Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 1, 2021

सावंतवाडीत चार वर्षांत 46 अपघाती मृत्यू

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गेल्या चार वर्षांत भरधाव वेगाने दुचाकी व मोटार तसेच चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातात येथील तालुक्‍यात आतापर्यंत तब्बल 46 जणांना जीव गमवावा लागला आहे तर तब्बल 87 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. गेल्या काही वर्षांतील ही आकडेवारी असून चुकीच्या पद्धतीने नियम मोडून भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे असे प्रकार घडले आहेत. खड्डेमय रस्ते, पालकांचे दुर्लक्ष व जनजागृतीचा अभाव ही कारणे यामागे ठळक दिसून येत आहेत. 

वाहतूक पोलिसांकडून रस्ता सुरक्षा मोहीम आखण्यात येते. यावेळी पोलिसांकडून वेळोवेळी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, भरधाव वेगाने गाडी हाकू नये, कुटुंबाच्या सुरक्षा सुरक्षिततेसाठी वाहन चालविताना घाई करू नये, विनाकारण ओव्हरटेक करू नये, अशा प्रकारच्या सूचना केल्या जातात. रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी अपघात होऊ नये, यासाठी काही बोधवाक्‍यही दिली जातात; मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. जनजागृती केली तरीही वाहतुकीच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वाहन हाकताना मोबाईलचा वापर होतो; मात्र जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे प्रकार वाढतच राहतात. 

"अति घाई संकटात नेई' या उक्तीनुसार गेल्या काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 2017 आणि 2018 मध्ये येथील तालुक्‍यात तब्बल 30 जणांना दोन वर्षांत जीव गमवावा लागला आहे. यातील बरेच अपघात वाहन चालविताना केलेल्या दुर्लक्षामुळे व चुकीमुळे झाले आहेत. यासोबत भरधाव वेगाने गाडी हाकल्यामुळे झालेले आहेत. वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी वाहन चालविताना घ्यावयाची काळजी याबाबत सूचना दिल्या जातात. गेल्या काही कालावधीत अल्पवयीन मुलांमध्ये वाहने चालविण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे.

अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांकडून कोणत्या प्रकारची सूचना दिली जात नाही. आपला मुलगा वाहतुकीचे नियम मोडताना, वाहनही चुकीच्या पद्धतीने चालवतो की नाही, याबाबतची खातरजमा पालकांकडून होत नाही. त्यामुळे अल्पवयीन मुले अपघातात बळी पडतात. अनेकजण भरधाव वेगाने गाडी चालवतात परिणामी अपघातांना बळी पडावे लागते. 2019 मध्ये तालुक्‍यात मात्र अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या कमी होती. यावर्षी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची संख्या मात्र तब्बल 21 एवढी होती. 2018 हे वर्ष तालुक्‍याला खूपच वाईट दिवसाचे होते. या वर्षात तब्बल 19 जणांना आपला अपघातात बळी द्यावा लागला. याच वर्षी 23 जण अपघातातून गंभीर दुखापती सामोरे गेले. 

तालुक्‍यातील अपघात असे 
वर्ष*मृत्यू*गंभीर*किरकोळ 
2017*11*21*13 
2018*19*23*07 
2019*7*23*21 
2020*9*20*4 

रस्त्यांची सुरक्षा गरजेची 
तालुक्‍यातील रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. त्यातच अतिवेगाने गाडी हाकणाराची संख्या कमी नाही. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसून अपघाताला सामोरे जावे लागते. काहीवेळा या खड्ड्यांमुळे अनेकांना जीवही गमवावा लागतो. तालुक्‍याला आतापर्यंत ग्रामीण भागात खड्ड्यांमुळे जीव जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रस्त्यांची सुरक्षा हे तेवढेच गरजेचे आहे. 

पालकांचे मार्गदर्शन गरजेचे 
अल्पवयीन वाहन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरी भागात वाहतूक परवाना तपासला जात असल्याने अशा अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई केली जाते. आता ग्रामीण भागात वाहतूक परवाना तपासण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने अल्पवयीन मुले सुसाट वेगाने वाहतुकीचे नियम तोडून गाडी हाकतात. अशावेळी ते स्वतःच्या दुखापतीसह दुसऱ्यांच्या दुखापतीला ही कारणीभूत ठरतात. त्यामुळे ग्रामीण भागातील अल्पवयीन वाहनधारकांवर आळा बसण्यासाठी पालकांकडून समज देणे आवश्‍यक आहे. 

चुकीच्या पद्धतीने वाहने हाकून नयेत. वाहने हाकताना हेल्मेटचा आवर्जून वापर करावा. अनेक तरुण वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज अपघात होत आहेत. त्यामुळे पालकांनीही पाल्याकडे लक्ष द्यावे. अल्पवयीन मुलांजवळ वाहने देऊ नयेत. 
- शशिकांत खोत, पोलिस निरीक्षक, सावंतवाडी 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सावंतवाडीत चार वर्षांत 46 अपघाती मृत्यू सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गेल्या चार वर्षांत भरधाव वेगाने दुचाकी व मोटार तसेच चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातात येथील तालुक्‍यात आतापर्यंत तब्बल 46 जणांना जीव गमवावा लागला आहे तर तब्बल 87 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. गेल्या काही वर्षांतील ही आकडेवारी असून चुकीच्या पद्धतीने नियम मोडून भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे असे प्रकार घडले आहेत. खड्डेमय रस्ते, पालकांचे दुर्लक्ष व जनजागृतीचा अभाव ही कारणे यामागे ठळक दिसून येत आहेत.  वाहतूक पोलिसांकडून रस्ता सुरक्षा मोहीम आखण्यात येते. यावेळी पोलिसांकडून वेळोवेळी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, भरधाव वेगाने गाडी हाकू नये, कुटुंबाच्या सुरक्षा सुरक्षिततेसाठी वाहन चालविताना घाई करू नये, विनाकारण ओव्हरटेक करू नये, अशा प्रकारच्या सूचना केल्या जातात. रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी अपघात होऊ नये, यासाठी काही बोधवाक्‍यही दिली जातात; मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. जनजागृती केली तरीही वाहतुकीच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वाहन हाकताना मोबाईलचा वापर होतो; मात्र जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे प्रकार वाढतच राहतात.  "अति घाई संकटात नेई' या उक्तीनुसार गेल्या काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 2017 आणि 2018 मध्ये येथील तालुक्‍यात तब्बल 30 जणांना दोन वर्षांत जीव गमवावा लागला आहे. यातील बरेच अपघात वाहन चालविताना केलेल्या दुर्लक्षामुळे व चुकीमुळे झाले आहेत. यासोबत भरधाव वेगाने गाडी हाकल्यामुळे झालेले आहेत. वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी वाहन चालविताना घ्यावयाची काळजी याबाबत सूचना दिल्या जातात. गेल्या काही कालावधीत अल्पवयीन मुलांमध्ये वाहने चालविण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांकडून कोणत्या प्रकारची सूचना दिली जात नाही. आपला मुलगा वाहतुकीचे नियम मोडताना, वाहनही चुकीच्या पद्धतीने चालवतो की नाही, याबाबतची खातरजमा पालकांकडून होत नाही. त्यामुळे अल्पवयीन मुले अपघातात बळी पडतात. अनेकजण भरधाव वेगाने गाडी चालवतात परिणामी अपघातांना बळी पडावे लागते. 2019 मध्ये तालुक्‍यात मात्र अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या कमी होती. यावर्षी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची संख्या मात्र तब्बल 21 एवढी होती. 2018 हे वर्ष तालुक्‍याला खूपच वाईट दिवसाचे होते. या वर्षात तब्बल 19 जणांना आपला अपघातात बळी द्यावा लागला. याच वर्षी 23 जण अपघातातून गंभीर दुखापती सामोरे गेले.  तालुक्‍यातील अपघात असे  वर्ष*मृत्यू*गंभीर*किरकोळ  2017*11*21*13  2018*19*23*07  2019*7*23*21  2020*9*20*4  रस्त्यांची सुरक्षा गरजेची  तालुक्‍यातील रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. त्यातच अतिवेगाने गाडी हाकणाराची संख्या कमी नाही. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसून अपघाताला सामोरे जावे लागते. काहीवेळा या खड्ड्यांमुळे अनेकांना जीवही गमवावा लागतो. तालुक्‍याला आतापर्यंत ग्रामीण भागात खड्ड्यांमुळे जीव जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रस्त्यांची सुरक्षा हे तेवढेच गरजेचे आहे.  पालकांचे मार्गदर्शन गरजेचे  अल्पवयीन वाहन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरी भागात वाहतूक परवाना तपासला जात असल्याने अशा अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई केली जाते. आता ग्रामीण भागात वाहतूक परवाना तपासण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने अल्पवयीन मुले सुसाट वेगाने वाहतुकीचे नियम तोडून गाडी हाकतात. अशावेळी ते स्वतःच्या दुखापतीसह दुसऱ्यांच्या दुखापतीला ही कारणीभूत ठरतात. त्यामुळे ग्रामीण भागातील अल्पवयीन वाहनधारकांवर आळा बसण्यासाठी पालकांकडून समज देणे आवश्‍यक आहे.  चुकीच्या पद्धतीने वाहने हाकून नयेत. वाहने हाकताना हेल्मेटचा आवर्जून वापर करावा. अनेक तरुण वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज अपघात होत आहेत. त्यामुळे पालकांनीही पाल्याकडे लक्ष द्यावे. अल्पवयीन मुलांजवळ वाहने देऊ नयेत.  - शशिकांत खोत, पोलिस निरीक्षक, सावंतवाडी  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/350OCMJ
Read More
पर्यावरणपुरक छंद..! बांबूपासून आकर्षक कलाकृती

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - बांबूपासून पर्यावरणपुरक आणि आकर्षक वस्तू बनविण्याचा छंद नाधवडे सरदारवाडी येथील नंदकुमार सावंत यांनी जपला आहे. वस्तू बनविण्याचे कोणतेही प्रशिक्षण त्यांनी घेतलेले नाही. तरीही निव्वळ अनुभवातून एखाद्या कुशल कारागिराप्रमाणे ते बांबूच्या एकापेक्षा एक कलाकृती साकारत आहेत. 

प्रत्येक माणसाला कोणता ना कोणता छंद असतो. कुणाला एखाद्या खेळाचा तर कुणाला शेतीचा. कुणाला समाजकारणाचा तर कुणाला राजकारणासह विविध छंद असतात; परंतु नाधवडे सरदारवाडी येथील श्री. सावंत यांनी बांबुपासून वेगवेगळ्या वस्तुरूपी आकर्षक कलाकृती साकारण्याचा छंद गेल्या काही वर्षांपासून जपला आहे. श्री. सावंत यांची अनेक वर्ष मुंबईत गेली. काही वर्षापूर्वी ते गावी नाधवडे येथे आले.

