January 2020 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 31, 2020

'चकोर' बनेगी शकुंतला देवी की छोटी विद्या, करने जा रही फिल्म https://ift.tt/2GJG5Ba
Income Tax में छूट-युवाओं को मौका: बजट में ये बड़े तोहफे दे सकती है सरकार https://ift.tt/2RJOivB
पटना: मूर्ति विसर्जन के दौरान बमबाजी, उपद्रवियों ने फूंके वाहन https://ift.tt/38VAVhr
बजट से पहले IMF से मिली अच्छी खबर, नोटबंदी-GST को बताया सही फैसला https://ift.tt/2RMPO04
भीमा कोरेगाव हिंसेत भाजपच्या जवळचे लोक - अनिल देशमुख #5मोठ्याबातम्या
चीनमधून भारतीयांचे 'एअरलिफ्ट'; वुहानमधून भारतीयांना आणले 

नवी दिल्ली : कोरोना या विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातला असून, खबरदारीचा उपाय म्हणून भारताने चीनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना परत आणण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीत आज (शनिवार) सकाळी 366 भारतीयांना वुहानमधून एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शुक्रवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी एअर इंडियाचे 423 एवढी आसनक्षमता असणारे "बी- 747' हे विमान दिल्ली विमानतळावरून वुहानकडे रवाना झाले होते. आरोग्य मंत्रालयाच्या पाच डॉक्‍टरांचे पथक आणि आवश्‍यक औषधे या विमानामधून पाठविण्यात आली होते. पहिल्या फेरीत आलेल्या नागरिकांना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात येणार आहे, त्यानंतर दुसऱ्या विमानाने उर्वरित भारतीयांना चीनबाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, दिल्लीहून रवाना झालेल्या विमानात चार वैमानिक, तीन केबिन क्रू सदस्य, तीन इंजिनिअर, पाच कर्मचारी, दोन सुरक्षा अधिकारी अशा एकूण 33 जणांचा समावेश होता. लष्कराने हरियानाच्या मानेसर येथे विशेष रुग्णालयाची निर्मिती केली असून, तिथेही चीनमधून आणलेल्या संशयितांवर नजर ठेवण्यात येईल. प्रथम प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाईल आणि नंतर त्यांना मानेसर येथील रुग्णालयात आणले जाणार आहे. 

'आयटीबीपी'ने उभारले विशेष रुग्णालय 
कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी भारत- तिबेट सीमा सुरक्षा दलाने (आयटीबीपी) दक्षिण दिल्लीत 600 खाटांच्या विशेष रुग्णालयाची निर्मिती केली असल्याची माहिती सुरक्षा दलाचे प्रवक्ते विवेककुमार पांडे यांनी दिली. हे रुग्णालय दक्षिण दिल्लीमधील आयटीबीपीच्या छावणीत असेल. याठिकाणी डॉक्‍टरांचा एक चमूदेखील उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दिल्लीमध्ये कोरोना विषाणूंची लागण झाल्याच्या संशयावरून सहाजणांना येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील (आरएमएल) विशेष कक्षात दाखल करण्यात आले. हे सर्व रुग्ण काही दिवसांपूर्वीच चीनमधून परतले असून त्यांना सर्दी आणि ताप आल्याने त्यांनी स्वतःच रुग्णालयाशी संपर्क साधल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

News Item ID: 

599-news_story-1580526315

Mobile Device Headline: 

चीनमधून भारतीयांचे 'एअरलिफ्ट'; वुहानमधून भारतीयांना आणले 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली : कोरोना या विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातला असून, खबरदारीचा उपाय म्हणून भारताने चीनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना परत आणण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीत आज (शनिवार) सकाळी 366 भारतीयांना वुहानमधून एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शुक्रवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी एअर इंडियाचे 423 एवढी आसनक्षमता असणारे "बी- 747' हे विमान दिल्ली विमानतळावरून वुहानकडे रवाना झाले होते. आरोग्य मंत्रालयाच्या पाच डॉक्‍टरांचे पथक आणि आवश्‍यक औषधे या विमानामधून पाठविण्यात आली होते. पहिल्या फेरीत आलेल्या नागरिकांना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात येणार आहे, त्यानंतर दुसऱ्या विमानाने उर्वरित भारतीयांना चीनबाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, दिल्लीहून रवाना झालेल्या विमानात चार वैमानिक, तीन केबिन क्रू सदस्य, तीन इंजिनिअर, पाच कर्मचारी, दोन सुरक्षा अधिकारी अशा एकूण 33 जणांचा समावेश होता. लष्कराने हरियानाच्या मानेसर येथे विशेष रुग्णालयाची निर्मिती केली असून, तिथेही चीनमधून आणलेल्या संशयितांवर नजर ठेवण्यात येईल. प्रथम प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाईल आणि नंतर त्यांना मानेसर येथील रुग्णालयात आणले जाणार आहे. 

'आयटीबीपी'ने उभारले विशेष रुग्णालय 
कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी भारत- तिबेट सीमा सुरक्षा दलाने (आयटीबीपी) दक्षिण दिल्लीत 600 खाटांच्या विशेष रुग्णालयाची निर्मिती केली असल्याची माहिती सुरक्षा दलाचे प्रवक्ते विवेककुमार पांडे यांनी दिली. हे रुग्णालय दक्षिण दिल्लीमधील आयटीबीपीच्या छावणीत असेल. याठिकाणी डॉक्‍टरांचा एक चमूदेखील उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दिल्लीमध्ये कोरोना विषाणूंची लागण झाल्याच्या संशयावरून सहाजणांना येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील (आरएमएल) विशेष कक्षात दाखल करण्यात आले. हे सर्व रुग्ण काही दिवसांपूर्वीच चीनमधून परतले असून त्यांना सर्दी आणि ताप आल्याने त्यांनी स्वतःच रुग्णालयाशी संपर्क साधल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Vertical Image: 

English Headline: 

Air India lifts 366 from coronavirus-hit Wuhan to be isolated in Delhi-NCR camps

Author Type: 

External Author

वृत्तसंस्था

विमानतळ

airport

दिल्ली

भारत

आरोग्य

health

मंत्रालय

चीन

Search Functional Tags: 

विमानतळ, Airport, दिल्ली, भारत, आरोग्य, Health, मंत्रालय, चीन

Twitter Publish: 

Meta Description: 

Air India lifts 366 from coronavirus-hit Wuhan to be isolated in Delhi-NCR camps कोरोना या विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातला असून, खबरदारीचा उपाय म्हणून भारताने चीनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना परत आणण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीत आज (शनिवार) सकाळी 366 भारतीयांना वुहानमधून एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले. 

Send as Notification: 

Topic Tags: 

चीन

भारत

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

चीनमधून भारतीयांचे 'एअरलिफ्ट'; वुहानमधून भारतीयांना आणले  नवी दिल्ली : कोरोना या विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातला असून, खबरदारीचा उपाय म्हणून भारताने चीनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना परत आणण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीत आज (शनिवार) सकाळी 366 भारतीयांना वुहानमधून एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शुक्रवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी एअर इंडियाचे 423 एवढी आसनक्षमता असणारे "बी- 747' हे विमान दिल्ली विमानतळावरून वुहानकडे रवाना झाले होते. आरोग्य मंत्रालयाच्या पाच डॉक्‍टरांचे पथक आणि आवश्‍यक औषधे या विमानामधून पाठविण्यात आली होते. पहिल्या फेरीत आलेल्या नागरिकांना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात येणार आहे, त्यानंतर दुसऱ्या विमानाने उर्वरित भारतीयांना चीनबाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, दिल्लीहून रवाना झालेल्या विमानात चार वैमानिक, तीन केबिन क्रू सदस्य, तीन इंजिनिअर, पाच कर्मचारी, दोन सुरक्षा अधिकारी अशा एकूण 33 जणांचा समावेश होता. लष्कराने हरियानाच्या मानेसर येथे विशेष रुग्णालयाची निर्मिती केली असून, तिथेही चीनमधून आणलेल्या संशयितांवर नजर ठेवण्यात येईल. प्रथम प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाईल आणि नंतर त्यांना मानेसर येथील रुग्णालयात आणले जाणार आहे.  'आयटीबीपी'ने उभारले विशेष रुग्णालय  कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी भारत- तिबेट सीमा सुरक्षा दलाने (आयटीबीपी) दक्षिण दिल्लीत 600 खाटांच्या विशेष रुग्णालयाची निर्मिती केली असल्याची माहिती सुरक्षा दलाचे प्रवक्ते विवेककुमार पांडे यांनी दिली. हे रुग्णालय दक्षिण दिल्लीमधील आयटीबीपीच्या छावणीत असेल. याठिकाणी डॉक्‍टरांचा एक चमूदेखील उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दिल्लीमध्ये कोरोना विषाणूंची लागण झाल्याच्या संशयावरून सहाजणांना येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील (आरएमएल) विशेष कक्षात दाखल करण्यात आले. हे सर्व रुग्ण काही दिवसांपूर्वीच चीनमधून परतले असून त्यांना सर्दी आणि ताप आल्याने त्यांनी स्वतःच रुग्णालयाशी संपर्क साधल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  News Item ID:  599-news_story-1580526315 Mobile Device Headline:  चीनमधून भारतीयांचे 'एअरलिफ्ट'; वुहानमधून भारतीयांना आणले  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली : कोरोना या विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातला असून, खबरदारीचा उपाय म्हणून भारताने चीनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना परत आणण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीत आज (शनिवार) सकाळी 366 भारतीयांना वुहानमधून एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शुक्रवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी एअर इंडियाचे 423 एवढी आसनक्षमता असणारे "बी- 747' हे विमान दिल्ली विमानतळावरून वुहानकडे रवाना झाले होते. आरोग्य मंत्रालयाच्या पाच डॉक्‍टरांचे पथक आणि आवश्‍यक औषधे या विमानामधून पाठविण्यात आली होते. पहिल्या फेरीत आलेल्या नागरिकांना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात येणार आहे, त्यानंतर दुसऱ्या विमानाने उर्वरित भारतीयांना चीनबाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, दिल्लीहून रवाना झालेल्या विमानात चार वैमानिक, तीन केबिन क्रू सदस्य, तीन इंजिनिअर, पाच कर्मचारी, दोन सुरक्षा अधिकारी अशा एकूण 33 जणांचा समावेश होता. लष्कराने हरियानाच्या मानेसर येथे विशेष रुग्णालयाची निर्मिती केली असून, तिथेही चीनमधून आणलेल्या संशयितांवर नजर ठेवण्यात येईल. प्रथम प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाईल आणि नंतर त्यांना मानेसर येथील रुग्णालयात आणले जाणार आहे.  'आयटीबीपी'ने उभारले विशेष रुग्णालय  कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी भारत- तिबेट सीमा सुरक्षा दलाने (आयटीबीपी) दक्षिण दिल्लीत 600 खाटांच्या विशेष रुग्णालयाची निर्मिती केली असल्याची माहिती सुरक्षा दलाचे प्रवक्ते विवेककुमार पांडे यांनी दिली. हे रुग्णालय दक्षिण दिल्लीमधील आयटीबीपीच्या छावणीत असेल. याठिकाणी डॉक्‍टरांचा एक चमूदेखील उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दिल्लीमध्ये कोरोना विषाणूंची लागण झाल्याच्या संशयावरून सहाजणांना येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील (आरएमएल) विशेष कक्षात दाखल करण्यात आले. हे सर्व रुग्ण काही दिवसांपूर्वीच चीनमधून परतले असून त्यांना सर्दी आणि ताप आल्याने त्यांनी स्वतःच रुग्णालयाशी संपर्क साधल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  Vertical Image:  English Headline:  Air India lifts 366 from coronavirus-hit Wuhan to be isolated in Delhi-NCR camps Author Type:  External Author वृत्तसंस्था विमानतळ airport दिल्ली भारत आरोग्य health मंत्रालय चीन Search Functional Tags:  विमानतळ, Airport, दिल्ली, भारत, आरोग्य, Health, मंत्रालय, चीन Twitter Publish:  Meta Description:  Air India lifts 366 from coronavirus-hit Wuhan to be isolated in Delhi-NCR camps कोरोना या विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातला असून, खबरदारीचा उपाय म्हणून भारताने चीनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना परत आणण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीत आज (शनिवार) सकाळी 366 भारतीयांना वुहानमधून एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले.  Send as Notification:  Topic Tags:  चीन भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GJ0xCi
Read More
INDvsNZ : 'सुपर ओव्हर'वर बंदी घाला; क्रीडामंत्र्यांची मागणी

INDvsNZ : हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 मॅचची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या या मॅचमध्ये अखेर टीम इंडियाने बाजी मारली असली तरीही न्यूझीलंडच्या टीमचे कौतुकही होताना दिसत आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तिसऱ्या टी-20 सामन्यासह भारताने न्यूझीलंडविरुद्धही मालिकाही जिंकली. यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी अजब मागणी केली आहे. न्यूझीलंडचे क्रीडामंत्री ग्रँट रॉबर्टसन यांनी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे.  

- न्यूझीलंडची खिलाडूवृत्ती; प्रतिस्पर्धी जखमी खेळाडूला उचलून नेले खांद्यावर

बुधवारी (ता.29) झालेल्या सामन्यानंतर रॉबर्टसन यांनी आपली खंत ट्विटरवर व्यक्त करताना म्हटले आहे की, ''लोकांची मानसिक तंदुरुस्ती चांगली ठेवण्यासाठी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, असे मला वाटते. यासाठी एक बिल सादर करावे लागेल. (विल्यमसन, तू चांगला खेळलास)''

Mental Health and Wellbeing (Banning of Superovers) Bill will be introduced under urgency. Now. #NZvIND (btw, brilliant innings Kane)

— Grant Robertson (@grantrobertson1) January 29, 2020

भारताचा सुपरहिट सलामीवीर रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी हे जरी भारताच्या विजयाचे शिलेदार असले तरी चर्चा मात्र रोहितची झाली. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननेही क्रिकेट फॅन्सचे चांगले मनोरंजन केले. 

- #AusOpen2020 : फेडररला हरवत 'मॅटचा बादशाह' पोहोचला फायनलमध्ये!

दरम्यान, गेल्या सहा महिन्यात न्यूझीलंड तिसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात सात वेळा न्यूझीलंडच्या टीमने सुपर ओव्हर खेळली असून त्यामध्ये त्यांना सहा वेळा हार स्वीकारावी लागली आहे. केवळ एकदाच न्यूझीलंडला विजयाचा जल्लोष साजरा करता आला आहे. त्यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी आपली निराशा जगजाहीर केली आहे.

India win!

Rohit Sharma hits the final two balls for six to win the game  #NZvIND pic.twitter.com/CXFdI9chHl

— ICC (@ICC) January 29, 2020

- जगातील सर्वोत्तम क्रीडापटूचा राणीला पुरस्कार

टी-20 मालिकेनंतर भारत-न्यूझीलंड संघांमध्ये तीन वन-डे आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांत न्यूझीलंड टीम कशी कमबॅक करते आणि टीम इंडिया आपला विजयीरथ कायम ठेवते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

I freaking love this game pic.twitter.com/iT76YJheIP

— K L Rahul (@klrahul11) January 29, 2020

News Item ID: 

599-news_story-1580448038

Mobile Device Headline: 

INDvsNZ : 'सुपर ओव्हर'वर बंदी घाला; क्रीडामंत्र्यांची मागणी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Krida

Mobile Body: 

INDvsNZ : हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 मॅचची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या या मॅचमध्ये अखेर टीम इंडियाने बाजी मारली असली तरीही न्यूझीलंडच्या टीमचे कौतुकही होताना दिसत आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तिसऱ्या टी-20 सामन्यासह भारताने न्यूझीलंडविरुद्धही मालिकाही जिंकली. यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी अजब मागणी केली आहे. न्यूझीलंडचे क्रीडामंत्री ग्रँट रॉबर्टसन यांनी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे.  

- न्यूझीलंडची खिलाडूवृत्ती; प्रतिस्पर्धी जखमी खेळाडूला उचलून नेले खांद्यावर

बुधवारी (ता.29) झालेल्या सामन्यानंतर रॉबर्टसन यांनी आपली खंत ट्विटरवर व्यक्त करताना म्हटले आहे की, ''लोकांची मानसिक तंदुरुस्ती चांगली ठेवण्यासाठी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, असे मला वाटते. यासाठी एक बिल सादर करावे लागेल. (विल्यमसन, तू चांगला खेळलास)''

Mental Health and Wellbeing (Banning of Superovers) Bill will be introduced under urgency. Now. #NZvIND (btw, brilliant innings Kane)

— Grant Robertson (@grantrobertson1) January 29, 2020

भारताचा सुपरहिट सलामीवीर रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी हे जरी भारताच्या विजयाचे शिलेदार असले तरी चर्चा मात्र रोहितची झाली. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननेही क्रिकेट फॅन्सचे चांगले मनोरंजन केले. 

- #AusOpen2020 : फेडररला हरवत 'मॅटचा बादशाह' पोहोचला फायनलमध्ये!

दरम्यान, गेल्या सहा महिन्यात न्यूझीलंड तिसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात सात वेळा न्यूझीलंडच्या टीमने सुपर ओव्हर खेळली असून त्यामध्ये त्यांना सहा वेळा हार स्वीकारावी लागली आहे. केवळ एकदाच न्यूझीलंडला विजयाचा जल्लोष साजरा करता आला आहे. त्यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी आपली निराशा जगजाहीर केली आहे.

India win!

Rohit Sharma hits the final two balls for six to win the game  #NZvIND pic.twitter.com/CXFdI9chHl

— ICC (@ICC) January 29, 2020

- जगातील सर्वोत्तम क्रीडापटूचा राणीला पुरस्कार

टी-20 मालिकेनंतर भारत-न्यूझीलंड संघांमध्ये तीन वन-डे आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांत न्यूझीलंड टीम कशी कमबॅक करते आणि टीम इंडिया आपला विजयीरथ कायम ठेवते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

I freaking love this game pic.twitter.com/iT76YJheIP

— K L Rahul (@klrahul11) January 29, 2020

Vertical Image: 

English Headline: 

New Zealand sport minister wants banned on super over in International cricket games

Author Type: 

External Author

वृत्तसंस्था

भारत

न्यूझीलंड

क्रीडा

रोहित शर्मा

के. एल. राहुल

केन विल्यम्सन

विराट कोहली

super over

कसोटी

india

new zealand

क्रिकेट

ट्‌वेंटी-20

Search Functional Tags: 

भारत, न्यूझीलंड, क्रीडा, रोहित शर्मा, के. एल. राहुल, केन विल्यम्सन, विराट कोहली, super over, कसोटी, india, new zealand, क्रिकेट, ट्‌वेंटी-20

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Super Over: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 मॅचची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या या मॅचमध्ये अखेर टीम इंडियाने बाजी मारली असली तरीही न्यूझीलंडच्या टीमचे कौतुकही होताना दिसत आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

रोहित शर्मा

भारत

क्रिकेट

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

INDvsNZ : 'सुपर ओव्हर'वर बंदी घाला; क्रीडामंत्र्यांची मागणी INDvsNZ : हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 मॅचची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या या मॅचमध्ये अखेर टीम इंडियाने बाजी मारली असली तरीही न्यूझीलंडच्या टीमचे कौतुकही होताना दिसत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तिसऱ्या टी-20 सामन्यासह भारताने न्यूझीलंडविरुद्धही मालिकाही जिंकली. यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी अजब मागणी केली आहे. न्यूझीलंडचे क्रीडामंत्री ग्रँट रॉबर्टसन यांनी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे.   - न्यूझीलंडची खिलाडूवृत्ती; प्रतिस्पर्धी जखमी खेळाडूला उचलून नेले खांद्यावर बुधवारी (ता.29) झालेल्या सामन्यानंतर रॉबर्टसन यांनी आपली खंत ट्विटरवर व्यक्त करताना म्हटले आहे की, ''लोकांची मानसिक तंदुरुस्ती चांगली ठेवण्यासाठी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, असे मला वाटते. यासाठी एक बिल सादर करावे लागेल. (विल्यमसन, तू चांगला खेळलास)'' Mental Health and Wellbeing (Banning of Superovers) Bill will be introduced under urgency. Now. #NZvIND (btw, brilliant innings Kane) — Grant Robertson (@grantrobertson1) January 29, 2020 भारताचा सुपरहिट सलामीवीर रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी हे जरी भारताच्या विजयाचे शिलेदार असले तरी चर्चा मात्र रोहितची झाली. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननेही क्रिकेट फॅन्सचे चांगले मनोरंजन केले.  - #AusOpen2020 : फेडररला हरवत 'मॅटचा बादशाह' पोहोचला फायनलमध्ये! दरम्यान, गेल्या सहा महिन्यात न्यूझीलंड तिसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात सात वेळा न्यूझीलंडच्या टीमने सुपर ओव्हर खेळली असून त्यामध्ये त्यांना सहा वेळा हार स्वीकारावी लागली आहे. केवळ एकदाच न्यूझीलंडला विजयाचा जल्लोष साजरा करता आला आहे. त्यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी आपली निराशा जगजाहीर केली आहे. India win! Rohit Sharma hits the final two balls for six to win the game  #NZvIND pic.twitter.com/CXFdI9chHl — ICC (@ICC) January 29, 2020 - जगातील सर्वोत्तम क्रीडापटूचा राणीला पुरस्कार टी-20 मालिकेनंतर भारत-न्यूझीलंड संघांमध्ये तीन वन-डे आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांत न्यूझीलंड टीम कशी कमबॅक करते आणि टीम इंडिया आपला विजयीरथ कायम ठेवते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. I freaking love this game pic.twitter.com/iT76YJheIP — K L Rahul (@klrahul11) January 29, 2020 News Item ID:  599-news_story-1580448038 Mobile Device Headline:  INDvsNZ : 'सुपर ओव्हर'वर बंदी घाला; क्रीडामंत्र्यांची मागणी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Krida Mobile Body:  INDvsNZ : हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 मॅचची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या या मॅचमध्ये अखेर टीम इंडियाने बाजी मारली असली तरीही न्यूझीलंडच्या टीमचे कौतुकही होताना दिसत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तिसऱ्या टी-20 सामन्यासह भारताने न्यूझीलंडविरुद्धही मालिकाही जिंकली. यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी अजब मागणी केली आहे. न्यूझीलंडचे क्रीडामंत्री ग्रँट रॉबर्टसन यांनी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे.   - न्यूझीलंडची खिलाडूवृत्ती; प्रतिस्पर्धी जखमी खेळाडूला उचलून नेले खांद्यावर बुधवारी (ता.29) झालेल्या सामन्यानंतर रॉबर्टसन यांनी आपली खंत ट्विटरवर व्यक्त करताना म्हटले आहे की, ''लोकांची मानसिक तंदुरुस्ती चांगली ठेवण्यासाठी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, असे मला वाटते. यासाठी एक बिल सादर करावे लागेल. (विल्यमसन, तू चांगला खेळलास)'' Mental Health and Wellbeing (Banning of Superovers) Bill will be introduced under urgency. Now. #NZvIND (btw, brilliant innings Kane) — Grant Robertson (@grantrobertson1) January 29, 2020 भारताचा सुपरहिट सलामीवीर रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी हे जरी भारताच्या विजयाचे शिलेदार असले तरी चर्चा मात्र रोहितची झाली. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननेही क्रिकेट फॅन्सचे चांगले मनोरंजन केले.  - #AusOpen2020 : फेडररला हरवत 'मॅटचा बादशाह' पोहोचला फायनलमध्ये! दरम्यान, गेल्या सहा महिन्यात न्यूझीलंड तिसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात सात वेळा न्यूझीलंडच्या टीमने सुपर ओव्हर खेळली असून त्यामध्ये त्यांना सहा वेळा हार स्वीकारावी लागली आहे. केवळ एकदाच न्यूझीलंडला विजयाचा जल्लोष साजरा करता आला आहे. त्यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी आपली निराशा जगजाहीर केली आहे. India win! Rohit Sharma hits the final two balls for six to win the game  #NZvIND pic.twitter.com/CXFdI9chHl — ICC (@ICC) January 29, 2020 - जगातील सर्वोत्तम क्रीडापटूचा राणीला पुरस्कार टी-20 मालिकेनंतर भारत-न्यूझीलंड संघांमध्ये तीन वन-डे आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांत न्यूझीलंड टीम कशी कमबॅक करते आणि टीम इंडिया आपला विजयीरथ कायम ठेवते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. I freaking love this game pic.twitter.com/iT76YJheIP — K L Rahul (@klrahul11) January 29, 2020 Vertical Image:  English Headline:  New Zealand sport minister wants banned on super over in International cricket games Author Type:  External Author वृत्तसंस्था भारत न्यूझीलंड क्रीडा रोहित शर्मा के. एल. राहुल केन विल्यम्सन विराट कोहली super over कसोटी india new zealand क्रिकेट ट्‌वेंटी-20 Search Functional Tags:  भारत, न्यूझीलंड, क्रीडा, रोहित शर्मा, के. एल. राहुल, केन विल्यम्सन, विराट कोहली, super over, कसोटी, india, new zealand, क्रिकेट, ट्‌वेंटी-20 Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Super Over: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 मॅचची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या या मॅचमध्ये अखेर टीम इंडियाने बाजी मारली असली तरीही न्यूझीलंडच्या टीमचे कौतुकही होताना दिसत आहे. Send as Notification:  Topic Tags:  रोहित शर्मा भारत क्रिकेट News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Of9hnR
Read More
Budget 2020: बजट को आसानी से समझने के लिए पढ़ लीजिए ये शब्दावली https://ift.tt/3b66B5Z
बजट से पहले सरकार को बड़ी राहत, एक लाख करोड़ के पार GST कलेक्‍शन https://ift.tt/3b3Eu74
खुद को बताया नेपाल के उपराष्ट्रपति का सलाहकार, ऐसे खुला राज https://ift.tt/2RLrnQm
जानें- कब पेश होगा बजट? आजतक पर हिन्दी में ऐसे सुनें वित्त मंत्री का भाषण https://ift.tt/38VQ16M
अमिताभ-अजय संग काम कर चुका ये भोजपुरी स्टार आज है राजनीति का बड़ा नाम https://ift.tt/2uPkHrA
Budget 2020: शनिवार होने के बावजूद आज खुलेगा शेयर बाजार, बैंकों में ह‍ड़ताल https://ift.tt/37L1OVe
Budget 2020: मोदी सरकार आयकरात दिलासा देऊ शकेल का?
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 1 फेब्रुवारी

दिनमान 1 फेब्रुवारी 2020 

मेष : तुमचा प्रभाव वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन तसेच इतर महत्त्वाच्या कामांमध्ये सुयश लाभणार आहे. 

