तयार होणाऱ्या बिनाईन गाठींमुळे स्तनाग्रांमधून अपसामान्य पद्धतीचा स्राव वाहतो. गाठींचे निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यात होणे खरे तर अगदी सोपे असते; पण तरीही बहुतेक स्त्रिया गाठींकडे दुर्लक्ष करतात. कारण, त्या वेदनारहित असतात, असेही डॉ. धाबर यांनी सांगितले. 

Not all breast lumps are cancer Opinions of medical experts

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

स्तनांमधील सर्व गाठी म्हणजे कर्करोग नव्हे! वैद्यकीय तज्ज्ञांचे मत मुंबई : तुमच्या स्तनांमध्ये काही बदल झालेला किंवा वेगळेपणा जाणवला तर लवकरात लवकर डॉक्‍टरांना भेटणे आवश्‍यक आहे. स्तनांमध्ये होणारा प्रत्येक बदल म्हणजे कर्करोगाचे लक्षण नव्हे. तुम्हाला डॉक्‍टरांनी बायोप्सी करून घेण्याचा सल्ला दिला म्हणजे तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेही नाही, असे सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.  हेही वाचा - दरेकरांचा तटकरेंविरुद्ध शड्डू, जशास तसे उत्तर देण्याचा इशारा सुमारे दोन ते तीन स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या स्तनांच्या आजाराला तोंड द्यावे लागते. जगभरात ऑक्‍टोबर महिना स्तन कर्करोग जागरूकता मास म्हणून पाळला जातो. याविषयी मुंबईच्या बीएनडी ऑन्को सेंटरमधील मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. बोमन धाबर यांनी सांगितले की, स्तनांमध्ये कर्करोगाखेरीज अन्य काही अवस्थाही आढळतात. यातील दोन प्रमुख प्रकार म्हणजे फायब्रोऍडेनॉसिस किंवा फायब्रोसिस्टिक बदल आणि नॉन-कॅन्सरस किंवा बिनाईन स्वरूपाच्या गाठी होय. स्तनांच्या काही बिनाईन स्वरूपाच्या आजारांवर उपचार झाले नाहीत किंवा वेळत उपचार झाले नाहीत, तर त्यांचे रूपांतर कर्करोगामध्ये होण्याची शक्‍यता असते. हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये आईचा पगार झाला बंद, १४ वर्षीय लहानगा चहा विकून चालवतोय स्वतःचं घर नॉन-कॅन्सरस गाठीवर प्रभावी उपचार झाल्यास आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. अनेक स्त्रियांमध्ये आयुष्यभरात कधी ना कधी तरी स्तनांच्या उतींमध्ये झालेल्या बदलांमुळे फायब्रोऍडेनॉसिस आणि गळवे (सिस्ट्‌स) होतात. त्यामुळे स्तनांचा काही भाग ढेकळासारखा होतो, जाड होतो, मऊ होतो, स्तनाग्रांमधून स्राव येतो किंवा स्तनांमध्ये वेदना होतात. अनेक रुग्णांमध्ये दुग्धनलिकांमध्ये तयार होणाऱ्या बिनाईन गाठींमुळे स्तनाग्रांमधून अपसामान्य पद्धतीचा स्राव वाहतो. गाठींचे निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यात होणे खरे तर अगदी सोपे असते; पण तरीही बहुतेक स्त्रिया गाठींकडे दुर्लक्ष करतात. कारण, त्या वेदनारहित असतात, असेही डॉ. धाबर यांनी सांगितले.  Not all breast lumps are cancer Opinions of medical experts --------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jNHAiJ
Read More
न्यूझीलंडमध्ये सार्वमत इच्छामरणाच्या बाजूने

वेलिंग्टन - इच्छामरणाच्या मुद्यावर आज न्यूझीलंडमध्ये सार्वमत घेण्यात आले. प्राथमिक निकालानुसार, देशातील जवळपास ६५ टक्के लोकांनी इच्छामरण कायद्याच्या बाजूने मतदान केले आहे. हा व्यक्तीवरील प्रेमाचा विजय आहे, अशी भावना इच्छामरणाच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इच्छामरणाचा कायदा अंमलात आल्यास सहा महिन्यांहून जास्त काळ जिवंत राहण्याची शक्यता नसलेल्या अत्यंत आजारी व्यक्तीला सहाय्यकाच्या मदतीने इच्छामरण देता येणार आहे. मात्र, यासाठी दोन डॉक्टरांची मंजुरी आवश्‍यक आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोण मागू शकते इच्छामरण?

आत्यंतिक आजारामुळे सहा महिनेच आयुष्य उरलेल्या व्यक्ती

त्यांची प्रकृती सातत्याने बिघडत असल्यास

इच्छामरणाबाबत निर्णय घेऊ शकणाऱ्या 

या देशांत परवानगी
बेल्जियम, कॅनडा, कोलंबिया, लक्झेंबर्ग, नेदरलँड, अमेरिकेतील काही राज्ये, व्हीक्टोरिया राज्य (ऑस्ट्रेलिया)