गावातील शेतीसोबत समाजकारण करण्याची त्यांना आवड आहे. बांबुपासून पांरपरिक टोपल्या, सुप, भात ठेवण्यासाठी तटे, कणगुल, डाळी अशा वस्तू अनेक लोक बनवितात; परंतु त्याच बांबुपासून आपण इतर वस्तू देखील बनवू शकतो, अशी कल्पना त्यांना पाच सहा वर्षापुर्वी सुचली. कल्पना सुचल्यानंतर ते थांबले नाहीत. त्यांनी ती कल्पना कृतीत उतरविण्यास सुरूवात केली.

या विषयात पूर्णतः नवखे असलेल्या श्री. सावंत यांनी सुरूवातीला एक साधीशी वस्तू बनविण्याचा प्रयत्न केला; परंतु तो बांबुपासून काढलेले साहित्य जोडताना त्यांना अडचण येवू लागली. त्यामुळे त्यांनी बांबू तोडून त्याचे उपयोगात येतील असे तुकडे तुकडे करून काही दिवस पाण्यात टाकुन ठेवले. त्यानंतर पुन्हा वस्तू बनविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले. बांबू टिकण्यासाठी ही प्रकिया उपयोगी पडते हे देखील त्यांच्या लक्षात आले. दिवाळीला प्रत्येक जण आकाशकंदील लावत असतो; परंतु त्यांनी बांबुपासून इको फ्रेंन्डली आकाशकंदील तयार करून लावण्याचा प्रयत्न सुरू केला.

पहिल्याच प्रयत्नात त्यांनी अतिशय उत्तम दर्जाचा आणि सुबक कलाकृतीचा नमुना ठरेल, असा आकाशकंदील तयार केला. त्यामध्ये लाईट लावल्यानंतर त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसू लागले. या यशस्वी प्रयोगानंतर त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. त्यानंतर त्यांनी बांबुपासून घराची प्रतिकृती, बैलगाडी, डोली, विविध आकाराचे ट्रे, गणपतीचे मकर, पेन स्टॅन्ड, पिंजरा आणि त्यामध्ये बांबुपासून बनविलेला पक्षी, होडी, लॅम्प अशा विविध वस्तू बनविण्यास सुरूवात केली. या सर्व वस्तू इको फ्रेंन्डली असल्यामुळे लोकांकडून त्यांच्याकडे मागणी येऊ लागली. कधीही व्यावसायिक विचार न करता माफक दरात ते लग्नातील रूकवाताला लागणारे साहित्य लोकांना तयार करून देऊ लागले.

याशिवाय गणेश चतुर्थीला बांबुपासून तयार केलेले मकर ते मागणीनुसार पुरवितात. त्यांनी बनविलेल्या पर्यावरणपुरक मकर मनमोहक ठरलेली आहे. त्यांनी बनविलेल्या काही वस्तू कृषी विभागाच्या कृषी प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. बांबुपासून घरगुती वापरांसह अनेक शोभिवंत वस्तू सहज आणि साध्या पध्दतीने बनविता येऊ शकतात. सध्या संपूर्ण जग प्लास्टीक मुक्तीच्या प्रयत्नात आहे. अशा कालखंडात श्री. सावंत यांचा पर्यावरण पुरक वस्तू बनविण्याचा छंद खारीचा वाटा नक्कीच उचलु शकेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. 

कोकणात बांबू सहज उपलब्ध 
कोकणात बांबू सहजपणे उपलब्ध होतो. पूर्वी घरातील बहुतांशी वस्तू बांबुपासुन बनविलेल्या असत; परंतु कालानुरूप त्या वस्तूची जागा प्लास्टीक, फायबरच्या वस्तूंनी घेतली आहे; परंतु त्याचे दुष्पपरिणाम आता दिसू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बांबूच्या वस्तूचे महत्व अधोरेखीत होऊ लागले आहे. बांबुपासून बनविलेल्या वस्तू पर्यावरणपुरक तर आहेतच; पण त्यापेक्षा त्या सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत. याशिवाय बांबूपासूनच्या वस्तू विक्रीत वाढ आणि बांबु व्यवसाय वाढल्यास त्याचा शेतकऱ्यांनाच फायदा होईल. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पर्यावरणपुरक छंद..! बांबूपासून आकर्षक कलाकृती वैभववाडी (सिंधुदुर्ग) - बांबूपासून पर्यावरणपुरक आणि आकर्षक वस्तू बनविण्याचा छंद नाधवडे सरदारवाडी येथील नंदकुमार सावंत यांनी जपला आहे. वस्तू बनविण्याचे कोणतेही प्रशिक्षण त्यांनी घेतलेले नाही. तरीही निव्वळ अनुभवातून एखाद्या कुशल कारागिराप्रमाणे ते बांबूच्या एकापेक्षा एक कलाकृती साकारत आहेत.  प्रत्येक माणसाला कोणता ना कोणता छंद असतो. कुणाला एखाद्या खेळाचा तर कुणाला शेतीचा. कुणाला समाजकारणाचा तर कुणाला राजकारणासह विविध छंद असतात; परंतु नाधवडे सरदारवाडी येथील श्री. सावंत यांनी बांबुपासून वेगवेगळ्या वस्तुरूपी आकर्षक कलाकृती साकारण्याचा छंद गेल्या काही वर्षांपासून जपला आहे. श्री. सावंत यांची अनेक वर्ष मुंबईत गेली. काही वर्षापूर्वी ते गावी नाधवडे येथे आले. गावातील शेतीसोबत समाजकारण करण्याची त्यांना आवड आहे. बांबुपासून पांरपरिक टोपल्या, सुप, भात ठेवण्यासाठी तटे, कणगुल, डाळी अशा वस्तू अनेक लोक बनवितात; परंतु त्याच बांबुपासून आपण इतर वस्तू देखील बनवू शकतो, अशी कल्पना त्यांना पाच सहा वर्षापुर्वी सुचली. कल्पना सुचल्यानंतर ते थांबले नाहीत. त्यांनी ती कल्पना कृतीत उतरविण्यास सुरूवात केली. या विषयात पूर्णतः नवखे असलेल्या श्री. सावंत यांनी सुरूवातीला एक साधीशी वस्तू बनविण्याचा प्रयत्न केला; परंतु तो बांबुपासून काढलेले साहित्य जोडताना त्यांना अडचण येवू लागली. त्यामुळे त्यांनी बांबू तोडून त्याचे उपयोगात येतील असे तुकडे तुकडे करून काही दिवस पाण्यात टाकुन ठेवले. त्यानंतर पुन्हा वस्तू बनविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले. बांबू टिकण्यासाठी ही प्रकिया उपयोगी पडते हे देखील त्यांच्या लक्षात आले. दिवाळीला प्रत्येक जण आकाशकंदील लावत असतो; परंतु त्यांनी बांबुपासून इको फ्रेंन्डली आकाशकंदील तयार करून लावण्याचा प्रयत्न सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी अतिशय उत्तम दर्जाचा आणि सुबक कलाकृतीचा नमुना ठरेल, असा आकाशकंदील तयार केला. त्यामध्ये लाईट लावल्यानंतर त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसू लागले. या यशस्वी प्रयोगानंतर त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. त्यानंतर त्यांनी बांबुपासून घराची प्रतिकृती, बैलगाडी, डोली, विविध आकाराचे ट्रे, गणपतीचे मकर, पेन स्टॅन्ड, पिंजरा आणि त्यामध्ये बांबुपासून बनविलेला पक्षी, होडी, लॅम्प अशा विविध वस्तू बनविण्यास सुरूवात केली. या सर्व वस्तू इको फ्रेंन्डली असल्यामुळे लोकांकडून त्यांच्याकडे मागणी येऊ लागली. कधीही व्यावसायिक विचार न करता माफक दरात ते लग्नातील रूकवाताला लागणारे साहित्य लोकांना तयार करून देऊ लागले. याशिवाय गणेश चतुर्थीला बांबुपासून तयार केलेले मकर ते मागणीनुसार पुरवितात. त्यांनी बनविलेल्या पर्यावरणपुरक मकर मनमोहक ठरलेली आहे. त्यांनी बनविलेल्या काही वस्तू कृषी विभागाच्या कृषी प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. बांबुपासून घरगुती वापरांसह अनेक शोभिवंत वस्तू सहज आणि साध्या पध्दतीने बनविता येऊ शकतात. सध्या संपूर्ण जग प्लास्टीक मुक्तीच्या प्रयत्नात आहे. अशा कालखंडात श्री. सावंत यांचा पर्यावरण पुरक वस्तू बनविण्याचा छंद खारीचा वाटा नक्कीच उचलु शकेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.  कोकणात बांबू सहज उपलब्ध  कोकणात बांबू सहजपणे उपलब्ध होतो. पूर्वी घरातील बहुतांशी वस्तू बांबुपासुन बनविलेल्या असत; परंतु कालानुरूप त्या वस्तूची जागा प्लास्टीक, फायबरच्या वस्तूंनी घेतली आहे; परंतु त्याचे दुष्पपरिणाम आता दिसू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बांबूच्या वस्तूचे महत्व अधोरेखीत होऊ लागले आहे. बांबुपासून बनविलेल्या वस्तू पर्यावरणपुरक तर आहेतच; पण त्यापेक्षा त्या सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत. याशिवाय बांबूपासूनच्या वस्तू विक्रीत वाढ आणि बांबु व्यवसाय वाढल्यास त्याचा शेतकऱ्यांनाच फायदा होईल.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38PpxFK
Read More
सिंधुदुर्गात ग्रामपंचायतींसाठीचे 15 अर्ज अवैध 

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी पुर्ण झाली असून 15 अर्ज अवैध ठरले. 1 हजार 535 अर्ज वैध ठरले आहेत. एकूण 226 प्रभागांमध्ये 600 सदस्य जागांसाठी ही निवडणूक होत आहे. 

जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहेत. यात देवगडमधील 23, वैभववाडी 11, मालवण 6, कुडाळ 9, कणकवली 3, वेंगुर्ले 2, दोडामार्ग 3 अशाप्रकारे ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. 30 डिसेंबरला मुदत संपली.

या शेवटच्या दिवशी सर्वाधिक 834 अर्ज दाखल झाले होते. एकूण 1 हजार 550 अर्ज दाखल झाले होते. यात देवगड 405, सावंतवाडी 383, वैभववाडी 236, मालवण 138, कुडाळ 216, कणकवली 50, वेंगुर्ले 55 तर दोडामार्ग 67 अशाप्रकारे अर्ज दाखल झाले होते. 

