Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 1, 2021

पाचवी ते बारावीचे विद्यार्थी रमले; आता चिमुरड्यांना लागले शाळेचे वेध ! 

केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीच्या संकटानंतर सुरवातीला इयत्ता आठवी ते बारावी व नंतर इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गाच्या शाळा राज्यात सर्वत्र सुरू झाल्या आहेत. मोठ्या व प्रदीर्घ सुटीनंतर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र पूर्वीसारखीच वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

कोरोना महामारीच्या संसर्गामुळे गेल्या दहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्यानंतर 20 नोव्हेंबरपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले तर 27 जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वरचेवर वाढत आहे. शाळांमध्ये पटसंख्या वाढू लागल्याने आता एकाच वर्गामध्ये विद्यार्थ्यांची गर्दी वाढू नये यासाठी शाळा दोन शिफ्टमध्ये पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आली असल्याचे नेताजी सुभाष विद्यालय, केत्तूर (ता. करमाळा) येथील प्राचार्य डी. बी. शिंदे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग हळूहळू सुरळीत होत असले तरी इयत्ता पहिली ते चौथीच्या घरी राहून कंटाळलेल्या चिमुरड्यांनाही आता शाळेचे वेध लागले आहेत. या चिमुरड्यांना आपल्या वर्गातील बालमित्रांना बऱ्याच दिवसांनंतर भेटावयास मिळणार आहे. मात्र पालकांमध्ये याबाबत मात्र अजूनही संभ्रमावस्था दिसून येत आहे. ऑनलाइनमधील त्रुटींमुळे लहान मुलांना शिकवताना ग्रामीण भागात फारसा फायदा झालाच नाही. लहान मुलांना शिक्षक व विद्यार्थी यांचा प्रत्यक्ष संवाद होणे गरजेचे असते, तो गेल्या दहा महिन्यांपासून न झाल्याने विद्यार्थ्यांना मागचे सगळे विसरून गेल्यासारखे झाले आहे. शासनाने 1 मार्चपासून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. 

घरातील ताई-दादा शाळेला जाऊ लागल्याने आम्हालाही शाळेत जायचे आहे. गेल्या काही दिवसांपासून घरातच राहिल्याने कंटाळवाणे जीवन झाले आहे, त्यामुळे आता आमची शाळा सुरू होईल व आम्हालाही आपल्या बाल मित्रांबरोबर दंगामस्ती करता येईल, अशी आशा या चिमुरड्यांना मात्र लागून राहिली आहे. 

आम्हाला आता घरात बसून कंटाळा आलाय. आमचीही शाळा लवकर सुरू व्हावी असे वाटते. ऑनलाइन तासापेक्षा शाळेमध्ये आम्हाला शिकायला आणि खेळायला आवडते. 
- आरुष नगरे,
विद्यार्थी 

ऑनलाइन शिक्षण आणि प्रत्यक्ष शिक्षण यात खूपच तफावत आहे. आपण शिकवलेले विद्यार्थ्यांना कितपत समजले आहे हे लक्षात येत नाही. प्रत्यक्ष अध्यापन करताना विद्यार्थ्यांसोबत सुसंवाद साधता येतो. लवकरात लवकर पहिली ते चौथीचे वर्ग सुरू व्हावेत हीच तळमळ आहे. 
- प्रिया निकत, 
प्राथमिक शिक्षिका, केत्तूर 

मोठ्या व प्रदीर्घ सुटीमध्ये काही विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर गेले आहेत. त्यांना प्रवाहात आणणे गरजेचे झाले आहे. शिक्षकांना पहिल्यापासून सुरवात करावी लागणार असल्याने विद्यार्थी व शिक्षकांची कसोटी लागणार आहे. 
- रेखा शिंदे- साळुंखे, 
प्राथमिक शिक्षिका, पोफळज 

कोरोनामुळे उशीर झालेल्या शैक्षणिक वर्षाचा परिणाम आगामी दोन वर्षापर्यंत तरी राहील. तसेच दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्या काहीअंशी कमी कराव्या लागतील, असे दिसत आहे. 
- विकास काळे,
केंद्रप्रमुख, केत्तूर 

शालेय शिक्षण विभागाकडून आलेल्या नियमाप्रमाणे त्यांची अंमलबजावणी करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालक निर्धास्त होऊन शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवत असल्याने विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ पूर्ववत होऊ लागली आहे. 
- ए. एम. बागवान, 
शिक्षक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पाचवी ते बारावीचे विद्यार्थी रमले; आता चिमुरड्यांना लागले शाळेचे वेध !  केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीच्या संकटानंतर सुरवातीला इयत्ता आठवी ते बारावी व नंतर इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गाच्या शाळा राज्यात सर्वत्र सुरू झाल्या आहेत. मोठ्या व प्रदीर्घ सुटीनंतर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र पूर्वीसारखीच वाढत असल्याचे दिसून येत आहे.  कोरोना महामारीच्या संसर्गामुळे गेल्या दहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्यानंतर 20 नोव्हेंबरपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले तर 27 जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वरचेवर वाढत आहे. शाळांमध्ये पटसंख्या वाढू लागल्याने आता एकाच वर्गामध्ये विद्यार्थ्यांची गर्दी वाढू नये यासाठी शाळा दोन शिफ्टमध्ये पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आली असल्याचे नेताजी सुभाष विद्यालय, केत्तूर (ता. करमाळा) येथील प्राचार्य डी. बी. शिंदे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.  इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग हळूहळू सुरळीत होत असले तरी इयत्ता पहिली ते चौथीच्या घरी राहून कंटाळलेल्या चिमुरड्यांनाही आता शाळेचे वेध लागले आहेत. या चिमुरड्यांना आपल्या वर्गातील बालमित्रांना बऱ्याच दिवसांनंतर भेटावयास मिळणार आहे. मात्र पालकांमध्ये याबाबत मात्र अजूनही संभ्रमावस्था दिसून येत आहे. ऑनलाइनमधील त्रुटींमुळे लहान मुलांना शिकवताना ग्रामीण भागात फारसा फायदा झालाच नाही. लहान मुलांना शिक्षक व विद्यार्थी यांचा प्रत्यक्ष संवाद होणे गरजेचे असते, तो गेल्या दहा महिन्यांपासून न झाल्याने विद्यार्थ्यांना मागचे सगळे विसरून गेल्यासारखे झाले आहे. शासनाने 1 मार्चपासून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.  घरातील ताई-दादा शाळेला जाऊ लागल्याने आम्हालाही शाळेत जायचे आहे. गेल्या काही दिवसांपासून घरातच राहिल्याने कंटाळवाणे जीवन झाले आहे, त्यामुळे आता आमची शाळा सुरू होईल व आम्हालाही आपल्या बाल मित्रांबरोबर दंगामस्ती करता येईल, अशी आशा या चिमुरड्यांना मात्र लागून राहिली आहे.  आम्हाला आता घरात बसून कंटाळा आलाय. आमचीही शाळा लवकर सुरू व्हावी असे वाटते. ऑनलाइन तासापेक्षा शाळेमध्ये आम्हाला शिकायला आणि खेळायला आवडते.  - आरुष नगरे, विद्यार्थी  ऑनलाइन शिक्षण आणि प्रत्यक्ष शिक्षण यात खूपच तफावत आहे. आपण शिकवलेले विद्यार्थ्यांना कितपत समजले आहे हे लक्षात येत नाही. प्रत्यक्ष अध्यापन करताना विद्यार्थ्यांसोबत सुसंवाद साधता येतो. लवकरात लवकर पहिली ते चौथीचे वर्ग सुरू व्हावेत हीच तळमळ आहे.  - प्रिया निकत,  प्राथमिक शिक्षिका, केत्तूर  मोठ्या व प्रदीर्घ सुटीमध्ये काही विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर गेले आहेत. त्यांना प्रवाहात आणणे गरजेचे झाले आहे. शिक्षकांना पहिल्यापासून सुरवात करावी लागणार असल्याने विद्यार्थी व शिक्षकांची कसोटी लागणार आहे.  - रेखा शिंदे- साळुंखे,  प्राथमिक शिक्षिका, पोफळज  कोरोनामुळे उशीर झालेल्या शैक्षणिक वर्षाचा परिणाम आगामी दोन वर्षापर्यंत तरी राहील. तसेच दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्या काहीअंशी कमी कराव्या लागतील, असे दिसत आहे.  - विकास काळे, केंद्रप्रमुख, केत्तूर  शालेय शिक्षण विभागाकडून आलेल्या नियमाप्रमाणे त्यांची अंमलबजावणी करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालक निर्धास्त होऊन शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवत असल्याने विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ पूर्ववत होऊ लागली आहे.  - ए. एम. बागवान,  शिक्षक  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 01, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2MMczks
Read More

Sunday, January 31, 2021

खरसुंडी पौष यात्रेत चार दिवसांत 10 कोटींची उलाढाल 

खरसुंडी : राज्यात पहिल्यांदाच भरलेल्या खिल्लार जनावराच्या खरसुंडी पौष यात्रेस जनावरांची आवक 30 हजार, तर 4200 जनावरांची चार दिवसांत खरेदी-विक्री झाली. उलाढाल 10 कोटींची झाली. दरवर्षी होणारे खिलार जनावरांचे प्रदर्शन बंदीमुळे होऊ न शकल्यामुळे शौकीनांतून नाराजी जाणवली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिलीच खिल्लार जनावरांची माणपट्ट्यातील सिद्धनाथांची पौषी यात्रा खरसुंडी येथे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन भरवण्यात आली होती. 

जातीवंत खिल्लार जनावरांची यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. गाई, खोंड व पैदासी करता पाळण्यात येणारे वळीव बैल या परिसरात आहेत. खिल्लार सर्व कामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे राज्यातील अहमदनगर, मराठवाडा, विदर्भ, पुणे जिल्हातील व्यापारी यात्रेत खास करून येतात. यंदा जनावरांची आवक तीस हजारावर झाली. 27 जानेवारीपासून यात्रा भरण्यास सुरवात झाली. दोन-तीन दिवस यात्रेत जनावरांची आवक वाढत होती. राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यातील व्यापारी (हेडी) वर्षात पहिलीच यात्रा भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी दाखल झाली. चार दिवस खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. चार हजार दोनशे जनावरांची खरेदी झाली. दहा हजारापुढे आणि पाच लाखापर्यंत खोंड व बैलांची खरेदी झाली. 

शर्यतीवरील बंदी उठवली गेली तर पशुपालक शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकतात. शर्यतीच्या बैलाच्या किंमती शेतकरी व शौकिनांच्या मनावर ठरतात. त्याचा फायदा पशुधन पालकांना होतो. शर्यतीवरील बंदी उठवल्यास खिलार जनावरांच्या खरेदी विक्रीत आणखी वाढ होऊ शकते. कोरोनामुळे पौषी यात्रा बाजार स्थळ बदलण्यात आले.

गावापासून एक किलोमीटरवरील मैदानात यात्रा भरली होती. शेतकरी व व्यापाऱ्यांना खरेदी-विक्री करणे सोयीचे झाले. कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायतीने पाणी, दिवाबत्ती आणि जनावरांकरता वैद्यकीय सुविधा चांगल्या प्रकारे दिल्या. 
यात्रेत इतर व्यवसायिकांना परवानगी नसल्याने कोरोनाचे सर्व नियम पालन करीत यात्रा झाली. रस्त्याच्या दुतर्फा मोकळे मैदान असल्याने फायदेशीर ठरले.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

खरसुंडी पौष यात्रेत चार दिवसांत 10 कोटींची उलाढाल  खरसुंडी : राज्यात पहिल्यांदाच भरलेल्या खिल्लार जनावराच्या खरसुंडी पौष यात्रेस जनावरांची आवक 30 हजार, तर 4200 जनावरांची चार दिवसांत खरेदी-विक्री झाली. उलाढाल 10 कोटींची झाली. दरवर्षी होणारे खिलार जनावरांचे प्रदर्शन बंदीमुळे होऊ न शकल्यामुळे शौकीनांतून नाराजी जाणवली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिलीच खिल्लार जनावरांची माणपट्ट्यातील सिद्धनाथांची पौषी यात्रा खरसुंडी येथे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन भरवण्यात आली होती.  जातीवंत खिल्लार जनावरांची यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. गाई, खोंड व पैदासी करता पाळण्यात येणारे वळीव बैल या परिसरात आहेत. खिल्लार सर्व कामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे राज्यातील अहमदनगर, मराठवाडा, विदर्भ, पुणे जिल्हातील व्यापारी यात्रेत खास करून येतात. यंदा जनावरांची आवक तीस हजारावर झाली. 27 जानेवारीपासून यात्रा भरण्यास सुरवात झाली. दोन-तीन दिवस यात्रेत जनावरांची आवक वाढत होती. राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यातील व्यापारी (हेडी) वर्षात पहिलीच यात्रा भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी दाखल झाली. चार दिवस खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. चार हजार दोनशे जनावरांची खरेदी झाली. दहा हजारापुढे आणि पाच लाखापर्यंत खोंड व बैलांची खरेदी झाली.  शर्यतीवरील बंदी उठवली गेली तर पशुपालक शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकतात. शर्यतीच्या बैलाच्या किंमती शेतकरी व शौकिनांच्या मनावर ठरतात. त्याचा फायदा पशुधन पालकांना होतो. शर्यतीवरील बंदी उठवल्यास खिलार जनावरांच्या खरेदी विक्रीत आणखी वाढ होऊ शकते. कोरोनामुळे पौषी यात्रा बाजार स्थळ बदलण्यात आले. गावापासून एक किलोमीटरवरील मैदानात यात्रा भरली होती. शेतकरी व व्यापाऱ्यांना खरेदी-विक्री करणे सोयीचे झाले. कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायतीने पाणी, दिवाबत्ती आणि जनावरांकरता वैद्यकीय सुविधा चांगल्या प्रकारे दिल्या.  यात्रेत इतर व्यवसायिकांना परवानगी नसल्याने कोरोनाचे सर्व नियम पालन करीत यात्रा झाली. रस्त्याच्या दुतर्फा मोकळे मैदान असल्याने फायदेशीर ठरले.     संपादन : प्रफुल्ल सुतार  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3r6cRBG
Read More
पोलिसांना पाहताच वाळू चोर पळाले ! हाती लागला बैलगाडीसह किरकोळ मुद्देमाल

वैराग (सोलापूर) : घर बांधकामासाठी अत्यावश्‍यक असणाऱ्या वाळूची उपलब्धता दुरापास्त झाली आहे. कारण, वाळू लिलाव बंद असल्याने वाळू मिळणे अवघड झाल्याने त्याला लाख मोलाची किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे वाळू माफियांनी अवैधरीत्या नदी पात्रातून वाळू उपसा करून ती मोठ्या किमतीत विकणे सुरू केले आहे. वाळू वाहतुकीसाठी ट्रक, ट्रॅक्‍टरचा वापर होऊ लागला. मात्र पोलिसांच्या कारवाईत ही वाहने जप्त होऊ लागली. त्यामुळे वाळू माफियांनी आता बैलगाडीवरून वाळूची वाहतूक सुरू केल्याचे दिसून येत आहे. 