वृषभ : आजचा दिवस आपणाला प्रतिकूल आहे. कामाचा ताण जाणवेल. काहींना नैराश्‍य येईल. 

मिथुन : आर्थिक लाभास दिवस अनुकूल आहे. नवीन परिचय होतील. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव असणार आहे. 

कर्क : उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. 

सिंह : नवा मार्ग दिसेल. प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे. 

कन्या : एखाद्या मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे. मनोबल कमी राहील. 

तूळ : सौख्य व समाधान लाभेल. खर्चाचे प्रमाण कमी होईल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 

वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी जाणवतील. 

धनू : प्रवास होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. 

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक लाभ होणार आहेत. महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल. 

कुंभ : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास होणार आहेत. 

मीन : कौटुंबिक स्वास्थ्य लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल. 

पंचांग 1 फेब्रुवारी 2020 
शनिवार : माघ शुद्ध 7, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 7.11, सूर्यास्त 6.27, चंद्रोदय सकाळी 11.47, चंद्रास्त रात्री 11.56, रथसप्तमी, भारतीय सौर माघ 12, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1580484928

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 1 फेब्रुवारी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनमान 1 फेब्रुवारी 2020 

मेष : तुमचा प्रभाव वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन तसेच इतर महत्त्वाच्या कामांमध्ये सुयश लाभणार आहे. 

वृषभ : आजचा दिवस आपणाला प्रतिकूल आहे. कामाचा ताण जाणवेल. काहींना नैराश्‍य येईल. 

मिथुन : आर्थिक लाभास दिवस अनुकूल आहे. नवीन परिचय होतील. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव असणार आहे. 

कर्क : उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. 

सिंह : नवा मार्ग दिसेल. प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे. 

कन्या : एखाद्या मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे. मनोबल कमी राहील. 

तूळ : सौख्य व समाधान लाभेल. खर्चाचे प्रमाण कमी होईल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 

वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी जाणवतील. 

धनू : प्रवास होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. 

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक लाभ होणार आहेत. महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल. 

कुंभ : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास होणार आहेत. 

मीन : कौटुंबिक स्वास्थ्य लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल. 

पंचांग 1 फेब्रुवारी 2020 
शनिवार : माघ शुद्ध 7, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 7.11, सूर्यास्त 6.27, चंद्रोदय सकाळी 11.47, चंद्रास्त रात्री 11.56, रथसप्तमी, भारतीय सौर माघ 12, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 1 February 2020

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 1 फेब्रुवारी 2020  शनिवार : माघ शुद्ध 7, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 7.11, सूर्यास्त 6.27, चंद्रोदय सकाळी 11.47, चंद्रास्त रात्री 11.56, रथसप्तमी, भारतीय सौर माघ 12, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 1 फेब्रुवारी दिनमान 1 फेब्रुवारी 2020  मेष : तुमचा प्रभाव वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन तसेच इतर महत्त्वाच्या कामांमध्ये सुयश लाभणार आहे.  वृषभ : आजचा दिवस आपणाला प्रतिकूल आहे. कामाचा ताण जाणवेल. काहींना नैराश्‍य येईल.  मिथुन : आर्थिक लाभास दिवस अनुकूल आहे. नवीन परिचय होतील. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव असणार आहे.  कर्क : उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल.  सिंह : नवा मार्ग दिसेल. प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे.  कन्या : एखाद्या मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे. मनोबल कमी राहील.  तूळ : सौख्य व समाधान लाभेल. खर्चाचे प्रमाण कमी होईल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.  वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी जाणवतील.  धनू : प्रवास होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहणार आहात.  मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक लाभ होणार आहेत. महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल.  कुंभ : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास होणार आहेत.  मीन : कौटुंबिक स्वास्थ्य लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल.  पंचांग 1 फेब्रुवारी 2020  शनिवार : माघ शुद्ध 7, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 7.11, सूर्यास्त 6.27, चंद्रोदय सकाळी 11.47, चंद्रास्त रात्री 11.56, रथसप्तमी, भारतीय सौर माघ 12, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1580484928 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 1 फेब्रुवारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान 1 फेब्रुवारी 2020  मेष : तुमचा प्रभाव वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन तसेच इतर महत्त्वाच्या कामांमध्ये सुयश लाभणार आहे.  वृषभ : आजचा दिवस आपणाला प्रतिकूल आहे. कामाचा ताण जाणवेल. काहींना नैराश्‍य येईल.  मिथुन : आर्थिक लाभास दिवस अनुकूल आहे. नवीन परिचय होतील. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव असणार आहे.  कर्क : उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल.  सिंह : नवा मार्ग दिसेल. प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे.  कन्या : एखाद्या मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे. मनोबल कमी राहील.  तूळ : सौख्य व समाधान लाभेल. खर्चाचे प्रमाण कमी होईल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.  वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी जाणवतील.  धनू : प्रवास होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहणार आहात.  मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक लाभ होणार आहेत. महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल.  कुंभ : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास होणार आहेत.  मीन : कौटुंबिक स्वास्थ्य लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल.  पंचांग 1 फेब्रुवारी 2020  शनिवार : माघ शुद्ध 7, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 7.11, सूर्यास्त 6.27, चंद्रोदय सकाळी 11.47, चंद्रास्त रात्री 11.56, रथसप्तमी, भारतीय सौर माघ 12, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 1 February 2020 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 1 फेब्रुवारी 2020  शनिवार : माघ शुद्ध 7, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 7.11, सूर्यास्त 6.27, चंद्रोदय सकाळी 11.47, चंद्रास्त रात्री 11.56, रथसप्तमी, भारतीय सौर माघ 12, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UgfvYy
Read More
पुण्यात मेट्रोच्या कामाची धडकी; वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव मुठीत 

पुणे  - वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामामुळे तेथून ये-जा करणारे हजारो वाहनचालक, पादचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. बांधकाम सुरू असताना मेट्रोकडून सुरक्षिततेच्या निकषांचे पालन केले जात नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. तर, सर्व काळजी घेत असल्याचा दावा महामेट्रोचा दावा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कर्वे रस्त्यावर मेट्रोच्या खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. त्यावर आता गर्डर टाकण्यात येत आहेत. यासाठी अनेकदा लोखंडी खांब व संबंधित साहित्य सुमारे 12 ते 16 मीटर उंचीवर ठेवण्यात येते; परंतु, त्या खाली जाळ्या नसल्यामुळे ते साहित्य खाली पाडले जाते. गेल्या दोन महिन्यांत तीन घटनांमध्ये लोखंडी खांब रस्त्यावरील वाहनांवर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बांधकाम ठेकेदाराला महामेट्रोने सुमारे एक लाख रुपयांचा दंडही केला आहे. तसेच ज्या नागरिकाच्या मोटारीचे नुकसान झाले आहे, त्याला नुकसान भरपाईही देण्यात आली. दोन दिवसांपूर्वीही कर्वे रस्त्यावर सुमारे 15 मीटर उंचीवरून पहार रस्त्यावर पडली. सुदैवाने तेथून पादचारी अथवा कोणते वाहन गेले नव्हते. अन्यथा गंभीर घटना घडली असती. महापालिकेच्या नियमानुसार इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्या खाली जाळी (नेट) लावणे बंधनकारक आहे. हे काम रस्त्यावर सुरू असेल तर, ते अत्यावश्‍यक आहे. जाळी नसल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकाला महापालिकेचे अधिकारी दंड ठोठावतात; परंतु, मेट्रोसाठी हे नियम शिथिल केले आहेत का, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

या बाबत परिसरातील रहिवासी संजय देशपांडे म्हणाले, ""मेट्रो मार्गासाठी बांधकामाचे नियम आहेत का? वनाज ते आनंदनगर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा कोठेही पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत. तसेच मेट्रोच्या स्थानकांचे काम सुरू असताना, त्या खालून जाणाऱ्या पादचाऱ्यांची सुरक्षितता जोपासण्यासाठी कोणत्याही उपायोयजना केलेल्या नाहीत. वाहनांवरून जातानाही नागरिकांच्या मनात भीती असते.'' काम सुरू असल्याची चिन्हे, बॅरिकेड अत्यावश्‍यक आहेत. त्यांचाही वापर होताना दिसत नाही, असेही त्यांनी सांगितले. 

रहिवासी संजय भावे म्हणाले, ""मेट्रो स्थानकासाठी आनंदनगरजवळ खांब उभारण्याचे काम सुरू झाले; परंतु, तीन महिन्यानंतरही त्यात काही प्रगती झालेली नाही. मेट्रोसाठी खड्डे खोदून ठेवले जातात; परंतु, त्याच्या बाजूला जाळी, बॅरिकेड लावणे आदी उपाययोजनाही केल्या जात नाहीत.'' या बाबत महामेट्रोकडे तक्रार केली तरी दखल घेण्यात आली नाही, असाही अनुभव त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितला. 

मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना, जाळी लावण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. तसेच नियमांचे त्याने उल्लंघन केल्यामुळे त्याला दोन वेळा दंडही झाला आहे. याबाबत पुन्हा सूचना देण्यात येतील. नागरिकांच्या काही तक्रारी असतील, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. 
- अतुल गाडगीळ, प्रकल्प संचालक, महामेट्रो 

News Item ID: 

599-news_story-1580483732

Mobile Device Headline: 

पुण्यात मेट्रोच्या कामाची धडकी; वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव मुठीत 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे  - वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामामुळे तेथून ये-जा करणारे हजारो वाहनचालक, पादचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. बांधकाम सुरू असताना मेट्रोकडून सुरक्षिततेच्या निकषांचे पालन केले जात नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. तर, सर्व काळजी घेत असल्याचा दावा महामेट्रोचा दावा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कर्वे रस्त्यावर मेट्रोच्या खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. त्यावर आता गर्डर टाकण्यात येत आहेत. यासाठी अनेकदा लोखंडी खांब व संबंधित साहित्य सुमारे 12 ते 16 मीटर उंचीवर ठेवण्यात येते; परंतु, त्या खाली जाळ्या नसल्यामुळे ते साहित्य खाली पाडले जाते. गेल्या दोन महिन्यांत तीन घटनांमध्ये लोखंडी खांब रस्त्यावरील वाहनांवर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बांधकाम ठेकेदाराला महामेट्रोने सुमारे एक लाख रुपयांचा दंडही केला आहे. तसेच ज्या नागरिकाच्या मोटारीचे नुकसान झाले आहे, त्याला नुकसान भरपाईही देण्यात आली. दोन दिवसांपूर्वीही कर्वे रस्त्यावर सुमारे 15 मीटर उंचीवरून पहार रस्त्यावर पडली. सुदैवाने तेथून पादचारी अथवा कोणते वाहन गेले नव्हते. अन्यथा गंभीर घटना घडली असती. महापालिकेच्या नियमानुसार इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्या खाली जाळी (नेट) लावणे बंधनकारक आहे. हे काम रस्त्यावर सुरू असेल तर, ते अत्यावश्‍यक आहे. जाळी नसल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकाला महापालिकेचे अधिकारी दंड ठोठावतात; परंतु, मेट्रोसाठी हे नियम शिथिल केले आहेत का, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

या बाबत परिसरातील रहिवासी संजय देशपांडे म्हणाले, ""मेट्रो मार्गासाठी बांधकामाचे नियम आहेत का? वनाज ते आनंदनगर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा कोठेही पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत. तसेच मेट्रोच्या स्थानकांचे काम सुरू असताना, त्या खालून जाणाऱ्या पादचाऱ्यांची सुरक्षितता जोपासण्यासाठी कोणत्याही उपायोयजना केलेल्या नाहीत. वाहनांवरून जातानाही नागरिकांच्या मनात भीती असते.'' काम सुरू असल्याची चिन्हे, बॅरिकेड अत्यावश्‍यक आहेत. त्यांचाही वापर होताना दिसत नाही, असेही त्यांनी सांगितले. 

रहिवासी संजय भावे म्हणाले, ""मेट्रो स्थानकासाठी आनंदनगरजवळ खांब उभारण्याचे काम सुरू झाले; परंतु, तीन महिन्यानंतरही त्यात काही प्रगती झालेली नाही. मेट्रोसाठी खड्डे खोदून ठेवले जातात; परंतु, त्याच्या बाजूला जाळी, बॅरिकेड लावणे आदी उपाययोजनाही केल्या जात नाहीत.'' या बाबत महामेट्रोकडे तक्रार केली तरी दखल घेण्यात आली नाही, असाही अनुभव त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितला. 

मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना, जाळी लावण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. तसेच नियमांचे त्याने उल्लंघन केल्यामुळे त्याला दोन वेळा दंडही झाला आहे. याबाबत पुन्हा सूचना देण्यात येतील. नागरिकांच्या काही तक्रारी असतील, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. 
- अतुल गाडगीळ, प्रकल्प संचालक, महामेट्रो 

Vertical Image: 

English Headline: 

Pune karve road metro work

सकाळ वृत्तसेवा

Author Type: 

Agency

मेट्रो

पुणे

महामेट्रो

Search Functional Tags: 

मेट्रो, पुणे, महामेट्रो

Twitter Publish: 

Meta Description: 

pune karve road metro work : वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामामुळे तेथून ये-जा करणारे हजारो वाहनचालक, पादचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुण्यात मेट्रोच्या कामाची धडकी; वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव मुठीत  पुणे  - वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामामुळे तेथून ये-जा करणारे हजारो वाहनचालक, पादचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. बांधकाम सुरू असताना मेट्रोकडून सुरक्षिततेच्या निकषांचे पालन केले जात नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. तर, सर्व काळजी घेत असल्याचा दावा महामेट्रोचा दावा आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कर्वे रस्त्यावर मेट्रोच्या खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. त्यावर आता गर्डर टाकण्यात येत आहेत. यासाठी अनेकदा लोखंडी खांब व संबंधित साहित्य सुमारे 12 ते 16 मीटर उंचीवर ठेवण्यात येते; परंतु, त्या खाली जाळ्या नसल्यामुळे ते साहित्य खाली पाडले जाते. गेल्या दोन महिन्यांत तीन घटनांमध्ये लोखंडी खांब रस्त्यावरील वाहनांवर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बांधकाम ठेकेदाराला महामेट्रोने सुमारे एक लाख रुपयांचा दंडही केला आहे. तसेच ज्या नागरिकाच्या मोटारीचे नुकसान झाले आहे, त्याला नुकसान भरपाईही देण्यात आली. दोन दिवसांपूर्वीही कर्वे रस्त्यावर सुमारे 15 मीटर उंचीवरून पहार रस्त्यावर पडली. सुदैवाने तेथून पादचारी अथवा कोणते वाहन गेले नव्हते. अन्यथा गंभीर घटना घडली असती. महापालिकेच्या नियमानुसार इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्या खाली जाळी (नेट) लावणे बंधनकारक आहे. हे काम रस्त्यावर सुरू असेल तर, ते अत्यावश्‍यक आहे. जाळी नसल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकाला महापालिकेचे अधिकारी दंड ठोठावतात; परंतु, मेट्रोसाठी हे नियम शिथिल केले आहेत का, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.  या बाबत परिसरातील रहिवासी संजय देशपांडे म्हणाले, ""मेट्रो मार्गासाठी बांधकामाचे नियम आहेत का? वनाज ते आनंदनगर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा कोठेही पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत. तसेच मेट्रोच्या स्थानकांचे काम सुरू असताना, त्या खालून जाणाऱ्या पादचाऱ्यांची सुरक्षितता जोपासण्यासाठी कोणत्याही उपायोयजना केलेल्या नाहीत. वाहनांवरून जातानाही नागरिकांच्या मनात भीती असते.'' काम सुरू असल्याची चिन्हे, बॅरिकेड अत्यावश्‍यक आहेत. त्यांचाही वापर होताना दिसत नाही, असेही त्यांनी सांगितले.  रहिवासी संजय भावे म्हणाले, ""मेट्रो स्थानकासाठी आनंदनगरजवळ खांब उभारण्याचे काम सुरू झाले; परंतु, तीन महिन्यानंतरही त्यात काही प्रगती झालेली नाही. मेट्रोसाठी खड्डे खोदून ठेवले जातात; परंतु, त्याच्या बाजूला जाळी, बॅरिकेड लावणे आदी उपाययोजनाही केल्या जात नाहीत.'' या बाबत महामेट्रोकडे तक्रार केली तरी दखल घेण्यात आली नाही, असाही अनुभव त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितला.  मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना, जाळी लावण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. तसेच नियमांचे त्याने उल्लंघन केल्यामुळे त्याला दोन वेळा दंडही झाला आहे. याबाबत पुन्हा सूचना देण्यात येतील. नागरिकांच्या काही तक्रारी असतील, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा.  - अतुल गाडगीळ, प्रकल्प संचालक, महामेट्रो  News Item ID:  599-news_story-1580483732 Mobile Device Headline:  पुण्यात मेट्रोच्या कामाची धडकी; वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव मुठीत  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे  - वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामामुळे तेथून ये-जा करणारे हजारो वाहनचालक, पादचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. बांधकाम सुरू असताना मेट्रोकडून सुरक्षिततेच्या निकषांचे पालन केले जात नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. तर, सर्व काळजी घेत असल्याचा दावा महामेट्रोचा दावा आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कर्वे रस्त्यावर मेट्रोच्या खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. त्यावर आता गर्डर टाकण्यात येत आहेत. यासाठी अनेकदा लोखंडी खांब व संबंधित साहित्य सुमारे 12 ते 16 मीटर उंचीवर ठेवण्यात येते; परंतु, त्या खाली जाळ्या नसल्यामुळे ते साहित्य खाली पाडले जाते. गेल्या दोन महिन्यांत तीन घटनांमध्ये लोखंडी खांब रस्त्यावरील वाहनांवर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बांधकाम ठेकेदाराला महामेट्रोने सुमारे एक लाख रुपयांचा दंडही केला आहे. तसेच ज्या नागरिकाच्या मोटारीचे नुकसान झाले आहे, त्याला नुकसान भरपाईही देण्यात आली. दोन दिवसांपूर्वीही कर्वे रस्त्यावर सुमारे 15 मीटर उंचीवरून पहार रस्त्यावर पडली. सुदैवाने तेथून पादचारी अथवा कोणते वाहन गेले नव्हते. अन्यथा गंभीर घटना घडली असती. महापालिकेच्या नियमानुसार इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्या खाली जाळी (नेट) लावणे बंधनकारक आहे. हे काम रस्त्यावर सुरू असेल तर, ते अत्यावश्‍यक आहे. जाळी नसल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकाला महापालिकेचे अधिकारी दंड ठोठावतात; परंतु, मेट्रोसाठी हे नियम शिथिल केले आहेत का, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.  या बाबत परिसरातील रहिवासी संजय देशपांडे म्हणाले, ""मेट्रो मार्गासाठी बांधकामाचे नियम आहेत का? वनाज ते आनंदनगर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा कोठेही पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत. तसेच मेट्रोच्या स्थानकांचे काम सुरू असताना, त्या खालून जाणाऱ्या पादचाऱ्यांची सुरक्षितता जोपासण्यासाठी कोणत्याही उपायोयजना केलेल्या नाहीत. वाहनांवरून जातानाही नागरिकांच्या मनात भीती असते.'' काम सुरू असल्याची चिन्हे, बॅरिकेड अत्यावश्‍यक आहेत. त्यांचाही वापर होताना दिसत नाही, असेही त्यांनी सांगितले.  रहिवासी संजय भावे म्हणाले, ""मेट्रो स्थानकासाठी आनंदनगरजवळ खांब उभारण्याचे काम सुरू झाले; परंतु, तीन महिन्यानंतरही त्यात काही प्रगती झालेली नाही. मेट्रोसाठी खड्डे खोदून ठेवले जातात; परंतु, त्याच्या बाजूला जाळी, बॅरिकेड लावणे आदी उपाययोजनाही केल्या जात नाहीत.'' या बाबत महामेट्रोकडे तक्रार केली तरी दखल घेण्यात आली नाही, असाही अनुभव त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितला.  मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना, जाळी लावण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. तसेच नियमांचे त्याने उल्लंघन केल्यामुळे त्याला दोन वेळा दंडही झाला आहे. याबाबत पुन्हा सूचना देण्यात येतील. नागरिकांच्या काही तक्रारी असतील, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा.  - अतुल गाडगीळ, प्रकल्प संचालक, महामेट्रो  Vertical Image:  English Headline:  Pune karve road metro work सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency मेट्रो पुणे महामेट्रो Search Functional Tags:  मेट्रो, पुणे, महामेट्रो Twitter Publish:  Meta Description:  pune karve road metro work : वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामामुळे तेथून ये-जा करणारे हजारो वाहनचालक, पादचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ugj94s
Read More
Video :  सुदाम्याचे नऊ प्रकारचे पोहे!