31 ला झालेल्या छानणीत 15 अर्ज बाद झाले आहेत. कुडाळ तालुक्‍यात 8, वैभववाडी तालुक्‍यात 2 तर देवगड, सावंतवाडी, मालवण, कणकवली आणि दोडामार्ग तालुक्‍यात प्रत्येकी एक अर्ज बाद झाला आहे. वेंगुर्ले तालुक्‍यात एकही अर्ज बाद झालेला नाही. परिणामी देवगड 189 सदस्य 404 अर्ज, सावंतवाडी 119 सदस्य 382 अर्ज, वैभववाडी 103 सदस्य 234 अर्ज, मालवण 54 सदस्य 137 अर्ज, कुडाळ 71 सदस्य 208 अर्ज, कणकवली 21 सदस्य 49 अर्ज, वेंगुर्ले 18 सदस्य 55 अर्ज, दोडामार्ग 25 सदस्य 66 अर्ज रिंगणात राहिले आहेत. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गात ग्रामपंचायतींसाठीचे 15 अर्ज अवैध  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी पुर्ण झाली असून 15 अर्ज अवैध ठरले. 1 हजार 535 अर्ज वैध ठरले आहेत. एकूण 226 प्रभागांमध्ये 600 सदस्य जागांसाठी ही निवडणूक होत आहे.  जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहेत. यात देवगडमधील 23, वैभववाडी 11, मालवण 6, कुडाळ 9, कणकवली 3, वेंगुर्ले 2, दोडामार्ग 3 अशाप्रकारे ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. 30 डिसेंबरला मुदत संपली. या शेवटच्या दिवशी सर्वाधिक 834 अर्ज दाखल झाले होते. एकूण 1 हजार 550 अर्ज दाखल झाले होते. यात देवगड 405, सावंतवाडी 383, वैभववाडी 236, मालवण 138, कुडाळ 216, कणकवली 50, वेंगुर्ले 55 तर दोडामार्ग 67 अशाप्रकारे अर्ज दाखल झाले होते.  31 ला झालेल्या छानणीत 15 अर्ज बाद झाले आहेत. कुडाळ तालुक्‍यात 8, वैभववाडी तालुक्‍यात 2 तर देवगड, सावंतवाडी, मालवण, कणकवली आणि दोडामार्ग तालुक्‍यात प्रत्येकी एक अर्ज बाद झाला आहे. वेंगुर्ले तालुक्‍यात एकही अर्ज बाद झालेला नाही. परिणामी देवगड 189 सदस्य 404 अर्ज, सावंतवाडी 119 सदस्य 382 अर्ज, वैभववाडी 103 सदस्य 234 अर्ज, मालवण 54 सदस्य 137 अर्ज, कुडाळ 71 सदस्य 208 अर्ज, कणकवली 21 सदस्य 49 अर्ज, वेंगुर्ले 18 सदस्य 55 अर्ज, दोडामार्ग 25 सदस्य 66 अर्ज रिंगणात राहिले आहेत.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34ZCsDC
Read More
सातासमुद्रापार वाजतो 'तिच्या' कलेचा डंका; मूकबधिर असूनही जगभरातील प्रेक्षकांना घालते भुरळ  

नागपूर : साधारणपणे जादूगार क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी पाहायला मिळते. क्वचितच प्रसंगी महिला जादूगार बनल्याचे कानावर पडते. शीतल किंमतकर त्यापैकीच एक. मूकबधिर असलेल्या शीतलने देशविदेशांत जादूचे प्रयोग करीत अनेकांची वाहवा मिळविली आहे. उल्लेखनीय म्हणजे ती भारतातील व जगातील पहिली महिला मूकबधिर जादूगार आहे.

दिव्यांगांसाठी प्रेरणादायी ठरलेली शीतल मूकबधिर फूटबॉलपटू आहे. बोखारा (गोधनी) येथील प्रा. विजय बारसे यांच्या क्रीडा विकास संस्थेत ती फुटबॉल खेळते आणि मुलांना शिकवितेही. नियतीने बोलण्याची व ऐकण्याची ताकद हिरावून घेतल्यानंतर शीतलने हार न मानता आयुष्यात ‘कुछ हटके’ करण्याचा निर्णय घेतला. लहानपणी छोट्यामोठ्या ‘ट्रिक्स’ शिकल्यानंतर हळूहळू जादूच्या खेळात तरबेज झाली. 

नक्की वाचा -'त्यांच्या' गाडीचा हॉर्न ऐकताच महामार्गावर जमतात असंख्य कावळे; याला दातृत्व म्हणावं की मैत्री

मूकबधिर असल्यामुळे ती सांकेतिक भाषेतच लोकांशी संवाद साधत जादूचे प्रयोग करते. सुरुवातीला नागपुरात विविध कार्यक्रमांमध्ये प्रयोग सादर केल्यानंतर देशभर प्रयोग होऊ लागले. विदेशातही तिने अनेक प्रयोग केले आहेत. आत्तापर्यंत इंग्लंड (दोनवेळा) व अमेरिकेसह पाच देशांमध्ये प्रयोग केल्याचे तिने सांगितले. तिच्या कलेचे अनेकांनी भरभरून कौतुकही केले.

इंग्लंडमधील एका प्रयोगादरम्यानचा अनुभव सांगताना शीतल म्हणाली, जादूचे प्रयोग सादर करण्यासाठी स्टेजवर गेल्यानंतर अनेकांना नवल वाटले. ही पंचविशीतील मुलगी काय जादू दाखविणार, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. मात्र शीतलचे सफाईदारपणे जादूचे प्रयोग व ‘ट्रिक्स’ पाहून उपस्थित प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर याच ठिकाणी झालेल्या जादूगारांच्या स्पर्धेतही शीतलने आठ भारतीयांमध्ये पहिले स्थान पटकावले. त्यावेळी भारतातील पहिली मूकबधिर जादूगार म्हणून चषक देऊन तिचा सन्मान करण्यात आला. 

अमेरिकेतही तिला पुरस्कार मिळाला. ते अविस्मरणीय क्षण आयुष्यात कदापि विसरू शकत नसल्याचे तिने सांगितले. बारावीपर्यंत शिकलेली शीतल विवाहित आहे. पतीही अंशतः बधिर असून, मुलगा मात्र, सर्वसामान्य मुलासारखा आहे. भाऊसुद्धा मूकबधिर आहे. कुटुंबाचा तिला पूर्ण पाठिंबा आहे. भविष्यात जादूगारीसोबतच फुटबॉल कोचिंगही सुरूच ठेवणार असल्याचे शीतलने सांगितले.

जाणून घ्या - रामदेव बाबा गेले, अंबानी अडचणीत; मिहान, एमआयडीसीत उद्योजकांचा थंड प्रतिसाद

मी मूकबधिर असली तरी मला आयुष्यात वेगळे काहीतरी करायचे होते. त्यामुळेच मी जादूगार होण्याचा निर्णय घेतला. माझ्या कलेची देशविदेशांत स्तुती होत आहे, याचा मला आनंद व अभिमान आहे.
-शीतल किंमतकर, 
मूकबधिर जादूगार

संपादन - अथर्व महांकाळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सातासमुद्रापार वाजतो 'तिच्या' कलेचा डंका; मूकबधिर असूनही जगभरातील प्रेक्षकांना घालते भुरळ   नागपूर : साधारणपणे जादूगार क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी पाहायला मिळते. क्वचितच प्रसंगी महिला जादूगार बनल्याचे कानावर पडते. शीतल किंमतकर त्यापैकीच एक. मूकबधिर असलेल्या शीतलने देशविदेशांत जादूचे प्रयोग करीत अनेकांची वाहवा मिळविली आहे. उल्लेखनीय म्हणजे ती भारतातील व जगातील पहिली महिला मूकबधिर जादूगार आहे. दिव्यांगांसाठी प्रेरणादायी ठरलेली शीतल मूकबधिर फूटबॉलपटू आहे. बोखारा (गोधनी) येथील प्रा. विजय बारसे यांच्या क्रीडा विकास संस्थेत ती फुटबॉल खेळते आणि मुलांना शिकवितेही. नियतीने बोलण्याची व ऐकण्याची ताकद हिरावून घेतल्यानंतर शीतलने हार न मानता आयुष्यात ‘कुछ हटके’ करण्याचा निर्णय घेतला. लहानपणी छोट्यामोठ्या ‘ट्रिक्स’ शिकल्यानंतर हळूहळू जादूच्या खेळात तरबेज झाली.  नक्की वाचा -'त्यांच्या' गाडीचा हॉर्न ऐकताच महामार्गावर जमतात असंख्य कावळे; याला दातृत्व म्हणावं की मैत्री मूकबधिर असल्यामुळे ती सांकेतिक भाषेतच लोकांशी संवाद साधत जादूचे प्रयोग करते. सुरुवातीला नागपुरात विविध कार्यक्रमांमध्ये प्रयोग सादर केल्यानंतर देशभर प्रयोग होऊ लागले. विदेशातही तिने अनेक प्रयोग केले आहेत. आत्तापर्यंत इंग्लंड (दोनवेळा) व अमेरिकेसह पाच देशांमध्ये प्रयोग केल्याचे तिने सांगितले. तिच्या कलेचे अनेकांनी भरभरून कौतुकही केले. इंग्लंडमधील एका प्रयोगादरम्यानचा अनुभव सांगताना शीतल म्हणाली, जादूचे प्रयोग सादर करण्यासाठी स्टेजवर गेल्यानंतर अनेकांना नवल वाटले. ही पंचविशीतील मुलगी काय जादू दाखविणार, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. मात्र शीतलचे सफाईदारपणे जादूचे प्रयोग व ‘ट्रिक्स’ पाहून उपस्थित प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर याच ठिकाणी झालेल्या जादूगारांच्या स्पर्धेतही शीतलने आठ भारतीयांमध्ये पहिले स्थान पटकावले. त्यावेळी भारतातील पहिली मूकबधिर जादूगार म्हणून चषक देऊन तिचा सन्मान करण्यात आला.  अमेरिकेतही तिला पुरस्कार मिळाला. ते अविस्मरणीय क्षण आयुष्यात कदापि विसरू शकत नसल्याचे तिने सांगितले. बारावीपर्यंत शिकलेली शीतल विवाहित आहे. पतीही अंशतः बधिर असून, मुलगा मात्र, सर्वसामान्य मुलासारखा आहे. भाऊसुद्धा मूकबधिर आहे. कुटुंबाचा तिला पूर्ण पाठिंबा आहे. भविष्यात जादूगारीसोबतच फुटबॉल कोचिंगही सुरूच ठेवणार असल्याचे शीतलने सांगितले. जाणून घ्या - रामदेव बाबा गेले, अंबानी अडचणीत; मिहान, एमआयडीसीत उद्योजकांचा थंड प्रतिसाद मी मूकबधिर असली तरी मला आयुष्यात वेगळे काहीतरी करायचे होते. त्यामुळेच मी जादूगार होण्याचा निर्णय घेतला. माझ्या कलेची देशविदेशांत स्तुती होत आहे, याचा मला आनंद व अभिमान आहे. -शीतल किंमतकर,  मूकबधिर जादूगार संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3o9ciG9
Read More
‘ओएलएक्‍स’ ॲपवर बोगस जाहिराती करून फसवणूक करणाऱ्यांना सायबर पोलिसांनी घातला लगाम

पुणे - जुन्या-नव्या वस्तूंची ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या ‘ओएलएक्‍स’ ॲपवर बोगस जाहिराती करून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी लगाम घातला आहे. सायबर पोलिसांनी याबाबत ‘ओएलएक्‍स’ कंपनीला सूचना केल्या. त्यानुसार कंपनीने बोगस जाहिराती करणाऱ्यांना चाप लावला. त्यामुळे अशा फसवणुकीच्या प्रकारांवर नियंत्रण आले आहे. 