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

न्यूझीलंडमध्ये सार्वमत इच्छामरणाच्या बाजूने वेलिंग्टन - इच्छामरणाच्या मुद्यावर आज न्यूझीलंडमध्ये सार्वमत घेण्यात आले. प्राथमिक निकालानुसार, देशातील जवळपास ६५ टक्के लोकांनी इच्छामरण कायद्याच्या बाजूने मतदान केले आहे. हा व्यक्तीवरील प्रेमाचा विजय आहे, अशी भावना इच्छामरणाच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप इच्छामरणाचा कायदा अंमलात आल्यास सहा महिन्यांहून जास्त काळ जिवंत राहण्याची शक्यता नसलेल्या अत्यंत आजारी व्यक्तीला सहाय्यकाच्या मदतीने इच्छामरण देता येणार आहे. मात्र, यासाठी दोन डॉक्टरांची मंजुरी आवश्‍यक आहे.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोण मागू शकते इच्छामरण? आत्यंतिक आजारामुळे सहा महिनेच आयुष्य उरलेल्या व्यक्ती त्यांची प्रकृती सातत्याने बिघडत असल्यास इच्छामरणाबाबत निर्णय घेऊ शकणाऱ्या  या देशांत परवानगी बेल्जियम, कॅनडा, कोलंबिया, लक्झेंबर्ग, नेदरलँड, अमेरिकेतील काही राज्ये, व्हीक्टोरिया राज्य (ऑस्ट्रेलिया) Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mDyjMi
Read More
वुमन हेल्थ : गरोदरपणाच्या काळात या गोष्टी टाळा

गरोदरपणामध्ये मातेने स्वत:ची आणि होणाऱ्या बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात काही टाळता येणाऱ्या चुका पुढीलप्रमाणे...

 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

वाहतुकीचे साधन म्हणून दुचाकी चालवणे ही खूप सामान्य गोष्ट आहे आणि ती गरोदर महिला चालवू शकतात. पण, विशेष करून गर्भवती महिलांनी दुचाकी अतिशय हळू चालवावी. वाहनाचा वेग  नेहमीच ताशी वीस-तीस किलोमीटरच्या आसपास असावा. स्पीड ब्रेकरकडेदेखील लक्ष देणे आवश्यक आहे. एखाद्या वेळेस स्पीड ब्रेकरमुळे किंवा वेगाने वाहन चालविल्यामुळे धक्का बसला असेल तर पोटदुखी आणि पाठदुखी होण्याची शक्यता असते. ज्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोकादेखील निर्माण होऊ शकतो.

गर्भवती महिलांनी दहा-पंधरा किलोपेक्षा जास्त वजनाच्या अवजड वस्तू उचलू नयेत. महिलेने अवजड वस्तू उचलली, तर त्यामुळे वेदना होण्याची, रक्तस्राव होण्याची शक्यता असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजन उचलताना महिलेने थेट वाकू नये. त्यासाठी पहिल्यांदा गुडघ्यावर वाकले पाहिजे आणि नंतर ती वस्तू जमिनीवरून उचलली पाहिजे.

गरोदरपणात कॉफी आणि इतर कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य एक व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर (रक्तवाहिन्या अरुंद करणारे) म्हणून कार्य करते; ज्यामुळे बाळाच्या रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी चहा, ग्रीन टी यांचे सेवन करू शकता.

गरोदरपणात पिकलेली पपई खाल्ली तर चालेल; मात्र कच्ची पपई खाऊ नये.

धूम्रपान किंवा मद्यपान कटाक्षाने टाळावे. सॉफ्ट ड्रिंकचेही सेवन टाळले पाहिजे. कारण, त्यात प्रिझर्व्हेटिव्ह असतात. त्यांचा बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

गरोदर महिलेला रक्तस्राव किंवा स्पॉटिंगची समस्या असेल, तर त्यांनी गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत लैंगिक संबंध टाळावेत. लैंगिक संबंध ठेवल्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोका वाढू शकतो.

फळांचा रस प्यायचा असेल, तर केवळ ताज्या फळांचा रस पिणे योग्य. पॅक केलेल्या फळांच्या रसामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह असते.

बाहेरच्या स्टॉलमधील अजिनोमोटो असलेल्या चायनीज पदार्थांचे सेवन करणे पूर्णपणे टाळणे आवश्यक. शक्यतो घरी बनवून खावेत.

नेहमीच ताजे अन्नपदार्थ खावेत आणि दैनंदिन आहाराचे व्यवस्थित नियोजन करावे. दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात आहारसेवन करणे गरजेचे असते. शिळे अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे.

डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे घ्यावीत. मातेला आणि बाळाला पौष्टिक आहाराबरोबरच लोह, कॅल्शियम आणि प्रथिनांची आवश्यकता असते. आहार आणि औषधे या दोन्हींचे नियमितपणे मातेने सेवन करणे महत्त्वाचे आहे.