अशीच घटना राळेरास (ता. बार्शी) येथे घडली. पोलिसांना पाहताच बैलगाडी व वाळू सोडून वाळू चोरांनी धूम ठोकली. राळेरास येथील नागझरी नदी पात्रात ही घटना घडली. वाळू चोरांनी बैलगाडी व वाळूसह मुद्देमाल जागेवर सोडून पळाल्याने काही काळ पोलिसांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण, बैलगाडी पोलिस स्टेशनला कशी न्यायची, असा प्रश्‍न पोलिसांना पडला होता. याबाबत पोलिस अंमलदार रामेश्वर राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात वाळू चोरांविरोधात वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की रामेश्वर शिंदे हे शेळगाव बीटच्या अंमलदाराचे मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. ते उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, पोलिस नाईक शिवाजी हाळे, भोसले, गृहरक्षक कदम असे मिळून राळेरास हद्दीत गस्त घालत होते. सकाळी 11 वाजता त्यांना राळेरासच्या नागझरी नदी पात्रात वाळूचा उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते नदी पात्राकडे गेले असता त्यांना दोन बैलगाड्या वाळू भरून चाललेल्या दिसून आल्या. ते बैलगाडीकडे गेले असता त्यांना पाहून गाडीचालक गाडी जागेवरच उभी करून पळून गेले. त्यामुळे त्यांनी बैलगाडी व त्यातील वाळू असा सुमारे 20 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त केला. 

त्या दोन अज्ञात इसमांच्या विरुद्ध भारतिय दंड विधान कलम 379, 34 पर्यावरण संरक्षण अधिनियम 15 व 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पोलिसांना पाहताच वाळू चोर पळाले ! हाती लागला बैलगाडीसह किरकोळ मुद्देमाल वैराग (सोलापूर) : घर बांधकामासाठी अत्यावश्‍यक असणाऱ्या वाळूची उपलब्धता दुरापास्त झाली आहे. कारण, वाळू लिलाव बंद असल्याने वाळू मिळणे अवघड झाल्याने त्याला लाख मोलाची किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे वाळू माफियांनी अवैधरीत्या नदी पात्रातून वाळू उपसा करून ती मोठ्या किमतीत विकणे सुरू केले आहे. वाळू वाहतुकीसाठी ट्रक, ट्रॅक्‍टरचा वापर होऊ लागला. मात्र पोलिसांच्या कारवाईत ही वाहने जप्त होऊ लागली. त्यामुळे वाळू माफियांनी आता बैलगाडीवरून वाळूची वाहतूक सुरू केल्याचे दिसून येत आहे.  अशीच घटना राळेरास (ता. बार्शी) येथे घडली. पोलिसांना पाहताच बैलगाडी व वाळू सोडून वाळू चोरांनी धूम ठोकली. राळेरास येथील नागझरी नदी पात्रात ही घटना घडली. वाळू चोरांनी बैलगाडी व वाळूसह मुद्देमाल जागेवर सोडून पळाल्याने काही काळ पोलिसांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण, बैलगाडी पोलिस स्टेशनला कशी न्यायची, असा प्रश्‍न पोलिसांना पडला होता. याबाबत पोलिस अंमलदार रामेश्वर राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात वाळू चोरांविरोधात वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की रामेश्वर शिंदे हे शेळगाव बीटच्या अंमलदाराचे मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. ते उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, पोलिस नाईक शिवाजी हाळे, भोसले, गृहरक्षक कदम असे मिळून राळेरास हद्दीत गस्त घालत होते. सकाळी 11 वाजता त्यांना राळेरासच्या नागझरी नदी पात्रात वाळूचा उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते नदी पात्राकडे गेले असता त्यांना दोन बैलगाड्या वाळू भरून चाललेल्या दिसून आल्या. ते बैलगाडीकडे गेले असता त्यांना पाहून गाडीचालक गाडी जागेवरच उभी करून पळून गेले. त्यामुळे त्यांनी बैलगाडी व त्यातील वाळू असा सुमारे 20 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त केला.  त्या दोन अज्ञात इसमांच्या विरुद्ध भारतिय दंड विधान कलम 379, 34 पर्यावरण संरक्षण अधिनियम 15 व 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2NUrcD5
Read More
घर असावे मजबूत नकोत नुसत्या भिंती; मातीची क्षमता व हवेचा दाब तपासण्यासाठी मशीन विकसित

नागपूर : घर बांधताना किती अडचणी येतात, काय काय करावे लागते हे बांधणाऱ्यालाच समजते. इतके सारे करून मातीची क्षमता आणि हवेचा दाब योग्य प्रमाणात नसेल तर सर्व मेहनत वाया जाऊ शकते. त्यासाठी भरपूर पैसेही मोजावे लागतात. घर मजबूत राहावे यासाठी अभियांत्रिकीच्या एका प्राध्यापकाने ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ विकसित केली असून, पेटंटही प्रकाशित केले आहे.

यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सहायक प्राध्यापक प्रशांत बबनराव पांडे यांनी बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या माती परीक्षणातील मातीच्या क्षमतेचे (शियर स्ट्रेंग्थ) हवेच्या दबावाचे (मॅट्रिक सक्शन) योगदान व त्याचे परिणाम यावर संशोधन केले. त्यात हवेच्या दबावामुळे मातीची क्षमता वाढत असल्याचे अचूक निरीक्षण नोंदविले आहे.

नशीब लागतंय राव! ईश्वरचिठ्ठीने निवडून आली महिला अन् आता होणार सरपंच

हे मोजण्यासाठी त्यांनी अत्याधुनिक ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ तयार केली आहे. जुन्या काळात बांधकाम करताना माती परीक्षणासाठी साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे भिंती आणि पाया मजबूत असावे यावरच अधिक भर दिला जात होता. आता झटपट बांधकाम करताना कमी जागेत अधिक मजबूत आणि किफायतशीर बांधकाम पांडे यांच्या संशोधनामुळे शक्य होणार आहे.

प्रशांत पांडे यांनी ‘इव्हॅलुशन ऑफ शियर स्ट्रेंग्थ पॅरामीटर्स ऑफ अनसॅच्युरेटेड सॉईल’ या विषयावर आचार्य पदवीसाठी संशोधन करण्यास सुरवात केली. वायसीसीईचे प्रा. डॉ. शंतनू आर. खंडेश्वर, एम.एस.बी.टी.ई.चे उपसंचालक डॉ. सुधीर पी. बाजड यांनी मार्गदर्शन केले. त्यातून त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे विषयावर आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले.

जाणून घ्या - याला म्हणतात विश्वास! सदस्यांनी नाकारले, पण गावकऱ्यांनी स्वीकारले अन् पद जाता-जाता वाचले

काम सोपे, अचूक आणि वेगाने

प्राध्यापक पांडे यांनी बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या माती परीक्षणातील मातीच्या क्षमतेचे (शीयर स्ट्रेंग्थ) हवेच्या दबावाचे योगदान व त्याचे परिणाम तपासण्यास सुरवात केली. त्यासाठी मातीचे योग्य पद्धतीने तयार केलेले नमुने भरपूर प्रमाणात लागतात. प्रत्येक चाचणीच्या वेळी पारंपरिक पद्धतीने इतक्या प्रमाणात नमुने तयार करणे शक्य नव्हते.

त्यावर तोडगा म्हणून ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ तयार केली. ज्यामुळे त्यांना एकावेळी चांगल्या प्रतीचे ३६ नमुने तयार करणे शक्य झाले. या मशीन मुळे भरपूर प्रमाणात असलेले माती परीक्षणाचे काम सोपे, अचूक आणि वेगाने होऊ शकणार आहे.

अधिक माहितीसाठी - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी

पारंपरिक पद्धतीने मातीची क्षमता विशिष्ट जागेवर जाऊन केल्या जाते. पण या बिअरिन्ग कॅपॅसिटी मॉडेलचा योग्य वापर केल्यास विशिष्ट जागेवरची माती प्रयोग शाळेत आणून मातीच्या क्षमतेची चाचणी करता येणे शक्य होऊ शकते.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

घर असावे मजबूत नकोत नुसत्या भिंती; मातीची क्षमता व हवेचा दाब तपासण्यासाठी मशीन विकसित नागपूर : घर बांधताना किती अडचणी येतात, काय काय करावे लागते हे बांधणाऱ्यालाच समजते. इतके सारे करून मातीची क्षमता आणि हवेचा दाब योग्य प्रमाणात नसेल तर सर्व मेहनत वाया जाऊ शकते. त्यासाठी भरपूर पैसेही मोजावे लागतात. घर मजबूत राहावे यासाठी अभियांत्रिकीच्या एका प्राध्यापकाने ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ विकसित केली असून, पेटंटही प्रकाशित केले आहे. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सहायक प्राध्यापक प्रशांत बबनराव पांडे यांनी बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या माती परीक्षणातील मातीच्या क्षमतेचे (शियर स्ट्रेंग्थ) हवेच्या दबावाचे (मॅट्रिक सक्शन) योगदान व त्याचे परिणाम यावर संशोधन केले. त्यात हवेच्या दबावामुळे मातीची क्षमता वाढत असल्याचे अचूक निरीक्षण नोंदविले आहे. नशीब लागतंय राव! ईश्वरचिठ्ठीने निवडून आली महिला अन् आता होणार सरपंच हे मोजण्यासाठी त्यांनी अत्याधुनिक ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ तयार केली आहे. जुन्या काळात बांधकाम करताना माती परीक्षणासाठी साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे भिंती आणि पाया मजबूत असावे यावरच अधिक भर दिला जात होता. आता झटपट बांधकाम करताना कमी जागेत अधिक मजबूत आणि किफायतशीर बांधकाम पांडे यांच्या संशोधनामुळे शक्य होणार आहे. प्रशांत पांडे यांनी ‘इव्हॅलुशन ऑफ शियर स्ट्रेंग्थ पॅरामीटर्स ऑफ अनसॅच्युरेटेड सॉईल’ या विषयावर आचार्य पदवीसाठी संशोधन करण्यास सुरवात केली. वायसीसीईचे प्रा. डॉ. शंतनू आर. खंडेश्वर, एम.एस.बी.टी.ई.चे उपसंचालक डॉ. सुधीर पी. बाजड यांनी मार्गदर्शन केले. त्यातून त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे विषयावर आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. जाणून घ्या - याला म्हणतात विश्वास! सदस्यांनी नाकारले, पण गावकऱ्यांनी स्वीकारले अन् पद जाता-जाता वाचले काम सोपे, अचूक आणि वेगाने प्राध्यापक पांडे यांनी बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या माती परीक्षणातील मातीच्या क्षमतेचे (शीयर स्ट्रेंग्थ) हवेच्या दबावाचे योगदान व त्याचे परिणाम तपासण्यास सुरवात केली. त्यासाठी मातीचे योग्य पद्धतीने तयार केलेले नमुने भरपूर प्रमाणात लागतात. प्रत्येक चाचणीच्या वेळी पारंपरिक पद्धतीने इतक्या प्रमाणात नमुने तयार करणे शक्य नव्हते. त्यावर तोडगा म्हणून ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ तयार केली. ज्यामुळे त्यांना एकावेळी चांगल्या प्रतीचे ३६ नमुने तयार करणे शक्य झाले. या मशीन मुळे भरपूर प्रमाणात असलेले माती परीक्षणाचे काम सोपे, अचूक आणि वेगाने होऊ शकणार आहे. अधिक माहितीसाठी - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी पारंपरिक पद्धतीने मातीची क्षमता विशिष्ट जागेवर जाऊन केल्या जाते. पण या बिअरिन्ग कॅपॅसिटी मॉडेलचा योग्य वापर केल्यास विशिष्ट जागेवरची माती प्रयोग शाळेत आणून मातीच्या क्षमतेची चाचणी करता येणे शक्य होऊ शकते. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3rlSQYb
Read More
गुन्हेगारीकडे तरुण का होतात आकर्षित?