‘ओएलएक्‍स’ ॲपवरील त्रुटींचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या घटना काही वर्षांपासून सातत्याने घडत आहेत. त्यावर सायबर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जात होती. प्रत्यक्षात मात्र ठोस उपाययोजना केली जात नव्हती. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशा घटनांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ‘ओएलएक्‍स’वरून होणाऱ्या फसवणुकीच्या ठिकाणांचा नकाशा तयार केला. त्यांनी हा नकाशा कंपनीच्या दिल्ली येथील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजावून सांगितला आणि काही सूचना केल्या. त्यांनीही तातडीने दखल घेऊन पोलिसांच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे फसवणुकीच्या अर्जांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत १०० ते २०० ने कमी झाल्याचे समाधानकारक चित्र आहे.

चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई

अशी आहे गुन्ह्याची पद्धत 
सायबर गुन्हेगार ‘ओएलएक्‍स’वर दुचाकी, कार, मोबाईलची जाहिरात टाकून संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देतात. वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी त्यांना फोन केल्यानंतर ते त्यांना दुसरा मोबाईल क्रमांक पाठवून त्यावर बॅंक खाते किंवा ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगतात. पैसे पाठविल्यानंतर नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते.

पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत

गुन्हेगारांचे आश्रयस्थान
ऑनलाइन फसवणुकीसाठी झारखंडमधील जामतारा जिल्हा सायबर गुन्हेगारांचे आश्रयस्थान समजला जातो. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे व त्यांच्या पथकाने काही महिने अभ्यास करून ‘ओएलएक्‍स’द्वारे होणाऱ्या फसवणुकीची ठिकाणे शोधली. त्यामध्ये त्यांना राजस्थानमधील अल्वर, उत्तर प्रदेशमधील हरमतपूर व हरियानामधील नुहमेवाद ही ठिकाणे आढळली.

महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड

फसवणूक टाळण्यासाठी काय केले?

मोबाईल क्रमांक कायमस्वरूपी ब्लॉक 

आयडी क्रमांक कायमस्वरूपी ब्लॉक 

जाहिरात टाकण्याच्या ठिकाणचे जीपीएस लोकेशन अपलोड करणे 

जाहिरात टाकण्यासाठी आयडी तयार करताना सेल्फीचे बंधन

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिलेल्या आदेशानुसार, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काम सुरू आहे. त्याअंतर्गतच काही महिन्यांपासून ‘ओएलएक्‍स फ्रॉड’चा अभ्यास  केला. आमच्या सूचनेप्रमाणे कंपनीने उपाययोजना केल्याने गुन्ह्यांवर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे.
- राजकुमार वाघचौरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

मला जुनी दुचाकी घ्यायची होती, त्यामुळे मी ‘ओएलएक्‍स’वरील जाहिरातीवरील मोबाईलवर संपर्क केला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने मला दुचाकी देण्याचा बहाणा करून माझी ४० हजार रुपयांची फसवणूक केली. माझ्या तक्रारीची नोंद करतानाच माझ्याबाबत घडलेली घटना इतरांबाबत घडू नये, यासाठी सायबर पोलिसांना विनंती केली होती.
- विजय कांबळे, नोकरदार

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘ओएलएक्‍स’ ॲपवर बोगस जाहिराती करून फसवणूक करणाऱ्यांना सायबर पोलिसांनी घातला लगाम पुणे - जुन्या-नव्या वस्तूंची ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या ‘ओएलएक्‍स’ ॲपवर बोगस जाहिराती करून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी लगाम घातला आहे. सायबर पोलिसांनी याबाबत ‘ओएलएक्‍स’ कंपनीला सूचना केल्या. त्यानुसार कंपनीने बोगस जाहिराती करणाऱ्यांना चाप लावला. त्यामुळे अशा फसवणुकीच्या प्रकारांवर नियंत्रण आले आहे.  ‘ओएलएक्‍स’ ॲपवरील त्रुटींचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या घटना काही वर्षांपासून सातत्याने घडत आहेत. त्यावर सायबर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जात होती. प्रत्यक्षात मात्र ठोस उपाययोजना केली जात नव्हती.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अशा घटनांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ‘ओएलएक्‍स’वरून होणाऱ्या फसवणुकीच्या ठिकाणांचा नकाशा तयार केला. त्यांनी हा नकाशा कंपनीच्या दिल्ली येथील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजावून सांगितला आणि काही सूचना केल्या. त्यांनीही तातडीने दखल घेऊन पोलिसांच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे फसवणुकीच्या अर्जांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत १०० ते २०० ने कमी झाल्याचे समाधानकारक चित्र आहे. चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई अशी आहे गुन्ह्याची पद्धत  सायबर गुन्हेगार ‘ओएलएक्‍स’वर दुचाकी, कार, मोबाईलची जाहिरात टाकून संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देतात. वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी त्यांना फोन केल्यानंतर ते त्यांना दुसरा मोबाईल क्रमांक पाठवून त्यावर बॅंक खाते किंवा ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगतात. पैसे पाठविल्यानंतर नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत गुन्हेगारांचे आश्रयस्थान ऑनलाइन फसवणुकीसाठी झारखंडमधील जामतारा जिल्हा सायबर गुन्हेगारांचे आश्रयस्थान समजला जातो. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे व त्यांच्या पथकाने काही महिने अभ्यास करून ‘ओएलएक्‍स’द्वारे होणाऱ्या फसवणुकीची ठिकाणे शोधली. त्यामध्ये त्यांना राजस्थानमधील अल्वर, उत्तर प्रदेशमधील हरमतपूर व हरियानामधील नुहमेवाद ही ठिकाणे आढळली. महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड फसवणूक टाळण्यासाठी काय केले? मोबाईल क्रमांक कायमस्वरूपी ब्लॉक  आयडी क्रमांक कायमस्वरूपी ब्लॉक  जाहिरात टाकण्याच्या ठिकाणचे जीपीएस लोकेशन अपलोड करणे  जाहिरात टाकण्यासाठी आयडी तयार करताना सेल्फीचे बंधन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिलेल्या आदेशानुसार, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काम सुरू आहे. त्याअंतर्गतच काही महिन्यांपासून ‘ओएलएक्‍स फ्रॉड’चा अभ्यास  केला. आमच्या सूचनेप्रमाणे कंपनीने उपाययोजना केल्याने गुन्ह्यांवर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे. - राजकुमार वाघचौरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे मला जुनी दुचाकी घ्यायची होती, त्यामुळे मी ‘ओएलएक्‍स’वरील जाहिरातीवरील मोबाईलवर संपर्क केला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने मला दुचाकी देण्याचा बहाणा करून माझी ४० हजार रुपयांची फसवणूक केली. माझ्या तक्रारीची नोंद करतानाच माझ्याबाबत घडलेली घटना इतरांबाबत घडू नये, यासाठी सायबर पोलिसांना विनंती केली होती. - विजय कांबळे, नोकरदार Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2KJxmop
Read More
भारत सुरक्षा समितीचा आठव्यांदा सदस्य

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत (यूएनएससी) भारताची पुन्हा एकदा अस्थायी सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. जागतिक संघटनेचे सर्वांत महत्त्वाचे अंग असलेल्या या सुरक्षा समितीत प्रवेश करण्यासाठी ही आठवी वेळ आहे.

लडाखमध्ये चीनने उभ्या केलेल्या आव्हानाचा सामना भारताने समर्थपणे केला. यामुळे जगाचे लक्ष भारताकडे वेधले. आक्रमक भूमिकने अनेक देशांना डोकेदुखी ठरलेल्या चीनने ‘यूएनएससी’मध्ये पाकिस्तानला साथ देत काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचाही प्रयत्न केला होता. या पार्श्‍वभूमीवर सदस्यत्वाचा दोन वर्षांचा कालावधी भारतासाठी मोठी संधी असेल.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

संयुक्त राष्ट्रांत चीनचे मजबूत स्थान निर्माण केलेले आहे. ‘यूएन’च्या अर्थसंकल्पात चीनचे योगदान आहेच, शिवाय ‘यूएन’शी सबंधित अनेक संघटनांच्या उच्चपदी चीनचे अधिकारी नियुक्त आहेत. अशा वेळी सुरक्षा समितीचे भारताचे सदस्यत्वाचा काळ महत्त्वपूर्ण मानला जात आहे. चीनचा सामना करण्यासाठी भारताने या संधीचा लाभ त विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले. चीनविरोधात आर्थिक पातळीवर कठोर निर्णय घेतलेल्या भारताला हीच भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही घ्यावी लागणार आहे. 

ऑस्ट्रेलियाने बदलला राष्ट्रगीतातला एक शब्द; असं करण्यामागे नेमकं कारण काय?

भारतासाठी महत्त्वाचे मुद्दे
अस्थायी सदस्यत्वामुळे सीमेपलीकडील दहशतवाद, दहशतवाद्यांनी पैसा पुरविणे, आर्थिक गैरव्यवहार आणि महत्त्वाच्या काश्‍मीर मुद्यावर भारताची बाजू भक्कम असेल. ‘यूएनएससी’च्या १५ सदस्य देशांमध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका हे पाच स्थायी सदस्य असून भारतासह नॉर्वे, केनिया, आयर्लंड, मेक्सिको, इस्टोनिया, नायजेर, सेंट व्हिन्सेंट, ग्रेडनाइन्स, ट्युनेशिया, व्हिएतनाम हे अस्थायी सदस्य आहेत. या समितीचे अध्यक्षपद भारताला ऑगस्ट २०२१ मध्ये भूषविणार असून २०२२ मध्येही ही संधी भारताला पुन्हा मिळणार आहे. प्रत्येक सदस्य देशाला आळीपाळीने एक महिन्यासाठी समितीचे अध्यक्षपद मिळते.

Time Travel : 2020 रिटर्न; ते 1 जानेवारीतून गेले 31 डिसेंबरमध्ये!