गरोदरपणातील नऊ महिने हे मातेसाठी आणि बाळासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. खाण्या-पिण्याच्या तुमच्या आवडी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य पुढे आहे. मात्र, हे नऊ महिने आहाराचे शिस्तबद्ध आणि काळजीपूर्वक नियोजन करा.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वुमन हेल्थ : गरोदरपणाच्या काळात या गोष्टी टाळा गरोदरपणामध्ये मातेने स्वत:ची आणि होणाऱ्या बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात काही टाळता येणाऱ्या चुका पुढीलप्रमाणे...   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   वाहतुकीचे साधन म्हणून दुचाकी चालवणे ही खूप सामान्य गोष्ट आहे आणि ती गरोदर महिला चालवू शकतात. पण, विशेष करून गर्भवती महिलांनी दुचाकी अतिशय हळू चालवावी. वाहनाचा वेग  नेहमीच ताशी वीस-तीस किलोमीटरच्या आसपास असावा. स्पीड ब्रेकरकडेदेखील लक्ष देणे आवश्यक आहे. एखाद्या वेळेस स्पीड ब्रेकरमुळे किंवा वेगाने वाहन चालविल्यामुळे धक्का बसला असेल तर पोटदुखी आणि पाठदुखी होण्याची शक्यता असते. ज्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोकादेखील निर्माण होऊ शकतो. गर्भवती महिलांनी दहा-पंधरा किलोपेक्षा जास्त वजनाच्या अवजड वस्तू उचलू नयेत. महिलेने अवजड वस्तू उचलली, तर त्यामुळे वेदना होण्याची, रक्तस्राव होण्याची शक्यता असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजन उचलताना महिलेने थेट वाकू नये. त्यासाठी पहिल्यांदा गुडघ्यावर वाकले पाहिजे आणि नंतर ती वस्तू जमिनीवरून उचलली पाहिजे. गरोदरपणात कॉफी आणि इतर कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य एक व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर (रक्तवाहिन्या अरुंद करणारे) म्हणून कार्य करते; ज्यामुळे बाळाच्या रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी चहा, ग्रीन टी यांचे सेवन करू शकता. गरोदरपणात पिकलेली पपई खाल्ली तर चालेल; मात्र कच्ची पपई खाऊ नये. धूम्रपान किंवा मद्यपान कटाक्षाने टाळावे. सॉफ्ट ड्रिंकचेही सेवन टाळले पाहिजे. कारण, त्यात प्रिझर्व्हेटिव्ह असतात. त्यांचा बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो. गरोदर महिलेला रक्तस्राव किंवा स्पॉटिंगची समस्या असेल, तर त्यांनी गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत लैंगिक संबंध टाळावेत. लैंगिक संबंध ठेवल्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोका वाढू शकतो. फळांचा रस प्यायचा असेल, तर केवळ ताज्या फळांचा रस पिणे योग्य. पॅक केलेल्या फळांच्या रसामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह असते. बाहेरच्या स्टॉलमधील अजिनोमोटो असलेल्या चायनीज पदार्थांचे सेवन करणे पूर्णपणे टाळणे आवश्यक. शक्यतो घरी बनवून खावेत. नेहमीच ताजे अन्नपदार्थ खावेत आणि दैनंदिन आहाराचे व्यवस्थित नियोजन करावे. दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात आहारसेवन करणे गरजेचे असते. शिळे अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे घ्यावीत. मातेला आणि बाळाला पौष्टिक आहाराबरोबरच लोह, कॅल्शियम आणि प्रथिनांची आवश्यकता असते. आहार आणि औषधे या दोन्हींचे नियमितपणे मातेने सेवन करणे महत्त्वाचे आहे. गरोदरपणातील नऊ महिने हे मातेसाठी आणि बाळासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. खाण्या-पिण्याच्या तुमच्या आवडी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य पुढे आहे. मात्र, हे नऊ महिने आहाराचे शिस्तबद्ध आणि काळजीपूर्वक नियोजन करा. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3easH9f
Read More

Thursday, October 29, 2020

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; राज्यात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई : प्रशांत महासागराचे तापमान वाढल्याने महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. या परीणामुळे दक्षिण आशियायी देशांमध्ये  यंदा जास्त पाऊस झाला आहे.

भारतात यंदा मान्सूनचा मुक्काम महिनाभर लांबला आहे. ऑक्टोबरच्या सुरवातीला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु असताना बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने परतीच्या प्रवासाला खिळ बसली. असे असले तरी मान्सून काळातच भारतीली बहूतांश भागात सरीसरीपर्यंत अथवा सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

जास्त पाऊस होण्यामागे प्रशांत महासागर कारणीभूूत आहे. प्रशांत महासागरात विषुववृत्तीय भागात तापमान 2 ते 3 अंशांनी कमी झाले आहे. त्यामुळे हवेचा दाब वाढल्याने मोठ्या प्रमाणात बाष्प असलेली हवा दक्षिण आशियायी देशांकडे वाहत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले. तर, हा परीणाम फेब्रुवारीपर्यंत राहाणार असल्याची शक्यता विविध देशातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारी अवकाळी पावसाची शक्यता आहे असे जेष्ट कृषी हवामान तंज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले.

महत्त्वाची बातमी : रहिवाशांना दिलासा, उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करताना 1 वर्षाचे भाडे आगाऊ जमा करण्यासाठी एस्क्रो खातं उघडणे बंधनकारक

'ला निनो 'परीणाम 

प्रशात महासागरात सध्या निर्माण झालेला परीणाम म्हणजे ला निनो परीणाम आहे. यात समुद्राचे तापमान कमी झाले आणि हवेचा दाब वाढला आहे.

कमी दाबाचा पट्टा कसा निर्माण होतो

ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्यामुळे झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठा प्रमाणात नुकसान झाले आहे. समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होतो. तेव्हा तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. समुद्राच्या तापमानात जास्त वाढ झाल्यास हवेची चक्राकार स्थिती तयार होतेे. त्यातून वादळाची निर्मीती होते.  