फूडहंट : 
पोहे हा तुमच्या-आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा खाद्यपदार्थ. केवळ महाराष्ट्रच नव्हे; तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांतही पोहे हा आवडीचा खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रात तर घराघरांत दिवसाची सुरुवात कांदेपोहे खाऊनच होते. अनेकांच्या आयुष्याच्या गाठी या पोह्यांच्या चवीवर ठरतात. स्वस्तात मस्त, पचायला हलका आणि आरोग्यदायी नाश्ता म्हणून पोह्यांचा उल्लेख करता येईल. अशा या पोह्यांचे नऊ प्रकार आपल्याला मिळाले, तर नक्कीच आपला दिवस लाजवाब जाईल. होय, या पोह्यांचेही प्रकार आहेत. पुण्यातील ‘सुदाम्याचे पोहे’ या छोटेखानी हॉटेलमध्ये तुम्हाला हे पदार्थ पाहायला मिळतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोकणी पोहे, अण्णा पोहे, तर्री पोहे, दडपे पोहे, इंदौरी पोहे, असे नऊ प्रकारचे पोहे आपल्याला खायला मिळतात. यातल्या प्रत्येक पोह्याची चव वेगळी आहे. अण्णा पोह्यांसोबत तुम्हाला दाक्षिणात्य सांबार मिळेल. कोकणी पोहे थोडे गोडसर, त्यावर किसलेले ओले खोबरे आणि पोह्यात थोडा बटाटा असल्यामुळे त्याची चव वेगळी आहे. इथले तर्री पोहे सगळ्यात जास्त खाल्ले जातात. झणझणीत मसाल्यात बनवलेली मटकी आणि पोहे एकदा खाल्ले, की त्यावर खवय्यांच्या उड्या का पडतात, हे लक्षात येईल. इंदौरी पोह्यामध्ये रतलामी शेव असते. पोह्यांमध्ये या शेवेचा एक थर असतो. मूळ मध्य प्रदेशात मिळणाऱ्या पोह्यांची चव थोडी गोडसर असते. इंदौरी पोहे तयार करण्यासाठी इथे स्वतंत्र मसाल्याचा वापरला केला होता. त्यात धनेही असतात. त्यामुळे शेवेसोबत या पोह्यांची चव लक्षात राहणारी आहे. ‘पोहे कुरकुरे’ नावाचा एक प्रकार तुम्हाला इथेच मिळेल, भट्टीतल्या कुरकुरीत पोह्यांचा हा प्रकार तुम्हाला चाट मसाला, डाळिंबाचे दाणे, खोबरे आणि शेवेसोबत खायला मिळतील.

सुदाम्याने कृष्णाला भेटायला जाताना पोहे नेले होते. अनेक वर्षे भेट झाली नसल्याने आपल्या मित्राला काय घेऊन जावे, असा विचार करत सुदामा पोहे घेऊन गेला होता. कृष्णाने ते पोहे आवडीने खाल्ले. सुदाम्याच्या त्या पोह्यांची सर कुठल्याच पोह्यांना येणार नाही. पण, पुण्यात शनिवारवाड्यासमोर लागून असलेल्या व कसबा पेठेत जाणाऱ्या गल्लीतील सुदाम्याच्या पोह्यांची चव नक्कीच तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील.

दडपे पोहे
दडपे पोहे मुळात थोडे कच्चे असतात. पण, इथे नारळाच्या पाण्यात पूर्ण भिजवलेले दडपे पोहे आपल्याला खायला मिळतील. आता पोहे पूर्ण का भिजवतात, यावर ‘दडपे पोहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. ग्राहकाला सहज खाता यावेत म्हणून आम्ही ते पूर्ण भिजवतो,’ असे सांगण्यात आले. कच्चा कांदा आणि वरून फोडणी टाकलेले थंड, गोडसर दडपे पोहे एकदा तरी खावे, असे आहेत.

कुटुंब रंगलंय पोह्यात
संदेश भोसले या तरुणाने ‘सुदाम्याचे पोहे’ हे रेस्टॉरंट सुरू केले. गेली काही वर्षे हॉटेल व्यवसायात असलेल्या संदेशला काहीतरी वेगळे करायची इच्छा होती. चायनीज रेस्टॉरंट चालवल्यानंतर मराठी खाद्यपदार्थांत पुणेकर खवय्यांना काहीतरी वेगळे द्यावे, या विचारातून हे रेस्टॉरंट उभे राहिले. संदेशची आई आणि वडील दोघेही या व्यवसायात त्याला मदत करतात. सध्या संपूर्ण भोसले कुटुंबच या सुदाम्याच्या पोह्यांत रंगले आहे.

News Item ID: 

599-news_story-1580493276

Mobile Device Headline: 

Video :  सुदाम्याचे नऊ प्रकारचे पोहे!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

food

Mobile Body: 

फूडहंट : 
पोहे हा तुमच्या-आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा खाद्यपदार्थ. केवळ महाराष्ट्रच नव्हे; तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांतही पोहे हा आवडीचा खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रात तर घराघरांत दिवसाची सुरुवात कांदेपोहे खाऊनच होते. अनेकांच्या आयुष्याच्या गाठी या पोह्यांच्या चवीवर ठरतात. स्वस्तात मस्त, पचायला हलका आणि आरोग्यदायी नाश्ता म्हणून पोह्यांचा उल्लेख करता येईल. अशा या पोह्यांचे नऊ प्रकार आपल्याला मिळाले, तर नक्कीच आपला दिवस लाजवाब जाईल. होय, या पोह्यांचेही प्रकार आहेत. पुण्यातील ‘सुदाम्याचे पोहे’ या छोटेखानी हॉटेलमध्ये तुम्हाला हे पदार्थ पाहायला मिळतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोकणी पोहे, अण्णा पोहे, तर्री पोहे, दडपे पोहे, इंदौरी पोहे, असे नऊ प्रकारचे पोहे आपल्याला खायला मिळतात. यातल्या प्रत्येक पोह्याची चव वेगळी आहे. अण्णा पोह्यांसोबत तुम्हाला दाक्षिणात्य सांबार मिळेल. कोकणी पोहे थोडे गोडसर, त्यावर किसलेले ओले खोबरे आणि पोह्यात थोडा बटाटा असल्यामुळे त्याची चव वेगळी आहे. इथले तर्री पोहे सगळ्यात जास्त खाल्ले जातात. झणझणीत मसाल्यात बनवलेली मटकी आणि पोहे एकदा खाल्ले, की त्यावर खवय्यांच्या उड्या का पडतात, हे लक्षात येईल. इंदौरी पोह्यामध्ये रतलामी शेव असते. पोह्यांमध्ये या शेवेचा एक थर असतो. मूळ मध्य प्रदेशात मिळणाऱ्या पोह्यांची चव थोडी गोडसर असते. इंदौरी पोहे तयार करण्यासाठी इथे स्वतंत्र मसाल्याचा वापरला केला होता. त्यात धनेही असतात. त्यामुळे शेवेसोबत या पोह्यांची चव लक्षात राहणारी आहे. ‘पोहे कुरकुरे’ नावाचा एक प्रकार तुम्हाला इथेच मिळेल, भट्टीतल्या कुरकुरीत पोह्यांचा हा प्रकार तुम्हाला चाट मसाला, डाळिंबाचे दाणे, खोबरे आणि शेवेसोबत खायला मिळतील.

सुदाम्याने कृष्णाला भेटायला जाताना पोहे नेले होते. अनेक वर्षे भेट झाली नसल्याने आपल्या मित्राला काय घेऊन जावे, असा विचार करत सुदामा पोहे घेऊन गेला होता. कृष्णाने ते पोहे आवडीने खाल्ले. सुदाम्याच्या त्या पोह्यांची सर कुठल्याच पोह्यांना येणार नाही. पण, पुण्यात शनिवारवाड्यासमोर लागून असलेल्या व कसबा पेठेत जाणाऱ्या गल्लीतील सुदाम्याच्या पोह्यांची चव नक्कीच तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील.

दडपे पोहे
दडपे पोहे मुळात थोडे कच्चे असतात. पण, इथे नारळाच्या पाण्यात पूर्ण भिजवलेले दडपे पोहे आपल्याला खायला मिळतील. आता पोहे पूर्ण का भिजवतात, यावर ‘दडपे पोहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. ग्राहकाला सहज खाता यावेत म्हणून आम्ही ते पूर्ण भिजवतो,’ असे सांगण्यात आले. कच्चा कांदा आणि वरून फोडणी टाकलेले थंड, गोडसर दडपे पोहे एकदा तरी खावे, असे आहेत.

कुटुंब रंगलंय पोह्यात
संदेश भोसले या तरुणाने ‘सुदाम्याचे पोहे’ हे रेस्टॉरंट सुरू केले. गेली काही वर्षे हॉटेल व्यवसायात असलेल्या संदेशला काहीतरी वेगळे करायची इच्छा होती. चायनीज रेस्टॉरंट चालवल्यानंतर मराठी खाद्यपदार्थांत पुणेकर खवय्यांना काहीतरी वेगळे द्यावे, या विचारातून हे रेस्टॉरंट उभे राहिले. संदेशची आई आणि वडील दोघेही या व्यवसायात त्याला मदत करतात. सध्या संपूर्ण भोसले कुटुंबच या सुदाम्याच्या पोह्यांत रंगले आहे.

Vertical Image: 

English Headline: 

sudama poha pune

Author Type: 

External Author

रविराज गायकवाड

हॉटेल

महाराष्ट्र

maharashtra

Search Functional Tags: 

हॉटेल, महाराष्ट्र, Maharashtra

Twitter Publish: 

Meta Description: 

sudama poha pune Marathi News: पोह्यांचे नऊ प्रकार आपल्याला मिळाले, तर नक्कीच आपला दिवस लाजवाब जाईल. होय, या पोह्यांचेही प्रकार आहेत. पुण्यातील ‘सुदाम्याचे पोहे’ या छोटेखानी हॉटेलमध्ये तुम्हाला हे पदार्थ पाहायला मिळतील.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video :  सुदाम्याचे नऊ प्रकारचे पोहे! फूडहंट :  पोहे हा तुमच्या-आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा खाद्यपदार्थ. केवळ महाराष्ट्रच नव्हे; तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांतही पोहे हा आवडीचा खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रात तर घराघरांत दिवसाची सुरुवात कांदेपोहे खाऊनच होते. अनेकांच्या आयुष्याच्या गाठी या पोह्यांच्या चवीवर ठरतात. स्वस्तात मस्त, पचायला हलका आणि आरोग्यदायी नाश्ता म्हणून पोह्यांचा उल्लेख करता येईल. अशा या पोह्यांचे नऊ प्रकार आपल्याला मिळाले, तर नक्कीच आपला दिवस लाजवाब जाईल. होय, या पोह्यांचेही प्रकार आहेत. पुण्यातील ‘सुदाम्याचे पोहे’ या छोटेखानी हॉटेलमध्ये तुम्हाला हे पदार्थ पाहायला मिळतील. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोकणी पोहे, अण्णा पोहे, तर्री पोहे, दडपे पोहे, इंदौरी पोहे, असे नऊ प्रकारचे पोहे आपल्याला खायला मिळतात. यातल्या प्रत्येक पोह्याची चव वेगळी आहे. अण्णा पोह्यांसोबत तुम्हाला दाक्षिणात्य सांबार मिळेल. कोकणी पोहे थोडे गोडसर, त्यावर किसलेले ओले खोबरे आणि पोह्यात थोडा बटाटा असल्यामुळे त्याची चव वेगळी आहे. इथले तर्री पोहे सगळ्यात जास्त खाल्ले जातात. झणझणीत मसाल्यात बनवलेली मटकी आणि पोहे एकदा खाल्ले, की त्यावर खवय्यांच्या उड्या का पडतात, हे लक्षात येईल. इंदौरी पोह्यामध्ये रतलामी शेव असते. पोह्यांमध्ये या शेवेचा एक थर असतो. मूळ मध्य प्रदेशात मिळणाऱ्या पोह्यांची चव थोडी गोडसर असते. इंदौरी पोहे तयार करण्यासाठी इथे स्वतंत्र मसाल्याचा वापरला केला होता. त्यात धनेही असतात. त्यामुळे शेवेसोबत या पोह्यांची चव लक्षात राहणारी आहे. ‘पोहे कुरकुरे’ नावाचा एक प्रकार तुम्हाला इथेच मिळेल, भट्टीतल्या कुरकुरीत पोह्यांचा हा प्रकार तुम्हाला चाट मसाला, डाळिंबाचे दाणे, खोबरे आणि शेवेसोबत खायला मिळतील. सुदाम्याने कृष्णाला भेटायला जाताना पोहे नेले होते. अनेक वर्षे भेट झाली नसल्याने आपल्या मित्राला काय घेऊन जावे, असा विचार करत सुदामा पोहे घेऊन गेला होता. कृष्णाने ते पोहे आवडीने खाल्ले. सुदाम्याच्या त्या पोह्यांची सर कुठल्याच पोह्यांना येणार नाही. पण, पुण्यात शनिवारवाड्यासमोर लागून असलेल्या व कसबा पेठेत जाणाऱ्या गल्लीतील सुदाम्याच्या पोह्यांची चव नक्कीच तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील. दडपे पोहे दडपे पोहे मुळात थोडे कच्चे असतात. पण, इथे नारळाच्या पाण्यात पूर्ण भिजवलेले दडपे पोहे आपल्याला खायला मिळतील. आता पोहे पूर्ण का भिजवतात, यावर ‘दडपे पोहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. ग्राहकाला सहज खाता यावेत म्हणून आम्ही ते पूर्ण भिजवतो,’ असे सांगण्यात आले. कच्चा कांदा आणि वरून फोडणी टाकलेले थंड, गोडसर दडपे पोहे एकदा तरी खावे, असे आहेत. कुटुंब रंगलंय पोह्यात संदेश भोसले या तरुणाने ‘सुदाम्याचे पोहे’ हे रेस्टॉरंट सुरू केले. गेली काही वर्षे हॉटेल व्यवसायात असलेल्या संदेशला काहीतरी वेगळे करायची इच्छा होती. चायनीज रेस्टॉरंट चालवल्यानंतर मराठी खाद्यपदार्थांत पुणेकर खवय्यांना काहीतरी वेगळे द्यावे, या विचारातून हे रेस्टॉरंट उभे राहिले. संदेशची आई आणि वडील दोघेही या व्यवसायात त्याला मदत करतात. सध्या संपूर्ण भोसले कुटुंबच या सुदाम्याच्या पोह्यांत रंगले आहे. News Item ID:  599-news_story-1580493276 Mobile Device Headline:  Video :  सुदाम्याचे नऊ प्रकारचे पोहे! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  food Mobile Body:  फूडहंट :  पोहे हा तुमच्या-आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा खाद्यपदार्थ. केवळ महाराष्ट्रच नव्हे; तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांतही पोहे हा आवडीचा खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रात तर घराघरांत दिवसाची सुरुवात कांदेपोहे खाऊनच होते. अनेकांच्या आयुष्याच्या गाठी या पोह्यांच्या चवीवर ठरतात. स्वस्तात मस्त, पचायला हलका आणि आरोग्यदायी नाश्ता म्हणून पोह्यांचा उल्लेख करता येईल. अशा या पोह्यांचे नऊ प्रकार आपल्याला मिळाले, तर नक्कीच आपला दिवस लाजवाब जाईल. होय, या पोह्यांचेही प्रकार आहेत. पुण्यातील ‘सुदाम्याचे पोहे’ या छोटेखानी हॉटेलमध्ये तुम्हाला हे पदार्थ पाहायला मिळतील. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोकणी पोहे, अण्णा पोहे, तर्री पोहे, दडपे पोहे, इंदौरी पोहे, असे नऊ प्रकारचे पोहे आपल्याला खायला मिळतात. यातल्या प्रत्येक पोह्याची चव वेगळी आहे. अण्णा पोह्यांसोबत तुम्हाला दाक्षिणात्य सांबार मिळेल. कोकणी पोहे थोडे गोडसर, त्यावर किसलेले ओले खोबरे आणि पोह्यात थोडा बटाटा असल्यामुळे त्याची चव वेगळी आहे. इथले तर्री पोहे सगळ्यात जास्त खाल्ले जातात. झणझणीत मसाल्यात बनवलेली मटकी आणि पोहे एकदा खाल्ले, की त्यावर खवय्यांच्या उड्या का पडतात, हे लक्षात येईल. इंदौरी पोह्यामध्ये रतलामी शेव असते. पोह्यांमध्ये या शेवेचा एक थर असतो. मूळ मध्य प्रदेशात मिळणाऱ्या पोह्यांची चव थोडी गोडसर असते. इंदौरी पोहे तयार करण्यासाठी इथे स्वतंत्र मसाल्याचा वापरला केला होता. त्यात धनेही असतात. त्यामुळे शेवेसोबत या पोह्यांची चव लक्षात राहणारी आहे. ‘पोहे कुरकुरे’ नावाचा एक प्रकार तुम्हाला इथेच मिळेल, भट्टीतल्या कुरकुरीत पोह्यांचा हा प्रकार तुम्हाला चाट मसाला, डाळिंबाचे दाणे, खोबरे आणि शेवेसोबत खायला मिळतील. सुदाम्याने कृष्णाला भेटायला जाताना पोहे नेले होते. अनेक वर्षे भेट झाली नसल्याने आपल्या मित्राला काय घेऊन जावे, असा विचार करत सुदामा पोहे घेऊन गेला होता. कृष्णाने ते पोहे आवडीने खाल्ले. सुदाम्याच्या त्या पोह्यांची सर कुठल्याच पोह्यांना येणार नाही. पण, पुण्यात शनिवारवाड्यासमोर लागून असलेल्या व कसबा पेठेत जाणाऱ्या गल्लीतील सुदाम्याच्या पोह्यांची चव नक्कीच तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील. दडपे पोहे दडपे पोहे मुळात थोडे कच्चे असतात. पण, इथे नारळाच्या पाण्यात पूर्ण भिजवलेले दडपे पोहे आपल्याला खायला मिळतील. आता पोहे पूर्ण का भिजवतात, यावर ‘दडपे पोहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. ग्राहकाला सहज खाता यावेत म्हणून आम्ही ते पूर्ण भिजवतो,’ असे सांगण्यात आले. कच्चा कांदा आणि वरून फोडणी टाकलेले थंड, गोडसर दडपे पोहे एकदा तरी खावे, असे आहेत. कुटुंब रंगलंय पोह्यात संदेश भोसले या तरुणाने ‘सुदाम्याचे पोहे’ हे रेस्टॉरंट सुरू केले. गेली काही वर्षे हॉटेल व्यवसायात असलेल्या संदेशला काहीतरी वेगळे करायची इच्छा होती. चायनीज रेस्टॉरंट चालवल्यानंतर मराठी खाद्यपदार्थांत पुणेकर खवय्यांना काहीतरी वेगळे द्यावे, या विचारातून हे रेस्टॉरंट उभे राहिले. संदेशची आई आणि वडील दोघेही या व्यवसायात त्याला मदत करतात. सध्या संपूर्ण भोसले कुटुंबच या सुदाम्याच्या पोह्यांत रंगले आहे. Vertical Image:  English Headline:  sudama poha pune Author Type:  External Author रविराज गायकवाड हॉटेल महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  हॉटेल, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  sudama poha pune Marathi News: पोह्यांचे नऊ प्रकार आपल्याला मिळाले, तर नक्कीच आपला दिवस लाजवाब जाईल. होय, या पोह्यांचेही प्रकार आहेत. पुण्यातील ‘सुदाम्याचे पोहे’ या छोटेखानी हॉटेलमध्ये तुम्हाला हे पदार्थ पाहायला मिळतील. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2S5XTMk
Read More
जॅकी श्रॉफच्या आयुष्यात बायकोशिवाय होती 'ती' दुसरी व्यक्ती !

मुंबई : बॉलिवूडमध्ये अऩेक कलाकारांनी डॉन, गॅंगस्टर आणि अशा चॅलेंजिग भूमिका साकारल्या आहेत. पण, खऱ्या आयुष्यात ज्या अभिनेत्याची पर्सनॅलीटी अशीच दबंग आहे तो म्हणजे जॅकी श्रॉफ. आज जॅकी श्रॉफचा वाढदिवस आहे त्याला 62वर्षे पूर्ण होत आहेत. आजवर त्याने अऩेक सुपरहिट सिनेमे केले आणि लवकरच तो मुलगा टायगरसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॅकीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या पाच इन्टरेस्टिंग फॅक्ट्स !

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Eid Mubarak to all ... Happiness Always !!

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Jun 5, 2019 at 2:40am PDT

जॅकी श्रॉफने आजवर अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. पण, जॅकीची पर्सनल लाइफही एखाद्या सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. जाणून घ्या त्याच्याविषयी या पाच गोष्टी ज्या तुम्हाला याआधी माहित नसतील. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Hippy days

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Oct 7, 2018 at 1:24pm PDT

1. जॅकीची लव्हस्टोरी सिनेमाच्या एका रोमॅंटिक कथेप्रमाणेच आहे. जॅकीने त्याचं प्रेम कायम ठेवून गर्लफ्रेंडसोबतच विवाह केला. आयेशा त्याच्या बायकोचं नाव आहे. पण, आयेशा अतिशय श्रीमंत घराण्यातील मुलगी आहे. जेव्हा आयेशा आणि जॅकी डेट करत होते तेव्हा जॅकीची परिस्थिती सामान्य होती. गरीब घरातील असूनही जॅकी आणि आयेशा यांच्या प्रेमात कधी अडथळा आला नाही. वयाच्या 13 व्या वर्षी तो आयेशाला भेटला होता. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

#jiofilmfareawards2018

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Jan 24, 2018 at 7:55pm PST

2. आयेशाशिवाय होती जॅकीच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती 
जेव्हा जॅकी आयेशाला भेटला तेव्हा त्याच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती होती. एका मुलीवर तो प्रेम करत  होता. पण, ती परदेशात निघून गेली होती. आयेशाने जेव्हा जॅकीला प्रेमाची कबुली दिली तेव्हा, जॅकीने त्या मुलीविषयी तिला सांगितले. पण, पुढे लग्नाचा निर्णय घेताना आयेशाने त्या मुलीला पत्र लिहून त्यांच्या नात्याविषयी कळवण्यास सांगितले. त्यानंतर सुखाने जॅकी आणि आयेषा लग्नबंधनात अडकले. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Mar 13, 2017 at 11:02am PDT

3. तिने मला बदललं
एका मुलाखतीदरम्यान जॅकीने त्याच्या आणि आयेशाच्या नात्याविषयी सांगितले होते. जॅकी म्हणाला, ''ती माझ्यासाठी देवासमान आहे. तिच्यामुळेच माझं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. माझ्यासोबत ती चाळीमध्येही राहायला आली. पण, त्यानंतर मी स्वत: ला तिच्यासाठी बदलण्याचा निर्णय घेतला. माझ्या ड्रेसिंगमध्येही मी बदल केला."

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Mt eden auckland

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Nov 1, 2015 at 6:14am PST

4. फ्लाइट अटेंडन्टसाठी जॅकीने केला होता अर्ज पण...
जॅकीने फ्लाइट अटेंडन्टसाठी अर्ज केला होता पण, त्याला नकार देण्यात आला. पुरेसं शिक्षण नसल्याने तो रिजेक्ट झाला. 

5. जॅकी आहे जग्गू दादा 
जॅकीला जग्गू दादा म्हणून ओळखलं जायचं. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले होते की, त्याच्या भावाचे नाव जग्गू दादा होते. चाळीतील लोकांची तो काळजी घ्यायचा आणि त्यांना लागेल ती मदत करायचा. दुर्देवाने पाण्यात बुडलेल्या एका मुलाला वाचवताना त्याता मृत्यू झाला. पण, तिथून पुढे भावाची जबाबदारी जॅकीने हाती घेतली. म्हणून त्यालाही जग्गू दादा म्हणू लागले. 
 

News Item ID: 

599-news_story-1580484098

Mobile Device Headline: 

जॅकी श्रॉफच्या आयुष्यात बायकोशिवाय होती 'ती' दुसरी व्यक्ती !

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Manoranjan

Mobile Body: 

मुंबई : बॉलिवूडमध्ये अऩेक कलाकारांनी डॉन, गॅंगस्टर आणि अशा चॅलेंजिग भूमिका साकारल्या आहेत. पण, खऱ्या आयुष्यात ज्या अभिनेत्याची पर्सनॅलीटी अशीच दबंग आहे तो म्हणजे जॅकी श्रॉफ. आज जॅकी श्रॉफचा वाढदिवस आहे त्याला 62वर्षे पूर्ण होत आहेत. आजवर त्याने अऩेक सुपरहिट सिनेमे केले आणि लवकरच तो मुलगा टायगरसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॅकीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या पाच इन्टरेस्टिंग फॅक्ट्स !

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Eid Mubarak to all ... Happiness Always !!