पुणे - कधी किरकोळ भांडणाचा बदला घेण्यासाठी थेट कोयता, पिस्तूल घेऊन निर्माण केली जाणारी दहशत, तर कधी आपसांतील भांडणातून वाहनांची केली जाणारी तोडफोड... कधी टोळी बनवून एखाद्यावर धारदार शस्त्रांनी केलेला जाणारा जीवघेणा हल्ला... या स्वरूपाचे गुन्हे काही महिन्यांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागांत घडत आहेत. यातील बहुतांश घटनांमध्ये तरुणांचा मोठा सहभाग आहे. अशा गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. 

मार्केट यार्ड येथे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत ४० ते ४५ वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, ते सर्वजण १९ ते २२ या वयोगटातील आहे. दत्तवाडी पोलिसांनी दहा लाख रुपयांच्या वाहनचोरीप्रकरणी पकडलेले दोन्ही संशयित आरोपी १९ वर्षांचे होते. तळजाई वसाहतीत तडीपार केलेल्या गुंडाने कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत पोलिसांना धक्काबुक्की केली. या गुन्ह्यातील आरोपीही २० वर्षांचा आहे. या सारख्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील आरोपी हे १९ ते २५ वयोगटातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. खंडणी, मारहाण, दहशत निर्माण करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे या स्वरूपाचे गुन्हे संबंधित गुन्हेगारांकडून केले जात आहेत. 

आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात

गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात घडणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये तरुण गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारणावरून एखाद्याच्या जिवावर उठणे किंवा नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे गंभीर प्रकार सातत्याने घडत असून त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरीकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार, गुन्हे शाखेने अशा गुन्हेगारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. 

‘फ्रेंड्स सर्कल’चे वाढदिवस रस्त्यांवर 
तरुणांकडून त्यांचे ‘फ्रेंड्स सर्कल’ बनवून टोळक्‍या-टोळक्‍याने रस्त्यांवर वाढदिवस साजरे केले जातात. तसेच कारागृहातून बाहेर येणाऱ्या गुन्हेगारांचेही याच टोळक्‍यांकडून जंगी स्वागत केले जाते. चिकन-मटण, दारूच्या पार्ट्याही दिल्या जातात. हे तरुण विविध कार्यक्रमांच्या नावाखाली विक्रेते, व्यावसायिकांकडून पैसे उकळत असल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन

गुन्हेगारीकडे तरुण का होतात आकर्षित?
    तरुणांचे वास्तव्य असलेल्या परिसरातील वाढती ‘भाईगिरी’ 
    झटपट पैसा कमाविण्याची लालसा 
    चांगले राहणीमान व मौजमजेची आवड 
    गुन्हेगारीवरील वेबसीरिज, चित्रपट, मालिकांचा परिणाम 
    शिक्षणाचा अभाव व बेरोजगारी 
    स्वतःचा दबदबा निर्माण करण्याची हौस

गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांवर गुन्हे शाखेकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते.  सातत्याने गुन्हे करणाऱ्या तरुणांवर गुन्हे शाखेच्या पथकांचे विशेष लक्ष असून त्यांच्यावर सध्या कडक कारवाई करण्यात येत आहे.
-अशोक मोराळे,  अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वेगवेगळ्या कारणांमुळे काही तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यांच्याकडून नागरिक, विक्रेते व महिलांना त्रास होतो. त्यांच्याविरुद्ध आवाज उठविल्यास संबंधित व्यक्तीला वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. अशा गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असणे गरजेचे आहे.
- दत्ता जाधव,  सामाजिक कार्यकर्ते

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

गुन्हेगारीकडे तरुण का होतात आकर्षित? पुणे - कधी किरकोळ भांडणाचा बदला घेण्यासाठी थेट कोयता, पिस्तूल घेऊन निर्माण केली जाणारी दहशत, तर कधी आपसांतील भांडणातून वाहनांची केली जाणारी तोडफोड... कधी टोळी बनवून एखाद्यावर धारदार शस्त्रांनी केलेला जाणारा जीवघेणा हल्ला... या स्वरूपाचे गुन्हे काही महिन्यांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागांत घडत आहेत. यातील बहुतांश घटनांमध्ये तरुणांचा मोठा सहभाग आहे. अशा गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.  मार्केट यार्ड येथे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत ४० ते ४५ वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, ते सर्वजण १९ ते २२ या वयोगटातील आहे. दत्तवाडी पोलिसांनी दहा लाख रुपयांच्या वाहनचोरीप्रकरणी पकडलेले दोन्ही संशयित आरोपी १९ वर्षांचे होते. तळजाई वसाहतीत तडीपार केलेल्या गुंडाने कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत पोलिसांना धक्काबुक्की केली. या गुन्ह्यातील आरोपीही २० वर्षांचा आहे. या सारख्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील आरोपी हे १९ ते २५ वयोगटातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. खंडणी, मारहाण, दहशत निर्माण करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे या स्वरूपाचे गुन्हे संबंधित गुन्हेगारांकडून केले जात आहेत.  आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात घडणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये तरुण गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारणावरून एखाद्याच्या जिवावर उठणे किंवा नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे गंभीर प्रकार सातत्याने घडत असून त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरीकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार, गुन्हे शाखेने अशा गुन्हेगारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.  ‘फ्रेंड्स सर्कल’चे वाढदिवस रस्त्यांवर  तरुणांकडून त्यांचे ‘फ्रेंड्स सर्कल’ बनवून टोळक्‍या-टोळक्‍याने रस्त्यांवर वाढदिवस साजरे केले जातात. तसेच कारागृहातून बाहेर येणाऱ्या गुन्हेगारांचेही याच टोळक्‍यांकडून जंगी स्वागत केले जाते. चिकन-मटण, दारूच्या पार्ट्याही दिल्या जातात. हे तरुण विविध कार्यक्रमांच्या नावाखाली विक्रेते, व्यावसायिकांकडून पैसे उकळत असल्याचे दिसून येत आहे. आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन गुन्हेगारीकडे तरुण का होतात आकर्षित?     तरुणांचे वास्तव्य असलेल्या परिसरातील वाढती ‘भाईगिरी’      झटपट पैसा कमाविण्याची लालसा      चांगले राहणीमान व मौजमजेची आवड      गुन्हेगारीवरील वेबसीरिज, चित्रपट, मालिकांचा परिणाम      शिक्षणाचा अभाव व बेरोजगारी      स्वतःचा दबदबा निर्माण करण्याची हौस गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांवर गुन्हे शाखेकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते.  सातत्याने गुन्हे करणाऱ्या तरुणांवर गुन्हे शाखेच्या पथकांचे विशेष लक्ष असून त्यांच्यावर सध्या कडक कारवाई करण्यात येत आहे. -अशोक मोराळे,  अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वेगवेगळ्या कारणांमुळे काही तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यांच्याकडून नागरिक, विक्रेते व महिलांना त्रास होतो. त्यांच्याविरुद्ध आवाज उठविल्यास संबंधित व्यक्तीला वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. अशा गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असणे गरजेचे आहे. - दत्ता जाधव,  सामाजिक कार्यकर्ते Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3cp5EZv
Read More
बापरे! आयुष्यातील तब्बल पावणे दोन महिने नागरिक घालवतात वाहतूक सिग्नलवर; दररोज घालवतात इतकी मिनिटं  

नागपूर ः शहरातील प्रत्येकच व्यक्तीला ‘ग्रीन लाइट' सुरू होईपर्यंत सिग्नलजवळ थांबावे लागते. अर्थात सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर पानटपरीनंतर सिग्नलवर थांबा बंधनकारकच आहे. घर ते नोकरीचे किंवा व्यवसायाच्या ठिकाणापर्यंत ये-जा करताना प्रत्येकाला एका वाहतूक सिग्नलवर किमान दोनदा थांबावे लागत आहे. हिशेब केल्यास एका नागपूरकराला दररोज पाच मिनिटे सिग्नलवर घालवावे लागत असून आयुष्यातील ५४ दिवस ४ तास यात जात असल्याचे दिसून येत आहे.

दक्षिण नागपुरातील रिंग रोडपलिकडील व्यक्तीला बर्डीवर जायचे असेल तर मानेवाडा चौक, तुकडोजी पुतळा चौक, धंतोली पोलिस स्टेशन चौकातील सिग्नल पार करून जावे लागते. त्यापुढे सिव्हिल लाईनला जाताना व्हेरायटी चौक, झिरो माईल चौक पार करावा लागतो. महालला जायचे असल्यास सक्करदरा चौक, जुनी शुक्रवारी चौकातून जावे लागते. सिव्हिल लाईनला अनेक कार्यालये असून येथे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. येथे पोहोचेपर्यंत एका व्यक्तीचे सिग्नलवर अडीच मिनिटे जातात. 

नक्की वाचा - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी

पूर्व नागपुरातील व्यक्तीला सिव्हिल लाईनकडे जाण्यासाठी सिग्नल असलेले टेलिफोन एक्सचेंज चौक, गंगा-जमना चौक, महात्मा गांधी चौक, अग्रसेन चौक, संविधान चौकातील सिग्नलवर थांबा घ्यावा लागतो. येथील नागरिकांनाही अडीच ते तीन मिनिटे लागतात. उत्तर नागपुरातील नागरिकांना बर्डी किंवा सिव्हिल लाईनला यायचे असल्यास इंदोरा चौक, कडबी चौक, संविधान चौकातील सिग्नलवर थांबावे लागते. त्यांनाही दोन मिनिटे लागतात. एवढाच वेळ परत येण्यासाठीही लागतो. 

शहरात १६० चौकांत वाहतूक सिग्नल असून एका व्यक्तीला पाच मिनिटे दररोज सिग्नलवर व्यतीत करावे लागते. व्यावसायिकही दररोज जेवढे फिरतात किंवा दुकानापर्यंत जातात. त्यांनाही एवढाच कालावधी दुकानापर्यंत जाताना किंवा साहित्य विक्रीसाठी फिरताना लागतो. त्यामुळे वर्षातील ३६५ दिवसांपैकी ६५ दिवस वगळल्यास एक व्यक्ती किमान ३०० दिवस चौकातून ये-जा करतो. वर्षातून एक व्यक्ती एक दिवस व एक तास सिग्नलवर घालवतो. 

आरटीओच्या नियमानुसार वयाच्या अठराव्या वर्षापासून दुचाकी किंवा तीन चाकी चालविण्यास सुरुवात केली जाते. मागील ऑक्टोबरमध्ये अमेरिकेतील एका नियतकालिकाच्या अभ्यासातून भारतीयांचे सरासरी वय ७० असल्याचे आढळून आले. सुरुवातीचे अठरा वर्षे कमी केल्यास एक व्यक्ती सरासरी ५२ वर्षे वाहन चालवितो किंवा वाहनातून प्रवास करतो. वर्षातून एक व्यक्ती एक दिवस व एक तास सिग्नलवर घालवतो. त्यानुसार एक नागपूरकर त्यांच्या आयुष्यातील ५४ दिवस ४ तास सिग्नलवर घालवीत असल्याचे अधोरेखित होत आहे.

जाणून घ्या - ऋतूंचा अजब खेळ! दोन दिवसांत तब्बल ६ अंशांनी घसरला पारा; फेब्रुवारीत 'या' दिवसांत पावसाचीही शक्यता   

भारतीयांच्या आयुष्यात १० वर्षांनी वाढ

अमेरिकेतील एका नियतकालिकाच्या अभ्यासात भारतीय नागरिकांच्या सरासरी आयुष्यात १९९० पासून आजपर्यंत १० वर्षांची घसघशीत भर पडल्याचे आढळून आले आहे. १९९० मध्ये भारतीयांचे सरासरी आयुष्यमान ५९.६ वर्षे होते. ते २०१९ मध्ये ७०.८ वर्षांवर पोहचले असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. आयुर्मान वाढीत केरळ आघाडीवर असून येथील नागरिकांचे सरासरी आयुर्मान ७७.३ वर्षे आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचे आयुष्यमान ६८ ते ७४ वर्षे आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