( संपादन - सुमित बागुल )

unseasonal rain will remain in maharashtra till February 2021 says ramchandra sabale

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; राज्यात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता मुंबई : प्रशांत महासागराचे तापमान वाढल्याने महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. या परीणामुळे दक्षिण आशियायी देशांमध्ये  यंदा जास्त पाऊस झाला आहे. भारतात यंदा मान्सूनचा मुक्काम महिनाभर लांबला आहे. ऑक्टोबरच्या सुरवातीला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु असताना बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने परतीच्या प्रवासाला खिळ बसली. असे असले तरी मान्सून काळातच भारतीली बहूतांश भागात सरीसरीपर्यंत अथवा सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जास्त पाऊस होण्यामागे प्रशांत महासागर कारणीभूूत आहे. प्रशांत महासागरात विषुववृत्तीय भागात तापमान 2 ते 3 अंशांनी कमी झाले आहे. त्यामुळे हवेचा दाब वाढल्याने मोठ्या प्रमाणात बाष्प असलेली हवा दक्षिण आशियायी देशांकडे वाहत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले. तर, हा परीणाम फेब्रुवारीपर्यंत राहाणार असल्याची शक्यता विविध देशातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारी अवकाळी पावसाची शक्यता आहे असे जेष्ट कृषी हवामान तंज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले. महत्त्वाची बातमी : रहिवाशांना दिलासा, उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करताना 1 वर्षाचे भाडे आगाऊ जमा करण्यासाठी एस्क्रो खातं उघडणे बंधनकारक 'ला निनो 'परीणाम  प्रशात महासागरात सध्या निर्माण झालेला परीणाम म्हणजे ला निनो परीणाम आहे. यात समुद्राचे तापमान कमी झाले आणि हवेचा दाब वाढला आहे. कमी दाबाचा पट्टा कसा निर्माण होतो ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्यामुळे झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठा प्रमाणात नुकसान झाले आहे. समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होतो. तेव्हा तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. समुद्राच्या तापमानात जास्त वाढ झाल्यास हवेची चक्राकार स्थिती तयार होतेे. त्यातून वादळाची निर्मीती होते.   ( संपादन - सुमित बागुल ) unseasonal rain will remain in maharashtra till February 2021 says ramchandra sabale News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31SBwzG
Read More
तुम्ही इंडेन गॅस वापरताय? मग ही बातमी नक्की वाचा

पुणे : सध्या सणासुदीच्या कालावधीत ग्राहकांच्या सुविधेसाठी इंडियन ऑईलने देशभरात इंडेन एलपीजी रिफिल बुकिंगसाठी एक क्रमांक सुरु केला आहे. एलपीजी रिफीलसाठी बुकिंग क्रमांक 7718955555 हा असून, तो ग्राहकांसाठी 24 बाय 7 उपलब्ध असेल. 

- पेट्रोलियम कंपनी म्हणतेय, 'गॅस सिलिंडरचे अनुदान सुरूच!'​

ग्राहक राज्यभरात एका टेलिकॉम सर्कलमधून दुसऱ्या टेलिकॉम सर्कलमध्ये गेले तरी त्यांचा इंडेन रीफिल बुकिंग क्रमांक हा सारखाच राहील. इंडेन एलपीजी रिफिल बुकिंगसाठी सध्याची टेलिकॉम सर्कल-स्पेसिफिक फोन नंबरची प्रणाली 31 ऑक्‍टोबरच्या मध्यरात्रीनंतर बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर एलपीजी रिफिल बुकिंगसाठी 7718955555 हा क्रमांक लागू करण्यात येईल. इंडेन एलपीजी बुकिंग ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरचा वापर करुनच करता येईल. 

- पुणेकरांनो, उद्याने खुली होणार पण...; महापालिका आयुक्तांचा आदेश वाचाच​

जर ग्राहकांच्या क्रमांकाची आधीपासूनच इंडेन रेकॉर्डमध्ये नोंद असल्यास आयवीआरएस 16-अंकी ग्राहक आयडी सूचित करेल. या ग्राहक आयडीचा उल्लेख ग्राहकांच्या इंडेन एलपीजीच्या पावत्या, कॅश मेमोवर असेल. ग्राहकांच्या पुष्टीनंतर रिफिल बुकिंग स्वीकारले जाईल. इंडेन एलपीजी संबंधित अधिक माहितीसाठी ग्राहकांनी https://cx.indianoil.in संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन इंडियन ऑइल-पश्‍चिमी क्षेत्राच्या महाव्यवस्थापक (कॉर्पोरेट संचार) अंजली भावे यांनी केले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तुम्ही इंडेन गॅस वापरताय? मग ही बातमी नक्की वाचा पुणे : सध्या सणासुदीच्या कालावधीत ग्राहकांच्या सुविधेसाठी इंडियन ऑईलने देशभरात इंडेन एलपीजी रिफिल बुकिंगसाठी एक क्रमांक सुरु केला आहे. एलपीजी रिफीलसाठी बुकिंग क्रमांक 7718955555 हा असून, तो ग्राहकांसाठी 24 बाय 7 उपलब्ध असेल.  - पेट्रोलियम कंपनी म्हणतेय, 'गॅस सिलिंडरचे अनुदान सुरूच!'​ ग्राहक राज्यभरात एका टेलिकॉम सर्कलमधून दुसऱ्या टेलिकॉम सर्कलमध्ये गेले तरी त्यांचा इंडेन रीफिल बुकिंग क्रमांक हा सारखाच राहील. इंडेन एलपीजी रिफिल बुकिंगसाठी सध्याची टेलिकॉम सर्कल-स्पेसिफिक फोन नंबरची प्रणाली 31 ऑक्‍टोबरच्या मध्यरात्रीनंतर बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर एलपीजी रिफिल बुकिंगसाठी 7718955555 हा क्रमांक लागू करण्यात येईल. इंडेन एलपीजी बुकिंग ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरचा वापर करुनच करता येईल.  - पुणेकरांनो, उद्याने खुली होणार पण...; महापालिका आयुक्तांचा आदेश वाचाच​ जर ग्राहकांच्या क्रमांकाची आधीपासूनच इंडेन रेकॉर्डमध्ये नोंद असल्यास आयवीआरएस 16-अंकी ग्राहक आयडी सूचित करेल. या ग्राहक आयडीचा उल्लेख ग्राहकांच्या इंडेन एलपीजीच्या पावत्या, कॅश मेमोवर असेल. ग्राहकांच्या पुष्टीनंतर रिफिल बुकिंग स्वीकारले जाईल. इंडेन एलपीजी संबंधित अधिक माहितीसाठी ग्राहकांनी https://cx.indianoil.in संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन इंडियन ऑइल-पश्‍चिमी क्षेत्राच्या महाव्यवस्थापक (कॉर्पोरेट संचार) अंजली भावे यांनी केले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Gajh0M
Read More
नागपूर विद्यापीठ प्रशासन म्हणतेय, ऑनलाईन परीक्षेत राज्यात आम्हीच अव्वल