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Jun 5, 2019 at 2:40am PDT

जॅकी श्रॉफने आजवर अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. पण, जॅकीची पर्सनल लाइफही एखाद्या सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. जाणून घ्या त्याच्याविषयी या पाच गोष्टी ज्या तुम्हाला याआधी माहित नसतील. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Hippy days

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Oct 7, 2018 at 1:24pm PDT

1. जॅकीची लव्हस्टोरी सिनेमाच्या एका रोमॅंटिक कथेप्रमाणेच आहे. जॅकीने त्याचं प्रेम कायम ठेवून गर्लफ्रेंडसोबतच विवाह केला. आयेशा त्याच्या बायकोचं नाव आहे. पण, आयेशा अतिशय श्रीमंत घराण्यातील मुलगी आहे. जेव्हा आयेशा आणि जॅकी डेट करत होते तेव्हा जॅकीची परिस्थिती सामान्य होती. गरीब घरातील असूनही जॅकी आणि आयेशा यांच्या प्रेमात कधी अडथळा आला नाही. वयाच्या 13 व्या वर्षी तो आयेशाला भेटला होता. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

#jiofilmfareawards2018

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Jan 24, 2018 at 7:55pm PST

2. आयेशाशिवाय होती जॅकीच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती 
जेव्हा जॅकी आयेशाला भेटला तेव्हा त्याच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती होती. एका मुलीवर तो प्रेम करत  होता. पण, ती परदेशात निघून गेली होती. आयेशाने जेव्हा जॅकीला प्रेमाची कबुली दिली तेव्हा, जॅकीने त्या मुलीविषयी तिला सांगितले. पण, पुढे लग्नाचा निर्णय घेताना आयेशाने त्या मुलीला पत्र लिहून त्यांच्या नात्याविषयी कळवण्यास सांगितले. त्यानंतर सुखाने जॅकी आणि आयेषा लग्नबंधनात अडकले. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Mar 13, 2017 at 11:02am PDT

3. तिने मला बदललं
एका मुलाखतीदरम्यान जॅकीने त्याच्या आणि आयेशाच्या नात्याविषयी सांगितले होते. जॅकी म्हणाला, ''ती माझ्यासाठी देवासमान आहे. तिच्यामुळेच माझं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. माझ्यासोबत ती चाळीमध्येही राहायला आली. पण, त्यानंतर मी स्वत: ला तिच्यासाठी बदलण्याचा निर्णय घेतला. माझ्या ड्रेसिंगमध्येही मी बदल केला."

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Mt eden auckland

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Nov 1, 2015 at 6:14am PST

4. फ्लाइट अटेंडन्टसाठी जॅकीने केला होता अर्ज पण...
जॅकीने फ्लाइट अटेंडन्टसाठी अर्ज केला होता पण, त्याला नकार देण्यात आला. पुरेसं शिक्षण नसल्याने तो रिजेक्ट झाला. 

5. जॅकी आहे जग्गू दादा 
जॅकीला जग्गू दादा म्हणून ओळखलं जायचं. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले होते की, त्याच्या भावाचे नाव जग्गू दादा होते. चाळीतील लोकांची तो काळजी घ्यायचा आणि त्यांना लागेल ती मदत करायचा. दुर्देवाने पाण्यात बुडलेल्या एका मुलाला वाचवताना त्याता मृत्यू झाला. पण, तिथून पुढे भावाची जबाबदारी जॅकीने हाती घेतली. म्हणून त्यालाही जग्गू दादा म्हणू लागले. 
 

Vertical Image: 

English Headline: 

Life and times of Bollywood great Jackie Shroff

Author Type: 

External Author

वृत्तसंस्था

जॅकी श्रॉफ

वाढदिवस

birthday

लग्न

मनोरंजन

बॉलिवूड

नवा चित्रपट

Search Functional Tags: 

जॅकी श्रॉफ, वाढदिवस, Birthday, लग्न, मनोरंजन, बॉलिवूड, नवा चित्रपट

Twitter Publish: 

Meta Description: 

Life and times of Bollywood great Jackie Shroff Happy Birthday : जॅकी श्रॉफने आजवर अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. पण, जॅकीची पर्सनल लाइफही एखाद्या सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. जाणून घ्या त्याच्याविषयी या पाच गोष्टी ज्या तुम्हाला याआधी माहित नसतील. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जॅकी श्रॉफच्या आयुष्यात बायकोशिवाय होती 'ती' दुसरी व्यक्ती ! मुंबई : बॉलिवूडमध्ये अऩेक कलाकारांनी डॉन, गॅंगस्टर आणि अशा चॅलेंजिग भूमिका साकारल्या आहेत. पण, खऱ्या आयुष्यात ज्या अभिनेत्याची पर्सनॅलीटी अशीच दबंग आहे तो म्हणजे जॅकी श्रॉफ. आज जॅकी श्रॉफचा वाढदिवस आहे त्याला 62वर्षे पूर्ण होत आहेत. आजवर त्याने अऩेक सुपरहिट सिनेमे केले आणि लवकरच तो मुलगा टायगरसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॅकीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या पाच इन्टरेस्टिंग फॅक्ट्स !         View this post on Instagram                   Eid Mubarak to all ... Happiness Always !! A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Jun 5, 2019 at 2:40am PDT जॅकी श्रॉफने आजवर अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. पण, जॅकीची पर्सनल लाइफही एखाद्या सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. जाणून घ्या त्याच्याविषयी या पाच गोष्टी ज्या तुम्हाला याआधी माहित नसतील.          View this post on Instagram                   Hippy days A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Oct 7, 2018 at 1:24pm PDT 1. जॅकीची लव्हस्टोरी सिनेमाच्या एका रोमॅंटिक कथेप्रमाणेच आहे. जॅकीने त्याचं प्रेम कायम ठेवून गर्लफ्रेंडसोबतच विवाह केला. आयेशा त्याच्या बायकोचं नाव आहे. पण, आयेशा अतिशय श्रीमंत घराण्यातील मुलगी आहे. जेव्हा आयेशा आणि जॅकी डेट करत होते तेव्हा जॅकीची परिस्थिती सामान्य होती. गरीब घरातील असूनही जॅकी आणि आयेशा यांच्या प्रेमात कधी अडथळा आला नाही. वयाच्या 13 व्या वर्षी तो आयेशाला भेटला होता.          View this post on Instagram                   #jiofilmfareawards2018 A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Jan 24, 2018 at 7:55pm PST 2. आयेशाशिवाय होती जॅकीच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती  जेव्हा जॅकी आयेशाला भेटला तेव्हा त्याच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती होती. एका मुलीवर तो प्रेम करत  होता. पण, ती परदेशात निघून गेली होती. आयेशाने जेव्हा जॅकीला प्रेमाची कबुली दिली तेव्हा, जॅकीने त्या मुलीविषयी तिला सांगितले. पण, पुढे लग्नाचा निर्णय घेताना आयेशाने त्या मुलीला पत्र लिहून त्यांच्या नात्याविषयी कळवण्यास सांगितले. त्यानंतर सुखाने जॅकी आणि आयेषा लग्नबंधनात अडकले.          View this post on Instagram                       A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Mar 13, 2017 at 11:02am PDT 3. तिने मला बदललं एका मुलाखतीदरम्यान जॅकीने त्याच्या आणि आयेशाच्या नात्याविषयी सांगितले होते. जॅकी म्हणाला, ''ती माझ्यासाठी देवासमान आहे. तिच्यामुळेच माझं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. माझ्यासोबत ती चाळीमध्येही राहायला आली. पण, त्यानंतर मी स्वत: ला तिच्यासाठी बदलण्याचा निर्णय घेतला. माझ्या ड्रेसिंगमध्येही मी बदल केला."         View this post on Instagram                   Mt eden auckland A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Nov 1, 2015 at 6:14am PST 4. फ्लाइट अटेंडन्टसाठी जॅकीने केला होता अर्ज पण... जॅकीने फ्लाइट अटेंडन्टसाठी अर्ज केला होता पण, त्याला नकार देण्यात आला. पुरेसं शिक्षण नसल्याने तो रिजेक्ट झाला.  5. जॅकी आहे जग्गू दादा  जॅकीला जग्गू दादा म्हणून ओळखलं जायचं. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले होते की, त्याच्या भावाचे नाव जग्गू दादा होते. चाळीतील लोकांची तो काळजी घ्यायचा आणि त्यांना लागेल ती मदत करायचा. दुर्देवाने पाण्यात बुडलेल्या एका मुलाला वाचवताना त्याता मृत्यू झाला. पण, तिथून पुढे भावाची जबाबदारी जॅकीने हाती घेतली. म्हणून त्यालाही जग्गू दादा म्हणू लागले.    News Item ID:  599-news_story-1580484098 Mobile Device Headline:  जॅकी श्रॉफच्या आयुष्यात बायकोशिवाय होती 'ती' दुसरी व्यक्ती ! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Manoranjan Mobile Body:  मुंबई : बॉलिवूडमध्ये अऩेक कलाकारांनी डॉन, गॅंगस्टर आणि अशा चॅलेंजिग भूमिका साकारल्या आहेत. पण, खऱ्या आयुष्यात ज्या अभिनेत्याची पर्सनॅलीटी अशीच दबंग आहे तो म्हणजे जॅकी श्रॉफ. आज जॅकी श्रॉफचा वाढदिवस आहे त्याला 62वर्षे पूर्ण होत आहेत. आजवर त्याने अऩेक सुपरहिट सिनेमे केले आणि लवकरच तो मुलगा टायगरसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॅकीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या पाच इन्टरेस्टिंग फॅक्ट्स !         View this post on Instagram                   Eid Mubarak to all ... Happiness Always !! A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Jun 5, 2019 at 2:40am PDT जॅकी श्रॉफने आजवर अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. पण, जॅकीची पर्सनल लाइफही एखाद्या सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. जाणून घ्या त्याच्याविषयी या पाच गोष्टी ज्या तुम्हाला याआधी माहित नसतील.          View this post on Instagram                   Hippy days A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Oct 7, 2018 at 1:24pm PDT 1. जॅकीची लव्हस्टोरी सिनेमाच्या एका रोमॅंटिक कथेप्रमाणेच आहे. जॅकीने त्याचं प्रेम कायम ठेवून गर्लफ्रेंडसोबतच विवाह केला. आयेशा त्याच्या बायकोचं नाव आहे. पण, आयेशा अतिशय श्रीमंत घराण्यातील मुलगी आहे. जेव्हा आयेशा आणि जॅकी डेट करत होते तेव्हा जॅकीची परिस्थिती सामान्य होती. गरीब घरातील असूनही जॅकी आणि आयेशा यांच्या प्रेमात कधी अडथळा आला नाही. वयाच्या 13 व्या वर्षी तो आयेशाला भेटला होता.          View this post on Instagram                   #jiofilmfareawards2018 A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Jan 24, 2018 at 7:55pm PST 2. आयेशाशिवाय होती जॅकीच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती  जेव्हा जॅकी आयेशाला भेटला तेव्हा त्याच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती होती. एका मुलीवर तो प्रेम करत  होता. पण, ती परदेशात निघून गेली होती. आयेशाने जेव्हा जॅकीला प्रेमाची कबुली दिली तेव्हा, जॅकीने त्या मुलीविषयी तिला सांगितले. पण, पुढे लग्नाचा निर्णय घेताना आयेशाने त्या मुलीला पत्र लिहून त्यांच्या नात्याविषयी कळवण्यास सांगितले. त्यानंतर सुखाने जॅकी आणि आयेषा लग्नबंधनात अडकले.          View this post on Instagram                       A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Mar 13, 2017 at 11:02am PDT 3. तिने मला बदललं एका मुलाखतीदरम्यान जॅकीने त्याच्या आणि आयेशाच्या नात्याविषयी सांगितले होते. जॅकी म्हणाला, ''ती माझ्यासाठी देवासमान आहे. तिच्यामुळेच माझं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. माझ्यासोबत ती चाळीमध्येही राहायला आली. पण, त्यानंतर मी स्वत: ला तिच्यासाठी बदलण्याचा निर्णय घेतला. माझ्या ड्रेसिंगमध्येही मी बदल केला."         View this post on Instagram                   Mt eden auckland A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Nov 1, 2015 at 6:14am PST 4. फ्लाइट अटेंडन्टसाठी जॅकीने केला होता अर्ज पण... जॅकीने फ्लाइट अटेंडन्टसाठी अर्ज केला होता पण, त्याला नकार देण्यात आला. पुरेसं शिक्षण नसल्याने तो रिजेक्ट झाला.  5. जॅकी आहे जग्गू दादा  जॅकीला जग्गू दादा म्हणून ओळखलं जायचं. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले होते की, त्याच्या भावाचे नाव जग्गू दादा होते. चाळीतील लोकांची तो काळजी घ्यायचा आणि त्यांना लागेल ती मदत करायचा. दुर्देवाने पाण्यात बुडलेल्या एका मुलाला वाचवताना त्याता मृत्यू झाला. पण, तिथून पुढे भावाची जबाबदारी जॅकीने हाती घेतली. म्हणून त्यालाही जग्गू दादा म्हणू लागले.    Vertical Image:  English Headline:  Life and times of Bollywood great Jackie Shroff Author Type:  External Author वृत्तसंस्था जॅकी श्रॉफ वाढदिवस birthday लग्न मनोरंजन बॉलिवूड नवा चित्रपट Search Functional Tags:  जॅकी श्रॉफ, वाढदिवस, Birthday, लग्न, मनोरंजन, बॉलिवूड, नवा चित्रपट Twitter Publish:  Meta Description:  Life and times of Bollywood great Jackie Shroff Happy Birthday : जॅकी श्रॉफने आजवर अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. पण, जॅकीची पर्सनल लाइफही एखाद्या सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. जाणून घ्या त्याच्याविषयी या पाच गोष्टी ज्या तुम्हाला याआधी माहित नसतील.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Sb5BV8
Read More
राजधानी मुंबई : अन्नासाठी दाहीदिशा... 

‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली,’ असे दु:ख भाळी लिहिलेल्यांसाठी शिवभोजन थाळी सुरू झाली असावी. महानगरी मुंबईत पोटापाण्यासाठी येणाऱ्या श्रमजीवींसाठी ही योजना शिवसेनेने निवडणुकीपूर्वी वचननाम्यात नमूद केली होती. भाजपने युतीत असताना या योजनेला ‘मम’ म्हटले नव्हते. आता शिवसेना सत्तेत आली अन्‌ या घोषणेची पूर्तता करण्याचे वचन कायम ठेवत थाळी सुरू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. या पूर्वीही शिवसेनेने कष्टकऱ्यांप्रती बांधिलकी ठेवत युती सरकारच्या कार्यकाळात एक रुपयात झुणका- भाकर योजना जाहीर केली होतीच. मुंबई हा शिवसेनेचा आत्मा. शिवसेनेचे चिंतनही ‘मुंबई फ्रेम’मधूनच होते, मुंबईकराला केंद्रबिंदू मानून चिंतनाची आखणी असते. त्यात गैर काहीही नाही. प्रत्येक पक्षाची भौगोलिक शक्तिस्थळे असतातच. पक्ष विस्तारला तरी निर्णयकार साधारणत: 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या चौकटीतच फिरतात. त्यामुळे चाळीतून निघून लोकलमध्ये लळत- लोंबकळत कामाचे ठिकाण गाठणाऱ्या चाकरमान्याला दिलासा देणारी आणि त्याचे पोट भरणारी योजना म्हणून झुणका- भाकर योजनेकडे पाहिले गेले. कार्यकर्त्यांना सरकार आल्याचे लाभ पोचवण्यासाठी झुणका-भाकर केंद्रांच्या चाव्या सोपवल्या गेल्या. ज्याच्या हाती सरकार असते तो अशा एजन्सीच्या खिरापती वाटतोच. त्यामुळे १९९५ मध्ये काही भाजप कार्यकर्त्यांनाही झुणका- भाकर केंद्रांचा लाभ झाला. एक रुपयामागे अनुदान दिले जात असल्याने लाभार्थींची यादी पाठवणे बंधनकारक झाले. सरकारी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी रोज जेऊन गेलेल्या नागरिकांची यादी पाठवणे आवश्‍यक ठरले. मग मतदारयाद्या कामी आल्या. त्यातल्या नावांची यादी तयार करून, प्रसंगी नक्‍कल मारून ती सरकारदरबारी पाठवणे सुरू झाले. त्यामुळे हजारो कोटींचे नुकसान झाले. चांगल्या योजनेचा बोऱ्या वाजला. पोट कुणाचे भरले हा प्रश्‍न तेवढा मागे उरला. 

‘झुणका-भाकर’चा नवा अवतार

२०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरू झाली, तेव्हा शिवसेनेने जनतेपर्यंत पोचण्यासाठी नव्या मार्गांचा विचार करणे सुरू केला. ग्रामीण भागासाठी कृषिआधारित योजना तयार करतानाच शहरी भागासाठी शिवसेनेने नवविचार करण्यावर जोर दिला. एक रुपयात आरोग्य तपासणी ही अभिनव कल्पना समोर आली आणि त्याचबरोबर भुकेल्यांसाठी आता एक रुपयात झुणका- भाकर योजना ही विस्तारित स्वरूपात दहा रुपयांत शिवभोजन असा नवा अवतार घेऊन समोर आली. सत्तेतले सहकारी बदलले, शिवसेनेचा शिवभोजनाचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही उचलून धरला. झुणका-भाकर ते शिवभोजन या काळात ‘अम्माज किचन’ या घोषणेमुळे तमिळनाडूत जयललिता सत्तेत आल्या. मग कर्नाटक, मध्य प्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यांत स्वस्त भोजन योजना वेगवेगळ्या स्वरूपात सुरू झाल्या. शिवसेनेचा या संदर्भातला आग्रह अन्य राज्यांतील या अनुभवांमुळे नव्या सहकाऱ्यांनी उचलून धरला. शपथविधीनंतर पहिल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या योजनांचा पाठपुरावा करण्याचा आग्रह धरला, त्यात ‘शिवभोजन’ अग्रक्रमावर होते. मग शहरी भागात दहा रुपयांच्या थाळीसाठी ५० रुपयांचे, तर ग्रामीण भागात ३५ रुपये अनुदान देण्याचे निश्‍चित झाले आणि योजना हजारेक ठिकाणी सुरू झाली. 

गरजूंनाच मिळावा लाभ
महाराष्ट्र प्रगत राज्यांत गणला जात असला तरी काही संस्थांनी केलेल्या पाहणीचे निष्कर्ष चिंताजनक आहेत. शहरी भागातील ६६ टक्‍के कुटुंबांना, तर ग्रामीण भागातल्या ४९ टक्‍के कुटुंबांना पुरेसे अन्न मिळते. याचा दुसरा आणि चिंता करण्याजोगा अर्थ म्हणजे उर्वरित कुटुंबांना आजही अन्नसुरक्षेची हमी नाही. हातावर पोट घेऊन जगणाऱ्या या घरांना ‘शिवभोजन’ किंवा तत्सम थाळीची खरी गरज. प्रजासत्ताकाच्या ७० व्या वर्षांत प्रगत राज्याचे हे वास्तव असेल तर ते चिंताजनक, पण आपल्याकडे राज्यकर्त्यांना या वास्तवाबद्दल खंत व्यक्‍त करण्याऐवजी त्याचे सोहळे करणे आवडते. प्रजासत्ताक दिनाला या उपक्रमाचे उद्‌घाटन करताना उपमुख्यमंत्री 
अजित पवार यांनी ज्यांना गरज आहे त्यांनीच या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले, ते योग्यच आहे. अस्वस्थ करणारी घटना घडली ती नंतर. पुण्यासारख्या महानगरात या भोजनाचा लाभ घेताना गर्दी उसळत असल्याने पुरवठादाराला पोलिस संरक्षण मागावे लागले. ही आपल्या सार्वजनिक आयुष्याची दुर्दशा आहे. 

पंक्तिप्रपंच आवश्‍यक
पुरुषाला रोज २ ते ३ हजार उष्मांकांची गरज असते. महिला गर्भवती, स्तनदा असेल तर गरज वेगळी आणि एरवी वेगळी. पण बहुतांश घरातील महिला भुकेली आहे. कुपोषित मुलांचे प्रमाण वाढते आहे. अशा ‘नाही रे’ वर्गासाठी कल्याणकारी योजना कोणतेही सरकार सुरू करत असते. त्या तशा आजही सुरू ठेवाव्या लागणे हे वाईटच, पण त्याचा लाभ घेण्यासाठी अन्यांनीही गर्दी करणे हे लाजिरवाणे. एखादी सरकारी योजना सुरू झाली की ती आपल्या पदरात कशी पाडून घेता येईल याचे मनसुबे प्रत्यक्षात आणले जातात. खोटे उत्पन्नाचे दाखले देऊन फायदे लाटणाऱ्या आपल्याकडच्या संस्कृतीत अनुदानाचा घास गरजूंच्या पोटात जाईल याची खात्री नाही. अन्नासाठी दाहीदिशा, आम्हा फिरविसी जगदीशा हे वास्तव. ते बदलण्यासाठी दहा रुपयात भोजन सुरू केले असेल, तर जिथे भूक आहे तीच पोटे भरतील याची काळजी घेणे गरजेचे आहे. भोजनाच्या सोहळ्यात असा पंक्तिप्रपंच करणे नव्या सरकारसाठी आवश्‍यक आहे.

News Item ID: 

599-news_story-1580496909

Mobile Device Headline: 

राजधानी मुंबई : अन्नासाठी दाहीदिशा... 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

mumbai-life

Mobile Body: 

‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली,’ असे दु:ख भाळी लिहिलेल्यांसाठी शिवभोजन थाळी सुरू झाली असावी. महानगरी मुंबईत पोटापाण्यासाठी येणाऱ्या श्रमजीवींसाठी ही योजना शिवसेनेने निवडणुकीपूर्वी वचननाम्यात नमूद केली होती. भाजपने युतीत असताना या योजनेला ‘मम’ म्हटले नव्हते. आता शिवसेना सत्तेत आली अन्‌ या घोषणेची पूर्तता करण्याचे वचन कायम ठेवत थाळी सुरू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. या पूर्वीही शिवसेनेने कष्टकऱ्यांप्रती बांधिलकी ठेवत युती सरकारच्या कार्यकाळात एक रुपयात झुणका- भाकर योजना जाहीर केली होतीच. मुंबई हा शिवसेनेचा आत्मा. शिवसेनेचे चिंतनही ‘मुंबई फ्रेम’मधूनच होते, मुंबईकराला केंद्रबिंदू मानून चिंतनाची आखणी असते. त्यात गैर काहीही नाही. प्रत्येक पक्षाची भौगोलिक शक्तिस्थळे असतातच. पक्ष विस्तारला तरी निर्णयकार साधारणत: 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या चौकटीतच फिरतात. त्यामुळे चाळीतून निघून लोकलमध्ये लळत- लोंबकळत कामाचे ठिकाण गाठणाऱ्या चाकरमान्याला दिलासा देणारी आणि त्याचे पोट भरणारी योजना म्हणून झुणका- भाकर योजनेकडे पाहिले गेले. कार्यकर्त्यांना सरकार आल्याचे लाभ पोचवण्यासाठी झुणका-भाकर केंद्रांच्या चाव्या सोपवल्या गेल्या. ज्याच्या हाती सरकार असते तो अशा एजन्सीच्या खिरापती वाटतोच. त्यामुळे १९९५ मध्ये काही भाजप कार्यकर्त्यांनाही झुणका- भाकर केंद्रांचा लाभ झाला. एक रुपयामागे अनुदान दिले जात असल्याने लाभार्थींची यादी पाठवणे बंधनकारक झाले. सरकारी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी रोज जेऊन गेलेल्या नागरिकांची यादी पाठवणे आवश्‍यक ठरले. मग मतदारयाद्या कामी आल्या. त्यातल्या नावांची यादी तयार करून, प्रसंगी नक्‍कल मारून ती सरकारदरबारी पाठवणे सुरू झाले. त्यामुळे हजारो कोटींचे नुकसान झाले. चांगल्या योजनेचा बोऱ्या वाजला. पोट कुणाचे भरले हा प्रश्‍न तेवढा मागे उरला. 

‘झुणका-भाकर’चा नवा अवतार

२०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरू झाली, तेव्हा शिवसेनेने जनतेपर्यंत पोचण्यासाठी नव्या मार्गांचा विचार करणे सुरू केला. ग्रामीण भागासाठी कृषिआधारित योजना तयार करतानाच शहरी भागासाठी शिवसेनेने नवविचार करण्यावर जोर दिला. एक रुपयात आरोग्य तपासणी ही अभिनव कल्पना समोर आली आणि त्याचबरोबर भुकेल्यांसाठी आता एक रुपयात झुणका- भाकर योजना ही विस्तारित स्वरूपात दहा रुपयांत शिवभोजन असा नवा अवतार घेऊन समोर आली. सत्तेतले सहकारी बदलले, शिवसेनेचा शिवभोजनाचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही उचलून धरला. झुणका-भाकर ते शिवभोजन या काळात ‘अम्माज किचन’ या घोषणेमुळे तमिळनाडूत जयललिता सत्तेत आल्या. मग कर्नाटक, मध्य प्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यांत स्वस्त भोजन योजना वेगवेगळ्या स्वरूपात सुरू झाल्या. शिवसेनेचा या संदर्भातला आग्रह अन्य राज्यांतील या अनुभवांमुळे नव्या सहकाऱ्यांनी उचलून धरला. शपथविधीनंतर पहिल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या योजनांचा पाठपुरावा करण्याचा आग्रह धरला, त्यात ‘शिवभोजन’ अग्रक्रमावर होते. मग शहरी भागात दहा रुपयांच्या थाळीसाठी ५० रुपयांचे, तर ग्रामीण भागात ३५ रुपये अनुदान देण्याचे निश्‍चित झाले आणि योजना हजारेक ठिकाणी सुरू झाली. 