बापरे! आयुष्यातील तब्बल पावणे दोन महिने नागरिक घालवतात वाहतूक सिग्नलवर; दररोज घालवतात इतकी मिनिटं   नागपूर ः शहरातील प्रत्येकच व्यक्तीला ‘ग्रीन लाइट' सुरू होईपर्यंत सिग्नलजवळ थांबावे लागते. अर्थात सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर पानटपरीनंतर सिग्नलवर थांबा बंधनकारकच आहे. घर ते नोकरीचे किंवा व्यवसायाच्या ठिकाणापर्यंत ये-जा करताना प्रत्येकाला एका वाहतूक सिग्नलवर किमान दोनदा थांबावे लागत आहे. हिशेब केल्यास एका नागपूरकराला दररोज पाच मिनिटे सिग्नलवर घालवावे लागत असून आयुष्यातील ५४ दिवस ४ तास यात जात असल्याचे दिसून येत आहे. दक्षिण नागपुरातील रिंग रोडपलिकडील व्यक्तीला बर्डीवर जायचे असेल तर मानेवाडा चौक, तुकडोजी पुतळा चौक, धंतोली पोलिस स्टेशन चौकातील सिग्नल पार करून जावे लागते. त्यापुढे सिव्हिल लाईनला जाताना व्हेरायटी चौक, झिरो माईल चौक पार करावा लागतो. महालला जायचे असल्यास सक्करदरा चौक, जुनी शुक्रवारी चौकातून जावे लागते. सिव्हिल लाईनला अनेक कार्यालये असून येथे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. येथे पोहोचेपर्यंत एका व्यक्तीचे सिग्नलवर अडीच मिनिटे जातात.  नक्की वाचा - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी पूर्व नागपुरातील व्यक्तीला सिव्हिल लाईनकडे जाण्यासाठी सिग्नल असलेले टेलिफोन एक्सचेंज चौक, गंगा-जमना चौक, महात्मा गांधी चौक, अग्रसेन चौक, संविधान चौकातील सिग्नलवर थांबा घ्यावा लागतो. येथील नागरिकांनाही अडीच ते तीन मिनिटे लागतात. उत्तर नागपुरातील नागरिकांना बर्डी किंवा सिव्हिल लाईनला यायचे असल्यास इंदोरा चौक, कडबी चौक, संविधान चौकातील सिग्नलवर थांबावे लागते. त्यांनाही दोन मिनिटे लागतात. एवढाच वेळ परत येण्यासाठीही लागतो.  शहरात १६० चौकांत वाहतूक सिग्नल असून एका व्यक्तीला पाच मिनिटे दररोज सिग्नलवर व्यतीत करावे लागते. व्यावसायिकही दररोज जेवढे फिरतात किंवा दुकानापर्यंत जातात. त्यांनाही एवढाच कालावधी दुकानापर्यंत जाताना किंवा साहित्य विक्रीसाठी फिरताना लागतो. त्यामुळे वर्षातील ३६५ दिवसांपैकी ६५ दिवस वगळल्यास एक व्यक्ती किमान ३०० दिवस चौकातून ये-जा करतो. वर्षातून एक व्यक्ती एक दिवस व एक तास सिग्नलवर घालवतो.  आरटीओच्या नियमानुसार वयाच्या अठराव्या वर्षापासून दुचाकी किंवा तीन चाकी चालविण्यास सुरुवात केली जाते. मागील ऑक्टोबरमध्ये अमेरिकेतील एका नियतकालिकाच्या अभ्यासातून भारतीयांचे सरासरी वय ७० असल्याचे आढळून आले. सुरुवातीचे अठरा वर्षे कमी केल्यास एक व्यक्ती सरासरी ५२ वर्षे वाहन चालवितो किंवा वाहनातून प्रवास करतो. वर्षातून एक व्यक्ती एक दिवस व एक तास सिग्नलवर घालवतो. त्यानुसार एक नागपूरकर त्यांच्या आयुष्यातील ५४ दिवस ४ तास सिग्नलवर घालवीत असल्याचे अधोरेखित होत आहे. जाणून घ्या - ऋतूंचा अजब खेळ! दोन दिवसांत तब्बल ६ अंशांनी घसरला पारा; फेब्रुवारीत 'या' दिवसांत पावसाचीही शक्यता    भारतीयांच्या आयुष्यात १० वर्षांनी वाढ अमेरिकेतील एका नियतकालिकाच्या अभ्यासात भारतीय नागरिकांच्या सरासरी आयुष्यात १९९० पासून आजपर्यंत १० वर्षांची घसघशीत भर पडल्याचे आढळून आले आहे. १९९० मध्ये भारतीयांचे सरासरी आयुष्यमान ५९.६ वर्षे होते. ते २०१९ मध्ये ७०.८ वर्षांवर पोहचले असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. आयुर्मान वाढीत केरळ आघाडीवर असून येथील नागरिकांचे सरासरी आयुर्मान ७७.३ वर्षे आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचे आयुष्यमान ६८ ते ७४ वर्षे आहे.  संपादन - अथर्व महांकाळ  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3ajcPzz
Read More
अतिक्रमणे शोधण्यासाठी खासगी कंपनीची मदत; महापालिकेची योजना

पुणे - गल्लीबोळ, वर्दळीचे चौक, रस्त्यालगतचे भाग आणि पादचारी मार्गावरही अतिक्रमणे थाटली गेली असतानाही, नेमके कुठे अतिक्रमणे आहेत, याचा शोध महापालिका घेणार आहे. अतिक्रमणांच्या शोधासाठी खास यंत्रणा राबवून, तिच्यावर भरमसाठ पैसाही खर्च करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. त्यामुळे राजकीय, प्रशासकीय ‘अभय’ मिळवून जागोजागी उभारलेले झोपड्या, हॉटेल, त्यापुढची छते, हातगाड्या आणि टपऱ्या काढण्यासाठी पुणेकरांचा पैसा वापरला जाणार आहे.

आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन

शहरातील अतिक्रमणे शोधून, त्यावर नियमित कारवाई करण्यासाठी महापालिका आता आर्टिफिशिअल इंटीलिजेन्सचा (गुगल मॅपिंग) वापर करणार असून, पुढील वर्षात सर्वत्र प्रभावीपणे हा प्रयोग राबवून, पुणे अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन महापालिकेच्या २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. शहरात विशेषतः मध्यवस्ती भागातील बाजारपेठांसह उपनगरांमधील रस्ते आणि चौका-चौका बेकायदेशीर स्टॉल उभारली गेली आहेत. प्रमुख रस्त्यांवरील पदपथावरही व्यावसायिकांनीही अतिक्रमणे केली आहेत. त्याशिवाय, महापालिकेच्या मालकीच्या इमारतीसह मोकळ्या जागांवर व्यावसायिक, निवासी स्वरूपाची अतिक्रमणे झाल्याचे दिसत आहे. त्यावर अधून-मधून कारवाई केली जाते. मात्र, कारवाईचा वेग कमी होताच पुन्हा अतिक्रमणे उभारली जातात. परिणामी, पादचारी, वाहनचालकांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. 

आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात

स्वतंत्र संगणक प्रणाली
या यंत्रणेसाठी स्वतंत्र संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार करण्यात येणार असून, त्यासाठी पुन्हा खासगी कंपनीची नेमणूक केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

अतिक्रमणे शोधण्यासाठी खासगी कंपनीची मदत; महापालिकेची योजना पुणे - गल्लीबोळ, वर्दळीचे चौक, रस्त्यालगतचे भाग आणि पादचारी मार्गावरही अतिक्रमणे थाटली गेली असतानाही, नेमके कुठे अतिक्रमणे आहेत, याचा शोध महापालिका घेणार आहे. अतिक्रमणांच्या शोधासाठी खास यंत्रणा राबवून, तिच्यावर भरमसाठ पैसाही खर्च करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. त्यामुळे राजकीय, प्रशासकीय ‘अभय’ मिळवून जागोजागी उभारलेले झोपड्या, हॉटेल, त्यापुढची छते, हातगाड्या आणि टपऱ्या काढण्यासाठी पुणेकरांचा पैसा वापरला जाणार आहे. आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन शहरातील अतिक्रमणे शोधून, त्यावर नियमित कारवाई करण्यासाठी महापालिका आता आर्टिफिशिअल इंटीलिजेन्सचा (गुगल मॅपिंग) वापर करणार असून, पुढील वर्षात सर्वत्र प्रभावीपणे हा प्रयोग राबवून, पुणे अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन महापालिकेच्या २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. शहरात विशेषतः मध्यवस्ती भागातील बाजारपेठांसह उपनगरांमधील रस्ते आणि चौका-चौका बेकायदेशीर स्टॉल उभारली गेली आहेत. प्रमुख रस्त्यांवरील पदपथावरही व्यावसायिकांनीही अतिक्रमणे केली आहेत. त्याशिवाय, महापालिकेच्या मालकीच्या इमारतीसह मोकळ्या जागांवर व्यावसायिक, निवासी स्वरूपाची अतिक्रमणे झाल्याचे दिसत आहे. त्यावर अधून-मधून कारवाई केली जाते. मात्र, कारवाईचा वेग कमी होताच पुन्हा अतिक्रमणे उभारली जातात. परिणामी, पादचारी, वाहनचालकांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.  आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात स्वतंत्र संगणक प्रणाली या यंत्रणेसाठी स्वतंत्र संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार करण्यात येणार असून, त्यासाठी पुन्हा खासगी कंपनीची नेमणूक केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2YvfUr1
Read More
ऑर्गनोफॉस्फेट रसायनामुळे श्र्वसनाच्या समस्यांचा धोका

पुणे- वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी अधिक उत्पन्नाकरिता कृषी क्षेत्रापासून उद्योगापर्यंत विविध प्रकाराच्या रसायनांचा वापर केला जातो. कीटकनाशक, औषधे, गृहोपयोगी रसायने आदींमध्ये ‘ऑर्गनोफॉस्फेट’ या रसायनाचा मोठ्या प्रामाणावर वापर होतो. मात्र, त्यामुळे श्र्वसनमार्गाशी निगडित समस्या तर वाढतात त्याचबरोबर कोरोनाशी संबंधित धोकाही वाढतो, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील डॉ. सायंती पोद्दार, पश्‍चिम बंगालच्या काझी नाझरुल विद्यापीठाचे डॉ. प्रेम राजक तसेच, डॉ. ए. गांगुली, डॉ. सौरभ सरकार, डॉ. मोमिता दत्ता, डॉ. सलमा खातून आणि डॉ. सुमेधा राय यांनी हे संशोधन केले. यासंबंधीचे संशोधन ‘एल्सव्हेअर’च्या फूड अँड टॉक्सिकोलॉजी या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.

आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन

ऑर्गनोफॉस्फेट म्हणजे काय?
ऑर्गनोफॉस्फेट हे एका प्रकारचे कीटकनाशक आहे. त्याचा वापर करून फळे व भाज्या पिकविण्यात येतात. त्यामुळे हे रसायन काही प्रमाणात खाद्य पदार्थांमध्ये राहतात. तसेच दीर्घकाळ या रसायनाच्या संपर्कात आल्यावर याचा परिणाम मानवी रोगप्रतिकारशक्तीवर (इम्युनिटी) होतो. त्यामुळे याला ‘इम्युनोटॉक्सिक’ म्हणून ओळखले जाते. अशा रसायनांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात संपर्क आल्यास शरीराची संसर्गाशी नैसर्गिकपणे लढण्याची क्षमता कमी होते. परिणामी विषाणूजन्य संसर्गाची शक्यता वाढू शकते. 

आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात

सर्वाधिक धोका कोणाला?
साधारणपणे सर्व वयोगटांना या रसायनाचा धोका आहे. परंतु, बऱ्याचवेळी चाळीशीनंतर प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता कमी होते आणि अशा वयोगटातील लोकांना याचा सर्वाधिक धोका असतो. जास्त काळ अर्गनोफॉस्फेटच्या संपर्कात येणारे लोकं ‘इम्युनोडेफिशियंट’ असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. तसेच, या लोकांना श्र्वसनमार्गाचे संक्रमण झाले असल्याची शक्यता आहे. असे या अभ्यासातील डॉ. सायंती पोतदार यांनी सांगितले.

हे करणे आवश्‍यक
फळ, भाजी किंवा तृणधान्यांसारखे खाद्यपदार्थ स्वच्छ धुणे आणि योग्य प्रकारे शिजवणे
साथीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर नियमितपणे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, सेलेनियम, झिंक तसेच नैसर्गिक किंवा सिंथेटिक अँटी ऑक्सिडंट्सचे सेवन केल्याने ऑर्गनोफॉस्फेट्सचा रोगप्रतिकारशक्तीवर कमी प्रभाव होतो.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

निष्कर्ष 
दीर्घकाळ ऑर्गनोफॉस्फेटच्या संपर्कात आल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी
सार्स कोव्ह-२ सारख्या विषाणूजन्य आजारांचा धोका वाढतो.
श्वसनाशी निगडित आजार जडू शकतात 
‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’मुळे प्रतिकारशक्तीशी संबंधित असलेल्या विविध अवयवांमधील पेशी मरतात
‘लिम्फोसाइट’ आणि ‘अँटीबॉडी’ची संख्या कमी होऊ शकते
अतिरिक्त वापराचा पर्यावरणावरही परिणाम