सर्वांत मोठा लोकशाही देश या नात्याने लोकशाही, मानवी हक्क आणि विकास यांसारखी मूलभूत मूल्यांचा प्रचार आम्ही करू.
- टी. एस. तिरुमूर्ती, यूएनमधील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भारत सुरक्षा समितीचा आठव्यांदा सदस्य न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत (यूएनएससी) भारताची पुन्हा एकदा अस्थायी सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. जागतिक संघटनेचे सर्वांत महत्त्वाचे अंग असलेल्या या सुरक्षा समितीत प्रवेश करण्यासाठी ही आठवी वेळ आहे. लडाखमध्ये चीनने उभ्या केलेल्या आव्हानाचा सामना भारताने समर्थपणे केला. यामुळे जगाचे लक्ष भारताकडे वेधले. आक्रमक भूमिकने अनेक देशांना डोकेदुखी ठरलेल्या चीनने ‘यूएनएससी’मध्ये पाकिस्तानला साथ देत काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचाही प्रयत्न केला होता. या पार्श्‍वभूमीवर सदस्यत्वाचा दोन वर्षांचा कालावधी भारतासाठी मोठी संधी असेल. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  संयुक्त राष्ट्रांत चीनचे मजबूत स्थान निर्माण केलेले आहे. ‘यूएन’च्या अर्थसंकल्पात चीनचे योगदान आहेच, शिवाय ‘यूएन’शी सबंधित अनेक संघटनांच्या उच्चपदी चीनचे अधिकारी नियुक्त आहेत. अशा वेळी सुरक्षा समितीचे भारताचे सदस्यत्वाचा काळ महत्त्वपूर्ण मानला जात आहे. चीनचा सामना करण्यासाठी भारताने या संधीचा लाभ त विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले. चीनविरोधात आर्थिक पातळीवर कठोर निर्णय घेतलेल्या भारताला हीच भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही घ्यावी लागणार आहे.  ऑस्ट्रेलियाने बदलला राष्ट्रगीतातला एक शब्द; असं करण्यामागे नेमकं कारण काय? भारतासाठी महत्त्वाचे मुद्दे अस्थायी सदस्यत्वामुळे सीमेपलीकडील दहशतवाद, दहशतवाद्यांनी पैसा पुरविणे, आर्थिक गैरव्यवहार आणि महत्त्वाच्या काश्‍मीर मुद्यावर भारताची बाजू भक्कम असेल. ‘यूएनएससी’च्या १५ सदस्य देशांमध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका हे पाच स्थायी सदस्य असून भारतासह नॉर्वे, केनिया, आयर्लंड, मेक्सिको, इस्टोनिया, नायजेर, सेंट व्हिन्सेंट, ग्रेडनाइन्स, ट्युनेशिया, व्हिएतनाम हे अस्थायी सदस्य आहेत. या समितीचे अध्यक्षपद भारताला ऑगस्ट २०२१ मध्ये भूषविणार असून २०२२ मध्येही ही संधी भारताला पुन्हा मिळणार आहे. प्रत्येक सदस्य देशाला आळीपाळीने एक महिन्यासाठी समितीचे अध्यक्षपद मिळते. Time Travel : 2020 रिटर्न; ते 1 जानेवारीतून गेले 31 डिसेंबरमध्ये! सर्वांत मोठा लोकशाही देश या नात्याने लोकशाही, मानवी हक्क आणि विकास यांसारखी मूलभूत मूल्यांचा प्रचार आम्ही करू. - टी. एस. तिरुमूर्ती, यूएनमधील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3neOaRr
Read More
पार्टी रंगली अन्‌ आम्हीही रंगलो रेऽऽ....

‘३१ डिसेंबरला पार्टी जोरात झाली पाहिजे,’ या मित्रांच्या प्रस्तावाला आम्ही कोरोनाच्या नावाखाली जोरात विरोध केला. ‘अरे बाबा, ३१ डिसेंबरला कोरोनाने सुटी घेतलीय. या दिवशी कितीही गर्दी झाली वा कोणी शिंकले, खोकले तरीही कोणालाही कोरोना होणार नाही,’ असे नितीनने छातीठोकपणे सांगितले व जीआरची का कशाची कॉपी दाखवण्यासाठी तो खिसे तपासू लागला. नंतर त्याने खिशातून तंबाखूची पुडी काढून, हातावर मळून जोरात थाप मारली. ‘कोरोनाच्या सुटीची’ ही त्याने अशीच ‘थाप’ मारली होती. 

‘यंदा ३१ डिसेंबर गुरुवारी आला आहे. त्यामुळे मस्तपैकी आपण साबुदाणा खिचडी, वरईचा भात आणि वेफर्स खाऊ. तसेच ईलायची टाकून मस्तपैकी दूध पिऊ.’ आम्ही खिंड पुन्हा लढवली. पण सगळ्यांनी माझ्याकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहिले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खरं तर कोरोनापेक्षाही आम्ही या पार्टीला दुसऱ्याच कारणासाठी फार घाबरत होतो. अशा पार्टीत आमच्या बरोबरच्या मंडळींना कशाचीच शुद्ध राहत नाही. आपण कोण आहोत, कोठे आहोत, काय करतोय, याचे कशाचेही भान त्यांना राहत नाही. आम्ही एकटेच शुद्धीवर राहून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवत असतो, हा आमच्या इतक्‍या वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे या पार्टीला आमचा विरोध होता. पण सगळ्यांनीच तो मोडीत काढला. त्यातही खर्चाची जबाबदारी त्यांनी आमच्यावरच टाकली. त्यामुळे आमच्या दुःखात आणखी भर पडली. मात्र, आमची ही पार्टी नेहमीपेक्षाही चांगलीच रंगली. सुरवातीलाच स्वागत गीताप्रमाणे उपस्थित मित्रमंडळींवर एकमेकांनी स्तुतिसुमने उधळली तर अनुपस्थित असणाऱ्यांची निंदानालस्ती केली.

महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड  

‘अरे मी त्याला एवढी मदत केली; पण तो गद्दार निघाला. त्याची लायकी नाही आपल्या सोबत पार्टीत यायला,’ इथपासून सुरु झालेला प्रवास ‘तूच माझा खरा मित्र. तू आहेस म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे,’ इथपर्यंत कधी पोचला, हे कळलेही नाही. थोड्याच वेळात त्यांची बोलण्याची भाषाही बदलली. जो तो इंग्रजी फाड फाड फाडू लागला. तेही फुल्ल कॉन्फिडन्समध्ये. इतर वेळी त्यांचे इंग्रजी कोठे जाते कोणास ठाऊक? बहुतेक हा सगळा ‘इंग्लीश’चा परिणाम असावा. अशा तऱ्हेने रात्री अडीच्या सुमारास पार्टी संपली. आम्ही सगळे आपापल्या घरी निघालो. मी पूर्ण शुद्धीवर होतो. गाडीही व्यवस्थित चालवू शकलो असतो. मात्र, तरीही रिस्क घ्यायची टाळली. स्वत: गाडी चालवून रस्त्यातील निरपराध लोकांचा जीव धोक्‍यात घालावा, असे मला बिलकूल वाटले नाही. त्यामुळे आम्ही ‘ओला’ कंपनीची कार मागवली. त्या गाडीतून सुखरूप घरी पोचलो व तसे आम्ही फेसबुक व व्हॉटसअपवर टाकले. तेवढ्यात ‘भावा, पार्टी तर तुझ्याच घरी होती ना. मग तू ‘ओला’च्या कारने कोणाच्या घरी गेलास?’ पार्टीत उपस्थित असलेल्या एका मित्राच्या कमेंटने आमची झोप उडाली. 

पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत

आम्ही नीट डोळे उघडून पाहिले तर खिडकीचे गज चांगले दहा-बारा फूट उंच होते व आम्ही शहाबादी फरशीवर आडवे पडलो होतो व मच्छरांनी आमच्यावर हल्ला चढवला होता. ‘आम्ही कोठे आहोत?’ हळूच आम्ही पुटपुटलो. तेवढ्यात एक हवालदार पट्टा हातात घेऊन, आमच्यावर चाल करून आला. ‘‘खरं खरं बोल, रात्री तू त्या बंगल्यात घरफोडी करण्याच्या उद्देशानेच शिरला होतास की नाही? तुझे आणखी साथीदार कोठे आहेत? आतापर्यंत किती घरफोड्या केल्या आहेस?’ असे म्हणून पट्ट्यांचे दोन फटके आमच्यावर टाकले तरीही आम्ही कळवळत म्हणालो, ‘साहेब, हॅपी न्यू इअर.’

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पार्टी रंगली अन्‌ आम्हीही रंगलो रेऽऽ.... ‘३१ डिसेंबरला पार्टी जोरात झाली पाहिजे,’ या मित्रांच्या प्रस्तावाला आम्ही कोरोनाच्या नावाखाली जोरात विरोध केला. ‘अरे बाबा, ३१ डिसेंबरला कोरोनाने सुटी घेतलीय. या दिवशी कितीही गर्दी झाली वा कोणी शिंकले, खोकले तरीही कोणालाही कोरोना होणार नाही,’ असे नितीनने छातीठोकपणे सांगितले व जीआरची का कशाची कॉपी दाखवण्यासाठी तो खिसे तपासू लागला. नंतर त्याने खिशातून तंबाखूची पुडी काढून, हातावर मळून जोरात थाप मारली. ‘कोरोनाच्या सुटीची’ ही त्याने अशीच ‘थाप’ मारली होती.  ‘यंदा ३१ डिसेंबर गुरुवारी आला आहे. त्यामुळे मस्तपैकी आपण साबुदाणा खिचडी, वरईचा भात आणि वेफर्स खाऊ. तसेच ईलायची टाकून मस्तपैकी दूध पिऊ.’ आम्ही खिंड पुन्हा लढवली. पण सगळ्यांनी माझ्याकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहिले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा खरं तर कोरोनापेक्षाही आम्ही या पार्टीला दुसऱ्याच कारणासाठी फार घाबरत होतो. अशा पार्टीत आमच्या बरोबरच्या मंडळींना कशाचीच शुद्ध राहत नाही. आपण कोण आहोत, कोठे आहोत, काय करतोय, याचे कशाचेही भान त्यांना राहत नाही. आम्ही एकटेच शुद्धीवर राहून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवत असतो, हा आमच्या इतक्‍या वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे या पार्टीला आमचा विरोध होता. पण सगळ्यांनीच तो मोडीत काढला. त्यातही खर्चाची जबाबदारी त्यांनी आमच्यावरच टाकली. त्यामुळे आमच्या दुःखात आणखी भर पडली. मात्र, आमची ही पार्टी नेहमीपेक्षाही चांगलीच रंगली. सुरवातीलाच स्वागत गीताप्रमाणे उपस्थित मित्रमंडळींवर एकमेकांनी स्तुतिसुमने उधळली तर अनुपस्थित असणाऱ्यांची निंदानालस्ती केली. महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड   ‘अरे मी त्याला एवढी मदत केली; पण तो गद्दार निघाला. त्याची लायकी नाही आपल्या सोबत पार्टीत यायला,’ इथपासून सुरु झालेला प्रवास ‘तूच माझा खरा मित्र. तू आहेस म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे,’ इथपर्यंत कधी पोचला, हे कळलेही नाही. थोड्याच वेळात त्यांची बोलण्याची भाषाही बदलली. जो तो इंग्रजी फाड फाड फाडू लागला. तेही फुल्ल कॉन्फिडन्समध्ये. इतर वेळी त्यांचे इंग्रजी कोठे जाते कोणास ठाऊक? बहुतेक हा सगळा ‘इंग्लीश’चा परिणाम असावा. अशा तऱ्हेने रात्री अडीच्या सुमारास पार्टी संपली. आम्ही सगळे आपापल्या घरी निघालो. मी पूर्ण शुद्धीवर होतो. गाडीही व्यवस्थित चालवू शकलो असतो. मात्र, तरीही रिस्क घ्यायची टाळली. स्वत: गाडी चालवून रस्त्यातील निरपराध लोकांचा जीव धोक्‍यात घालावा, असे मला बिलकूल वाटले नाही. त्यामुळे आम्ही ‘ओला’ कंपनीची कार मागवली. त्या गाडीतून सुखरूप घरी पोचलो व तसे आम्ही फेसबुक व व्हॉटसअपवर टाकले. तेवढ्यात ‘भावा, पार्टी तर तुझ्याच घरी होती ना. मग तू ‘ओला’च्या कारने कोणाच्या घरी गेलास?’ पार्टीत उपस्थित असलेल्या एका मित्राच्या कमेंटने आमची झोप उडाली.  पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत आम्ही नीट डोळे उघडून पाहिले तर खिडकीचे गज चांगले दहा-बारा फूट उंच होते व आम्ही शहाबादी फरशीवर आडवे पडलो होतो व मच्छरांनी आमच्यावर हल्ला चढवला होता. ‘आम्ही कोठे आहोत?’ हळूच आम्ही पुटपुटलो. तेवढ्यात एक हवालदार पट्टा हातात घेऊन, आमच्यावर चाल करून आला. ‘‘खरं खरं बोल, रात्री तू त्या बंगल्यात घरफोडी करण्याच्या उद्देशानेच शिरला होतास की नाही? तुझे आणखी साथीदार कोठे आहेत? आतापर्यंत किती घरफोड्या केल्या आहेस?’ असे म्हणून पट्ट्यांचे दोन फटके आमच्यावर टाकले तरीही आम्ही कळवळत म्हणालो, ‘साहेब, हॅपी न्यू इअर.’ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3o8wojM
Read More
दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी फॉर्म सतरा भरण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदत

पुणे - दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या म्हणजे फॉर्म नंबर १७ भरून नावनोंदणी करण्यासाठी ११ जानेवारीपासून अर्ज करता येईल. यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदत असून, हे अर्ज आणि शुल्क ऑनलाइन भरावे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.  

अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शुल्क भरल्याची पावती तसेच मूळ कागदपत्रे संबंधित शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायचे आहे. यासाठी १२ ते २७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याच्या पावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे आणि यादी विभागीय मंडळाकडे दोन फेब्रुवारीपर्यंत जमा करता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या प्राप्त अर्जातील दुरुस्त्या १० जानेवारीपर्यंत विभागीय मंडळामार्फत करण्यात येणार आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी आपली शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. ऑनलाइन अर्ज भरताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक : ०२०-२५७०५२०७/ २५७०५२०८, तसेच इतर बाबींसाठी २५७०५२७१ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई

या संकेतस्थळावर भरा अर्ज
दहावीसाठी : http://form17.mh-ssc.ac.in 
बारावीसाठी : http://form17.mh-hsc.ac.in

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी फॉर्म सतरा भरण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदत पुणे - दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या म्हणजे फॉर्म नंबर १७ भरून नावनोंदणी करण्यासाठी ११ जानेवारीपासून अर्ज करता येईल. यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदत असून, हे अर्ज आणि शुल्क ऑनलाइन भरावे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.   अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शुल्क भरल्याची पावती तसेच मूळ कागदपत्रे संबंधित शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायचे आहे. यासाठी १२ ते २७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याच्या पावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे आणि यादी विभागीय मंडळाकडे दोन फेब्रुवारीपर्यंत जमा करता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या प्राप्त अर्जातील दुरुस्त्या १० जानेवारीपर्यंत विभागीय मंडळामार्फत करण्यात येणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी आपली शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. ऑनलाइन अर्ज भरताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक : ०२०-२५७०५२०७/ २५७०५२०८, तसेच इतर बाबींसाठी २५७०५२७१ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे. चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई या संकेतस्थळावर भरा अर्ज दहावीसाठी : http://form17.mh-ssc.ac.in  बारावीसाठी : http://form17.mh-hsc.ac.in Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/383qCKQ
Read More
स्टॅम्पड्युटी कमी केल्याने बांधकाम क्षेत्राला झळाळी! चार महिन्यात दस्तनोंदणीत तब्बल 48 टक्के वाढ

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्राला संजीवनी मिळाली असून राज्याच्या तिजोरीत मोठा महसूल जमा झाला आहे. महसूल विभागाने राबाविलेलेल्या या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत 2019 च्या तुलनेत दस्तनोंदणीत 48 टक्के तर राज्याच्या महसुलात 367 कोटी रुपयांची वाढ झाली. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाउनमुळे बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करणाऱ्यांनाही मोठा फायदा झाला आहे. मुद्रांक शुल्कात सरसकट 3 टक्के सवलत दिली गेली. या सवलतीमुळे घर खरेदीस चालना मिळून बांधकाम क्षेत्रालाही संजीवनी मिळाली आणि राज्याच्या तिजोरीतही महसूल जमा झाला. महसूल विभागाने राबाविलेलेल्या या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत 2019 च्या तुलनेत दस्तनोंदणीत 48 टक्के तर राज्याच्या महसुलात 367 कोटी रुपयांची वाढ झाली. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेने व उद्योगक्षेत्राने गती पकडली आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. 
डिसेंबर 2019 मध्ये 2 लाख 39 हजार 292 दस्तनोंदणीसह 2 हजार 712 कोटींचा असलेला महसूल सरकारला मिळाला होता. डिसेंबर 2020 मध्ये तब्बल 4 लाख 59607 दस्त नोंदणी होऊन 4 हजार 314 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. यंदा डिसेंबरमधील दस्त नोंदणीत तब्बल 92 वाढ टक्के तर महसूलात 59 टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात 2019 साली 8 लाख 44 हजार 636 दस्त नोंदणी होऊन महसूल 9 हजार 254 कोटी रुपये मिळाला होता. तर 2020 मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात 12 लाख 56 हजार 224 दस्त नोंदणी झाली आणि 9 हजार 622 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. या चार महिन्यात दस्त नोंदणीत 48 टक्के वाढ तर महसुलात 3.97 टक्के वाढ झाली आहे. 

पीएमसी बँक गैरव्यवहार | प्रवीण राऊतांशी संबंधीत 72 कोटींच्या मालमत्तेवर टाच

मुंबई, पुणे या मोठ्या शहराबरोबरच इतर शहरी भागातही घर खरेदीचे करणाऱ्यांचे स्वप्न या मुळे पूर्ण झाले आहे. विशेषतः मोठ्या शहरात फ्लॅट खेरदीच्या किंमतीमुळे मुद्रांक शुल्कची लाखात भरावा लागत होता. त्यात घट केल्याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही खिळ बसली होती. महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात मोठी कपात केल्याने तिजोरीत पैसा येणास मदत झाली व ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक या दोघांचाही फायदा झाला असे महसूलमंत्री म्हणाले.

Boom in construction due to reduction in stamp duty In four months, the enrollment has increased by a whopping 48 percent

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

स्टॅम्पड्युटी कमी केल्याने बांधकाम क्षेत्राला झळाळी! चार महिन्यात दस्तनोंदणीत तब्बल 48 टक्के वाढ मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्राला संजीवनी मिळाली असून राज्याच्या तिजोरीत मोठा महसूल जमा झाला आहे. महसूल विभागाने राबाविलेलेल्या या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत 2019 च्या तुलनेत दस्तनोंदणीत 48 टक्के तर राज्याच्या महसुलात 367 कोटी रुपयांची वाढ झाली.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा लॉकडाउनमुळे बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करणाऱ्यांनाही मोठा फायदा झाला आहे. मुद्रांक शुल्कात सरसकट 3 टक्के सवलत दिली गेली. या सवलतीमुळे घर खरेदीस चालना मिळून बांधकाम क्षेत्रालाही संजीवनी मिळाली आणि राज्याच्या तिजोरीतही महसूल जमा झाला. महसूल विभागाने राबाविलेलेल्या या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत 2019 च्या तुलनेत दस्तनोंदणीत 48 टक्के तर राज्याच्या महसुलात 367 कोटी रुपयांची वाढ झाली. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेने व उद्योगक्षेत्राने गती पकडली आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.  डिसेंबर 2019 मध्ये 2 लाख 39 हजार 292 दस्तनोंदणीसह 2 हजार 712 कोटींचा असलेला महसूल सरकारला मिळाला होता. डिसेंबर 2020 मध्ये तब्बल 4 लाख 59607 दस्त नोंदणी होऊन 4 हजार 314 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. यंदा डिसेंबरमधील दस्त नोंदणीत तब्बल 92 वाढ टक्के तर महसूलात 59 टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात 2019 साली 8 लाख 44 हजार 636 दस्त नोंदणी होऊन महसूल 9 हजार 254 कोटी रुपये मिळाला होता. तर 2020 मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात 12 लाख 56 हजार 224 दस्त नोंदणी झाली आणि 9 हजार 622 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. या चार महिन्यात दस्त नोंदणीत 48 टक्के वाढ तर महसुलात 3.97 टक्के वाढ झाली आहे.  पीएमसी बँक गैरव्यवहार | प्रवीण राऊतांशी संबंधीत 72 कोटींच्या मालमत्तेवर टाच मुंबई, पुणे या मोठ्या शहराबरोबरच इतर शहरी भागातही घर खरेदीचे करणाऱ्यांचे स्वप्न या मुळे पूर्ण झाले आहे. विशेषतः मोठ्या शहरात फ्लॅट खेरदीच्या किंमतीमुळे मुद्रांक शुल्कची लाखात भरावा लागत होता. त्यात घट केल्याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही खिळ बसली होती. महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात मोठी कपात केल्याने तिजोरीत पैसा येणास मदत झाली व ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक या दोघांचाही फायदा झाला असे महसूलमंत्री म्हणाले. Boom in construction due to reduction in stamp duty In four months, the enrollment has increased by a whopping 48 percent ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JC1XUh
Read More
उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठीही स्वाध्याय उपक्रम राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

मुंबई : राज्यातील उर्दू माध्यमाच्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्‌सऍपच्या आधारे स्वत:चे मूल्यमापन करण्याची सुविधा शालेय शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.1) या स्वाध्याय उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. उर्दू माध्यमासाठी असा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

शिक्षण विभागाने सुरू केलेल्या स्वाध्याय उपक्रम या योजनेचा लाभ राज्यातील 13 लाख उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या उपक्रमाचे थेट प्रक्षेपण शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांच्यासाठी https://youtu.be/UNpEvZl7RIw या लिंकद्वारे करण्यात आले. यावेळी या योजनेचा लाभ कसा घ्यावा, याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. योजनेसाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वर्षा गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात भाग घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तसेच, राज्यात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आदर्श शाळा योजना राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
स्वाध्याय उपक्रमामध्ये दर शनिवारी भाषा व गणितातील त्या त्या वर्गाच्या अध्ययनानुसार 10 प्रश्‍नांचा संच विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. विद्यार्थी त्यांच्या सोईनुसार प्रश्‍नसंच पूर्ण करतील व त्यानंतर उत्तरपत्रिकेवरून स्वतःचे मूल्यमापन विद्यार्थ्यांना करता येणार आहे