गरजूंनाच मिळावा लाभ
महाराष्ट्र प्रगत राज्यांत गणला जात असला तरी काही संस्थांनी केलेल्या पाहणीचे निष्कर्ष चिंताजनक आहेत. शहरी भागातील ६६ टक्‍के कुटुंबांना, तर ग्रामीण भागातल्या ४९ टक्‍के कुटुंबांना पुरेसे अन्न मिळते. याचा दुसरा आणि चिंता करण्याजोगा अर्थ म्हणजे उर्वरित कुटुंबांना आजही अन्नसुरक्षेची हमी नाही. हातावर पोट घेऊन जगणाऱ्या या घरांना ‘शिवभोजन’ किंवा तत्सम थाळीची खरी गरज. प्रजासत्ताकाच्या ७० व्या वर्षांत प्रगत राज्याचे हे वास्तव असेल तर ते चिंताजनक, पण आपल्याकडे राज्यकर्त्यांना या वास्तवाबद्दल खंत व्यक्‍त करण्याऐवजी त्याचे सोहळे करणे आवडते. प्रजासत्ताक दिनाला या उपक्रमाचे उद्‌घाटन करताना उपमुख्यमंत्री 
अजित पवार यांनी ज्यांना गरज आहे त्यांनीच या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले, ते योग्यच आहे. अस्वस्थ करणारी घटना घडली ती नंतर. पुण्यासारख्या महानगरात या भोजनाचा लाभ घेताना गर्दी उसळत असल्याने पुरवठादाराला पोलिस संरक्षण मागावे लागले. ही आपल्या सार्वजनिक आयुष्याची दुर्दशा आहे. 

पंक्तिप्रपंच आवश्‍यक
पुरुषाला रोज २ ते ३ हजार उष्मांकांची गरज असते. महिला गर्भवती, स्तनदा असेल तर गरज वेगळी आणि एरवी वेगळी. पण बहुतांश घरातील महिला भुकेली आहे. कुपोषित मुलांचे प्रमाण वाढते आहे. अशा ‘नाही रे’ वर्गासाठी कल्याणकारी योजना कोणतेही सरकार सुरू करत असते. त्या तशा आजही सुरू ठेवाव्या लागणे हे वाईटच, पण त्याचा लाभ घेण्यासाठी अन्यांनीही गर्दी करणे हे लाजिरवाणे. एखादी सरकारी योजना सुरू झाली की ती आपल्या पदरात कशी पाडून घेता येईल याचे मनसुबे प्रत्यक्षात आणले जातात. खोटे उत्पन्नाचे दाखले देऊन फायदे लाटणाऱ्या आपल्याकडच्या संस्कृतीत अनुदानाचा घास गरजूंच्या पोटात जाईल याची खात्री नाही. अन्नासाठी दाहीदिशा, आम्हा फिरविसी जगदीशा हे वास्तव. ते बदलण्यासाठी दहा रुपयात भोजन सुरू केले असेल, तर जिथे भूक आहे तीच पोटे भरतील याची काळजी घेणे गरजेचे आहे. भोजनाच्या सोहळ्यात असा पंक्तिप्रपंच करणे नव्या सरकारसाठी आवश्‍यक आहे.

Vertical Image: 

English Headline: 

mrunalini naniwadekar article about food

Author Type: 

External Author

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई

mumbai

सरकार

government

मृणालिनी नानिवडेकर

Search Functional Tags: 

मुंबई, Mumbai, सरकार, Government, मृणालिनी नानिवडेकर

Twitter Publish: 

Meta Description: 

mrunalini naniwadekar article about food Marathi News: सरकार ‘नाहीरे’ वर्गासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू करत असते. अशा योजना आजही सुरू ठेवाव्या लागणे हे वाईटच, पण त्याचा लाभ घेण्यासाठी इतरांनी गर्दी करणे हे लाजिरवाणे आहे. तेव्हा शिवभोजन योजनेत जेथे भूक आहे तीच पोटे भरतील याची दक्षता घेतली पाहिजे.

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

शिवसेना

भाजप

उद्धव ठाकरे

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राजधानी मुंबई : अन्नासाठी दाहीदिशा...  ‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली,’ असे दु:ख भाळी लिहिलेल्यांसाठी शिवभोजन थाळी सुरू झाली असावी. महानगरी मुंबईत पोटापाण्यासाठी येणाऱ्या श्रमजीवींसाठी ही योजना शिवसेनेने निवडणुकीपूर्वी वचननाम्यात नमूद केली होती. भाजपने युतीत असताना या योजनेला ‘मम’ म्हटले नव्हते. आता शिवसेना सत्तेत आली अन्‌ या घोषणेची पूर्तता करण्याचे वचन कायम ठेवत थाळी सुरू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. या पूर्वीही शिवसेनेने कष्टकऱ्यांप्रती बांधिलकी ठेवत युती सरकारच्या कार्यकाळात एक रुपयात झुणका- भाकर योजना जाहीर केली होतीच. मुंबई हा शिवसेनेचा आत्मा. शिवसेनेचे चिंतनही ‘मुंबई फ्रेम’मधूनच होते, मुंबईकराला केंद्रबिंदू मानून चिंतनाची आखणी असते. त्यात गैर काहीही नाही. प्रत्येक पक्षाची भौगोलिक शक्तिस्थळे असतातच. पक्ष विस्तारला तरी निर्णयकार साधारणत:  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या चौकटीतच फिरतात. त्यामुळे चाळीतून निघून लोकलमध्ये लळत- लोंबकळत कामाचे ठिकाण गाठणाऱ्या चाकरमान्याला दिलासा देणारी आणि त्याचे पोट भरणारी योजना म्हणून झुणका- भाकर योजनेकडे पाहिले गेले. कार्यकर्त्यांना सरकार आल्याचे लाभ पोचवण्यासाठी झुणका-भाकर केंद्रांच्या चाव्या सोपवल्या गेल्या. ज्याच्या हाती सरकार असते तो अशा एजन्सीच्या खिरापती वाटतोच. त्यामुळे १९९५ मध्ये काही भाजप कार्यकर्त्यांनाही झुणका- भाकर केंद्रांचा लाभ झाला. एक रुपयामागे अनुदान दिले जात असल्याने लाभार्थींची यादी पाठवणे बंधनकारक झाले. सरकारी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी रोज जेऊन गेलेल्या नागरिकांची यादी पाठवणे आवश्‍यक ठरले. मग मतदारयाद्या कामी आल्या. त्यातल्या नावांची यादी तयार करून, प्रसंगी नक्‍कल मारून ती सरकारदरबारी पाठवणे सुरू झाले. त्यामुळे हजारो कोटींचे नुकसान झाले. चांगल्या योजनेचा बोऱ्या वाजला. पोट कुणाचे भरले हा प्रश्‍न तेवढा मागे उरला.  ‘झुणका-भाकर’चा नवा अवतार २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरू झाली, तेव्हा शिवसेनेने जनतेपर्यंत पोचण्यासाठी नव्या मार्गांचा विचार करणे सुरू केला. ग्रामीण भागासाठी कृषिआधारित योजना तयार करतानाच शहरी भागासाठी शिवसेनेने नवविचार करण्यावर जोर दिला. एक रुपयात आरोग्य तपासणी ही अभिनव कल्पना समोर आली आणि त्याचबरोबर भुकेल्यांसाठी आता एक रुपयात झुणका- भाकर योजना ही विस्तारित स्वरूपात दहा रुपयांत शिवभोजन असा नवा अवतार घेऊन समोर आली. सत्तेतले सहकारी बदलले, शिवसेनेचा शिवभोजनाचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही उचलून धरला. झुणका-भाकर ते शिवभोजन या काळात ‘अम्माज किचन’ या घोषणेमुळे तमिळनाडूत जयललिता सत्तेत आल्या. मग कर्नाटक, मध्य प्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यांत स्वस्त भोजन योजना वेगवेगळ्या स्वरूपात सुरू झाल्या. शिवसेनेचा या संदर्भातला आग्रह अन्य राज्यांतील या अनुभवांमुळे नव्या सहकाऱ्यांनी उचलून धरला. शपथविधीनंतर पहिल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या योजनांचा पाठपुरावा करण्याचा आग्रह धरला, त्यात ‘शिवभोजन’ अग्रक्रमावर होते. मग शहरी भागात दहा रुपयांच्या थाळीसाठी ५० रुपयांचे, तर ग्रामीण भागात ३५ रुपये अनुदान देण्याचे निश्‍चित झाले आणि योजना हजारेक ठिकाणी सुरू झाली.  गरजूंनाच मिळावा लाभ महाराष्ट्र प्रगत राज्यांत गणला जात असला तरी काही संस्थांनी केलेल्या पाहणीचे निष्कर्ष चिंताजनक आहेत. शहरी भागातील ६६ टक्‍के कुटुंबांना, तर ग्रामीण भागातल्या ४९ टक्‍के कुटुंबांना पुरेसे अन्न मिळते. याचा दुसरा आणि चिंता करण्याजोगा अर्थ म्हणजे उर्वरित कुटुंबांना आजही अन्नसुरक्षेची हमी नाही. हातावर पोट घेऊन जगणाऱ्या या घरांना ‘शिवभोजन’ किंवा तत्सम थाळीची खरी गरज. प्रजासत्ताकाच्या ७० व्या वर्षांत प्रगत राज्याचे हे वास्तव असेल तर ते चिंताजनक, पण आपल्याकडे राज्यकर्त्यांना या वास्तवाबद्दल खंत व्यक्‍त करण्याऐवजी त्याचे सोहळे करणे आवडते. प्रजासत्ताक दिनाला या उपक्रमाचे उद्‌घाटन करताना उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी ज्यांना गरज आहे त्यांनीच या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले, ते योग्यच आहे. अस्वस्थ करणारी घटना घडली ती नंतर. पुण्यासारख्या महानगरात या भोजनाचा लाभ घेताना गर्दी उसळत असल्याने पुरवठादाराला पोलिस संरक्षण मागावे लागले. ही आपल्या सार्वजनिक आयुष्याची दुर्दशा आहे.  पंक्तिप्रपंच आवश्‍यक पुरुषाला रोज २ ते ३ हजार उष्मांकांची गरज असते. महिला गर्भवती, स्तनदा असेल तर गरज वेगळी आणि एरवी वेगळी. पण बहुतांश घरातील महिला भुकेली आहे. कुपोषित मुलांचे प्रमाण वाढते आहे. अशा ‘नाही रे’ वर्गासाठी कल्याणकारी योजना कोणतेही सरकार सुरू करत असते. त्या तशा आजही सुरू ठेवाव्या लागणे हे वाईटच, पण त्याचा लाभ घेण्यासाठी अन्यांनीही गर्दी करणे हे लाजिरवाणे. एखादी सरकारी योजना सुरू झाली की ती आपल्या पदरात कशी पाडून घेता येईल याचे मनसुबे प्रत्यक्षात आणले जातात. खोटे उत्पन्नाचे दाखले देऊन फायदे लाटणाऱ्या आपल्याकडच्या संस्कृतीत अनुदानाचा घास गरजूंच्या पोटात जाईल याची खात्री नाही. अन्नासाठी दाहीदिशा, आम्हा फिरविसी जगदीशा हे वास्तव. ते बदलण्यासाठी दहा रुपयात भोजन सुरू केले असेल, तर जिथे भूक आहे तीच पोटे भरतील याची काळजी घेणे गरजेचे आहे. भोजनाच्या सोहळ्यात असा पंक्तिप्रपंच करणे नव्या सरकारसाठी आवश्‍यक आहे. News Item ID:  599-news_story-1580496909 Mobile Device Headline:  राजधानी मुंबई : अन्नासाठी दाहीदिशा...  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  mumbai-life Mobile Body:  ‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली,’ असे दु:ख भाळी लिहिलेल्यांसाठी शिवभोजन थाळी सुरू झाली असावी. महानगरी मुंबईत पोटापाण्यासाठी येणाऱ्या श्रमजीवींसाठी ही योजना शिवसेनेने निवडणुकीपूर्वी वचननाम्यात नमूद केली होती. भाजपने युतीत असताना या योजनेला ‘मम’ म्हटले नव्हते. आता शिवसेना सत्तेत आली अन्‌ या घोषणेची पूर्तता करण्याचे वचन कायम ठेवत थाळी सुरू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. या पूर्वीही शिवसेनेने कष्टकऱ्यांप्रती बांधिलकी ठेवत युती सरकारच्या कार्यकाळात एक रुपयात झुणका- भाकर योजना जाहीर केली होतीच. मुंबई हा शिवसेनेचा आत्मा. शिवसेनेचे चिंतनही ‘मुंबई फ्रेम’मधूनच होते, मुंबईकराला केंद्रबिंदू मानून चिंतनाची आखणी असते. त्यात गैर काहीही नाही. प्रत्येक पक्षाची भौगोलिक शक्तिस्थळे असतातच. पक्ष विस्तारला तरी निर्णयकार साधारणत:  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या चौकटीतच फिरतात. त्यामुळे चाळीतून निघून लोकलमध्ये लळत- लोंबकळत कामाचे ठिकाण गाठणाऱ्या चाकरमान्याला दिलासा देणारी आणि त्याचे पोट भरणारी योजना म्हणून झुणका- भाकर योजनेकडे पाहिले गेले. कार्यकर्त्यांना सरकार आल्याचे लाभ पोचवण्यासाठी झुणका-भाकर केंद्रांच्या चाव्या सोपवल्या गेल्या. ज्याच्या हाती सरकार असते तो अशा एजन्सीच्या खिरापती वाटतोच. त्यामुळे १९९५ मध्ये काही भाजप कार्यकर्त्यांनाही झुणका- भाकर केंद्रांचा लाभ झाला. एक रुपयामागे अनुदान दिले जात असल्याने लाभार्थींची यादी पाठवणे बंधनकारक झाले. सरकारी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी रोज जेऊन गेलेल्या नागरिकांची यादी पाठवणे आवश्‍यक ठरले. मग मतदारयाद्या कामी आल्या. त्यातल्या नावांची यादी तयार करून, प्रसंगी नक्‍कल मारून ती सरकारदरबारी पाठवणे सुरू झाले. त्यामुळे हजारो कोटींचे नुकसान झाले. चांगल्या योजनेचा बोऱ्या वाजला. पोट कुणाचे भरले हा प्रश्‍न तेवढा मागे उरला.  ‘झुणका-भाकर’चा नवा अवतार २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरू झाली, तेव्हा शिवसेनेने जनतेपर्यंत पोचण्यासाठी नव्या मार्गांचा विचार करणे सुरू केला. ग्रामीण भागासाठी कृषिआधारित योजना तयार करतानाच शहरी भागासाठी शिवसेनेने नवविचार करण्यावर जोर दिला. एक रुपयात आरोग्य तपासणी ही अभिनव कल्पना समोर आली आणि त्याचबरोबर भुकेल्यांसाठी आता एक रुपयात झुणका- भाकर योजना ही विस्तारित स्वरूपात दहा रुपयांत शिवभोजन असा नवा अवतार घेऊन समोर आली. सत्तेतले सहकारी बदलले, शिवसेनेचा शिवभोजनाचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही उचलून धरला. झुणका-भाकर ते शिवभोजन या काळात ‘अम्माज किचन’ या घोषणेमुळे तमिळनाडूत जयललिता सत्तेत आल्या. मग कर्नाटक, मध्य प्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यांत स्वस्त भोजन योजना वेगवेगळ्या स्वरूपात सुरू झाल्या. शिवसेनेचा या संदर्भातला आग्रह अन्य राज्यांतील या अनुभवांमुळे नव्या सहकाऱ्यांनी उचलून धरला. शपथविधीनंतर पहिल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या योजनांचा पाठपुरावा करण्याचा आग्रह धरला, त्यात ‘शिवभोजन’ अग्रक्रमावर होते. मग शहरी भागात दहा रुपयांच्या थाळीसाठी ५० रुपयांचे, तर ग्रामीण भागात ३५ रुपये अनुदान देण्याचे निश्‍चित झाले आणि योजना हजारेक ठिकाणी सुरू झाली.  गरजूंनाच मिळावा लाभ महाराष्ट्र प्रगत राज्यांत गणला जात असला तरी काही संस्थांनी केलेल्या पाहणीचे निष्कर्ष चिंताजनक आहेत. शहरी भागातील ६६ टक्‍के कुटुंबांना, तर ग्रामीण भागातल्या ४९ टक्‍के कुटुंबांना पुरेसे अन्न मिळते. याचा दुसरा आणि चिंता करण्याजोगा अर्थ म्हणजे उर्वरित कुटुंबांना आजही अन्नसुरक्षेची हमी नाही. हातावर पोट घेऊन जगणाऱ्या या घरांना ‘शिवभोजन’ किंवा तत्सम थाळीची खरी गरज. प्रजासत्ताकाच्या ७० व्या वर्षांत प्रगत राज्याचे हे वास्तव असेल तर ते चिंताजनक, पण आपल्याकडे राज्यकर्त्यांना या वास्तवाबद्दल खंत व्यक्‍त करण्याऐवजी त्याचे सोहळे करणे आवडते. प्रजासत्ताक दिनाला या उपक्रमाचे उद्‌घाटन करताना उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी ज्यांना गरज आहे त्यांनीच या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले, ते योग्यच आहे. अस्वस्थ करणारी घटना घडली ती नंतर. पुण्यासारख्या महानगरात या भोजनाचा लाभ घेताना गर्दी उसळत असल्याने पुरवठादाराला पोलिस संरक्षण मागावे लागले. ही आपल्या सार्वजनिक आयुष्याची दुर्दशा आहे.  पंक्तिप्रपंच आवश्‍यक पुरुषाला रोज २ ते ३ हजार उष्मांकांची गरज असते. महिला गर्भवती, स्तनदा असेल तर गरज वेगळी आणि एरवी वेगळी. पण बहुतांश घरातील महिला भुकेली आहे. कुपोषित मुलांचे प्रमाण वाढते आहे. अशा ‘नाही रे’ वर्गासाठी कल्याणकारी योजना कोणतेही सरकार सुरू करत असते. त्या तशा आजही सुरू ठेवाव्या लागणे हे वाईटच, पण त्याचा लाभ घेण्यासाठी अन्यांनीही गर्दी करणे हे लाजिरवाणे. एखादी सरकारी योजना सुरू झाली की ती आपल्या पदरात कशी पाडून घेता येईल याचे मनसुबे प्रत्यक्षात आणले जातात. खोटे उत्पन्नाचे दाखले देऊन फायदे लाटणाऱ्या आपल्याकडच्या संस्कृतीत अनुदानाचा घास गरजूंच्या पोटात जाईल याची खात्री नाही. अन्नासाठी दाहीदिशा, आम्हा फिरविसी जगदीशा हे वास्तव. ते बदलण्यासाठी दहा रुपयात भोजन सुरू केले असेल, तर जिथे भूक आहे तीच पोटे भरतील याची काळजी घेणे गरजेचे आहे. भोजनाच्या सोहळ्यात असा पंक्तिप्रपंच करणे नव्या सरकारसाठी आवश्‍यक आहे. Vertical Image:  English Headline:  mrunalini naniwadekar article about food Author Type:  External Author मृणालिनी नानिवडेकर मुंबई mumbai सरकार government मृणालिनी नानिवडेकर Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, सरकार, Government, मृणालिनी नानिवडेकर Twitter Publish:  Meta Description:  mrunalini naniwadekar article about food Marathi News: सरकार ‘नाहीरे’ वर्गासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू करत असते. अशा योजना आजही सुरू ठेवाव्या लागणे हे वाईटच, पण त्याचा लाभ घेण्यासाठी इतरांनी गर्दी करणे हे लाजिरवाणे आहे. तेव्हा शिवभोजन योजनेत जेथे भूक आहे तीच पोटे भरतील याची दक्षता घेतली पाहिजे. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई शिवसेना भाजप उद्धव ठाकरे महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2uPbOye
Read More
जयकिशन काकूभाई कैसे बने 'जैकी श्रॉफ', ये है पूरी कहानी https://ift.tt/31fw6Nw
Brexit: युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर, 47 वर्षांचं नातं संपुष्टात
"कारपूलिंग'ला महिलांची पसंती 

पुणे - दररोज कंपनीमध्ये वेळेत पोचायचे आहे, मात्र पीएमपीमधील गर्दी, खासगी वाहन नेण्यात वाहतूककोंडीचा मनस्ताप, प्रदूषण आणि त्यातही खिशाला लागणारी कात्री, हे सगळे टाळण्यासाठी सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील आयटी, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी "कारपूलिंग'ला अधिक प्राधान्य देत आहेत. सुरक्षित व परवडणाऱ्या दरात हा प्रवास होत असल्यामुळे महिला व त्यांचे कुटुंबीयही त्याबाबत निर्धास्त राहात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील काही वर्षांत "आयटी हब', "उद्योगनगरी' अशी जगभरात ओळख पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांना मिळाली. याच शहरामधील हिंजवडी, खराडी, मगरपट्टा यांसारख्या मोठ्या आयटी पार्क, आयटी कंपन्यांसह अन्य कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पुरुषांइतक्‍याच महिलाही वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या या महिला अधिकारी व कर्मचारी प्रारंभी नोकरीला जाण्यासाठी खासगी वाहन किंवा पीएमपी किंवा अन्य सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत होत्या. मात्र गर्दी, वेळेची उपलब्धता व अन्य कारणांमुळे आता "कारपूलिंग' सारख्या नावीन्यपूर्ण पर्यायास प्राधान्य देत आहेत. याबाबत खासगी कॅब सेवा पुरविणाऱ्या "क्विकराईड' या कंपनीने देशभातळीवर सर्वेक्षण केले आहे. 

कारपूलिंग म्हणजे काय ? 
ऑफिस अथवा कॉलेजला जाण्याचा मार्ग एकच असेल, तर अशा वेळी खासगी वाहनांचा वापर करण्याऐवजी तीन ते चार जणांनी एकत्रित येऊन एकाच चारचाकी वाहनातून जाणे म्हणजेच कारपूलिंग होय. मोबाईलच्या माध्यमातून याचे बुकिंग केले जाते. 

पुणे शहर देशात तिसरे 
देशातील तब्बल 45 टक्के महिला विविध कारणांसाठी कारपूलिंगचा वापर करतात. त्यामध्ये पुणे शहर तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे आम्ही केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून पुढे आले आहे. कारपूलिंगमध्ये सुरक्षितता हे मुख्य कारण आहे. तसेच दिवसभर आपल्या खासगी वाहनांची काळजी घेण्याचाही प्रश्‍न नाही. शहरात सरासरी 11 किलोमीटर कारपूलिंग करण्यात येत असून 10 किमीच्या प्रवासाला 33 मिनिटे इतका वेळ लागतो, अशी माहिती "क्विकराईड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एन. एम. राव यांनी दिली. 

लोहगावपासून मगरपट्टा या भागात जाण्यासाठी मी कारपूलिंगचा वापर करते. यामुळे माझे प्रवासाचे निम्मे पैसे वाचतात. ऑफिसमधून घरी जाण्यासाठी उशीर होतो तेव्हाही हा पर्याय मला उत्तम व तितकाच सुरक्षित वाटतो. 
- नेहा परवीन अंसारी, कर्मचारी, केपीओ कंपनी. 