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

ऑर्गनोफॉस्फेट रसायनामुळे श्र्वसनाच्या समस्यांचा धोका पुणे- वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी अधिक उत्पन्नाकरिता कृषी क्षेत्रापासून उद्योगापर्यंत विविध प्रकाराच्या रसायनांचा वापर केला जातो. कीटकनाशक, औषधे, गृहोपयोगी रसायने आदींमध्ये ‘ऑर्गनोफॉस्फेट’ या रसायनाचा मोठ्या प्रामाणावर वापर होतो. मात्र, त्यामुळे श्र्वसनमार्गाशी निगडित समस्या तर वाढतात त्याचबरोबर कोरोनाशी संबंधित धोकाही वाढतो, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील डॉ. सायंती पोद्दार, पश्‍चिम बंगालच्या काझी नाझरुल विद्यापीठाचे डॉ. प्रेम राजक तसेच, डॉ. ए. गांगुली, डॉ. सौरभ सरकार, डॉ. मोमिता दत्ता, डॉ. सलमा खातून आणि डॉ. सुमेधा राय यांनी हे संशोधन केले. यासंबंधीचे संशोधन ‘एल्सव्हेअर’च्या फूड अँड टॉक्सिकोलॉजी या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन ऑर्गनोफॉस्फेट म्हणजे काय? ऑर्गनोफॉस्फेट हे एका प्रकारचे कीटकनाशक आहे. त्याचा वापर करून फळे व भाज्या पिकविण्यात येतात. त्यामुळे हे रसायन काही प्रमाणात खाद्य पदार्थांमध्ये राहतात. तसेच दीर्घकाळ या रसायनाच्या संपर्कात आल्यावर याचा परिणाम मानवी रोगप्रतिकारशक्तीवर (इम्युनिटी) होतो. त्यामुळे याला ‘इम्युनोटॉक्सिक’ म्हणून ओळखले जाते. अशा रसायनांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात संपर्क आल्यास शरीराची संसर्गाशी नैसर्गिकपणे लढण्याची क्षमता कमी होते. परिणामी विषाणूजन्य संसर्गाची शक्यता वाढू शकते.  आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात सर्वाधिक धोका कोणाला? साधारणपणे सर्व वयोगटांना या रसायनाचा धोका आहे. परंतु, बऱ्याचवेळी चाळीशीनंतर प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता कमी होते आणि अशा वयोगटातील लोकांना याचा सर्वाधिक धोका असतो. जास्त काळ अर्गनोफॉस्फेटच्या संपर्कात येणारे लोकं ‘इम्युनोडेफिशियंट’ असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. तसेच, या लोकांना श्र्वसनमार्गाचे संक्रमण झाले असल्याची शक्यता आहे. असे या अभ्यासातील डॉ. सायंती पोतदार यांनी सांगितले. हे करणे आवश्‍यक फळ, भाजी किंवा तृणधान्यांसारखे खाद्यपदार्थ स्वच्छ धुणे आणि योग्य प्रकारे शिजवणे साथीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर नियमितपणे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, सेलेनियम, झिंक तसेच नैसर्गिक किंवा सिंथेटिक अँटी ऑक्सिडंट्सचे सेवन केल्याने ऑर्गनोफॉस्फेट्सचा रोगप्रतिकारशक्तीवर कमी प्रभाव होतो. पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा निष्कर्ष  दीर्घकाळ ऑर्गनोफॉस्फेटच्या संपर्कात आल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी सार्स कोव्ह-२ सारख्या विषाणूजन्य आजारांचा धोका वाढतो. श्वसनाशी निगडित आजार जडू शकतात  ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’मुळे प्रतिकारशक्तीशी संबंधित असलेल्या विविध अवयवांमधील पेशी मरतात ‘लिम्फोसाइट’ आणि ‘अँटीबॉडी’ची संख्या कमी होऊ शकते अतिरिक्त वापराचा पर्यावरणावरही परिणाम Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3rbutwe
Read More
Mumbai Local Train | आजपासून सर्वसामान्यांना मर्यादित मुभा; विनामास्क, फुकट्यांवर होणार कारवाई

मुंबई  : गेल्या दहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना उद्यापासून (ता. 1) मर्यादित लोकल प्रवासास मुभा मिळाली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा ठराविक वेळेत सुरू होत आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल यांची कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. दरम्यान, विनातिकीट प्रवास करणाऱ्या, विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 

राज्य सरकारने गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे सर्व प्रवाशांना पहाटे पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, दुपारी 12 पासून ते दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. सर्वसामान्य प्रवासी या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी लोकलमधून प्रवास करू शकणार नसल्याचे निर्देश राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. 

सकाळ सन्मान सोहळा | नागरिकांची चिंता दूर करणाऱ्यांचा सन्मान : शरद पवार

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

गर्दीचे नियोजन आणि गर्दीचे विभाजन तत्काळ होण्यासाठी बंद केलेली सर्व प्रवेशद्वारे, जिने, सरकते जिने, पादचारी पूल खुले केले जाणार आहेत. एटीव्हीएम, जेव्हीटीएम, सर्व तिकीट खिडक्‍या सुरू करण्यात येणार आहेत. सीएसएमटी, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, चर्चगेट, वांद्रे, अंधेरी, जोगेश्‍वरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या स्थानकांवर गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. लोकलमध्ये, रेल्वे स्थानकात, रेल्वे परिसरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा व्यवस्थेकडून महापालिकेशी समन्वय साधण्यात आला आहे. लोकलमध्ये अचानक प्रवाशांची तिकीट तपासणी केली जाणार आहे. 

सकाळ सन्मान सोहळा | ''सकाळची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद''; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सकाळ सन्मान सोहळा | आरोग्यदायी महाराष्ट्र हेच आपले व्हिजन; आरोग्य मंत्री राजेश टोपे

तिकीट तपासनीसांची पथके 
गर्दी नसलेल्या वेळी सर्वसामान्यांना प्रवासाची अनुमती देण्यात आली आहे; मात्र गर्दीच्या वेळी अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्वसामान्यांनी प्रवास केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तिकीट तपासनीसांची पथके तैनात आहेत. सीएसएमटीवर 80, दादर 40, कुर्ला 30, घाटकोपर स्थानकावर 15 तिकीट तपासनीस तैनात आहेत. मध्य रेल्वेच्या स्थानकावर एकूण 700 तिकीट तपासनीस असणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

सीएसएमटी स्थानकावर रंगीत तालीम 
सर्वसामान्यांसाठी उद्यापासून (ता. 1) ठराविक वेळेत लोकल सेवा सुरू होत आहे. दिल्लीतील इस्राईल दूतावासासमोर झालेल्या बॉम्बस्फोटामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट असून, सर्वत्र अनेक संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. सीएसएमटी रेल्वेस्थानकावरही रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि अधिकारी तैनात असून, रंगीत तालीमही घेण्यात आली. यामध्ये आरपीएफ, जीआरपी, स्थानिक पोलिस, एनएसजी कमांडो यांनी भाग घेतला. मागील दोन दिवस रात्री 10 ते रविवारी मध्यरात्री 3 वाजून 25 मिनिटांपर्यंत रंगीत तालीम सुरू होती. 25 एनएसजी कमांडोंच्या दोन तुकड्यांनी सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 18 वर सहभाग घेतला. 

गर्दीचे नियोजन आणि विभाजन करण्यासाठी रेल्वे सुरक्षा विभागाने कंबर कसली आहे. सर्व उपाययोजना केल्या आहेत. सर्व प्रवेशद्वार, जिने, पादचारी पूल, एटीव्हीएम खुली केली आहेत. विनामास्क आणि विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे. 
- जितेंद्र श्रीवास्तव,
विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे 

Mumbai Local Train Limited access to the general public from today

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Mumbai Local Train | आजपासून सर्वसामान्यांना मर्यादित मुभा; विनामास्क, फुकट्यांवर होणार कारवाई मुंबई  : गेल्या दहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना उद्यापासून (ता. 1) मर्यादित लोकल प्रवासास मुभा मिळाली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा ठराविक वेळेत सुरू होत आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल यांची कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. दरम्यान, विनातिकीट प्रवास करणाऱ्या, विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.  राज्य सरकारने गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे सर्व प्रवाशांना पहाटे पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, दुपारी 12 पासून ते दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. सर्वसामान्य प्रवासी या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी लोकलमधून प्रवास करू शकणार नसल्याचे निर्देश राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.  सकाळ सन्मान सोहळा | नागरिकांची चिंता दूर करणाऱ्यांचा सन्मान : शरद पवार मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा गर्दीचे नियोजन आणि गर्दीचे विभाजन तत्काळ होण्यासाठी बंद केलेली सर्व प्रवेशद्वारे, जिने, सरकते जिने, पादचारी पूल खुले केले जाणार आहेत. एटीव्हीएम, जेव्हीटीएम, सर्व तिकीट खिडक्‍या सुरू करण्यात येणार आहेत. सीएसएमटी, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, चर्चगेट, वांद्रे, अंधेरी, जोगेश्‍वरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या स्थानकांवर गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. लोकलमध्ये, रेल्वे स्थानकात, रेल्वे परिसरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा व्यवस्थेकडून महापालिकेशी समन्वय साधण्यात आला आहे. लोकलमध्ये अचानक प्रवाशांची तिकीट तपासणी केली जाणार आहे.  सकाळ सन्मान सोहळा | ''सकाळची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद''; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळ सन्मान सोहळा | आरोग्यदायी महाराष्ट्र हेच आपले व्हिजन; आरोग्य मंत्री राजेश टोपे तिकीट तपासनीसांची पथके  गर्दी नसलेल्या वेळी सर्वसामान्यांना प्रवासाची अनुमती देण्यात आली आहे; मात्र गर्दीच्या वेळी अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्वसामान्यांनी प्रवास केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तिकीट तपासनीसांची पथके तैनात आहेत. सीएसएमटीवर 80, दादर 40, कुर्ला 30, घाटकोपर स्थानकावर 15 तिकीट तपासनीस तैनात आहेत. मध्य रेल्वेच्या स्थानकावर एकूण 700 तिकीट तपासनीस असणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  सीएसएमटी स्थानकावर रंगीत तालीम  सर्वसामान्यांसाठी उद्यापासून (ता. 1) ठराविक वेळेत लोकल सेवा सुरू होत आहे. दिल्लीतील इस्राईल दूतावासासमोर झालेल्या बॉम्बस्फोटामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट असून, सर्वत्र अनेक संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. सीएसएमटी रेल्वेस्थानकावरही रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि अधिकारी तैनात असून, रंगीत तालीमही घेण्यात आली. यामध्ये आरपीएफ, जीआरपी, स्थानिक पोलिस, एनएसजी कमांडो यांनी भाग घेतला. मागील दोन दिवस रात्री 10 ते रविवारी मध्यरात्री 3 वाजून 25 मिनिटांपर्यंत रंगीत तालीम सुरू होती. 25 एनएसजी कमांडोंच्या दोन तुकड्यांनी सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 18 वर सहभाग घेतला.  गर्दीचे नियोजन आणि विभाजन करण्यासाठी रेल्वे सुरक्षा विभागाने कंबर कसली आहे. सर्व उपाययोजना केल्या आहेत. सर्व प्रवेशद्वार, जिने, पादचारी पूल, एटीव्हीएम खुली केली आहेत. विनामास्क आणि विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे.  - जितेंद्र श्रीवास्तव, विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे  Mumbai Local Train Limited access to the general public from today ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/36sZxQ7
Read More
सिंधुदुर्गात 68 टक्के कोरोना लसीकरण 

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळून आतापर्यंत 2 हजार 523 कर्मचाऱ्यांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. लस घेतलेल्यांना कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी 68 टक्के आहे. नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी 55.08 टक्के आहे. 

जिल्ह्यात लस उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्टाफ नर्स अलका सांगवेकर यांना केंद्रावर पहिल्यांदा लस टोचून जिल्ह्यातील कोविड लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर आता खासगी रुग्णालयातील डॉक्‍टर व नर्स व इतर कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. सुरुवातीला काही ठिकाणी लस घेण्यास कर्मचारी धजावत नव्हते; मात्र कर्मचाऱ्यां मधील गैरसमज दूर झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी लस घेतली. 

जिल्ह्यासाठी सिरम इन्स्टीट्यूट निर्मित कोविशिल्ड लसीचे 10 हजार 260 डोसेस उपलब्ध झाले होते. लसीच्या एक हजार 26 व्हायल्स तसेच इंजेक्‍शनसाठी 12 हजार 600 सिरीज मिळाल्या होत्या. ही लस 2 ते 8 सेंटिग्रेड तापमानास साठविली जाते. एक व्हायल 5 मिलीलीटरची असून प्रत्येक व्यक्तीस 0.5 मिलीलीटर एवढा डोस देण्यात येत आला होता. या लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहेत. दोन डोसच्यामध्ये 4 ते 6 आठवड्यांचे अंतर असणार आहे. 

ज्या व्यक्तींना यापूर्वी कोणत्याही लसीची लर्जी आहे, रक्तासंबंधी आजार आङेत, रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, गरोदर माता, स्तनदा माता यांना लस देताना विशेष काळजी घेण्यात आली. डोकेदुखी, उलटी, मळमळ, पोटदुखी, चक्कर येणे, सांधे दुखी, इंजेक्‍शनच्या ठिकाणी वेदना, खाज येणे, पुरळ येणे हे लसीचे सर्वसाधारण दुष्परीणाम आहेत; परंतु यापैकी कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाही. 

सुरुवातीच्या काळात सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी सह उपजिल्हा रुग्णालय कणकवली व सावंतवाडी येथेही लसीकरणास सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र लसीकरण केंद्र वाढवण्यात आले. शिरोडा, मालवण, वेंगुर्ले येथे लसीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी 100 लाभार्थींना लस देण्यात आली. पुढील चार आठवडे, प्रति आठवडा चार अशा प्रकारे एकूण 16 सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 4 हजार 500 लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी 4 व्हॅक्‍सिनेशन ऑफिसर, 2 व्हॅक्‍सिनेटर नियुक्त करण्यात आले आहेत. 

जिल्ह्यात 6 केंद्रावर लसीकरण 
ओरोस जिल्हा रुग्णालयात 356 कर्मचाऱ्यांना लसीकरण केले आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात 729 जणांना, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 720 जणांना, शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात 234 जणांनी लस घेतली आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात 258 कर्मचाऱ्यांना, वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात 226 जणांना लस दिली आहे. 