नागपूर : बहुतांश विद्यापीठांच्या परीक्षा तांत्रिक कारणामुळे सुरुच होऊ शकल्या नसताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अनेक तांत्रिक अडचणी सोडवत विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागाच्या सर्व परीक्षा या वेळेत आणि सुरळीत पार पडल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत ६५ हजारांहून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय देताच करोना काळात अंतिम वर्षाची परीक्षा कशी घेता येईल यासाठी राज्य सरकारच्या वतीने दिशानिर्देश देणारी समिती तयार करण्यात आली. यामध्ये समितीमध्ये मुंबई आणि पुणे विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी केली होती. इतकेच नाही तर गरज पडल्यास आम्ही अन्य विद्यापीठांनाही ऑनलाईन परीक्षेसाठी मदत करू असे आवाहन केले होते.

ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण तब्बल ९० टक्क्यांच्या वर; कोविड योद्धयांच्या परिश्रमाचं फळ

मात्र, या दोन्ही विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा स्वत:च तांत्रिक अडचणीत सापडल्याने परीक्षांचा फज्जा झाला होता. मुंबई विद्यापीठाच्या नियमित १ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्ण झाली असली तरी त्यात अनेक गोंधळ निर्माण झाले होते. पुणे विद्यापीठात तांत्रिक गोंधळामुळे आतापर्यंत एकूण पाच वेळा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यामुळे येथील अनेक विद्याथ्र्यांना आता ऑफलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे.

या तुलनेत नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या असल्या तरी त्या सर्व दूर करीत नागपूर विद्यापीठाने ९५ टक्के विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. विशेष म्हणजे ८ ऑक्टोबरपासून सुरू झालेली परीक्षा एकदाही रद्द किंवा पुढे न ढकलता परीक्षा नियोजित वेळेत घेण्यात आल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे. याशिवाय जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेपाला मुकले त्यांची परीक्षाही त्वरित घेऊन वेळेत निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचेही कुलगुरू डॉ. चौधरी यांनी सांगितले.
 

स्वतःची प्रश्न बॅंक तयार
पुणे, मुंबई विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात सुविधा असल्याने सुरुवातीला त्यांनीच विद्यापीठाला मदतीचे आश्वासन दिले. विद्यापीठाने स्वतःची प्रश्न बॅंक तयार केली. तसेच वेळोवेळी येणाऱ्या सर्व समस्या सोडवून परीक्षा सुरळीत पार पाडल्या आहेत. त्यामुळे राज्यात ऑनलाईन परीक्षेत नागपूर विद्यापीठ सर्वात यशस्वी ठरल्या आहेत.
डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागपूर विद्यापीठ प्रशासन म्हणतेय, ऑनलाईन परीक्षेत राज्यात आम्हीच अव्वल नागपूर : बहुतांश विद्यापीठांच्या परीक्षा तांत्रिक कारणामुळे सुरुच होऊ शकल्या नसताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अनेक तांत्रिक अडचणी सोडवत विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागाच्या सर्व परीक्षा या वेळेत आणि सुरळीत पार पडल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत ६५ हजारांहून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय देताच करोना काळात अंतिम वर्षाची परीक्षा कशी घेता येईल यासाठी राज्य सरकारच्या वतीने दिशानिर्देश देणारी समिती तयार करण्यात आली. यामध्ये समितीमध्ये मुंबई आणि पुणे विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी केली होती. इतकेच नाही तर गरज पडल्यास आम्ही अन्य विद्यापीठांनाही ऑनलाईन परीक्षेसाठी मदत करू असे आवाहन केले होते. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण तब्बल ९० टक्क्यांच्या वर; कोविड योद्धयांच्या परिश्रमाचं फळ मात्र, या दोन्ही विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा स्वत:च तांत्रिक अडचणीत सापडल्याने परीक्षांचा फज्जा झाला होता. मुंबई विद्यापीठाच्या नियमित १ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्ण झाली असली तरी त्यात अनेक गोंधळ निर्माण झाले होते. पुणे विद्यापीठात तांत्रिक गोंधळामुळे आतापर्यंत एकूण पाच वेळा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यामुळे येथील अनेक विद्याथ्र्यांना आता ऑफलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे. या तुलनेत नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या असल्या तरी त्या सर्व दूर करीत नागपूर विद्यापीठाने ९५ टक्के विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. विशेष म्हणजे ८ ऑक्टोबरपासून सुरू झालेली परीक्षा एकदाही रद्द किंवा पुढे न ढकलता परीक्षा नियोजित वेळेत घेण्यात आल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे. याशिवाय जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेपाला मुकले त्यांची परीक्षाही त्वरित घेऊन वेळेत निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचेही कुलगुरू डॉ. चौधरी यांनी सांगितले.   स्वतःची प्रश्न बॅंक तयार पुणे, मुंबई विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात सुविधा असल्याने सुरुवातीला त्यांनीच विद्यापीठाला मदतीचे आश्वासन दिले. विद्यापीठाने स्वतःची प्रश्न बॅंक तयार केली. तसेच वेळोवेळी येणाऱ्या सर्व समस्या सोडवून परीक्षा सुरळीत पार पाडल्या आहेत. त्यामुळे राज्यात ऑनलाईन परीक्षेत नागपूर विद्यापीठ सर्वात यशस्वी ठरल्या आहेत. डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3e9XiUh
Read More
भटकंती : रेहेकुरी अभयारण्य (जि. नगर) काळविटांचे आश्रयस्थान

नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्‍यात रेहेकुरी अभयारण्य आहे. हरणांच्या कुरंग गटातील काळविटांसाठी ते आरक्षित आहे. काळवीट रक्षणाचा कायदा झाल्यानंतर १९८०मध्ये या अभयारण्याची स्थापना झाली. येथील माळरानात लावलेल्या विविध प्रकारच्या गवतात शेकडो काळवीट बागडत आहेत. खुरटी झुडपं आणि गवताळ प्रदेशात राहणारा काळवीट हा अँटिलोप वर्गातील आहे. काळविटाखेरीज येथे माळठिसकी, म्हणजे चिंकारा (इंडियन गझेल) हा तांबूस-पिंगट रंगाचा प्राणी दिसतो.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गवतात चरणारे, खुल्या माळरानावरून धावणारे काळवीट आणि चिंकारा पाहणे आनंददायी असते. 

वेगाने धावणारे व दुडुदुडु उड्या मारणारे हरीण सर्वांना आवडते. हरणांमध्ये दिसायला सुंदर, वेगवान आणि चपळ अशी काळविटाची ओळख आहे. या अभयारण्याचा बहुतांश भाग गवताळ कुरणे आणि बाभळीच्या झाडांनी व्यापला आहे. रेहेकुरी अभयारण्य काळविटांमुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील पर्यटकही येथे काळवीट पाहण्यासाठी येतात. पर्यटकांना काळविटाबरोबरच कोल्हा, लांडगा, चिंकारा आदी वन्यप्राण्यांचेही दर्शन घडते. 

अभयारण्यात झाडे आणि झुडपांच्याही विविध प्रजाती आहेत. अभयारण्याच्या परिसरात १९८०मध्ये काळविटांच्या संख्येत कमालीची घट होऊन केवळ १५ ते २० काळवीट उरले होते. त्यामुळे काळविटांचे संरक्षण करण्याच्या खास हेतूने हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. रेहेकुरी अभयारण्य हे शुष्क काटेरी वन या प्रकारामध्ये येते. या अभयारण्याचा परिसर प्रामुख्याने गवताळ असल्याने या परिसरातून चालण्याचा वेगळाच आनंद पर्यटकांना घेता येतो. त्याचप्रमाणे पर्यटक येथे दुर्बिणीद्वारे काळवीट व इतर प्राणी पाहण्याचाही आनंद घेतात. रेहेकुरी अभयारण्याजवळ भेट देण्यासारखी इतरही ठिकाणे आहेत. अभयारण्याजवळच असलेल्या भिगवण येथील तलावावर विविध फ्लेमिंगोंसह स्थलांतरित व मूळ रहिवासी असलेले विविध जलपक्षी पाहण्याचा अनुभव घेता येतो. सिद्धटेक येथे अष्टविनायकांपैकी एक असलेले सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. रेहेकुरी अभयारण्याचे क्षेत्रफळ कमी आहे. सुरुवातीला काळविटांची संख्या कमी असल्याने फारशी अडचण येत नव्हती. मात्र, काळविटांची संख्या वाढत असल्याने अभयारण्य त्यांच्यासाठी अपुरे पडत आहे.

प्रमुख वृक्ष आणि वनस्पती : कडुनिंब, बोर, तरवड, खैर, हिवर, बोर, बाभूळ, मारवेल, डोंगरी, कुसळी, पवन्या 

प्रमुख प्राणी : काळवीट, साळिंदर, कोल्हा, लांडगा, चिंकारा, तरस, मुंगूस, खोकड 

प्रमुख पक्षी : घार, भारद्वाज, चंडोल, सुतार, तितर, माळढोक, कापशी, सातभाई इत्यादी.