कारपूलिंगचे फायदे 
* खासगी वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण 
* कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण 
* खासगी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्‍न निर्माण होत नाही 
* इंधनाची बचत व हरित पर्यावरणाचा उत्तम संदेश 

(क्विकराईड सर्व्हे 2018-2019 नुसार) 
देशातील पहिल्या चार प्रमुख शहरांमधील महिला "कारपूलर' 
शहर - महिला कार-पूलर यांची टक्केवारी 
केरळ - 51 टक्के 
बंगळूर - 45 टक्के 
पुणे - 42 टक्के 
चेन्नई - 40 टक्के 

पुण्यातील कारपूलिंगची वर्षभरातील आकडेवारी 
(क्विकराईडच्या सर्वेक्षणानुसार) 
कारपूलिंगचा वापर करणाऱ्यांची संख्या - 3 लाख 
किती किमीपर्यंत - 1.5 कोटी किमी 
कार्बन उत्सर्जन प्रतिबंध - 3 हजार 500 टन 

News Item ID: 

599-news_story-1580484566

Mobile Device Headline: 

"कारपूलिंग'ला महिलांची पसंती 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - दररोज कंपनीमध्ये वेळेत पोचायचे आहे, मात्र पीएमपीमधील गर्दी, खासगी वाहन नेण्यात वाहतूककोंडीचा मनस्ताप, प्रदूषण आणि त्यातही खिशाला लागणारी कात्री, हे सगळे टाळण्यासाठी सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील आयटी, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी "कारपूलिंग'ला अधिक प्राधान्य देत आहेत. सुरक्षित व परवडणाऱ्या दरात हा प्रवास होत असल्यामुळे महिला व त्यांचे कुटुंबीयही त्याबाबत निर्धास्त राहात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील काही वर्षांत "आयटी हब', "उद्योगनगरी' अशी जगभरात ओळख पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांना मिळाली. याच शहरामधील हिंजवडी, खराडी, मगरपट्टा यांसारख्या मोठ्या आयटी पार्क, आयटी कंपन्यांसह अन्य कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पुरुषांइतक्‍याच महिलाही वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या या महिला अधिकारी व कर्मचारी प्रारंभी नोकरीला जाण्यासाठी खासगी वाहन किंवा पीएमपी किंवा अन्य सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत होत्या. मात्र गर्दी, वेळेची उपलब्धता व अन्य कारणांमुळे आता "कारपूलिंग' सारख्या नावीन्यपूर्ण पर्यायास प्राधान्य देत आहेत. याबाबत खासगी कॅब सेवा पुरविणाऱ्या "क्विकराईड' या कंपनीने देशभातळीवर सर्वेक्षण केले आहे. 

कारपूलिंग म्हणजे काय ? 
ऑफिस अथवा कॉलेजला जाण्याचा मार्ग एकच असेल, तर अशा वेळी खासगी वाहनांचा वापर करण्याऐवजी तीन ते चार जणांनी एकत्रित येऊन एकाच चारचाकी वाहनातून जाणे म्हणजेच कारपूलिंग होय. मोबाईलच्या माध्यमातून याचे बुकिंग केले जाते. 

पुणे शहर देशात तिसरे 
देशातील तब्बल 45 टक्के महिला विविध कारणांसाठी कारपूलिंगचा वापर करतात. त्यामध्ये पुणे शहर तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे आम्ही केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून पुढे आले आहे. कारपूलिंगमध्ये सुरक्षितता हे मुख्य कारण आहे. तसेच दिवसभर आपल्या खासगी वाहनांची काळजी घेण्याचाही प्रश्‍न नाही. शहरात सरासरी 11 किलोमीटर कारपूलिंग करण्यात येत असून 10 किमीच्या प्रवासाला 33 मिनिटे इतका वेळ लागतो, अशी माहिती "क्विकराईड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एन. एम. राव यांनी दिली. 

लोहगावपासून मगरपट्टा या भागात जाण्यासाठी मी कारपूलिंगचा वापर करते. यामुळे माझे प्रवासाचे निम्मे पैसे वाचतात. ऑफिसमधून घरी जाण्यासाठी उशीर होतो तेव्हाही हा पर्याय मला उत्तम व तितकाच सुरक्षित वाटतो. 
- नेहा परवीन अंसारी, कर्मचारी, केपीओ कंपनी. 

कारपूलिंगचे फायदे 
* खासगी वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण 
* कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण 
* खासगी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्‍न निर्माण होत नाही 
* इंधनाची बचत व हरित पर्यावरणाचा उत्तम संदेश 

(क्विकराईड सर्व्हे 2018-2019 नुसार) 
देशातील पहिल्या चार प्रमुख शहरांमधील महिला "कारपूलर' 
शहर - महिला कार-पूलर यांची टक्केवारी 
केरळ - 51 टक्के 
बंगळूर - 45 टक्के 
पुणे - 42 टक्के 
चेन्नई - 40 टक्के 

पुण्यातील कारपूलिंगची वर्षभरातील आकडेवारी 
(क्विकराईडच्या सर्वेक्षणानुसार) 
कारपूलिंगचा वापर करणाऱ्यांची संख्या - 3 लाख 
किती किमीपर्यंत - 1.5 कोटी किमी 
कार्बन उत्सर्जन प्रतिबंध - 3 हजार 500 टन 

Vertical Image: 

English Headline: 

Women Prefer Carpooling

Author Type: 

External Author

अक्षता पवार

पुणे

प्रदूषण

पिंपरी-चिंचवड

महिला

women

वाहतूक कोंडी

इंधन

पर्यावरण

environment

Search Functional Tags: 

पुणे, प्रदूषण, पिंपरी-चिंचवड, महिला, women, वाहतूक कोंडी, इंधन, पर्यावरण, Environment

Twitter Publish: 

Meta Description: 

Women Prefer Carpooling Marathi News: सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील आयटी, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी "कारपूलिंग'ला अधिक प्राधान्य देत आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

"कारपूलिंग'ला महिलांची पसंती  पुणे - दररोज कंपनीमध्ये वेळेत पोचायचे आहे, मात्र पीएमपीमधील गर्दी, खासगी वाहन नेण्यात वाहतूककोंडीचा मनस्ताप, प्रदूषण आणि त्यातही खिशाला लागणारी कात्री, हे सगळे टाळण्यासाठी सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील आयटी, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी "कारपूलिंग'ला अधिक प्राधान्य देत आहेत. सुरक्षित व परवडणाऱ्या दरात हा प्रवास होत असल्यामुळे महिला व त्यांचे कुटुंबीयही त्याबाबत निर्धास्त राहात आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मागील काही वर्षांत "आयटी हब', "उद्योगनगरी' अशी जगभरात ओळख पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांना मिळाली. याच शहरामधील हिंजवडी, खराडी, मगरपट्टा यांसारख्या मोठ्या आयटी पार्क, आयटी कंपन्यांसह अन्य कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पुरुषांइतक्‍याच महिलाही वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या या महिला अधिकारी व कर्मचारी प्रारंभी नोकरीला जाण्यासाठी खासगी वाहन किंवा पीएमपी किंवा अन्य सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत होत्या. मात्र गर्दी, वेळेची उपलब्धता व अन्य कारणांमुळे आता "कारपूलिंग' सारख्या नावीन्यपूर्ण पर्यायास प्राधान्य देत आहेत. याबाबत खासगी कॅब सेवा पुरविणाऱ्या "क्विकराईड' या कंपनीने देशभातळीवर सर्वेक्षण केले आहे.  कारपूलिंग म्हणजे काय ?  ऑफिस अथवा कॉलेजला जाण्याचा मार्ग एकच असेल, तर अशा वेळी खासगी वाहनांचा वापर करण्याऐवजी तीन ते चार जणांनी एकत्रित येऊन एकाच चारचाकी वाहनातून जाणे म्हणजेच कारपूलिंग होय. मोबाईलच्या माध्यमातून याचे बुकिंग केले जाते.  पुणे शहर देशात तिसरे  देशातील तब्बल 45 टक्के महिला विविध कारणांसाठी कारपूलिंगचा वापर करतात. त्यामध्ये पुणे शहर तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे आम्ही केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून पुढे आले आहे. कारपूलिंगमध्ये सुरक्षितता हे मुख्य कारण आहे. तसेच दिवसभर आपल्या खासगी वाहनांची काळजी घेण्याचाही प्रश्‍न नाही. शहरात सरासरी 11 किलोमीटर कारपूलिंग करण्यात येत असून 10 किमीच्या प्रवासाला 33 मिनिटे इतका वेळ लागतो, अशी माहिती "क्विकराईड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एन. एम. राव यांनी दिली.  लोहगावपासून मगरपट्टा या भागात जाण्यासाठी मी कारपूलिंगचा वापर करते. यामुळे माझे प्रवासाचे निम्मे पैसे वाचतात. ऑफिसमधून घरी जाण्यासाठी उशीर होतो तेव्हाही हा पर्याय मला उत्तम व तितकाच सुरक्षित वाटतो.  - नेहा परवीन अंसारी, कर्मचारी, केपीओ कंपनी.  कारपूलिंगचे फायदे  * खासगी वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण  * कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण  * खासगी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्‍न निर्माण होत नाही  * इंधनाची बचत व हरित पर्यावरणाचा उत्तम संदेश  (क्विकराईड सर्व्हे 2018-2019 नुसार)  देशातील पहिल्या चार प्रमुख शहरांमधील महिला "कारपूलर'  शहर - महिला कार-पूलर यांची टक्केवारी  केरळ - 51 टक्के  बंगळूर - 45 टक्के  पुणे - 42 टक्के  चेन्नई - 40 टक्के  पुण्यातील कारपूलिंगची वर्षभरातील आकडेवारी  (क्विकराईडच्या सर्वेक्षणानुसार)  कारपूलिंगचा वापर करणाऱ्यांची संख्या - 3 लाख  किती किमीपर्यंत - 1.5 कोटी किमी  कार्बन उत्सर्जन प्रतिबंध - 3 हजार 500 टन  News Item ID:  599-news_story-1580484566 Mobile Device Headline:  "कारपूलिंग'ला महिलांची पसंती  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - दररोज कंपनीमध्ये वेळेत पोचायचे आहे, मात्र पीएमपीमधील गर्दी, खासगी वाहन नेण्यात वाहतूककोंडीचा मनस्ताप, प्रदूषण आणि त्यातही खिशाला लागणारी कात्री, हे सगळे टाळण्यासाठी सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील आयटी, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी "कारपूलिंग'ला अधिक प्राधान्य देत आहेत. सुरक्षित व परवडणाऱ्या दरात हा प्रवास होत असल्यामुळे महिला व त्यांचे कुटुंबीयही त्याबाबत निर्धास्त राहात आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मागील काही वर्षांत "आयटी हब', "उद्योगनगरी' अशी जगभरात ओळख पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांना मिळाली. याच शहरामधील हिंजवडी, खराडी, मगरपट्टा यांसारख्या मोठ्या आयटी पार्क, आयटी कंपन्यांसह अन्य कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पुरुषांइतक्‍याच महिलाही वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या या महिला अधिकारी व कर्मचारी प्रारंभी नोकरीला जाण्यासाठी खासगी वाहन किंवा पीएमपी किंवा अन्य सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत होत्या. मात्र गर्दी, वेळेची उपलब्धता व अन्य कारणांमुळे आता "कारपूलिंग' सारख्या नावीन्यपूर्ण पर्यायास प्राधान्य देत आहेत. याबाबत खासगी कॅब सेवा पुरविणाऱ्या "क्विकराईड' या कंपनीने देशभातळीवर सर्वेक्षण केले आहे.  कारपूलिंग म्हणजे काय ?  ऑफिस अथवा कॉलेजला जाण्याचा मार्ग एकच असेल, तर अशा वेळी खासगी वाहनांचा वापर करण्याऐवजी तीन ते चार जणांनी एकत्रित येऊन एकाच चारचाकी वाहनातून जाणे म्हणजेच कारपूलिंग होय. मोबाईलच्या माध्यमातून याचे बुकिंग केले जाते.  पुणे शहर देशात तिसरे  देशातील तब्बल 45 टक्के महिला विविध कारणांसाठी कारपूलिंगचा वापर करतात. त्यामध्ये पुणे शहर तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे आम्ही केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून पुढे आले आहे. कारपूलिंगमध्ये सुरक्षितता हे मुख्य कारण आहे. तसेच दिवसभर आपल्या खासगी वाहनांची काळजी घेण्याचाही प्रश्‍न नाही. शहरात सरासरी 11 किलोमीटर कारपूलिंग करण्यात येत असून 10 किमीच्या प्रवासाला 33 मिनिटे इतका वेळ लागतो, अशी माहिती "क्विकराईड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एन. एम. राव यांनी दिली.  लोहगावपासून मगरपट्टा या भागात जाण्यासाठी मी कारपूलिंगचा वापर करते. यामुळे माझे प्रवासाचे निम्मे पैसे वाचतात. ऑफिसमधून घरी जाण्यासाठी उशीर होतो तेव्हाही हा पर्याय मला उत्तम व तितकाच सुरक्षित वाटतो.  - नेहा परवीन अंसारी, कर्मचारी, केपीओ कंपनी.  कारपूलिंगचे फायदे  * खासगी वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण  * कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण  * खासगी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्‍न निर्माण होत नाही  * इंधनाची बचत व हरित पर्यावरणाचा उत्तम संदेश  (क्विकराईड सर्व्हे 2018-2019 नुसार)  देशातील पहिल्या चार प्रमुख शहरांमधील महिला "कारपूलर'  शहर - महिला कार-पूलर यांची टक्केवारी  केरळ - 51 टक्के  बंगळूर - 45 टक्के  पुणे - 42 टक्के  चेन्नई - 40 टक्के  पुण्यातील कारपूलिंगची वर्षभरातील आकडेवारी  (क्विकराईडच्या सर्वेक्षणानुसार)  कारपूलिंगचा वापर करणाऱ्यांची संख्या - 3 लाख  किती किमीपर्यंत - 1.5 कोटी किमी  कार्बन उत्सर्जन प्रतिबंध - 3 हजार 500 टन  Vertical Image:  English Headline:  Women Prefer Carpooling Author Type:  External Author अक्षता पवार पुणे प्रदूषण पिंपरी-चिंचवड महिला women वाहतूक कोंडी इंधन पर्यावरण environment Search Functional Tags:  पुणे, प्रदूषण, पिंपरी-चिंचवड, महिला, women, वाहतूक कोंडी, इंधन, पर्यावरण, Environment Twitter Publish:  Meta Description:  Women Prefer Carpooling Marathi News: सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील आयटी, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी "कारपूलिंग'ला अधिक प्राधान्य देत आहेत. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RMVpU7
Read More
BREXIT: 47 साल बाद EU से बाहर हुआ ब्रिटेन, जानिए भारत पर क्या होगा असर? https://ift.tt/3aYQQ0o

Thursday, January 30, 2020

अजय देवगन की \"तान्हाजी\" का बॉक्स ऑफिस तहलका- 300 करोड़ क्लब में धमाकेदार एंट्री

अजय देवगन की \"तान्हाजी\" का बॉक्स ऑफिस तहलका- 300 करोड़ क्लब में धमाकेदार एंट्री

January 30, 2020 0 Comments
अजय देवगन की 100वीं फिल्म तान्हाजी सिर्फ भारत ही नहीं, बल्कि दुनियाभर में तहलका मचा रही है। फिल्म ने जहां भारत में 228 करोड़ का आंकड़ा पार क...
Read More
Box Office: अजय देवगन की तानाजी की रिकॅार्ड कमाई के आगे फेल हुई स्ट्रीट डांसर और पंगा !

Box Office: अजय देवगन की तानाजी की रिकॅार्ड कमाई के आगे फेल हुई स्ट्रीट डांसर और पंगा !

January 30, 2020 0 Comments
साल 2020 की सबसे बड़ी फिल्म बन चुकी है अजय देवगन की तानाजी द अनसंग वॅारियर। फिल्म अपने रिलीज के 19 दिन बाद भी सिनेमाघर से कमाई  बटोर रही है।...
Read More
Box Office: अजय देवगन का तहलका- तान्हाजी ने शाहरुख खान की सबसे बड़ी फिल्म को किया पीछे

Box Office: अजय देवगन का तहलका- तान्हाजी ने शाहरुख खान की सबसे बड़ी फिल्म को किया पीछे

January 30, 2020 0 Comments
अजय देवगन की फिल्म तान्हाजी अपने तीसरे हफ्ते में भी धमाकेदार कमाई कर रही है। अब तक फिल्म का कुल कलेक्शन 228.96 करोड़ तक पहुंच चुका है। पंगा ...
Read More
BOX OFFICE: भारत ही नहीं, ओवरसीज में भी दिल जीत रही है कंगना रनौत की \"पंगा\"

BOX OFFICE: भारत ही नहीं, ओवरसीज में भी दिल जीत रही है कंगना रनौत की \"पंगा\"

January 30, 2020 0 Comments
कंगना रनौत- जस्सी गिल स्टारर फिल्म 'पंगा' लोगों के दिलों में खास जगह बना चुकी है। धीमी ओपनिंग के बाद फिल्म ने वीकेंड पर शानदार कमाई ...
Read More
Box Office: वरुण धवन की स्ट्रीट डांसर की धाकड़ कमाई, कंगना रनौत की पंगा का बुरा हाल !

Box Office: वरुण धवन की स्ट्रीट डांसर की धाकड़ कमाई, कंगना रनौत की पंगा का बुरा हाल !

January 30, 2020 0 Comments
साल 2020 की सबसे बड़ी टक्कर की बात की जाए तो वो रही वरुण धवन की स्ट्रीट डांसर 3डी और कंगना रनौत की पंगा के बीच। एक तरफ जहां स्ट्रीट डांसर 3ड...
Read More
बॉक्स ऑफिस पर इस हफ्ते जवानी जानेमन से लेकर गुल मकई तक ये फिल्में हो रही हैं रिलीज- किसका पलड़ा भारी

बॉक्स ऑफिस पर इस हफ्ते जवानी जानेमन से लेकर गुल मकई तक ये फिल्में हो रही हैं रिलीज- किसका पलड़ा भारी

January 30, 2020 0 Comments
हर शुक्रवार बॉलीवुड सितारे अपनी किस्मत अजमाते हैं। किसी की फिल्म सुपरहिट तो किसी की फ्लॉप साबित होती है। पिछले शुक्रवार श्रद्धा कपूर और वरुण...
Read More
BOX OFFICE: कंगना रनौत की फिल्म \"पंगा\" का जलवा जारी- जबरदस्त रहा वीकेंड कलेक्शन

BOX OFFICE: कंगना रनौत की फिल्म \"पंगा\" का जलवा जारी- जबरदस्त रहा वीकेंड कलेक्शन

January 30, 2020 0 Comments
कंगना रनौत स्टारर फिल्म 'पंगा' बॉक्स ऑफिस पर पॉजिटिव वर्ड ऑफ माउथ की वजह से जबरदस्त प्रदर्शन कर रही है। जहां शुक्रवार को फिल्म ने 2....
Read More
BOX OFFICE: वरुण- श्रद्धा की 'स्ट्रीट डांसर 3डी ने गणतंत्र दिवस पर मचाई धूम, रिकॅार्ड तोड़

BOX OFFICE: वरुण- श्रद्धा की 'स्ट्रीट डांसर 3डी ने गणतंत्र दिवस पर मचाई धूम, रिकॅार्ड तोड़

January 30, 2020 0 Comments
वरुण धवन- श्रद्धा कपूर की फिल्म स्ट्रीट डांसर 3डी इस शुक्रवार रिलीज हो चुकी है। रेमो डिसूजा के निर्देशन में बनी यह डांस फिल्म दर्शकों के बीच...
Read More
तानाजी 3rd वीकेंड बॉक्स ऑफिस - अजय देवगन की रिकॉर्ड कमाई, सलमान - अक्षय सब पीछे

तानाजी 3rd वीकेंड बॉक्स ऑफिस - अजय देवगन की रिकॉर्ड कमाई, सलमान - अक्षय सब पीछे

January 30, 2020 0 Comments
अजय देवगन स्टारर तानाजी बॉक्स ऑफिस पर तीसरे वीकेंड भी डटी हुई है और फिल्म ने केवल तीन दिनों में 27.7 करोड़ की कमाई कर सबको चौंका दिया। फिल्म...
Read More
\"तान्हाजी\" DAY 15 बॉक्स ऑफिस: अजय देवगन की 200 करोड़ क्लब में धमाकेदार एंट्री

\"तान्हाजी\" DAY 15 बॉक्स ऑफिस: अजय देवगन की 200 करोड़ क्लब में धमाकेदार एंट्री

January 30, 2020 0 Comments
इतिहास पर बनी अजय देवगन, सैफ अली खान, काजोल की फिल्म तान्हाजी ने अपने 15वें दिन बॉक्स ऑफिस पर 200 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। फिल्म सुपर...
Read More
BOX OFFICE: 2020 की दूसरी बड़ी ओपनर बनी वरुण- श्रद्धा की 'स्ट्रीट डांसर 3डी', जानें कलेक्शन

BOX OFFICE: 2020 की दूसरी बड़ी ओपनर बनी वरुण- श्रद्धा की 'स्ट्रीट डांसर 3डी', जानें कलेक्शन

January 30, 2020 0 Comments
वरुण धवन- श्रद्धा कपूर की फिल्म स्ट्रीट डांसर 3डी इस शुक्रवार रिलीज हो चुकी है। रेमो डिसूजा के निर्देशन में बनी यह डांस फिल्म काफी सुर्खियों...
Read More
BOX OFFICE: कंगना रनौत की \"पंगा\"- तारीफ मिली, लेकिन धीमा रहा ओपनिंग कलेक्शन

BOX OFFICE: कंगना रनौत की \"पंगा\"- तारीफ मिली, लेकिन धीमा रहा ओपनिंग कलेक्शन

January 30, 2020 0 Comments
अश्विनी अय्यर तिवारी के निर्देशन में बनी फिल्म 'पंगा' तारीफ पर तारीफ पा रही है। फिल्म के विषय को बहुत सराहा जा रहा है। जहां समीक्षको...
Read More
अजय देवगन की ''तान्हाजी'' का मुंबई में धमाकेदार कलेक्शन- 100 करोड़ के साथ सिर्फ बाहुबली से पीछे

अजय देवगन की ''तान्हाजी'' का मुंबई में धमाकेदार कलेक्शन- 100 करोड़ के साथ सिर्फ बाहुबली से पीछे

January 30, 2020 0 Comments
अजय देवगन- सैफ अली कान की फिल्म तान्हाजी बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। भारत में 197.45 करोड़ के कुल कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट हो चुकी ह...
Read More
Tanhaji Box Office: अजय देवगन की तानाजी रचेगी इतिहास, रफ्तार से धड़ाधड़ कमाई !

Tanhaji Box Office: अजय देवगन की तानाजी रचेगी इतिहास, रफ्तार से धड़ाधड़ कमाई !

January 30, 2020 0 Comments
अजय देवगन, सैफ अली खान और काजोल की तानाजी द अनसंग वॅारियर धुआंधार कमाई कर रही है। फिल्म की नजर 200 करोड़ को पार करने की है। दर्शक दूसरे वीके...
Read More
ओवरसीज Box Office में करोड़ों की कमाई, ऋतिक-सलमान आगे, अक्षय कुमार को झटका, रिपोर्ट कार्ड !

ओवरसीज Box Office में करोड़ों की कमाई, ऋतिक-सलमान आगे, अक्षय कुमार को झटका, रिपोर्ट कार्ड !

January 30, 2020 0 Comments
साल 2020 में बॉक्स ऑफिस पर कई चर्चित फिल्मों की टक्कर देखने मिलेगी। खासकर अक्षय कुमार और सलमान खान के बीच। दोनों ईद पर अपनी बहुप्रतिक्षित फि...
Read More
औरंगाबादेतील ऐतिहासिक पुलांची होणार डागडुजी 

औरंगाबाद : शहरातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, घाटी, रस्ते, अंगणवाडी, शाळा बांधकाम व दुरुस्ती, क्रीडा विद्यापीठ, पाणंद रस्ते, विद्युत ट्रान्स्फॉर्मर, जिल्हा रुग्णालय व पोलिस विभागाला आवश्‍यक असणाऱ्या डीव्ही कारसाठी एकूण 325.50 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार   

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नियोजन विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी घेत असलेल्या आढाव्यात श्री. पवार बोलत होते.

हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन  

ते म्हणाले, की मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्‍यक असणाऱ्या निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने शहरातील रस्त्यातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयासाठी (घाटी) निधीची भरीव तरतूद करणे, करोडीतील क्रीडा विद्यापीठ, शहरातील तीन ऐतिहासिक दरवाजांचे पूल यांच्यासाठीची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल.