दुसऱ्या टप्यातील लस जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाली आहे. शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉकटर व कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. यशस्वीपणे लसीकरण सुरू असून कोणत्याही प्रकारे या लसीचे दुष्परिणाम नाही. 
- डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा शल्य चिकीत्सक. 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गात 68 टक्के कोरोना लसीकरण  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळून आतापर्यंत 2 हजार 523 कर्मचाऱ्यांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. लस घेतलेल्यांना कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी 68 टक्के आहे. नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी 55.08 टक्के आहे.  जिल्ह्यात लस उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्टाफ नर्स अलका सांगवेकर यांना केंद्रावर पहिल्यांदा लस टोचून जिल्ह्यातील कोविड लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर आता खासगी रुग्णालयातील डॉक्‍टर व नर्स व इतर कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. सुरुवातीला काही ठिकाणी लस घेण्यास कर्मचारी धजावत नव्हते; मात्र कर्मचाऱ्यां मधील गैरसमज दूर झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी लस घेतली.  जिल्ह्यासाठी सिरम इन्स्टीट्यूट निर्मित कोविशिल्ड लसीचे 10 हजार 260 डोसेस उपलब्ध झाले होते. लसीच्या एक हजार 26 व्हायल्स तसेच इंजेक्‍शनसाठी 12 हजार 600 सिरीज मिळाल्या होत्या. ही लस 2 ते 8 सेंटिग्रेड तापमानास साठविली जाते. एक व्हायल 5 मिलीलीटरची असून प्रत्येक व्यक्तीस 0.5 मिलीलीटर एवढा डोस देण्यात येत आला होता. या लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहेत. दोन डोसच्यामध्ये 4 ते 6 आठवड्यांचे अंतर असणार आहे.  ज्या व्यक्तींना यापूर्वी कोणत्याही लसीची लर्जी आहे, रक्तासंबंधी आजार आङेत, रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, गरोदर माता, स्तनदा माता यांना लस देताना विशेष काळजी घेण्यात आली. डोकेदुखी, उलटी, मळमळ, पोटदुखी, चक्कर येणे, सांधे दुखी, इंजेक्‍शनच्या ठिकाणी वेदना, खाज येणे, पुरळ येणे हे लसीचे सर्वसाधारण दुष्परीणाम आहेत; परंतु यापैकी कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाही.  सुरुवातीच्या काळात सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी सह उपजिल्हा रुग्णालय कणकवली व सावंतवाडी येथेही लसीकरणास सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र लसीकरण केंद्र वाढवण्यात आले. शिरोडा, मालवण, वेंगुर्ले येथे लसीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी 100 लाभार्थींना लस देण्यात आली. पुढील चार आठवडे, प्रति आठवडा चार अशा प्रकारे एकूण 16 सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 4 हजार 500 लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी 4 व्हॅक्‍सिनेशन ऑफिसर, 2 व्हॅक्‍सिनेटर नियुक्त करण्यात आले आहेत.  जिल्ह्यात 6 केंद्रावर लसीकरण  ओरोस जिल्हा रुग्णालयात 356 कर्मचाऱ्यांना लसीकरण केले आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात 729 जणांना, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 720 जणांना, शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात 234 जणांनी लस घेतली आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात 258 कर्मचाऱ्यांना, वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात 226 जणांना लस दिली आहे.  दुसऱ्या टप्यातील लस जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाली आहे. शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉकटर व कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. यशस्वीपणे लसीकरण सुरू असून कोणत्याही प्रकारे या लसीचे दुष्परिणाम नाही.  - डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा शल्य चिकीत्सक.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2MkN4He
Read More
वाफोली धरणाला गळती, पाईपलाईन फुलटी

बांदा (सिंधुदुर्ग) - वाफोली गावची जीवनदायिनी असणाऱ्या वाफोली धरणाच्या दुरवस्थेकडे लघुपाटबंधारे विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने धरणाला ठिकठिकाणी गळती लागली आहे. गेली 45 वर्षे गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण होऊन फुटल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या गळतीच्या समस्येमुळे धरणात जानेवारीतच अत्यल्प प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 

वाफोली गाव व परिसरात हरितक्रांती होण्यासाठी 1975 ला इंडो-जर्मन प्रकल्पाअंतर्गत वाफोली धरणाची निर्मिती करण्यात आली. यासाठी 11 लाख 80 हजार रुपये खर्च करण्यात आला. सुरवातीच्या काळात या धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने वाफोली, विलवडे परिसरात हरितक्रांती झाली. कालांतराने या धरणाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झाला. 

वाफोली धरणाची लांबी 450 मीटर असून, धरणाची एकूण उंची 18.905 मीटर आहे. सरासरी पर्जन्यमान 4 हजार 330 मि. मी. आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र 1.92 चौ.कि.मी. असून, जलाशयाची पातळी 115 मीटर आहे. धरणाची पातळी 117.50 मीटर आहे. गाळ पातळी 103 मीटर आहे. या धरणातील जलाशयाचा एकूण पाणीसाठा 2.394 द.ल.घ.मी. आहे. एकूण जलनिष्पत्ती 5.68 द. ल. घ. मी. आहे. धरणाच्या कालव्याची लांबी 2.3 किलोमीटर आहे, तर सिंचन क्षेत्र 190 हेक्‍टर आहे. 

उन्हाळ्यात हे धरण पूर्णपणे कोरडे पडत असल्याने वाफोली नळपाणी योजनेवर दरवर्षी याचा विपरीत परिणाम होतो. गेली अनेक वर्षे गळतीमुळे धरणातील 80 टक्के पाणी वाहून जात आहे. यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली नळपाणी योजना व शेती, बागायती धोक्‍यात आली आहे. उन्हाळ्यात या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. पाण्याअभावी या परिसरातील शेती बागायतीही करपून जाते. 

धरण परिसरात वार्षिक सरासरी 170 इंच पाऊस पडत असल्याने वाफोली धरण पावसाळ्यात तुडुंब भरून वाहू लागते, मात्र या धरणाची डागडुजी करण्यात न आल्याने या धरणाला ठिकठिकाणी गळती लागली आहे. परिणामी पाण्याचा साठा योग्य होत नसल्याने उन्हाळ्यात हे धरण पूर्णपणे कोरडे पडते.

धरणाचे पाणी गावाला पुरविण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. याची लांबी 2.23 किलोमीटर (2 हजार 230 मीटर) आहे. ही वहिनी जंगल, झुडपे तसेच शेतकऱ्यांच्या शेती, बागायतीमधून टाकण्यात आली आहे. वहिनी जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी फुटली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. काही ठिकाणी जलवाहिनी मोठ्या प्रमाणात फुटल्याने जलवाहिनी लगतच्या बागायतींना ओहोळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

जलवाहिनीचे पाणी लगतच्या शेतात घुसत असल्याने कित्येक एकर क्षेत्र पाणथळ झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेती करणेदेखील सोडून दिले आहे. गावातील अकरा वाड्यांसाठी धरणाचे पाणी सोडण्यात येते, मात्र पोटकालव्यात ठिकठिकाणी पाणी वळविण्यासाठी असलेली लोखंडी गेट तुटलेल्या स्थितीत आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या विहिरीचींही दुरवस्था झाली आहे. चार वर्षांपूर्वी विहिरीतील दगड कोसळल्याने पाणी सोडण्यात येणारा मुख्य दरवाजा तुटला होता. कालव्याचे बांधकामदेखील ठिकठिकाणी कोसळले आहे. त्यामुळे भविष्यात कालवा कोसळण्याची शक्‍यता आहे. 

धरणाच्या डागडुजीसाठी लघुपाटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी धरणाच्या देखभाल व साफसफाईसाठी श्री देवी माऊली पाणीवापर संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेमार्फत दरवर्षी धरणाची साफसफाई करण्यात येते. पाणीवापर संस्थेने वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याने दोन वर्षांपूर्वी जलवाहिनीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. जीर्ण वहिनी बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याचा प्रस्तावदेखील तयार करण्यात आला; मात्र अद्यापपर्यंत याला मंजुरी न मिळाल्याने प्रशासन धरण कोसळण्याची वाट पाहत असल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे. 

दरम्यान, आज या धरणाच्या गळतीची देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, डी. बी. वारंग, पाणीवापर संस्थेच्या अध्यक्षा धनश्री गवस, तंटामुक्ती अध्यक्ष मंथन गवस, सोसायटी चेअरमन अनिल गवस, माजी सरपंच उल्हसिनी गवस, मारुती गवस, विनेश गवस यांनी पाहणी केली. धरणाच्या डागडुजीसाठी लघुपाटबंधारे विभागाला निवेदन देण्यात आले. 

दगडांचे ब्लास्टिंग धोकादायक 
वाफोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काळ्या दगडांच्या क्वारी राजरोसपणे सुरू आहेत. शासन नियमानुसार धरण, नदी, तलाव यांच्या पाणलोट क्षेत्रापासून तीस मीटर बाहेर काळ्या दगडांच्या उत्खननास परवानगी देण्यात येते, मात्र स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे व्यावसायिक राजरोसपणे धरणाच्या मुख्य पाणलोट क्षेत्रातच उत्खनन करत आहेत. दगड फोडण्यासाठी ब्लास्टिंग करण्यात येत असल्याने ता स्फोटांची तीव्रता जास्त असते. या स्फोटांमुळे वाफोली धरणाला धोका निर्माण झाला असून, धरणाच्या गळतीसाठी अनधिकृत ब्लास्टिंगच कारणीभूत असल्याचा आरोप पाणीवापर संस्थेचे संचालक डी. बी. वारंग यांनी केला आहे. 

वाफोली धरणाला गळती लागल्याने यासंदर्भात आम्ही पाणीवापर संस्थेच्या वतीने पाटबंधारे विभागाकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र अद्यापपर्यंत कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही. पाटबंधारे विभागाकडून निधी उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात येत आहे. पाणीवापर संस्था ही शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आली आहे. जोपर्यंत पाटबंधारे विभाग संपूर्ण धरणाची डागडुजी करून सुस्थितीत करत नाहीत, तोपर्यंतच पाणीवापर संस्था धरण ताब्यात घेणार नाही. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे व उदासीन धोरणामुळे धरणाची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे भविष्यात प्रशासनाला जाग आणण्यासाठी जलसमाधी जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. भविष्यात धरण कोसळून दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार पाटबंधारे विभाग राहणार आहे.'' 
- धनश्री गवस, अध्यक्ष, वाफोली पाणीवापर संस्था.