Swadhyay activities for Urdu medium students also in maharashtra

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठीही स्वाध्याय उपक्रम राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य मुंबई : राज्यातील उर्दू माध्यमाच्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्‌सऍपच्या आधारे स्वत:चे मूल्यमापन करण्याची सुविधा शालेय शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.1) या स्वाध्याय उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. उर्दू माध्यमासाठी असा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा शिक्षण विभागाने सुरू केलेल्या स्वाध्याय उपक्रम या योजनेचा लाभ राज्यातील 13 लाख उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या उपक्रमाचे थेट प्रक्षेपण शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांच्यासाठी https://youtu.be/UNpEvZl7RIw या लिंकद्वारे करण्यात आले. यावेळी या योजनेचा लाभ कसा घ्यावा, याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. योजनेसाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वर्षा गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात भाग घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तसेच, राज्यात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आदर्श शाळा योजना राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  स्वाध्याय उपक्रमामध्ये दर शनिवारी भाषा व गणितातील त्या त्या वर्गाच्या अध्ययनानुसार 10 प्रश्‍नांचा संच विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. विद्यार्थी त्यांच्या सोईनुसार प्रश्‍नसंच पूर्ण करतील व त्यानंतर उत्तरपत्रिकेवरून स्वतःचे मूल्यमापन विद्यार्थ्यांना करता येणार आहे Swadhyay activities for Urdu medium students also in maharashtra ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38TDa6x
Read More
शाळा बंद, मग टेबल-खुर्च्या कोणासाठी; पिंपरी-चिंचवडमधील प्रकार

पिंपरी - महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने ऐन लॉकडाउन काळात बिनदिक्कत बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल पावणेदोन कोटींची टेबल, खुर्च्या खरेदी केल्या आहेत. शाळा बंद असल्याने सर्व साहित्य गोदामात ठेवल्याचे भांडारचे कर्मचारी सांगतात. प्रत्यक्षात, गोदाम रिकामेच असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. यंदा बालवाडीचे वर्ग भरणारच खरेदी कशासाठी? आणि आता केलेली खरेदी गेली कुठे? असे दोन प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शिक्षण विभागाने गेल्या वर्षी बालवाडी मुलांसाठी टेबल खुर्च्यांची मागणी भांडार विभागाकडे केली होती. यानंतर शाळा बंद असतानाही एक कोटी 86 लाख रुपये खर्च करून तीन हजार टेबल व खुर्च्यांची खरेदी केली आहे. आलेल्या तीन निविदांपैकी नीलकमल कंपनीला हे काम देण्यात आले. प्लॅस्टिक डेस्क टेबल आणि खुर्ची असे मिळून एक हजार नग, तर चार खुर्च्यासोबत गोल टेबल असे दोन हजार नग खरेदी केली. छोटा डेस्क टेबल प्रतिनग एक हजार सातशे, तर गोल टेबलसाठी आठ हजार 450 प्रतिनग रक्कम मोजली आहे.

चिंचवडमध्ये टोळक्‍याचा राडा; कोयते भिरकावत वाहनांची तोडफोड 

टेबल-खुर्च्या गेल्या कुणीकडे?
मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाला. तेव्हापासून आजअखेर शाळा बंदच आहेत. अशा परिस्थितीमध्ये जून 2020 मध्ये ही खरेदी करण्यात आली. या बाबत भांडार विभागाने साहित्य ताब्यात घेण्याबाबत शिक्षण विभागाला पत्र दिले आहे. परंतु शाळा सुरूच नसल्याने साहित्य ताब्यात घेण्यास शिक्षण विभागाने असमर्थता दर्शविली. प्रत्यक्षात बालवाड्यांमध्ये साहित्य वाटप झालेले नसतानाही संबंधित ठेकेदाराचे बिल मंजूर केले आहे. सद्यःस्थितीत हजारो टेबल-खुर्च्या नेहरूनगरमधील गोदामात ठेवल्याचे भांडार अधिकारी मुबारक पानसरे यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात "सकाळ' प्रतिनिधीने गोदामाची पाहणी केल्यावर त्याठिकाणी कुठेच साहित्य आढळून आले नाही. या बाबत विचारणा केल्यावर नेहरूनगर गोदामातील सहायक भांडारपाल माने यांनी उडवाउडवीची उत्तरे देत विषयाला बगल दिली. त्यानंतर गोदामाचे भांडारपाल रवींद्र शिलेवंत यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी बेंच दुसरीकडे ठेवल्याचे सांगितले. ना ठेकेदाराने टेबल-खुर्च्या वाटप केले, ना प्रशासनाने, मग शाळा बंद असताना साहित्य गेले कुणीकडे? असेच अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे.

हिंजवडीजवळ तरुणाचा खून; मित्रांनी मृतदेह फेकला मोकळ्या मैदानात 

खरेदी नेमकी कोणासाठी?
वर्षभरापूर्वीच भांडार विभागाकडून असा प्रकारे 72 लाखांचे लोखंडी बाकडे खरेदी करण्यात आले होते. तब्बल नऊ महिने शेकडो बाकडे नेहरूनगरच्या गोदामात पडून होते. अनेक बाकडे गंजून सडले होते. केवळ ठेकेदाराच्या मर्जीखातर ही खरेदी करण्यात आली होती. असे असतानाही निव्वळ महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम सुरू असून, लॉकडाउनमध्ये ही खरेदी नेमकी कोणासाठी केली आहे, अशीच चर्चा रंगली आहे.

'शिक्षण विभागाच्या मागणीनुसार खरेदी केली आहे. शाळा सुरू झाल्यावर साहित्य वाटप करण्यात येईल.''
- मंगेश चितळे, उपायुक्त मध्यवर्ती भांडार विभाग, महापालिका

Edited By - Prashant Patil

 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शाळा बंद, मग टेबल-खुर्च्या कोणासाठी; पिंपरी-चिंचवडमधील प्रकार पिंपरी - महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने ऐन लॉकडाउन काळात बिनदिक्कत बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल पावणेदोन कोटींची टेबल, खुर्च्या खरेदी केल्या आहेत. शाळा बंद असल्याने सर्व साहित्य गोदामात ठेवल्याचे भांडारचे कर्मचारी सांगतात. प्रत्यक्षात, गोदाम रिकामेच असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. यंदा बालवाडीचे वर्ग भरणारच खरेदी कशासाठी? आणि आता केलेली खरेदी गेली कुठे? असे दोन प्रश्‍न निर्माण झाले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  शिक्षण विभागाने गेल्या वर्षी बालवाडी मुलांसाठी टेबल खुर्च्यांची मागणी भांडार विभागाकडे केली होती. यानंतर शाळा बंद असतानाही एक कोटी 86 लाख रुपये खर्च करून तीन हजार टेबल व खुर्च्यांची खरेदी केली आहे. आलेल्या तीन निविदांपैकी नीलकमल कंपनीला हे काम देण्यात आले. प्लॅस्टिक डेस्क टेबल आणि खुर्ची असे मिळून एक हजार नग, तर चार खुर्च्यासोबत गोल टेबल असे दोन हजार नग खरेदी केली. छोटा डेस्क टेबल प्रतिनग एक हजार सातशे, तर गोल टेबलसाठी आठ हजार 450 प्रतिनग रक्कम मोजली आहे. चिंचवडमध्ये टोळक्‍याचा राडा; कोयते भिरकावत वाहनांची तोडफोड  टेबल-खुर्च्या गेल्या कुणीकडे? मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाला. तेव्हापासून आजअखेर शाळा बंदच आहेत. अशा परिस्थितीमध्ये जून 2020 मध्ये ही खरेदी करण्यात आली. या बाबत भांडार विभागाने साहित्य ताब्यात घेण्याबाबत शिक्षण विभागाला पत्र दिले आहे. परंतु शाळा सुरूच नसल्याने साहित्य ताब्यात घेण्यास शिक्षण विभागाने असमर्थता दर्शविली. प्रत्यक्षात बालवाड्यांमध्ये साहित्य वाटप झालेले नसतानाही संबंधित ठेकेदाराचे बिल मंजूर केले आहे. सद्यःस्थितीत हजारो टेबल-खुर्च्या नेहरूनगरमधील गोदामात ठेवल्याचे भांडार अधिकारी मुबारक पानसरे यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात "सकाळ' प्रतिनिधीने गोदामाची पाहणी केल्यावर त्याठिकाणी कुठेच साहित्य आढळून आले नाही. या बाबत विचारणा केल्यावर नेहरूनगर गोदामातील सहायक भांडारपाल माने यांनी उडवाउडवीची उत्तरे देत विषयाला बगल दिली. त्यानंतर गोदामाचे भांडारपाल रवींद्र शिलेवंत यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी बेंच दुसरीकडे ठेवल्याचे सांगितले. ना ठेकेदाराने टेबल-खुर्च्या वाटप केले, ना प्रशासनाने, मग शाळा बंद असताना साहित्य गेले कुणीकडे? असेच अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे. हिंजवडीजवळ तरुणाचा खून; मित्रांनी मृतदेह फेकला मोकळ्या मैदानात  खरेदी नेमकी कोणासाठी? वर्षभरापूर्वीच भांडार विभागाकडून असा प्रकारे 72 लाखांचे लोखंडी बाकडे खरेदी करण्यात आले होते. तब्बल नऊ महिने शेकडो बाकडे नेहरूनगरच्या गोदामात पडून होते. अनेक बाकडे गंजून सडले होते. केवळ ठेकेदाराच्या मर्जीखातर ही खरेदी करण्यात आली होती. असे असतानाही निव्वळ महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम सुरू असून, लॉकडाउनमध्ये ही खरेदी नेमकी कोणासाठी केली आहे, अशीच चर्चा रंगली आहे. 'शिक्षण विभागाच्या मागणीनुसार खरेदी केली आहे. शाळा सुरू झाल्यावर साहित्य वाटप करण्यात येईल.'' - मंगेश चितळे, उपायुक्त मध्यवर्ती भांडार विभाग, महापालिका Edited By - Prashant Patil     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aX800U
Read More
उत्तर भारतात थंडीची लाट; काश्‍मीरमध्ये उणे तापमान

नवी दिल्ली - उत्तर भारतात थंडीची लाट आली असून येत्या चोवीस तासात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या काही भागात ही लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. २ ते ६ जानेवारीदरम्यान पूर्व राजस्थान, दिल्ली, पश्‍चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना येथे तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जम्मू काश्‍मीरमध्ये बहुतांश ठिकाणचे तापमान उणे अंशांखाली गेल्याने काश्‍मीर खोरे गारठून गेले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेला हा कडाका आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात हरियानात सर्वात कमी शून्य ते १.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. जम्मू आणि काश्‍मीर खोऱ्यात नव्या वर्षाचे स्वागत कडाक्याच्या थंडीत झाले. खोऱ्यात अनेक ठिकाणी किमान तापमान उणे अंशांखाली नोंदले गेले. पर्यटकांचे आकर्षण असलेले गुलमर्ग येथे गुरुवारी रात्री उणे ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पाइपलाइनमधील पाणी गोठल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला.