हेही वाचा : राजमुद्रा टाळा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष  

घाटीसाठी विशेष निधी देण्याची आवश्‍यकता आहे. अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती, वर्गशाळा खोल्या बांधकाम व दुरुस्तीकरिता सीएसआर आणि मनरेगाअंतर्गत निधी उपलब्ध करण्याच्या सूचना श्री. पवार यांनी दिल्या. जिल्ह्याच्या 265 कोटींच्या नियतव्ययामध्ये 310 कोटींच्या वाढीव मागणीमध्ये अतिरिक्त 15.50 कोटी रुपयांची वाढ करून एकूण 325.50 कोटी रुपयांच्या मंजूर नियतव्ययास प्रारूप आराखड्यात मंजुरी देण्यात येत असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. 

आकाशचे कौतुक  
स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्मांना आदरांजली वाहण्यात आली; तसेच औरंगाबाद तालुक्‍यातील हातमाळीच्या सतरावर्षीय राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्या आकाश मच्छिंद्र खिल्लारे याचे कौतुक श्री. पवार यांनी केले.

News Item ID: 

599-news_story-1580410087

Mobile Device Headline: 

औरंगाबादेतील ऐतिहासिक पुलांची होणार डागडुजी 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद : शहरातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, घाटी, रस्ते, अंगणवाडी, शाळा बांधकाम व दुरुस्ती, क्रीडा विद्यापीठ, पाणंद रस्ते, विद्युत ट्रान्स्फॉर्मर, जिल्हा रुग्णालय व पोलिस विभागाला आवश्‍यक असणाऱ्या डीव्ही कारसाठी एकूण 325.50 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार   

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नियोजन विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी घेत असलेल्या आढाव्यात श्री. पवार बोलत होते.

हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन  

ते म्हणाले, की मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्‍यक असणाऱ्या निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने शहरातील रस्त्यातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयासाठी (घाटी) निधीची भरीव तरतूद करणे, करोडीतील क्रीडा विद्यापीठ, शहरातील तीन ऐतिहासिक दरवाजांचे पूल यांच्यासाठीची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल.

हेही वाचा : राजमुद्रा टाळा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष  

घाटीसाठी विशेष निधी देण्याची आवश्‍यकता आहे. अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती, वर्गशाळा खोल्या बांधकाम व दुरुस्तीकरिता सीएसआर आणि मनरेगाअंतर्गत निधी उपलब्ध करण्याच्या सूचना श्री. पवार यांनी दिल्या. जिल्ह्याच्या 265 कोटींच्या नियतव्ययामध्ये 310 कोटींच्या वाढीव मागणीमध्ये अतिरिक्त 15.50 कोटी रुपयांची वाढ करून एकूण 325.50 कोटी रुपयांच्या मंजूर नियतव्ययास प्रारूप आराखड्यात मंजुरी देण्यात येत असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. 

आकाशचे कौतुक  
स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्मांना आदरांजली वाहण्यात आली; तसेच औरंगाबाद तालुक्‍यातील हातमाळीच्या सतरावर्षीय राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्या आकाश मच्छिंद्र खिल्लारे याचे कौतुक श्री. पवार यांनी केले.

Vertical Image: 

English Headline: 

News About Aurangabad's Historic Bridges

Author Type: 

External Author

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद

aurangabad

पोलिस

विभाग

sections

अजित पवार

ajit pawar

विकास

अर्थसंकल्प

union budget

पूल

हुतात्मा

पुरस्कार

awards

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, पोलिस, विभाग, Sections, अजित पवार, Ajit Pawar, विकास, अर्थसंकल्प, Union Budget, पूल, हुतात्मा, पुरस्कार, Awards

Twitter Publish: 

Meta Keyword: 

News About Aurangabad's Historic Bridges

Meta Description: 

News About Aurangabad's Historic Bridges मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्‍यक असणाऱ्या निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने शहरातील रस्त्यातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयासाठी (घाटी) निधीची भरीव तरतूद करणे,

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

औरंगाबादेतील ऐतिहासिक पुलांची होणार डागडुजी  औरंगाबाद : शहरातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, घाटी, रस्ते, अंगणवाडी, शाळा बांधकाम व दुरुस्ती, क्रीडा विद्यापीठ, पाणंद रस्ते, विद्युत ट्रान्स्फॉर्मर, जिल्हा रुग्णालय व पोलिस विभागाला आवश्‍यक असणाऱ्या डीव्ही कारसाठी एकूण 325.50 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार    विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नियोजन विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी घेत असलेल्या आढाव्यात श्री. पवार बोलत होते. हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन   ते म्हणाले, की मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्‍यक असणाऱ्या निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने शहरातील रस्त्यातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयासाठी (घाटी) निधीची भरीव तरतूद करणे, करोडीतील क्रीडा विद्यापीठ, शहरातील तीन ऐतिहासिक दरवाजांचे पूल यांच्यासाठीची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल. हेही वाचा : राजमुद्रा टाळा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष   घाटीसाठी विशेष निधी देण्याची आवश्‍यकता आहे. अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती, वर्गशाळा खोल्या बांधकाम व दुरुस्तीकरिता सीएसआर आणि मनरेगाअंतर्गत निधी उपलब्ध करण्याच्या सूचना श्री. पवार यांनी दिल्या. जिल्ह्याच्या 265 कोटींच्या नियतव्ययामध्ये 310 कोटींच्या वाढीव मागणीमध्ये अतिरिक्त 15.50 कोटी रुपयांची वाढ करून एकूण 325.50 कोटी रुपयांच्या मंजूर नियतव्ययास प्रारूप आराखड्यात मंजुरी देण्यात येत असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.  आकाशचे कौतुक   स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्मांना आदरांजली वाहण्यात आली; तसेच औरंगाबाद तालुक्‍यातील हातमाळीच्या सतरावर्षीय राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्या आकाश मच्छिंद्र खिल्लारे याचे कौतुक श्री. पवार यांनी केले. News Item ID:  599-news_story-1580410087 Mobile Device Headline:  औरंगाबादेतील ऐतिहासिक पुलांची होणार डागडुजी  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : शहरातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, घाटी, रस्ते, अंगणवाडी, शाळा बांधकाम व दुरुस्ती, क्रीडा विद्यापीठ, पाणंद रस्ते, विद्युत ट्रान्स्फॉर्मर, जिल्हा रुग्णालय व पोलिस विभागाला आवश्‍यक असणाऱ्या डीव्ही कारसाठी एकूण 325.50 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार    विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नियोजन विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी घेत असलेल्या आढाव्यात श्री. पवार बोलत होते. हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन   ते म्हणाले, की मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्‍यक असणाऱ्या निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने शहरातील रस्त्यातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयासाठी (घाटी) निधीची भरीव तरतूद करणे, करोडीतील क्रीडा विद्यापीठ, शहरातील तीन ऐतिहासिक दरवाजांचे पूल यांच्यासाठीची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल. हेही वाचा : राजमुद्रा टाळा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष   घाटीसाठी विशेष निधी देण्याची आवश्‍यकता आहे. अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती, वर्गशाळा खोल्या बांधकाम व दुरुस्तीकरिता सीएसआर आणि मनरेगाअंतर्गत निधी उपलब्ध करण्याच्या सूचना श्री. पवार यांनी दिल्या. जिल्ह्याच्या 265 कोटींच्या नियतव्ययामध्ये 310 कोटींच्या वाढीव मागणीमध्ये अतिरिक्त 15.50 कोटी रुपयांची वाढ करून एकूण 325.50 कोटी रुपयांच्या मंजूर नियतव्ययास प्रारूप आराखड्यात मंजुरी देण्यात येत असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.  आकाशचे कौतुक   स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्मांना आदरांजली वाहण्यात आली; तसेच औरंगाबाद तालुक्‍यातील हातमाळीच्या सतरावर्षीय राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्या आकाश मच्छिंद्र खिल्लारे याचे कौतुक श्री. पवार यांनी केले. Vertical Image:  English Headline:  News About Aurangabad's Historic Bridges Author Type:  External Author राजेभाऊ मोगल औरंगाबाद aurangabad पोलिस विभाग sections अजित पवार ajit pawar विकास अर्थसंकल्प union budget पूल हुतात्मा पुरस्कार awards Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, पोलिस, विभाग, Sections, अजित पवार, Ajit Pawar, विकास, अर्थसंकल्प, Union Budget, पूल, हुतात्मा, पुरस्कार, Awards Twitter Publish:  Meta Keyword:  News About Aurangabad's Historic Bridges Meta Description:  News About Aurangabad's Historic Bridges मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्‍यक असणाऱ्या निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने शहरातील रस्त्यातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयासाठी (घाटी) निधीची भरीव तरतूद करणे, Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2uQLq6U
Read More
Video: टू सोलो सोल्स...

सोलो ट्रॅव्हलर

नाव - साक्षी रामपाल
शहर - नवी दिल्ली
काम - मल्टिनॅशनल कंपनीमध्ये ऑपरेशन्स मॅनेजर

कल्पना करा की, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत एका ट्रीपला एकत्रित गेला आहात आणि तुमचे मित्र ट्रीपनंतर तुम्हाला तिथेच एकटीला सोडून घरी परतले. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपली सोलो ट्रॅव्हलर, साक्षी. सध्या एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये उच्चपदावर कार्यरत आहे. पाच वर्षांपूर्वी ती मैक्लोडगंज इथे तिच्या मित्रमैत्रिणींसोबत फिरायला गेली होती. त्या वेळी तिला स्थानिकांकडून ‘ट्राएंड ट्रेक’विषयी माहिती मिळाली. तिला हा ट्रेक करायचा होता; पण तिच्या मित्रांना  यामध्ये काही रस नव्हता. त्यांनी तिला परत येण्याचा खूप आग्रह धरला; परंतु साक्षीचा निर्धार पक्का होता. अखेरीस, ते तिला तिथेच सोडून परतले. साक्षीने स्थानिकांच्या मदतीने हा ट्रेक उत्तमरीत्या पूर्ण केला. ती सांगते, ‘मी एकटी आहे म्हणून घाबरले नाही. संपूर्ण रात्र चहाच्या टपरीमध्ये एकटीने घालवली. पहाडी लोकांचे आदरातिथ्यही अनुभवले.’

या आकस्मिक घटनेनंतर सुरू झाला साक्षीचा ‘सोलो ट्रॅव्हलिंग’चा प्रवास. ती सांगते, ‘मी एकटीने प्रवास करू शकते. तर मी माझ्या जीवनातील इतर जबाबदाऱ्यादेखील एकटीने उत्तमरीत्या पार पाडू शकते, हा आत्मविश्वास या घटनेमुळे आला.’ साक्षीने आजवर भारतातील १५६ ठिकाणे, ४८ शहरे व १ देश असा सुमारे ७ हजार ४७८ किलोमीटरचा प्रवास एकटीने केला आहे. ती म्हणते, ‘रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडी सुटका करून घ्यायची असल्यास मी प्रवास करते, मला एखादी गोष्ट साजरी करायची असते तेव्हाही मी प्रवास करते. मला काहीतरी किंवा कोणालातरी विसरायचे असते तेव्हादेखील मी प्रवास करते. ’ यावरून समजलेच असेल, की, साक्षीला प्रवासाची किती आवड आहे.  साक्षीने सोलो ट्रॅव्हल्ससाठी सोशल माध्यमांद्वारे ग्रुप तयार केले आहेत. ज्याद्वारे ती एकट्या प्रवाशांना मार्गदर्शन करते. अनेक परदेशी सोलो ट्रॅव्हलर्सना भारतातील त्यांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी ती मदत करते. तिची लहान बहीणदेखील तिच्याचप्रमाणे सोलो ट्रॅव्हलिंग करते. दोघींचे फेसबुक, इनस्टाग्रामवर ‘टू सोलो सोल्स’ या नावाने पेज आहे, तसेच याच नावाने यू-ट्यूब चॅनेलदेखील आहे.

News Item ID: 

599-news_story-1580412963

Mobile Device Headline: 

Video: टू सोलो सोल्स...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

womens-corner

Mobile Body: 

सोलो ट्रॅव्हलर

नाव - साक्षी रामपाल
शहर - नवी दिल्ली
काम - मल्टिनॅशनल कंपनीमध्ये ऑपरेशन्स मॅनेजर

कल्पना करा की, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत एका ट्रीपला एकत्रित गेला आहात आणि तुमचे मित्र ट्रीपनंतर तुम्हाला तिथेच एकटीला सोडून घरी परतले. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपली सोलो ट्रॅव्हलर, साक्षी. सध्या एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये उच्चपदावर कार्यरत आहे. पाच वर्षांपूर्वी ती मैक्लोडगंज इथे तिच्या मित्रमैत्रिणींसोबत फिरायला गेली होती. त्या वेळी तिला स्थानिकांकडून ‘ट्राएंड ट्रेक’विषयी माहिती मिळाली. तिला हा ट्रेक करायचा होता; पण तिच्या मित्रांना  यामध्ये काही रस नव्हता. त्यांनी तिला परत येण्याचा खूप आग्रह धरला; परंतु साक्षीचा निर्धार पक्का होता. अखेरीस, ते तिला तिथेच सोडून परतले. साक्षीने स्थानिकांच्या मदतीने हा ट्रेक उत्तमरीत्या पूर्ण केला. ती सांगते, ‘मी एकटी आहे म्हणून घाबरले नाही. संपूर्ण रात्र चहाच्या टपरीमध्ये एकटीने घालवली. पहाडी लोकांचे आदरातिथ्यही अनुभवले.’

या आकस्मिक घटनेनंतर सुरू झाला साक्षीचा ‘सोलो ट्रॅव्हलिंग’चा प्रवास. ती सांगते, ‘मी एकटीने प्रवास करू शकते. तर मी माझ्या जीवनातील इतर जबाबदाऱ्यादेखील एकटीने उत्तमरीत्या पार पाडू शकते, हा आत्मविश्वास या घटनेमुळे आला.’ साक्षीने आजवर भारतातील १५६ ठिकाणे, ४८ शहरे व १ देश असा सुमारे ७ हजार ४७८ किलोमीटरचा प्रवास एकटीने केला आहे. ती म्हणते, ‘रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडी सुटका करून घ्यायची असल्यास मी प्रवास करते, मला एखादी गोष्ट साजरी करायची असते तेव्हाही मी प्रवास करते. मला काहीतरी किंवा कोणालातरी विसरायचे असते तेव्हादेखील मी प्रवास करते. ’ यावरून समजलेच असेल, की, साक्षीला प्रवासाची किती आवड आहे.  साक्षीने सोलो ट्रॅव्हल्ससाठी सोशल माध्यमांद्वारे ग्रुप तयार केले आहेत. ज्याद्वारे ती एकट्या प्रवाशांना मार्गदर्शन करते. अनेक परदेशी सोलो ट्रॅव्हलर्सना भारतातील त्यांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी ती मदत करते. तिची लहान बहीणदेखील तिच्याचप्रमाणे सोलो ट्रॅव्हलिंग करते. दोघींचे फेसबुक, इनस्टाग्रामवर ‘टू सोलो सोल्स’ या नावाने पेज आहे, तसेच याच नावाने यू-ट्यूब चॅनेलदेखील आहे.

Vertical Image: 

English Headline: 

sakshi rampal article Solo traveler

Author Type: 

External Author

शिल्पा परांडेकर

मैत्रीण

Search Functional Tags: 

मैत्रीण

Twitter Publish: 

Meta Description: 

sakshi rampal article Solo traveler Marathi News: कल्पना करा की, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत एका ट्रीपला एकत्रित गेला आहात आणि तुमचे मित्र ट्रीपनंतर तुम्हाला तिथेच एकटीला सोडून घरी परतले. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video: टू सोलो सोल्स... सोलो ट्रॅव्हलर नाव - साक्षी रामपाल शहर - नवी दिल्ली काम - मल्टिनॅशनल कंपनीमध्ये ऑपरेशन्स मॅनेजर कल्पना करा की, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत एका ट्रीपला एकत्रित गेला आहात आणि तुमचे मित्र ट्रीपनंतर तुम्हाला तिथेच एकटीला सोडून घरी परतले. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आपली सोलो ट्रॅव्हलर, साक्षी. सध्या एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये उच्चपदावर कार्यरत आहे. पाच वर्षांपूर्वी ती मैक्लोडगंज इथे तिच्या मित्रमैत्रिणींसोबत फिरायला गेली होती. त्या वेळी तिला स्थानिकांकडून ‘ट्राएंड ट्रेक’विषयी माहिती मिळाली. तिला हा ट्रेक करायचा होता; पण तिच्या मित्रांना  यामध्ये काही रस नव्हता. त्यांनी तिला परत येण्याचा खूप आग्रह धरला; परंतु साक्षीचा निर्धार पक्का होता. अखेरीस, ते तिला तिथेच सोडून परतले. साक्षीने स्थानिकांच्या मदतीने हा ट्रेक उत्तमरीत्या पूर्ण केला. ती सांगते, ‘मी एकटी आहे म्हणून घाबरले नाही. संपूर्ण रात्र चहाच्या टपरीमध्ये एकटीने घालवली. पहाडी लोकांचे आदरातिथ्यही अनुभवले.’ या आकस्मिक घटनेनंतर सुरू झाला साक्षीचा ‘सोलो ट्रॅव्हलिंग’चा प्रवास. ती सांगते, ‘मी एकटीने प्रवास करू शकते. तर मी माझ्या जीवनातील इतर जबाबदाऱ्यादेखील एकटीने उत्तमरीत्या पार पाडू शकते, हा आत्मविश्वास या घटनेमुळे आला.’ साक्षीने आजवर भारतातील १५६ ठिकाणे, ४८ शहरे व १ देश असा सुमारे ७ हजार ४७८ किलोमीटरचा प्रवास एकटीने केला आहे. ती म्हणते, ‘रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडी सुटका करून घ्यायची असल्यास मी प्रवास करते, मला एखादी गोष्ट साजरी करायची असते तेव्हाही मी प्रवास करते. मला काहीतरी किंवा कोणालातरी विसरायचे असते तेव्हादेखील मी प्रवास करते. ’ यावरून समजलेच असेल, की, साक्षीला प्रवासाची किती आवड आहे.  साक्षीने सोलो ट्रॅव्हल्ससाठी सोशल माध्यमांद्वारे ग्रुप तयार केले आहेत. ज्याद्वारे ती एकट्या प्रवाशांना मार्गदर्शन करते. अनेक परदेशी सोलो ट्रॅव्हलर्सना भारतातील त्यांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी ती मदत करते. तिची लहान बहीणदेखील तिच्याचप्रमाणे सोलो ट्रॅव्हलिंग करते. दोघींचे फेसबुक, इनस्टाग्रामवर ‘टू सोलो सोल्स’ या नावाने पेज आहे, तसेच याच नावाने यू-ट्यूब चॅनेलदेखील आहे. News Item ID:  599-news_story-1580412963 Mobile Device Headline:  Video: टू सोलो सोल्स... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  womens-corner Mobile Body:  सोलो ट्रॅव्हलर नाव - साक्षी रामपाल शहर - नवी दिल्ली काम - मल्टिनॅशनल कंपनीमध्ये ऑपरेशन्स मॅनेजर कल्पना करा की, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत एका ट्रीपला एकत्रित गेला आहात आणि तुमचे मित्र ट्रीपनंतर तुम्हाला तिथेच एकटीला सोडून घरी परतले. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आपली सोलो ट्रॅव्हलर, साक्षी. सध्या एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये उच्चपदावर कार्यरत आहे. पाच वर्षांपूर्वी ती मैक्लोडगंज इथे तिच्या मित्रमैत्रिणींसोबत फिरायला गेली होती. त्या वेळी तिला स्थानिकांकडून ‘ट्राएंड ट्रेक’विषयी माहिती मिळाली. तिला हा ट्रेक करायचा होता; पण तिच्या मित्रांना  यामध्ये काही रस नव्हता. त्यांनी तिला परत येण्याचा खूप आग्रह धरला; परंतु साक्षीचा निर्धार पक्का होता. अखेरीस, ते तिला तिथेच सोडून परतले. साक्षीने स्थानिकांच्या मदतीने हा ट्रेक उत्तमरीत्या पूर्ण केला. ती सांगते, ‘मी एकटी आहे म्हणून घाबरले नाही. संपूर्ण रात्र चहाच्या टपरीमध्ये एकटीने घालवली. पहाडी लोकांचे आदरातिथ्यही अनुभवले.’ या आकस्मिक घटनेनंतर सुरू झाला साक्षीचा ‘सोलो ट्रॅव्हलिंग’चा प्रवास. ती सांगते, ‘मी एकटीने प्रवास करू शकते. तर मी माझ्या जीवनातील इतर जबाबदाऱ्यादेखील एकटीने उत्तमरीत्या पार पाडू शकते, हा आत्मविश्वास या घटनेमुळे आला.’ साक्षीने आजवर भारतातील १५६ ठिकाणे, ४८ शहरे व १ देश असा सुमारे ७ हजार ४७८ किलोमीटरचा प्रवास एकटीने केला आहे. ती म्हणते, ‘रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडी सुटका करून घ्यायची असल्यास मी प्रवास करते, मला एखादी गोष्ट साजरी करायची असते तेव्हाही मी प्रवास करते. मला काहीतरी किंवा कोणालातरी विसरायचे असते तेव्हादेखील मी प्रवास करते. ’ यावरून समजलेच असेल, की, साक्षीला प्रवासाची किती आवड आहे.  साक्षीने सोलो ट्रॅव्हल्ससाठी सोशल माध्यमांद्वारे ग्रुप तयार केले आहेत. ज्याद्वारे ती एकट्या प्रवाशांना मार्गदर्शन करते. अनेक परदेशी सोलो ट्रॅव्हलर्सना भारतातील त्यांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी ती मदत करते. तिची लहान बहीणदेखील तिच्याचप्रमाणे सोलो ट्रॅव्हलिंग करते. दोघींचे फेसबुक, इनस्टाग्रामवर ‘टू सोलो सोल्स’ या नावाने पेज आहे, तसेच याच नावाने यू-ट्यूब चॅनेलदेखील आहे. Vertical Image:  English Headline:  sakshi rampal article Solo traveler Author Type:  External Author शिल्पा परांडेकर मैत्रीण Search Functional Tags:  मैत्रीण Twitter Publish:  Meta Description:  sakshi rampal article Solo traveler Marathi News: कल्पना करा की, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत एका ट्रीपला एकत्रित गेला आहात आणि तुमचे मित्र ट्रीपनंतर तुम्हाला तिथेच एकटीला सोडून घरी परतले. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38N1zZU
Read More
फडणवीस सरकारच्या निर्णयास महाविकास आघाडीची कात्री 

मुंबई - आणीबाणीच्या निर्णयाला विरोध करताना ज्यांनी तुरुंगवास भोगला, त्यांना फडणवीस सरकारने सुरू केलेल्या पेन्शन योजनेला लगाम लावण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेतला जाणार आहे. जानेवारी 2018 पासून राज्यातील 3267 जणांना या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात आला असून, त्यासाठी तब्बल 29 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. ही योजनाच गैर असल्याने ती बंद करावी, अशी मागणी मंत्री नितीन राऊत यांनी सुरुवातीलाच केली होती, तर विधी व न्याय विभागानेदेखील या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीवर आक्षेप घेत ताशेरे ओढले होते. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय जनता पक्षाने आणीबाणीबाबत देशभरात ठोस भूमिका घेतली होती. तत्कालीन सरकारचा आणीबाणी लागू करण्याचा निर्णय हा कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्षाचा विषय बनला होता. मध्य प्रदेशमधील तत्कालीन भाजप सरकारने आणीबाणीतल्या बंदीवानांना पेन्शन योजना लागू केली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातदेखील ही योजना लागू करण्यात आली. ही योजना प्रत्यक्षात जुलै 2018 मध्ये जाहीर केलेली असली तरी, लाभार्थ्यांना जानेवारी 2018 पासूनच पेन्शन देण्यात आली होती. ज्या बंदीवानाने एक महिन्याचा तुरुंगवास भोगला, त्यांना दरमहा दहा हजार रुपयांची पेन्शन देण्यात येते, तर ज्यांनी एक महिन्यांपेक्षा कमी तुरुंगवास भोगला, त्यांना दरमहा 5 हजार रुपये देण्यात येतात. यासाठीचे निकष वादग्रस्त असतानाही तत्कालीन सरकारने ही योजना रेटल्याने प्रशासनात नाराजी होती. 