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

वाफोली धरणाला गळती, पाईपलाईन फुलटी बांदा (सिंधुदुर्ग) - वाफोली गावची जीवनदायिनी असणाऱ्या वाफोली धरणाच्या दुरवस्थेकडे लघुपाटबंधारे विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने धरणाला ठिकठिकाणी गळती लागली आहे. गेली 45 वर्षे गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण होऊन फुटल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या गळतीच्या समस्येमुळे धरणात जानेवारीतच अत्यल्प प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.  वाफोली गाव व परिसरात हरितक्रांती होण्यासाठी 1975 ला इंडो-जर्मन प्रकल्पाअंतर्गत वाफोली धरणाची निर्मिती करण्यात आली. यासाठी 11 लाख 80 हजार रुपये खर्च करण्यात आला. सुरवातीच्या काळात या धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने वाफोली, विलवडे परिसरात हरितक्रांती झाली. कालांतराने या धरणाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झाला.  वाफोली धरणाची लांबी 450 मीटर असून, धरणाची एकूण उंची 18.905 मीटर आहे. सरासरी पर्जन्यमान 4 हजार 330 मि. मी. आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र 1.92 चौ.कि.मी. असून, जलाशयाची पातळी 115 मीटर आहे. धरणाची पातळी 117.50 मीटर आहे. गाळ पातळी 103 मीटर आहे. या धरणातील जलाशयाचा एकूण पाणीसाठा 2.394 द.ल.घ.मी. आहे. एकूण जलनिष्पत्ती 5.68 द. ल. घ. मी. आहे. धरणाच्या कालव्याची लांबी 2.3 किलोमीटर आहे, तर सिंचन क्षेत्र 190 हेक्‍टर आहे.  उन्हाळ्यात हे धरण पूर्णपणे कोरडे पडत असल्याने वाफोली नळपाणी योजनेवर दरवर्षी याचा विपरीत परिणाम होतो. गेली अनेक वर्षे गळतीमुळे धरणातील 80 टक्के पाणी वाहून जात आहे. यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली नळपाणी योजना व शेती, बागायती धोक्‍यात आली आहे. उन्हाळ्यात या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. पाण्याअभावी या परिसरातील शेती बागायतीही करपून जाते.  धरण परिसरात वार्षिक सरासरी 170 इंच पाऊस पडत असल्याने वाफोली धरण पावसाळ्यात तुडुंब भरून वाहू लागते, मात्र या धरणाची डागडुजी करण्यात न आल्याने या धरणाला ठिकठिकाणी गळती लागली आहे. परिणामी पाण्याचा साठा योग्य होत नसल्याने उन्हाळ्यात हे धरण पूर्णपणे कोरडे पडते. धरणाचे पाणी गावाला पुरविण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. याची लांबी 2.23 किलोमीटर (2 हजार 230 मीटर) आहे. ही वहिनी जंगल, झुडपे तसेच शेतकऱ्यांच्या शेती, बागायतीमधून टाकण्यात आली आहे. वहिनी जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी फुटली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. काही ठिकाणी जलवाहिनी मोठ्या प्रमाणात फुटल्याने जलवाहिनी लगतच्या बागायतींना ओहोळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जलवाहिनीचे पाणी लगतच्या शेतात घुसत असल्याने कित्येक एकर क्षेत्र पाणथळ झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेती करणेदेखील सोडून दिले आहे. गावातील अकरा वाड्यांसाठी धरणाचे पाणी सोडण्यात येते, मात्र पोटकालव्यात ठिकठिकाणी पाणी वळविण्यासाठी असलेली लोखंडी गेट तुटलेल्या स्थितीत आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या विहिरीचींही दुरवस्था झाली आहे. चार वर्षांपूर्वी विहिरीतील दगड कोसळल्याने पाणी सोडण्यात येणारा मुख्य दरवाजा तुटला होता. कालव्याचे बांधकामदेखील ठिकठिकाणी कोसळले आहे. त्यामुळे भविष्यात कालवा कोसळण्याची शक्‍यता आहे.  धरणाच्या डागडुजीसाठी लघुपाटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी धरणाच्या देखभाल व साफसफाईसाठी श्री देवी माऊली पाणीवापर संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेमार्फत दरवर्षी धरणाची साफसफाई करण्यात येते. पाणीवापर संस्थेने वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याने दोन वर्षांपूर्वी जलवाहिनीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. जीर्ण वहिनी बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याचा प्रस्तावदेखील तयार करण्यात आला; मात्र अद्यापपर्यंत याला मंजुरी न मिळाल्याने प्रशासन धरण कोसळण्याची वाट पाहत असल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे.  दरम्यान, आज या धरणाच्या गळतीची देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, डी. बी. वारंग, पाणीवापर संस्थेच्या अध्यक्षा धनश्री गवस, तंटामुक्ती अध्यक्ष मंथन गवस, सोसायटी चेअरमन अनिल गवस, माजी सरपंच उल्हसिनी गवस, मारुती गवस, विनेश गवस यांनी पाहणी केली. धरणाच्या डागडुजीसाठी लघुपाटबंधारे विभागाला निवेदन देण्यात आले.  दगडांचे ब्लास्टिंग धोकादायक  वाफोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काळ्या दगडांच्या क्वारी राजरोसपणे सुरू आहेत. शासन नियमानुसार धरण, नदी, तलाव यांच्या पाणलोट क्षेत्रापासून तीस मीटर बाहेर काळ्या दगडांच्या उत्खननास परवानगी देण्यात येते, मात्र स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे व्यावसायिक राजरोसपणे धरणाच्या मुख्य पाणलोट क्षेत्रातच उत्खनन करत आहेत. दगड फोडण्यासाठी ब्लास्टिंग करण्यात येत असल्याने ता स्फोटांची तीव्रता जास्त असते. या स्फोटांमुळे वाफोली धरणाला धोका निर्माण झाला असून, धरणाच्या गळतीसाठी अनधिकृत ब्लास्टिंगच कारणीभूत असल्याचा आरोप पाणीवापर संस्थेचे संचालक डी. बी. वारंग यांनी केला आहे.  वाफोली धरणाला गळती लागल्याने यासंदर्भात आम्ही पाणीवापर संस्थेच्या वतीने पाटबंधारे विभागाकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र अद्यापपर्यंत कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही. पाटबंधारे विभागाकडून निधी उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात येत आहे. पाणीवापर संस्था ही शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आली आहे. जोपर्यंत पाटबंधारे विभाग संपूर्ण धरणाची डागडुजी करून सुस्थितीत करत नाहीत, तोपर्यंतच पाणीवापर संस्था धरण ताब्यात घेणार नाही. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे व उदासीन धोरणामुळे धरणाची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे भविष्यात प्रशासनाला जाग आणण्यासाठी जलसमाधी जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. भविष्यात धरण कोसळून दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार पाटबंधारे विभाग राहणार आहे.''  - धनश्री गवस, अध्यक्ष, वाफोली पाणीवापर संस्था. संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3tlYkUD
Read More
Mumbai Local सुरू झाल्याने बेस्टच्या ताफ्यातील ST बस कमी होणार

मुंबई  : कोरोना काळात अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर पोहोचण्यासाठी आणि "अनलॉक'नंतर नागरिकांच्या प्रवासी वाहतुकीसाठी एसटीने बेस्टच्या उपक्रमासाठी एक हजार बस मुंबईत दिल्या आहेत. आतापर्यंत सरसकट लोकल सेवा बंद असल्याने एसटी आणि बेस्टवर अतिरिक्त भार पडला होता; मात्र आजपासून (ता. 1) राज्य सरकारने सरसकट प्रवाशांसाठी नियोजित वेळी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने आता एसटी महामंडळावरील ताण कमी होणार आहे. 

सकाळ सन्मान सोहळा | ''सकाळची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद''; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सकाळ सन्मान सोहळा | आरोग्यदायी महाराष्ट्र हेच आपले व्हिजन; आरोग्य मंत्री राजेश टोपे

लोकल सेवा आतापर्यंत सरसकट प्रवाशांसाठी बंद असल्याने रस्तेमार्गी प्रवासी वाहतुकीच्या संख्येत वाढ झाली होती. त्यासाठी बेस्टच्या गाड्या कमी पडत असल्याने मुंबई महानगरपालिकेने एसटी महामंडळातील एक हजार बसची मागणी केली. त्यानुसार राज्यभरातील इतर विभागांतून बससह प्रती बस चार कर्मचाऱ्यांची मुंबईत नियुक्ती केली. त्यामुळे नागरिकांच्या गर्दीचे नियोजन करणे शक्‍य झाले; मात्र एसटीच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा आणि अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला, परंतु आता आजपासून सरसकट लोकल सेवा सुरू होणार असल्याने रस्त्यावरील प्रवाशांची संख्या घटणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या एसटीच्या अतिरिक्त बस कमी करण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचा अद्याप निर्णय झाला नसला तरी बेस्ट उपक्रमात सेवा देणाऱ्या एसटी बसना प्रवाशांचे भारमान लक्षात घेऊनच काही बस कमी करण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सकाळ सन्मान सोहळा | नागरिकांची चिंता दूर करणाऱ्यांचा सन्मान : शरद पवार

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

नियमित सेवेसाठी 500 बसची मागणी 
यापूर्वीच एसटी महामंडळाला बेस्ट प्रशासनाने 500 बसची नियमित सेवा देण्यासाठी मागणी केली आहे; मात्र त्यावर अद्याप निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे सध्या बेस्ट सेवेत असलेल्या एक हजार बसपैकी 500 बस परत पाठवून शिल्लक राहिलेल्या 500 बस बेस्ट उपक्रमात नेहमीसाठी सेवेत ठेवण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

The stress on the ST Corporation will be reduced due to local train start in mumbai

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Mumbai Local सुरू झाल्याने बेस्टच्या ताफ्यातील ST बस कमी होणार मुंबई  : कोरोना काळात अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर पोहोचण्यासाठी आणि "अनलॉक'नंतर नागरिकांच्या प्रवासी वाहतुकीसाठी एसटीने बेस्टच्या उपक्रमासाठी एक हजार बस मुंबईत दिल्या आहेत. आतापर्यंत सरसकट लोकल सेवा बंद असल्याने एसटी आणि बेस्टवर अतिरिक्त भार पडला होता; मात्र आजपासून (ता. 1) राज्य सरकारने सरसकट प्रवाशांसाठी नियोजित वेळी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने आता एसटी महामंडळावरील ताण कमी होणार आहे.  सकाळ सन्मान सोहळा | ''सकाळची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद''; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळ सन्मान सोहळा | आरोग्यदायी महाराष्ट्र हेच आपले व्हिजन; आरोग्य मंत्री राजेश टोपे लोकल सेवा आतापर्यंत सरसकट प्रवाशांसाठी बंद असल्याने रस्तेमार्गी प्रवासी वाहतुकीच्या संख्येत वाढ झाली होती. त्यासाठी बेस्टच्या गाड्या कमी पडत असल्याने मुंबई महानगरपालिकेने एसटी महामंडळातील एक हजार बसची मागणी केली. त्यानुसार राज्यभरातील इतर विभागांतून बससह प्रती बस चार कर्मचाऱ्यांची मुंबईत नियुक्ती केली. त्यामुळे नागरिकांच्या गर्दीचे नियोजन करणे शक्‍य झाले; मात्र एसटीच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा आणि अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला, परंतु आता आजपासून सरसकट लोकल सेवा सुरू होणार असल्याने रस्त्यावरील प्रवाशांची संख्या घटणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या एसटीच्या अतिरिक्त बस कमी करण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचा अद्याप निर्णय झाला नसला तरी बेस्ट उपक्रमात सेवा देणाऱ्या एसटी बसना प्रवाशांचे भारमान लक्षात घेऊनच काही बस कमी करण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  सकाळ सन्मान सोहळा | नागरिकांची चिंता दूर करणाऱ्यांचा सन्मान : शरद पवार मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा नियमित सेवेसाठी 500 बसची मागणी  यापूर्वीच एसटी महामंडळाला बेस्ट प्रशासनाने 500 बसची नियमित सेवा देण्यासाठी मागणी केली आहे; मात्र त्यावर अद्याप निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे सध्या बेस्ट सेवेत असलेल्या एक हजार बसपैकी 500 बस परत पाठवून शिल्लक राहिलेल्या 500 बस बेस्ट उपक्रमात नेहमीसाठी सेवेत ठेवण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे. --------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) The stress on the ST Corporation will be reduced due to local train start in mumbai   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2YzJPOJ
Read More
दक्षिण कोकणवर अधिराज्य गाजवलेल्या सावंत भोसले घराण्याची कारकीर्द कौतुकास्पद

सावंतवाडी ः संस्थांनचे अधिपती असलेल्या सावंत-भोसले घराण्याचे या प्रांतात सोळाव्या शतकामध्ये आगमन झाले. या घराण्याने दक्षिण कोकणवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले. त्यांची कारकिर्द शौर्याने भारलेली आहे. या घराण्याच्या कोकणातील आगमनाचा प्रारंभ या भागातून मांडत आहोत. 

उदेपूर (राजस्थान) येथील सिसोदिया या राजपूत घराण्याचे सावंत-भोसले हे वंशज आहेत. हे घराणे सूर्यवंशीय राजांचे मानले जाते. उपलब्ध संदर्भानुसार त्यांचे पूर्वज अयोध्या प्रांतात राज्य करत होते. मेवाड प्रांतातील चित्तोड येथील गादी स्थापन करून सिसोदिया घराण्यातील हे वंशज त्या काळात राज्य करत असल्याचे संदर्भ आहेत. याच प्रांतात उदेपूर हे शहर आहे. या घराण्याला पराक्रमाचा मोठा इतिहास आहे. महाराणा प्रताप हेही याच सिसोदिया वंशाचे. 

दक्षिण कोकणात या घराण्यातील मांग सावंत हे सगळ्यात आधी येथे आले. तेच सावंतवाडीतील राजघराण्याचे मुळ पुरुष मानले जातात. विजयनगर राजाच्या सैन्यासोबत ते या प्रांतात आले. सुरूवातीला काहीकाळ चंदगड तालुक्‍यातील गंधर्वगड येथे त्यांचे ठाणे होते. त्यामुळे त्यांना चांदगुढाधिपती या नावानेही संबोधले जायचे. 
कोकणात आल्यानंतर त्यांनी होडावडे (ता. वेंगुर्ले) येथे सर्वांत आधी आपले ठाणे वसवले. त्या काळात या भागावर प्रभाव असलेल्या स्थानिक सरदाराचा त्यांनी पराभव केला. त्यांची ख्याती हळूहळू या प्रांतात पसरली. मागील भागात याच मांग सावंत यांचा या भागावर वर्चस्व असलेल्या कुडाळदेशस्थ प्रभूंशी संघर्ष झाल्याचा संदर्भ आला आहे. 1580 मध्ये मांग सावंत आणि कुडाळदेशस्थ प्रभूंचे सेनापती देव दळवी यांनी मिळून कुडाळ प्रांताविरूद्ध युद्ध पुकारले. मराठ्यांची सत्ता स्थापन करणे हा या मागचा हेतू होता. कुडाळच्या प्रभूंनी विजापूरच्या बादशहाकडून मदत मिळवली. होडावडे येथे दोघांच्याही सैन्यात लढाई होवून यात मांग सावंत मारले गेले. 

मृत्यूवेळी मांग सावंत यांना अपत्य नव्हते. त्यांना एकूण सात पत्नी होत्या. यातील एक गर्भवती होती. ती ओटवणे येथे एका आप्तांकडे गेली. उर्वरीत सहाजणी सती गेल्या. यानंतर पुढचा काही काळ सावंत-भोसले घराणे प्रकाशझोतात नव्हते. 
ओटवणेत मांग सावंत यांच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. ते म्हणजे फोंड सावंत. त्यांचे पुत्र खेम सावंत ओटवणेकर हे राजयोग घेवून जन्माला आले. त्यांच्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते.

ओटवणेत त्या काळात वरदे आडनावाचे कुलकर्णी होते. खेम सावंत लहानपणी त्यांची गुरे राखण्याचे काम करायचे. एकदिवशी दुपारी ते एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले होते. तेथेच त्यांना झोप आली. इतक्‍यात एक मोठा नाग तेथे आला आणि फणा पसरून त्याने खेम सावंत यांच्या अंगावर छत्रीसारखी सावली निर्माण केली. याच दरम्यान शेणवी हे गृहस्थ खेमसावंत यांना शोधण्यासाठी तेथे आले. हा प्रकार पाहून हा मुलगा तेजस्वी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खेम सावंत यांना जागे करून घरी आणले. "भविष्यात आयुष्यात मोठा लाभ झाला तर मला काय देशील?' असा सवाल त्यांनी खेम सावंत यांना केला. यावेळी "जेथे माझी पत्रावळ तेथे तुझा द्रोण' असा शब्द त्यांनी दिला.