PM मोदी जगात सर्वाधिक मान्यता मिळालेले नेते; सर्व्हेमध्ये दावा

श्रीनगर येथे उणे ६.४ अंश तापमानाची नोंद झाली. त्यापूर्वी तेथे उणे ५.९ अंश तापमानाची नोंद झाली होती. पहेलगाम येथेही उणे ७.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. काझीगुंद, कुपवाडा, कोकेनरर्ग येथेही उणे तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसात तापमानात फारसा फरक पडणार नाही आणि वातावरण कोरडे राहील, असे वेधशाळेने सांगितले. काही भागात पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविली आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

उत्तर भारतात थंडीची लाट; काश्‍मीरमध्ये उणे तापमान नवी दिल्ली - उत्तर भारतात थंडीची लाट आली असून येत्या चोवीस तासात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या काही भागात ही लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. २ ते ६ जानेवारीदरम्यान पूर्व राजस्थान, दिल्ली, पश्‍चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना येथे तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जम्मू काश्‍मीरमध्ये बहुतांश ठिकाणचे तापमान उणे अंशांखाली गेल्याने काश्‍मीर खोरे गारठून गेले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेला हा कडाका आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात हरियानात सर्वात कमी शून्य ते १.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. जम्मू आणि काश्‍मीर खोऱ्यात नव्या वर्षाचे स्वागत कडाक्याच्या थंडीत झाले. खोऱ्यात अनेक ठिकाणी किमान तापमान उणे अंशांखाली नोंदले गेले. पर्यटकांचे आकर्षण असलेले गुलमर्ग येथे गुरुवारी रात्री उणे ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पाइपलाइनमधील पाणी गोठल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. PM मोदी जगात सर्वाधिक मान्यता मिळालेले नेते; सर्व्हेमध्ये दावा श्रीनगर येथे उणे ६.४ अंश तापमानाची नोंद झाली. त्यापूर्वी तेथे उणे ५.९ अंश तापमानाची नोंद झाली होती. पहेलगाम येथेही उणे ७.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. काझीगुंद, कुपवाडा, कोकेनरर्ग येथेही उणे तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसात तापमानात फारसा फरक पडणार नाही आणि वातावरण कोरडे राहील, असे वेधशाळेने सांगितले. काही भागात पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविली आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3pDAfWs
Read More
सेवानिवृत्त सैनिकांचे कौशल्य व अनुभवाचा उपयोग आत्मनिर्भर भारतासाठी होणे गरजेचे

पुणे - सैन्यातील १७ वर्षांच्या सेवेनंतर २०१३ मध्ये अनिल शिंदे निवृत्त झाले. वयाच्या ३८ व्या वर्षी निवृत्ती स्वीकारल्यानंतर पुढील नागरी जीवन कसे व्यतीत करावे, शिस्त आणि समयबद्धता आदी सैनिकी मूल्य नव्या नागरी आयुष्यात कसे स्वीकारले जाणार, सतरा वर्षांच्या सेवेत मोठ्या कष्टाने आणि धीराने कमावलेल्या कौशल्यांचा पुढील जीवनासाठी उपयोग कसा करायचा, अशा एक ना अनेक प्रश्‍नांनी शिंदे व त्यांच्यासारख्या माजी सैनिकांच्या मनात काहूर माजलेले असते..!

सेवानिवृत्त होणाऱ्या सैनिकांचे कौशल व अनुभवाचा उपयोग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासह आत्मनिर्भर भारतासाठी होणे गरजेचे आहे. बहुतांश माजी सैनिक सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, तर काही शेतीकडे वळतात. यातील फार कमी माजी सैनिकांना सरकारी नोकरी मिळते. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीतील माजी सैनिकांच्या एका संघटनेत कार्याध्यक्ष असलेले शिंदे सांगतात, ‘‘बहुतांश माजी सैनिकांना निवृत्तीनंतर उपजीविकेसाठी तारेवरची कसरत करावी लागते. उत्पन्नासाठी त्यातील बहुतांशी माजी सैनिकांना सुरक्षा रक्षकाचे काम करावे लागते. तसेच त्यांच्या कौशल्याचा समाजात योग्यरीत्या वापर होत नाही. त्यांच्या कौशल्याचा  समाजाला फायदा होणे गरजेचे आहे.’’ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सैनिक महाउद्योगा’च्या माध्यमातून माजी सैनिकांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध केले आहे.

चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई

अशी झाली सैनिक महाउद्योगाची सुरुवात
लष्करात १८ ते २२ या वयात भरती होऊन वयाच्या ३८ ते ४५व्या वर्षी सैनिक सेवानिवृत्त होतात. मात्र, परिवाराची जबाबदारी, मुलांचे शिक्षण किंवा मुलींचा लग्नाचा खर्च फक्त सेवानिवृत्त वेतनावर (पेन्शन) भागत नसल्यामुळे आणि उच्च शिक्षणाच्या कमतरतेमुळे माजी सैनिकांसमोर केवळ सुरक्षा रक्षकाचा पर्याय असतो. बॅंका, सोसायट्या किंवा कंपनीच्या गेटवर अशा प्रकारचे काम करताना त्यांना सन्मान मिळत नाही. त्यामुळे स्वतःचा उद्योग सुरू करत चांगले उत्पन्न मिळविण्याच्या अनुषंगाने ‘सैनिक महाउद्योग’ हे व्यासपीठ तयार केले आहे. यामध्ये खाद्य, शेते उत्पन्न, बांधकाम सारख्या क्षेत्रामध्ये व्यवसायाची संधी देण्यात येत आहे.

पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत

असा होऊ शकतो कौशल्याचा वापर
‘लष्करात दाखल झाल्यावर सैनिकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये वैद्यकीय, मेकॅनिकल, अभियांत्रिकी, बांधकाम सारख्या विविध गोष्टींचा समावेश आहे. त्या आधारावर त्यांना अशा क्षेत्रात काम करण्याची संधी निवृत्ती नंतर मिळू शकते. तर त्यांच्या प्रामाणिकपणा, शिस्त आणि कौशल्याचा वापर करत उद्योग क्षेत्राला देखील  ते पुढे नेऊ शकतील आणि देशाचा आर्थिक पाया आणखीन सक्षम होण्यास मदत होईल. उत्पादनाशी निगडित विश्वासार्हता देखील वाढेल,’’ असे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड

ही आहेत कौशल्ये

शिस्तप्रिय आणि मेहनती  

विश्वासार्हता आणि प्रामाणिक 

नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारे

बौद्धिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त

निवृत्तीनंतरची स्थिती

क्षेत्र - अंदाजे टक्केवारी

शेती - २० टक्के

सरकारी नोकरी - १० टक्के

सुरक्षा रक्षक (सिक्‍युरिटी गार्ड) - ७० टक्के

निवृत्त होणाऱ्या सैनिकांची संख्या (वार्षिक)

देशातून - ७५ ते ८० हजार

महाराष्ट्रातून - सुमारे ७ हजार

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सेवानिवृत्त सैनिकांचे कौशल्य व अनुभवाचा उपयोग आत्मनिर्भर भारतासाठी होणे गरजेचे पुणे - सैन्यातील १७ वर्षांच्या सेवेनंतर २०१३ मध्ये अनिल शिंदे निवृत्त झाले. वयाच्या ३८ व्या वर्षी निवृत्ती स्वीकारल्यानंतर पुढील नागरी जीवन कसे व्यतीत करावे, शिस्त आणि समयबद्धता आदी सैनिकी मूल्य नव्या नागरी आयुष्यात कसे स्वीकारले जाणार, सतरा वर्षांच्या सेवेत मोठ्या कष्टाने आणि धीराने कमावलेल्या कौशल्यांचा पुढील जीवनासाठी उपयोग कसा करायचा, अशा एक ना अनेक प्रश्‍नांनी शिंदे व त्यांच्यासारख्या माजी सैनिकांच्या मनात काहूर माजलेले असते..! सेवानिवृत्त होणाऱ्या सैनिकांचे कौशल व अनुभवाचा उपयोग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासह आत्मनिर्भर भारतासाठी होणे गरजेचे आहे. बहुतांश माजी सैनिक सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, तर काही शेतीकडे वळतात. यातील फार कमी माजी सैनिकांना सरकारी नोकरी मिळते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बारामतीतील माजी सैनिकांच्या एका संघटनेत कार्याध्यक्ष असलेले शिंदे सांगतात, ‘‘बहुतांश माजी सैनिकांना निवृत्तीनंतर उपजीविकेसाठी तारेवरची कसरत करावी लागते. उत्पन्नासाठी त्यातील बहुतांशी माजी सैनिकांना सुरक्षा रक्षकाचे काम करावे लागते. तसेच त्यांच्या कौशल्याचा समाजात योग्यरीत्या वापर होत नाही. त्यांच्या कौशल्याचा  समाजाला फायदा होणे गरजेचे आहे.’’ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सैनिक महाउद्योगा’च्या माध्यमातून माजी सैनिकांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध केले आहे. चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई अशी झाली सैनिक महाउद्योगाची सुरुवात लष्करात १८ ते २२ या वयात भरती होऊन वयाच्या ३८ ते ४५व्या वर्षी सैनिक सेवानिवृत्त होतात. मात्र, परिवाराची जबाबदारी, मुलांचे शिक्षण किंवा मुलींचा लग्नाचा खर्च फक्त सेवानिवृत्त वेतनावर (पेन्शन) भागत नसल्यामुळे आणि उच्च शिक्षणाच्या कमतरतेमुळे माजी सैनिकांसमोर केवळ सुरक्षा रक्षकाचा पर्याय असतो. बॅंका, सोसायट्या किंवा कंपनीच्या गेटवर अशा प्रकारचे काम करताना त्यांना सन्मान मिळत नाही. त्यामुळे स्वतःचा उद्योग सुरू करत चांगले उत्पन्न मिळविण्याच्या अनुषंगाने ‘सैनिक महाउद्योग’ हे व्यासपीठ तयार केले आहे. यामध्ये खाद्य, शेते उत्पन्न, बांधकाम सारख्या क्षेत्रामध्ये व्यवसायाची संधी देण्यात येत आहे. पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत असा होऊ शकतो कौशल्याचा वापर ‘लष्करात दाखल झाल्यावर सैनिकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये वैद्यकीय, मेकॅनिकल, अभियांत्रिकी, बांधकाम सारख्या विविध गोष्टींचा समावेश आहे. त्या आधारावर त्यांना अशा क्षेत्रात काम करण्याची संधी निवृत्ती नंतर मिळू शकते. तर त्यांच्या प्रामाणिकपणा, शिस्त आणि कौशल्याचा वापर करत उद्योग क्षेत्राला देखील  ते पुढे नेऊ शकतील आणि देशाचा आर्थिक पाया आणखीन सक्षम होण्यास मदत होईल. उत्पादनाशी निगडित विश्वासार्हता देखील वाढेल,’’ असे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड ही आहेत कौशल्ये शिस्तप्रिय आणि मेहनती   विश्वासार्हता आणि प्रामाणिक  नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारे बौद्धिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त निवृत्तीनंतरची स्थिती क्षेत्र - अंदाजे टक्केवारी शेती - २० टक्के सरकारी नोकरी - १० टक्के सुरक्षा रक्षक (सिक्‍युरिटी गार्ड) - ७० टक्के निवृत्त होणाऱ्या सैनिकांची संख्या (वार्षिक) देशातून - ७५ ते ८० हजार महाराष्ट्रातून - सुमारे ७ हजार Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/353TRv3
Read More