स्थापना : १९८० 

क्षेत्रफळ : २.१७ चौरस किलोमीटर 

जवळचे रेल्वे स्थानक : दौंड ८० किलोमीटर 

जवळचा विमानतळ : लोहगाव (पुणे) १६० किलोमीटर 

भेट देण्याचा काळ : ऑगस्ट ते जानेवारी

कसे जाल
पुण्याहून दौंड वालवडमार्गे रस्त्याने रेहेकुरीला जाता येते. 
राहण्याची आणि भोजनाची सोय - रेहेकुरी येथे पर्यटकांसाठी निरीक्षण कुटी असून, दोन कक्ष आणि हॉस्टेलमध्ये पर्यटकांच्या निवासाची सोय होऊ शकते. परिसरात आता हॉटेलची संख्या वाढल्याने भोजनाची सोय होऊ शकते.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भटकंती : रेहेकुरी अभयारण्य (जि. नगर) काळविटांचे आश्रयस्थान नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्‍यात रेहेकुरी अभयारण्य आहे. हरणांच्या कुरंग गटातील काळविटांसाठी ते आरक्षित आहे. काळवीट रक्षणाचा कायदा झाल्यानंतर १९८०मध्ये या अभयारण्याची स्थापना झाली. येथील माळरानात लावलेल्या विविध प्रकारच्या गवतात शेकडो काळवीट बागडत आहेत. खुरटी झुडपं आणि गवताळ प्रदेशात राहणारा काळवीट हा अँटिलोप वर्गातील आहे. काळविटाखेरीज येथे माळठिसकी, म्हणजे चिंकारा (इंडियन गझेल) हा तांबूस-पिंगट रंगाचा प्राणी दिसतो. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गवतात चरणारे, खुल्या माळरानावरून धावणारे काळवीट आणि चिंकारा पाहणे आनंददायी असते.  वेगाने धावणारे व दुडुदुडु उड्या मारणारे हरीण सर्वांना आवडते. हरणांमध्ये दिसायला सुंदर, वेगवान आणि चपळ अशी काळविटाची ओळख आहे. या अभयारण्याचा बहुतांश भाग गवताळ कुरणे आणि बाभळीच्या झाडांनी व्यापला आहे. रेहेकुरी अभयारण्य काळविटांमुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील पर्यटकही येथे काळवीट पाहण्यासाठी येतात. पर्यटकांना काळविटाबरोबरच कोल्हा, लांडगा, चिंकारा आदी वन्यप्राण्यांचेही दर्शन घडते.  अभयारण्यात झाडे आणि झुडपांच्याही विविध प्रजाती आहेत. अभयारण्याच्या परिसरात १९८०मध्ये काळविटांच्या संख्येत कमालीची घट होऊन केवळ १५ ते २० काळवीट उरले होते. त्यामुळे काळविटांचे संरक्षण करण्याच्या खास हेतूने हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. रेहेकुरी अभयारण्य हे शुष्क काटेरी वन या प्रकारामध्ये येते. या अभयारण्याचा परिसर प्रामुख्याने गवताळ असल्याने या परिसरातून चालण्याचा वेगळाच आनंद पर्यटकांना घेता येतो. त्याचप्रमाणे पर्यटक येथे दुर्बिणीद्वारे काळवीट व इतर प्राणी पाहण्याचाही आनंद घेतात. रेहेकुरी अभयारण्याजवळ भेट देण्यासारखी इतरही ठिकाणे आहेत. अभयारण्याजवळच असलेल्या भिगवण येथील तलावावर विविध फ्लेमिंगोंसह स्थलांतरित व मूळ रहिवासी असलेले विविध जलपक्षी पाहण्याचा अनुभव घेता येतो. सिद्धटेक येथे अष्टविनायकांपैकी एक असलेले सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. रेहेकुरी अभयारण्याचे क्षेत्रफळ कमी आहे. सुरुवातीला काळविटांची संख्या कमी असल्याने फारशी अडचण येत नव्हती. मात्र, काळविटांची संख्या वाढत असल्याने अभयारण्य त्यांच्यासाठी अपुरे पडत आहे. प्रमुख वृक्ष आणि वनस्पती : कडुनिंब, बोर, तरवड, खैर, हिवर, बोर, बाभूळ, मारवेल, डोंगरी, कुसळी, पवन्या  प्रमुख प्राणी : काळवीट, साळिंदर, कोल्हा, लांडगा, चिंकारा, तरस, मुंगूस, खोकड  प्रमुख पक्षी : घार, भारद्वाज, चंडोल, सुतार, तितर, माळढोक, कापशी, सातभाई इत्यादी. स्थापना : १९८०  क्षेत्रफळ : २.१७ चौरस किलोमीटर  जवळचे रेल्वे स्थानक : दौंड ८० किलोमीटर  जवळचा विमानतळ : लोहगाव (पुणे) १६० किलोमीटर  भेट देण्याचा काळ : ऑगस्ट ते जानेवारी कसे जाल पुण्याहून दौंड वालवडमार्गे रस्त्याने रेहेकुरीला जाता येते.  राहण्याची आणि भोजनाची सोय - रेहेकुरी येथे पर्यटकांसाठी निरीक्षण कुटी असून, दोन कक्ष आणि हॉस्टेलमध्ये पर्यटकांच्या निवासाची सोय होऊ शकते. परिसरात आता हॉटेलची संख्या वाढल्याने भोजनाची सोय होऊ शकते. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2G9Q9Xt
Read More
पीएच.डी.साठी जाचक नियमातून होणार मुक्तता!

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पीएच.डी.साठी नियमबाह्य निकष घातले. हे निकष शिथिल करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तीन समितींचे सदस्य एका आठवड्यात एकत्र बैठक घेत, सुधारित निकषांसह दिशनिर्देश काढणार आहेत. याबाबत विद्वत परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएच.डी. करण्यासाठी २००९ साली दिशानिर्देश काढून निकषांमध्ये बदल केला. विद्यापीठाने हे बदल २०१५ साली स्वीकारले. यामध्ये पीएच.डी. प्रवेशासाठी ‘पेट’ परीक्षा देणे, विषयनिहाय ‘पेट-२’ ही परीक्षा देणे आदी अनेक निकषांचा समावेश होता. विशेष म्हणजे शिफारशींमध्ये समाविष्ट नसलेली निगेटिव्ह मार्किंगची पद्धत, ॲप्टीट्युड टेस्टमध्ये पूर्णतः लॉजिक आणि तांत्रिक प्रश्न असल्याने पेट-१ परीक्षेच्या स्वरूपामुळे उत्तीर्ण करणाऱ्या मानव्यशास्त्राच्या उमेदवारांची संख्या बरीच रोडावली. 