पुढे सावंत भोसले घराण्याची गादी स्थापन झाल्यानंतर त्यांनी या शेणवी अर्थात सबनीस यांना प्रधान म्हणून नेमले. आजही ओटवणेमध्ये ही आख्यायिका सांगितली जाते. त्या ठिकाणी सापाची पाषाणी मूर्ती पुजेला लावलेली पहायला मिळते. या देवस्थानला ओटवणेच्या मुख्य देवस्थानामध्ये स्थान आहे. 
पुढे पराक्रमाच्या जोरावर खेम सावंत यांनी देशमुखी मिळवली. एका संदर्भानुसार वरदे यांनी खेम सावंत यांना व्यायाम, खेळाची गोडी लावली. एकदा ते बांद्याच्या पेठेतून मित्रासोबत जात होते. याचवेळी विजापूरच्या राजवाड्यातील एक शाही पाहुणी मेण्यातून जात होती. याच दरम्यान एक उधळलेला बैल या मेण्याच्या दिशेने चालून आला.

खेम सावंत यांनी पुढे येत या बैलाचा प्रतिकार केला. या पाहुणीने बांद्यातील सरदाराला खेम सावंत यांना जहागिरी स्वरूपात बक्षीस देण्यास सांगितले. याचा वरदे यांनी पाठपुरावा करून खेम सावंत यांना देशमुखीची सनद मिळवून देण्यात सहकार्य केले. 
दुसऱ्या एका संदर्भानुसार, त्या काळात कुडाळदेशस्थ प्रभू यांनी प्रत्येक तर्फेवर (विभाग) नाईक म्हणून अंमलदार नेमले होते. माणगाव तर्फेची नाईकी खेम सावंत यांच्याकडे होती. वसुली करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असायची. हा कर वसुल करून तो कुडाळ प्रांतात पाठवायचा अशी व्यवस्था होती. ठराविक काळानंतर खेम सावंत यांनी कुडाळला वसुली पाठवणे बंद केले.

इतकेच नाही तर इतर नाईकांकडून ते वसुली करू लागले. त्या काळात हा एकप्रकारचा बंड होता. विजापुरच्या बादशहाचा ह्यामदराजा नावाचा एक सरदार याच काळात पारपोली घाटातून जात होता. खेम सावंत यांनी त्याच्यावर हल्ला करून पराभव केला. हा सरदार खेम सावंत यांच्या हाती सापडला. सोबत असलेल्यांनी त्याला ठार करावे असे मत मांडले; मात्र खेम सावंत यांनी त्याला जीवदान दिले. पुढे या सरदाराने विजापुरात जावून त्यांच्या पराक्रमाची आणि दिलदार स्वभावाची बादशहाकडे तारीफ केली. यामुळे खुश होवून बादशहाने खेम सावंत यांना देशमुखीची सनद दिली. 1627 च्या दरम्यान ही सनद देण्यात आली. खेम सावंत यांनी आपले ठाणे ओटवणे येथे वसवले. 

चौदा वर्षे देशमुखीचे काम 
खेम सावंत यांनी चौदा वर्षे देशमुखीचे काम केले. याच काळात उत्तरेकडून तीन तेजस्वी साधू या प्रांतात आले. यातील दामोदर भारती हे आताच्या सावंतवाडी जवळ असलेल्या चराठे या गावात थांबले. दुसरे गिरी पंथाचे गोसावी हे मातोंड (ता. वेंगुर्ले) येथील गोडे कोंड येथे आणि तिसरे परशुराम भारती हे तळवणे येथे गेले. यातील परशुराम भारती हे खेमसावंत यांचे गुरू. त्यांच्याकडून त्यांनी योगाभ्यासाची माहिती करून घेतली. खेम सावंत तासनतास समाधी लावून बसायचे. एकदा ते असेच दीर्घकाळ समाधिस्थ होते. त्यांचे देहावसन झाले, असे लोकांना वाटले. त्यांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली. योग बलाने हा प्रकार तळवणेत असलेल्या परशुराम भारती यांना समजला. खेम सावंत यांची समाधी उतरवण्यासाठी ते तेरेखोल नदीतून ओटवणेकडे यायला निघाले; मात्र त्या आधीच खेम सावंत यांचा अंत्यविधी झाला होता. 1640च्या दरम्यानची ही घटना आहे. परशुराम भारती बांद्याजवळ आले असता अंत्यविधीवेळी काढलेले बंदूकीचे बार त्यांच्या कानी आले. निराश होवून ते तेथूनच तळवणेत परतले. त्यांनीही तळवणेत समाधी घेतली. आजही तेथे भंडारा उत्सव साजरा केला जातो. 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

दक्षिण कोकणवर अधिराज्य गाजवलेल्या सावंत भोसले घराण्याची कारकीर्द कौतुकास्पद सावंतवाडी ः संस्थांनचे अधिपती असलेल्या सावंत-भोसले घराण्याचे या प्रांतात सोळाव्या शतकामध्ये आगमन झाले. या घराण्याने दक्षिण कोकणवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले. त्यांची कारकिर्द शौर्याने भारलेली आहे. या घराण्याच्या कोकणातील आगमनाचा प्रारंभ या भागातून मांडत आहोत.  उदेपूर (राजस्थान) येथील सिसोदिया या राजपूत घराण्याचे सावंत-भोसले हे वंशज आहेत. हे घराणे सूर्यवंशीय राजांचे मानले जाते. उपलब्ध संदर्भानुसार त्यांचे पूर्वज अयोध्या प्रांतात राज्य करत होते. मेवाड प्रांतातील चित्तोड येथील गादी स्थापन करून सिसोदिया घराण्यातील हे वंशज त्या काळात राज्य करत असल्याचे संदर्भ आहेत. याच प्रांतात उदेपूर हे शहर आहे. या घराण्याला पराक्रमाचा मोठा इतिहास आहे. महाराणा प्रताप हेही याच सिसोदिया वंशाचे.  दक्षिण कोकणात या घराण्यातील मांग सावंत हे सगळ्यात आधी येथे आले. तेच सावंतवाडीतील राजघराण्याचे मुळ पुरुष मानले जातात. विजयनगर राजाच्या सैन्यासोबत ते या प्रांतात आले. सुरूवातीला काहीकाळ चंदगड तालुक्‍यातील गंधर्वगड येथे त्यांचे ठाणे होते. त्यामुळे त्यांना चांदगुढाधिपती या नावानेही संबोधले जायचे.  कोकणात आल्यानंतर त्यांनी होडावडे (ता. वेंगुर्ले) येथे सर्वांत आधी आपले ठाणे वसवले. त्या काळात या भागावर प्रभाव असलेल्या स्थानिक सरदाराचा त्यांनी पराभव केला. त्यांची ख्याती हळूहळू या प्रांतात पसरली. मागील भागात याच मांग सावंत यांचा या भागावर वर्चस्व असलेल्या कुडाळदेशस्थ प्रभूंशी संघर्ष झाल्याचा संदर्भ आला आहे. 1580 मध्ये मांग सावंत आणि कुडाळदेशस्थ प्रभूंचे सेनापती देव दळवी यांनी मिळून कुडाळ प्रांताविरूद्ध युद्ध पुकारले. मराठ्यांची सत्ता स्थापन करणे हा या मागचा हेतू होता. कुडाळच्या प्रभूंनी विजापूरच्या बादशहाकडून मदत मिळवली. होडावडे येथे दोघांच्याही सैन्यात लढाई होवून यात मांग सावंत मारले गेले.  मृत्यूवेळी मांग सावंत यांना अपत्य नव्हते. त्यांना एकूण सात पत्नी होत्या. यातील एक गर्भवती होती. ती ओटवणे येथे एका आप्तांकडे गेली. उर्वरीत सहाजणी सती गेल्या. यानंतर पुढचा काही काळ सावंत-भोसले घराणे प्रकाशझोतात नव्हते.  ओटवणेत मांग सावंत यांच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. ते म्हणजे फोंड सावंत. त्यांचे पुत्र खेम सावंत ओटवणेकर हे राजयोग घेवून जन्माला आले. त्यांच्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. ओटवणेत त्या काळात वरदे आडनावाचे कुलकर्णी होते. खेम सावंत लहानपणी त्यांची गुरे राखण्याचे काम करायचे. एकदिवशी दुपारी ते एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले होते. तेथेच त्यांना झोप आली. इतक्‍यात एक मोठा नाग तेथे आला आणि फणा पसरून त्याने खेम सावंत यांच्या अंगावर छत्रीसारखी सावली निर्माण केली. याच दरम्यान शेणवी हे गृहस्थ खेमसावंत यांना शोधण्यासाठी तेथे आले. हा प्रकार पाहून हा मुलगा तेजस्वी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खेम सावंत यांना जागे करून घरी आणले. "भविष्यात आयुष्यात मोठा लाभ झाला तर मला काय देशील?' असा सवाल त्यांनी खेम सावंत यांना केला. यावेळी "जेथे माझी पत्रावळ तेथे तुझा द्रोण' असा शब्द त्यांनी दिला. पुढे सावंत भोसले घराण्याची गादी स्थापन झाल्यानंतर त्यांनी या शेणवी अर्थात सबनीस यांना प्रधान म्हणून नेमले. आजही ओटवणेमध्ये ही आख्यायिका सांगितली जाते. त्या ठिकाणी सापाची पाषाणी मूर्ती पुजेला लावलेली पहायला मिळते. या देवस्थानला ओटवणेच्या मुख्य देवस्थानामध्ये स्थान आहे.  पुढे पराक्रमाच्या जोरावर खेम सावंत यांनी देशमुखी मिळवली. एका संदर्भानुसार वरदे यांनी खेम सावंत यांना व्यायाम, खेळाची गोडी लावली. एकदा ते बांद्याच्या पेठेतून मित्रासोबत जात होते. याचवेळी विजापूरच्या राजवाड्यातील एक शाही पाहुणी मेण्यातून जात होती. याच दरम्यान एक उधळलेला बैल या मेण्याच्या दिशेने चालून आला. खेम सावंत यांनी पुढे येत या बैलाचा प्रतिकार केला. या पाहुणीने बांद्यातील सरदाराला खेम सावंत यांना जहागिरी स्वरूपात बक्षीस देण्यास सांगितले. याचा वरदे यांनी पाठपुरावा करून खेम सावंत यांना देशमुखीची सनद मिळवून देण्यात सहकार्य केले.  दुसऱ्या एका संदर्भानुसार, त्या काळात कुडाळदेशस्थ प्रभू यांनी प्रत्येक तर्फेवर (विभाग) नाईक म्हणून अंमलदार नेमले होते. माणगाव तर्फेची नाईकी खेम सावंत यांच्याकडे होती. वसुली करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असायची. हा कर वसुल करून तो कुडाळ प्रांतात पाठवायचा अशी व्यवस्था होती. ठराविक काळानंतर खेम सावंत यांनी कुडाळला वसुली पाठवणे बंद केले. इतकेच नाही तर इतर नाईकांकडून ते वसुली करू लागले. त्या काळात हा एकप्रकारचा बंड होता. विजापुरच्या बादशहाचा ह्यामदराजा नावाचा एक सरदार याच काळात पारपोली घाटातून जात होता. खेम सावंत यांनी त्याच्यावर हल्ला करून पराभव केला. हा सरदार खेम सावंत यांच्या हाती सापडला. सोबत असलेल्यांनी त्याला ठार करावे असे मत मांडले; मात्र खेम सावंत यांनी त्याला जीवदान दिले. पुढे या सरदाराने विजापुरात जावून त्यांच्या पराक्रमाची आणि दिलदार स्वभावाची बादशहाकडे तारीफ केली. यामुळे खुश होवून बादशहाने खेम सावंत यांना देशमुखीची सनद दिली. 1627 च्या दरम्यान ही सनद देण्यात आली. खेम सावंत यांनी आपले ठाणे ओटवणे येथे वसवले.  चौदा वर्षे देशमुखीचे काम  खेम सावंत यांनी चौदा वर्षे देशमुखीचे काम केले. याच काळात उत्तरेकडून तीन तेजस्वी साधू या प्रांतात आले. यातील दामोदर भारती हे आताच्या सावंतवाडी जवळ असलेल्या चराठे या गावात थांबले. दुसरे गिरी पंथाचे गोसावी हे मातोंड (ता. वेंगुर्ले) येथील गोडे कोंड येथे आणि तिसरे परशुराम भारती हे तळवणे येथे गेले. यातील परशुराम भारती हे खेमसावंत यांचे गुरू. त्यांच्याकडून त्यांनी योगाभ्यासाची माहिती करून घेतली. खेम सावंत तासनतास समाधी लावून बसायचे. एकदा ते असेच दीर्घकाळ समाधिस्थ होते. त्यांचे देहावसन झाले, असे लोकांना वाटले. त्यांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली. योग बलाने हा प्रकार तळवणेत असलेल्या परशुराम भारती यांना समजला. खेम सावंत यांची समाधी उतरवण्यासाठी ते तेरेखोल नदीतून ओटवणेकडे यायला निघाले; मात्र त्या आधीच खेम सावंत यांचा अंत्यविधी झाला होता. 1640च्या दरम्यानची ही घटना आहे. परशुराम भारती बांद्याजवळ आले असता अंत्यविधीवेळी काढलेले बंदूकीचे बार त्यांच्या कानी आले. निराश होवून ते तेथूनच तळवणेत परतले. त्यांनीही तळवणेत समाधी घेतली. आजही तेथे भंडारा उत्सव साजरा केला जातो.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3r8B6z5
Read More