अधिक माहितीसाठी - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास
 

त्यामुळे या निकषांमध्ये बदल करण्यासाठी विधीसभेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. आर. जी. भोयर आणि डॉ. दिलीप पेशवे यांची अशा दोन समिती स्थापन करण्यात आल्या. या दोन समितीने पीएच.डी.च्या या अटींमध्ये बदल करीत नवा शिफारसीचा समावेश केला होता. मार्चमध्ये झालेल्या बैठकीत या दोन्ही समितीचा अहवाल चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. 

यावेळी डॉ. भोयर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशाचा अभ्यास करून बदल करण्यात आल्याचे स्पष्ट करीत ३२ शिफारशींचा समावेश करण्यात आला होता. बैठकीमध्ये या शिफारशी एकमताने मान्य करीत एका महिन्याच्या आत दिशानिर्देश काढण्याचे डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी मान्य केले होते. मात्र, त्यानंतर डॉ.काणे निवृत्त झाल्याने विषय मागे पडला. 

यानंतर विद्यापीठाने डॉ. अनंत पांडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करुन अहवाल मागविला. आज गुरुवारी (ता.२९) या संदर्भात आज पार पडलेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत, मांडण्यात आला. त्यावरुन पीएच.डी. सुधारणेसाठी तयार करण्यात आलेल्या तिन्ही समितीच्या अहवालावर सदस्यांची बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीत, चर्चा करुन नव्या शिफारसी मंजूर करीत लवकरच दिशानिर्देश काढण्यात येणार असल्याचे समजते.

 
अशा आहेत सुधारणा

पीएच.डी. मार्गदर्शक होण्यासाठी तीन वर्षाची अट रद्द.

पीएच.डी. पदवी मिळताच मार्गदर्शकाचा दर्जा.

शोधप्रबंध सादर केल्यावर एका महिन्यात उमेदवाराचा ‘व्हायवा’ घेणे.

मान्यताप्राप्त पदव्युत्तर प्राध्यापकांना मार्गदर्शक म्हणून नेमता येणार

एम.फील धारकांना कोर्स वर्क अट रद्द करणे.

 निगेटिव्ह मार्किंग रद्द करणे.

 काठीण्य पातळी कमी करणे. 

संपादन  : अतुल मांगे 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पीएच.डी.साठी जाचक नियमातून होणार मुक्तता! नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पीएच.डी.साठी नियमबाह्य निकष घातले. हे निकष शिथिल करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तीन समितींचे सदस्य एका आठवड्यात एकत्र बैठक घेत, सुधारित निकषांसह दिशनिर्देश काढणार आहेत. याबाबत विद्वत परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएच.डी. करण्यासाठी २००९ साली दिशानिर्देश काढून निकषांमध्ये बदल केला. विद्यापीठाने हे बदल २०१५ साली स्वीकारले. यामध्ये पीएच.डी. प्रवेशासाठी ‘पेट’ परीक्षा देणे, विषयनिहाय ‘पेट-२’ ही परीक्षा देणे आदी अनेक निकषांचा समावेश होता. विशेष म्हणजे शिफारशींमध्ये समाविष्ट नसलेली निगेटिव्ह मार्किंगची पद्धत, ॲप्टीट्युड टेस्टमध्ये पूर्णतः लॉजिक आणि तांत्रिक प्रश्न असल्याने पेट-१ परीक्षेच्या स्वरूपामुळे उत्तीर्ण करणाऱ्या मानव्यशास्त्राच्या उमेदवारांची संख्या बरीच रोडावली.  अधिक माहितीसाठी - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास   त्यामुळे या निकषांमध्ये बदल करण्यासाठी विधीसभेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. आर. जी. भोयर आणि डॉ. दिलीप पेशवे यांची अशा दोन समिती स्थापन करण्यात आल्या. या दोन समितीने पीएच.डी.च्या या अटींमध्ये बदल करीत नवा शिफारसीचा समावेश केला होता. मार्चमध्ये झालेल्या बैठकीत या दोन्ही समितीचा अहवाल चर्चेसाठी ठेवण्यात आला होता.  यावेळी डॉ. भोयर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशाचा अभ्यास करून बदल करण्यात आल्याचे स्पष्ट करीत ३२ शिफारशींचा समावेश करण्यात आला होता. बैठकीमध्ये या शिफारशी एकमताने मान्य करीत एका महिन्याच्या आत दिशानिर्देश काढण्याचे डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी मान्य केले होते. मात्र, त्यानंतर डॉ.काणे निवृत्त झाल्याने विषय मागे पडला.  यानंतर विद्यापीठाने डॉ. अनंत पांडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करुन अहवाल मागविला. आज गुरुवारी (ता.२९) या संदर्भात आज पार पडलेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत, मांडण्यात आला. त्यावरुन पीएच.डी. सुधारणेसाठी तयार करण्यात आलेल्या तिन्ही समितीच्या अहवालावर सदस्यांची बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीत, चर्चा करुन नव्या शिफारसी मंजूर करीत लवकरच दिशानिर्देश काढण्यात येणार असल्याचे समजते.   अशा आहेत सुधारणा पीएच.डी. मार्गदर्शक होण्यासाठी तीन वर्षाची अट रद्द. पीएच.डी. पदवी मिळताच मार्गदर्शकाचा दर्जा. शोधप्रबंध सादर केल्यावर एका महिन्यात उमेदवाराचा ‘व्हायवा’ घेणे. मान्यताप्राप्त पदव्युत्तर प्राध्यापकांना मार्गदर्शक म्हणून नेमता येणार एम.फील धारकांना कोर्स वर्क अट रद्द करणे.  निगेटिव्ह मार्किंग रद्द करणे.  काठीण्य पातळी कमी करणे.  संपादन  : अतुल मांगे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31W7pXZ
Read More