वित्त विभागाचे ताशेरे 
केवळ शंभर रुपयांच्या स्टॅंपवर तुरुंगवास भोगल्याचे प्रतिज्ञापत्र दिले तरी त्यांना पेन्शन लागू करावी, अशी अट असल्याने ही योजना वादात सापडणार, असे सांगण्यात आले होते. 

आतापर्यंत राज्यातील 3 हजार 267 जणांना या योजनेतून पेन्शनचा लाभ मिळत असून, सुमारे 1200 जणांचे अर्ज लाभार्थी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

विधी व न्याय विभाग, वित्त विभागाने या योजनेवर आक्षेप घेतले होते. ही योजना व्यवहार्य नसल्याचे ताशेरेही ओढण्यात आले होते. 

News Item ID: 

599-news_story-1580398644

Mobile Device Headline: 

फडणवीस सरकारच्या निर्णयास महाविकास आघाडीची कात्री 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - आणीबाणीच्या निर्णयाला विरोध करताना ज्यांनी तुरुंगवास भोगला, त्यांना फडणवीस सरकारने सुरू केलेल्या पेन्शन योजनेला लगाम लावण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेतला जाणार आहे. जानेवारी 2018 पासून राज्यातील 3267 जणांना या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात आला असून, त्यासाठी तब्बल 29 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. ही योजनाच गैर असल्याने ती बंद करावी, अशी मागणी मंत्री नितीन राऊत यांनी सुरुवातीलाच केली होती, तर विधी व न्याय विभागानेदेखील या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीवर आक्षेप घेत ताशेरे ओढले होते. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय जनता पक्षाने आणीबाणीबाबत देशभरात ठोस भूमिका घेतली होती. तत्कालीन सरकारचा आणीबाणी लागू करण्याचा निर्णय हा कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्षाचा विषय बनला होता. मध्य प्रदेशमधील तत्कालीन भाजप सरकारने आणीबाणीतल्या बंदीवानांना पेन्शन योजना लागू केली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातदेखील ही योजना लागू करण्यात आली. ही योजना प्रत्यक्षात जुलै 2018 मध्ये जाहीर केलेली असली तरी, लाभार्थ्यांना जानेवारी 2018 पासूनच पेन्शन देण्यात आली होती. ज्या बंदीवानाने एक महिन्याचा तुरुंगवास भोगला, त्यांना दरमहा दहा हजार रुपयांची पेन्शन देण्यात येते, तर ज्यांनी एक महिन्यांपेक्षा कमी तुरुंगवास भोगला, त्यांना दरमहा 5 हजार रुपये देण्यात येतात. यासाठीचे निकष वादग्रस्त असतानाही तत्कालीन सरकारने ही योजना रेटल्याने प्रशासनात नाराजी होती. 

वित्त विभागाचे ताशेरे 
केवळ शंभर रुपयांच्या स्टॅंपवर तुरुंगवास भोगल्याचे प्रतिज्ञापत्र दिले तरी त्यांना पेन्शन लागू करावी, अशी अट असल्याने ही योजना वादात सापडणार, असे सांगण्यात आले होते. 

आतापर्यंत राज्यातील 3 हजार 267 जणांना या योजनेतून पेन्शनचा लाभ मिळत असून, सुमारे 1200 जणांचे अर्ज लाभार्थी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

विधी व न्याय विभाग, वित्त विभागाने या योजनेवर आक्षेप घेतले होते. ही योजना व्यवहार्य नसल्याचे ताशेरेही ओढण्यात आले होते. 

Vertical Image: 

English Headline: 

maha vikas aghadi cancel pension plan

Author Type: 

External Author

संजय मिस्कीन

आणीबाणी

emergency

मुंबई

mumbai

नितीन राऊत

nitin raut

भारत

भाजप

महाराष्ट्र

maharashtra

प्रशासन

administrations

Search Functional Tags: 

आणीबाणी, Emergency, मुंबई, Mumbai, नितीन राऊत, Nitin Raut, भारत, भाजप, महाराष्ट्र, Maharashtra, प्रशासन, Administrations

Twitter Publish: 

Meta Description: 

maha vikas aghadi cancel pension plan Marathi News: आणीबाणीच्या निर्णयाला विरोध करताना ज्यांनी तुरुंगवास भोगला, त्यांना फडणवीस सरकारने सुरू केलेल्या पेन्शन योजनेला लगाम लावण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेतला जाणार आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

भारतीय जनता पक्ष

भाजप

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

फडणवीस सरकारच्या निर्णयास महाविकास आघाडीची कात्री  मुंबई - आणीबाणीच्या निर्णयाला विरोध करताना ज्यांनी तुरुंगवास भोगला, त्यांना फडणवीस सरकारने सुरू केलेल्या पेन्शन योजनेला लगाम लावण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेतला जाणार आहे. जानेवारी 2018 पासून राज्यातील 3267 जणांना या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात आला असून, त्यासाठी तब्बल 29 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. ही योजनाच गैर असल्याने ती बंद करावी, अशी मागणी मंत्री नितीन राऊत यांनी सुरुवातीलाच केली होती, तर विधी व न्याय विभागानेदेखील या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीवर आक्षेप घेत ताशेरे ओढले होते.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतीय जनता पक्षाने आणीबाणीबाबत देशभरात ठोस भूमिका घेतली होती. तत्कालीन सरकारचा आणीबाणी लागू करण्याचा निर्णय हा कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्षाचा विषय बनला होता. मध्य प्रदेशमधील तत्कालीन भाजप सरकारने आणीबाणीतल्या बंदीवानांना पेन्शन योजना लागू केली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातदेखील ही योजना लागू करण्यात आली. ही योजना प्रत्यक्षात जुलै 2018 मध्ये जाहीर केलेली असली तरी, लाभार्थ्यांना जानेवारी 2018 पासूनच पेन्शन देण्यात आली होती. ज्या बंदीवानाने एक महिन्याचा तुरुंगवास भोगला, त्यांना दरमहा दहा हजार रुपयांची पेन्शन देण्यात येते, तर ज्यांनी एक महिन्यांपेक्षा कमी तुरुंगवास भोगला, त्यांना दरमहा 5 हजार रुपये देण्यात येतात. यासाठीचे निकष वादग्रस्त असतानाही तत्कालीन सरकारने ही योजना रेटल्याने प्रशासनात नाराजी होती.  वित्त विभागाचे ताशेरे  केवळ शंभर रुपयांच्या स्टॅंपवर तुरुंगवास भोगल्याचे प्रतिज्ञापत्र दिले तरी त्यांना पेन्शन लागू करावी, अशी अट असल्याने ही योजना वादात सापडणार, असे सांगण्यात आले होते.  आतापर्यंत राज्यातील 3 हजार 267 जणांना या योजनेतून पेन्शनचा लाभ मिळत असून, सुमारे 1200 जणांचे अर्ज लाभार्थी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.  विधी व न्याय विभाग, वित्त विभागाने या योजनेवर आक्षेप घेतले होते. ही योजना व्यवहार्य नसल्याचे ताशेरेही ओढण्यात आले होते.  News Item ID:  599-news_story-1580398644 Mobile Device Headline:  फडणवीस सरकारच्या निर्णयास महाविकास आघाडीची कात्री  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - आणीबाणीच्या निर्णयाला विरोध करताना ज्यांनी तुरुंगवास भोगला, त्यांना फडणवीस सरकारने सुरू केलेल्या पेन्शन योजनेला लगाम लावण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेतला जाणार आहे. जानेवारी 2018 पासून राज्यातील 3267 जणांना या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात आला असून, त्यासाठी तब्बल 29 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. ही योजनाच गैर असल्याने ती बंद करावी, अशी मागणी मंत्री नितीन राऊत यांनी सुरुवातीलाच केली होती, तर विधी व न्याय विभागानेदेखील या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीवर आक्षेप घेत ताशेरे ओढले होते.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतीय जनता पक्षाने आणीबाणीबाबत देशभरात ठोस भूमिका घेतली होती. तत्कालीन सरकारचा आणीबाणी लागू करण्याचा निर्णय हा कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्षाचा विषय बनला होता. मध्य प्रदेशमधील तत्कालीन भाजप सरकारने आणीबाणीतल्या बंदीवानांना पेन्शन योजना लागू केली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातदेखील ही योजना लागू करण्यात आली. ही योजना प्रत्यक्षात जुलै 2018 मध्ये जाहीर केलेली असली तरी, लाभार्थ्यांना जानेवारी 2018 पासूनच पेन्शन देण्यात आली होती. ज्या बंदीवानाने एक महिन्याचा तुरुंगवास भोगला, त्यांना दरमहा दहा हजार रुपयांची पेन्शन देण्यात येते, तर ज्यांनी एक महिन्यांपेक्षा कमी तुरुंगवास भोगला, त्यांना दरमहा 5 हजार रुपये देण्यात येतात. यासाठीचे निकष वादग्रस्त असतानाही तत्कालीन सरकारने ही योजना रेटल्याने प्रशासनात नाराजी होती.  वित्त विभागाचे ताशेरे  केवळ शंभर रुपयांच्या स्टॅंपवर तुरुंगवास भोगल्याचे प्रतिज्ञापत्र दिले तरी त्यांना पेन्शन लागू करावी, अशी अट असल्याने ही योजना वादात सापडणार, असे सांगण्यात आले होते.  आतापर्यंत राज्यातील 3 हजार 267 जणांना या योजनेतून पेन्शनचा लाभ मिळत असून, सुमारे 1200 जणांचे अर्ज लाभार्थी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.  विधी व न्याय विभाग, वित्त विभागाने या योजनेवर आक्षेप घेतले होते. ही योजना व्यवहार्य नसल्याचे ताशेरेही ओढण्यात आले होते.  Vertical Image:  English Headline:  maha vikas aghadi cancel pension plan Author Type:  External Author संजय मिस्कीन आणीबाणी emergency मुंबई mumbai नितीन राऊत nitin raut भारत भाजप महाराष्ट्र maharashtra प्रशासन administrations Search Functional Tags:  आणीबाणी, Emergency, मुंबई, Mumbai, नितीन राऊत, Nitin Raut, भारत, भाजप, महाराष्ट्र, Maharashtra, प्रशासन, Administrations Twitter Publish:  Meta Description:  maha vikas aghadi cancel pension plan Marathi News: आणीबाणीच्या निर्णयाला विरोध करताना ज्यांनी तुरुंगवास भोगला, त्यांना फडणवीस सरकारने सुरू केलेल्या पेन्शन योजनेला लगाम लावण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेतला जाणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई भारतीय जनता पक्ष भाजप महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GJaqzH
Read More
तानाजी वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस - अजय देवगन के करियर की टॉप कमाई, तोड़ दिया रिकॉर्ड

तानाजी वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस - अजय देवगन के करियर की टॉप कमाई, तोड़ दिया रिकॉर्ड

January 30, 2020 0 Comments
अजय देवगन स्टारर तानाजी बॉक्स ऑफिस पर अपना कमाल दिखाना बंद नहीं कर रही है। रिलीज़ के 21 दिनों बाद फिल्म अभी भी बॉक्स ऑफिस पर डटकर खड़ी है और...
Read More
चीन में कोरोना वायरस का कहर, अब तक गईं 212 जानें, 7700 से ज्यादा पीड़ित https://ift.tt/2GDXgEd
जामिया फायरिंग पर AAP ने बोली- गोडसे को मानने वालों ने दोहराया इतिहास https://ift.tt/319rpoe
महावितरणकडून आणखी "शॉक' 

पुणे - नवीन वीजजोडसाठी अर्ज केल्यानंतर ग्राहकाला जे फर्म कोटेशन (पैसे भरण्यासाठीचे चलन) दिले जाते, त्यामध्ये सुरक्षा ठेवीचा समावेशदेखील असतो. पूर्वी घरगुती नवीन वीजजोडसाठी पाचशे रुपये प्रति किलोवॉट सुरक्षा ठेव आकारली जात होती. तर, व्यावसायिक वापरासाठी प्रति किलोवॉट एक हजार रुपये आकारले जात होते. त्यामध्ये आता महावितरणने दुपटीहून अधिक वाढ केली आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यापूर्वी घरगुती वीजजोड असेल, तर पाचशे रुपये प्रति किलोवॉट सुरक्षा ठेव आकारली जात होती. त्यामध्ये वाढ करून ती आता 940 रुपये करण्यात आली आहे. तर, व्यावसायिक वीजजोडसाठी प्रति किलोवॉट 1000 हजार रुपये सुरक्षा ठेव आकारली जात होती, ती आता थेट 2600 ते 2700 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. उत्पन्नात घट होत असल्याचा दावा करीत महावितरणने वीजदरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगापुढे सादर केला आहे. या प्रस्तावात प्रति युनिट विजेच्या दरात वाढ प्रस्तावित करतानाच सौरऊर्जेसाठी प्रथमच नवीन दर आणि उद्योगांसाठी हार्मोनिक्‍स दंड लावण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांपासून ते उद्योगापर्यंत सर्वांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. असे असतानाच आता महावितरणच्या मुख्य अभियंता वितरण विभागाने नवीन वीजजोड देताना आकारण्यात येणाऱ्या सुरक्षा ठेवीच्या रकमेत परस्पर वाढ केल्याचे समोर आले आहे. त्यासाठी कोणतेही परिपत्रक जारी करण्यात आले नाही. अचानक ही वाढ केल्याने नव्याने वाद सुरू झाला आहे. या वादात गेल्या काही दिवसांपासून नवीन वीजजोड देण्याचे प्रस्ताव रखडले असल्याचे समोर आले आहे. 

नवीन वीजजोड देण्यासाठी महावितरणकडून ग्राहकाला फर्म कोटेशन दिले जाते. त्यामध्ये कोणकोणत्या प्रकाराचे किती शुल्क आकारले जाणार, याची माहिती (चलन) असते. त्यापैकी सुरक्षा ठेव हा एक प्रकार आहे. 

यासंदर्भात महावितरणचे एका अधिकारी नाव न देण्याच्या अटीवर म्हणाले, ""वितरण विभागाने ही वाढ लागू केली आहे. त्याला आमचा विरोध आहे. यासंदर्भातील विरोधदेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविला आहे. सुरक्षा ठेवीवर ग्राहकाला 9.65 टक्के दराने महावितरण व्याज देते. महावितरण आर्थिक तोट्यात आहे. त्यातच सुरक्षा ठेवीची रक्कम वाढविली, तर त्यावरील व्याजाची रक्कमदेखील वाढणार आहे. ते देणे शक्‍य नाही. त्यामुळे सुरक्षा ठेवीच्या रकमेत वाढ करू नये, अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे.'' 

अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ... 
महावितरणने सुरक्षा ठेवीच्या रकमेत वाढ केली आहे. वास्तविक, ही सर्व विभागात (झोनमध्ये) एकसारखी असली पाहिजे. परंतु, प्रत्येक विभागात मात्र ती वेगवेगळी आकारली जात असल्याचे समोर आले आहे. रास्ता पेठ येथील एक किलोवॉट वीजजोडसाठी 2600 रुपये, तर कोथरूड विभागात 2700 रुपये आकारली जात आहे. यावरून महावितरणच्या अधिकाऱ्यांतदेखील गोंधळ असल्याचे समोर आले आहे. परिणामी, नवीन वीजजोड देण्याचे काम थांबले आहे. एमईआरसीच्या नियमानुसार नवीन वीजजोड घेण्याच्या कोटेशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. ती नियमानुसारच आहे, असे महावितरणच्या वितरण विभागाकडून सांगण्यात आले. 

नवीन वीजजोडसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी महावितरणकडून देण्यात आलेल्या कोटेशनमध्ये खूपच जास्त सुरक्षा ठेव आकारण्यात आली आहे. याबाबत विचारणा केली असता महावितरणकडून ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वीजजोडाचा खर्च वाढला आहे. 
रूपाली तांबे, ग्राहक, कर्वेनगर 

News Item ID: 

599-news_story-1580400432

Mobile Device Headline: 

महावितरणकडून आणखी "शॉक' 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - नवीन वीजजोडसाठी अर्ज केल्यानंतर ग्राहकाला जे फर्म कोटेशन (पैसे भरण्यासाठीचे चलन) दिले जाते, त्यामध्ये सुरक्षा ठेवीचा समावेशदेखील असतो. पूर्वी घरगुती नवीन वीजजोडसाठी पाचशे रुपये प्रति किलोवॉट सुरक्षा ठेव आकारली जात होती. तर, व्यावसायिक वापरासाठी प्रति किलोवॉट एक हजार रुपये आकारले जात होते. त्यामध्ये आता महावितरणने दुपटीहून अधिक वाढ केली आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यापूर्वी घरगुती वीजजोड असेल, तर पाचशे रुपये प्रति किलोवॉट सुरक्षा ठेव आकारली जात होती. त्यामध्ये वाढ करून ती आता 940 रुपये करण्यात आली आहे. तर, व्यावसायिक वीजजोडसाठी प्रति किलोवॉट 1000 हजार रुपये सुरक्षा ठेव आकारली जात होती, ती आता थेट 2600 ते 2700 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. उत्पन्नात घट होत असल्याचा दावा करीत महावितरणने वीजदरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगापुढे सादर केला आहे. या प्रस्तावात प्रति युनिट विजेच्या दरात वाढ प्रस्तावित करतानाच सौरऊर्जेसाठी प्रथमच नवीन दर आणि उद्योगांसाठी हार्मोनिक्‍स दंड लावण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांपासून ते उद्योगापर्यंत सर्वांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. असे असतानाच आता महावितरणच्या मुख्य अभियंता वितरण विभागाने नवीन वीजजोड देताना आकारण्यात येणाऱ्या सुरक्षा ठेवीच्या रकमेत परस्पर वाढ केल्याचे समोर आले आहे. त्यासाठी कोणतेही परिपत्रक जारी करण्यात आले नाही. अचानक ही वाढ केल्याने नव्याने वाद सुरू झाला आहे. या वादात गेल्या काही दिवसांपासून नवीन वीजजोड देण्याचे प्रस्ताव रखडले असल्याचे समोर आले आहे. 

नवीन वीजजोड देण्यासाठी महावितरणकडून ग्राहकाला फर्म कोटेशन दिले जाते. त्यामध्ये कोणकोणत्या प्रकाराचे किती शुल्क आकारले जाणार, याची माहिती (चलन) असते. त्यापैकी सुरक्षा ठेव हा एक प्रकार आहे. 

यासंदर्भात महावितरणचे एका अधिकारी नाव न देण्याच्या अटीवर म्हणाले, ""वितरण विभागाने ही वाढ लागू केली आहे. त्याला आमचा विरोध आहे. यासंदर्भातील विरोधदेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविला आहे. सुरक्षा ठेवीवर ग्राहकाला 9.65 टक्के दराने महावितरण व्याज देते. महावितरण आर्थिक तोट्यात आहे. त्यातच सुरक्षा ठेवीची रक्कम वाढविली, तर त्यावरील व्याजाची रक्कमदेखील वाढणार आहे. ते देणे शक्‍य नाही. त्यामुळे सुरक्षा ठेवीच्या रकमेत वाढ करू नये, अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे.'' 

अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ... 
महावितरणने सुरक्षा ठेवीच्या रकमेत वाढ केली आहे. वास्तविक, ही सर्व विभागात (झोनमध्ये) एकसारखी असली पाहिजे. परंतु, प्रत्येक विभागात मात्र ती वेगवेगळी आकारली जात असल्याचे समोर आले आहे. रास्ता पेठ येथील एक किलोवॉट वीजजोडसाठी 2600 रुपये, तर कोथरूड विभागात 2700 रुपये आकारली जात आहे. यावरून महावितरणच्या अधिकाऱ्यांतदेखील गोंधळ असल्याचे समोर आले आहे. परिणामी, नवीन वीजजोड देण्याचे काम थांबले आहे. एमईआरसीच्या नियमानुसार नवीन वीजजोड घेण्याच्या कोटेशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. ती नियमानुसारच आहे, असे महावितरणच्या वितरण विभागाकडून सांगण्यात आले. 

नवीन वीजजोडसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी महावितरणकडून देण्यात आलेल्या कोटेशनमध्ये खूपच जास्त सुरक्षा ठेव आकारण्यात आली आहे. याबाबत विचारणा केली असता महावितरणकडून ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वीजजोडाचा खर्च वाढला आहे. 
रूपाली तांबे, ग्राहक, कर्वेनगर 

Vertical Image: 

English Headline: 

More than double the increase in security deposit for new electricity connection

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

वीज

पुणे

महावितरण

कोथरूड

kothrud

Search Functional Tags: 

वीज, पुणे, महावितरण, कोथरूड, Kothrud

Twitter Publish: 

Meta Description: 

More than double the increase in security deposit for new electricity connection Marathi News: पूर्वी घरगुती नवीन वीजजोडसाठी पाचशे रुपये प्रति किलोवॉट सुरक्षा ठेव आकारली जात होती. तर, व्यावसायिक वापरासाठी प्रति किलोवॉट एक हजार रुपये आकारले जात होते. त्यामध्ये आता महावितरणने दुपटीहून अधिक वाढ केली आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

महावितरणकडून आणखी "शॉक'  पुणे - नवीन वीजजोडसाठी अर्ज केल्यानंतर ग्राहकाला जे फर्म कोटेशन (पैसे भरण्यासाठीचे चलन) दिले जाते, त्यामध्ये सुरक्षा ठेवीचा समावेशदेखील असतो. पूर्वी घरगुती नवीन वीजजोडसाठी पाचशे रुपये प्रति किलोवॉट सुरक्षा ठेव आकारली जात होती. तर, व्यावसायिक वापरासाठी प्रति किलोवॉट एक हजार रुपये आकारले जात होते. त्यामध्ये आता महावितरणने दुपटीहून अधिक वाढ केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यापूर्वी घरगुती वीजजोड असेल, तर पाचशे रुपये प्रति किलोवॉट सुरक्षा ठेव आकारली जात होती. त्यामध्ये वाढ करून ती आता 940 रुपये करण्यात आली आहे. तर, व्यावसायिक वीजजोडसाठी प्रति किलोवॉट 1000 हजार रुपये सुरक्षा ठेव आकारली जात होती, ती आता थेट 2600 ते 2700 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. उत्पन्नात घट होत असल्याचा दावा करीत महावितरणने वीजदरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगापुढे सादर केला आहे. या प्रस्तावात प्रति युनिट विजेच्या दरात वाढ प्रस्तावित करतानाच सौरऊर्जेसाठी प्रथमच नवीन दर आणि उद्योगांसाठी हार्मोनिक्‍स दंड लावण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांपासून ते उद्योगापर्यंत सर्वांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. असे असतानाच आता महावितरणच्या मुख्य अभियंता वितरण विभागाने नवीन वीजजोड देताना आकारण्यात येणाऱ्या सुरक्षा ठेवीच्या रकमेत परस्पर वाढ केल्याचे समोर आले आहे. त्यासाठी कोणतेही परिपत्रक जारी करण्यात आले नाही. अचानक ही वाढ केल्याने नव्याने वाद सुरू झाला आहे. या वादात गेल्या काही दिवसांपासून नवीन वीजजोड देण्याचे प्रस्ताव रखडले असल्याचे समोर आले आहे.  नवीन वीजजोड देण्यासाठी महावितरणकडून ग्राहकाला फर्म कोटेशन दिले जाते. त्यामध्ये कोणकोणत्या प्रकाराचे किती शुल्क आकारले जाणार, याची माहिती (चलन) असते. त्यापैकी सुरक्षा ठेव हा एक प्रकार आहे.  यासंदर्भात महावितरणचे एका अधिकारी नाव न देण्याच्या अटीवर म्हणाले, ""वितरण विभागाने ही वाढ लागू केली आहे. त्याला आमचा विरोध आहे. यासंदर्भातील विरोधदेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविला आहे. सुरक्षा ठेवीवर ग्राहकाला 9.65 टक्के दराने महावितरण व्याज देते. महावितरण आर्थिक तोट्यात आहे. त्यातच सुरक्षा ठेवीची रक्कम वाढविली, तर त्यावरील व्याजाची रक्कमदेखील वाढणार आहे. ते देणे शक्‍य नाही. त्यामुळे सुरक्षा ठेवीच्या रकमेत वाढ करू नये, अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे.''  अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ...  महावितरणने सुरक्षा ठेवीच्या रकमेत वाढ केली आहे. वास्तविक, ही सर्व विभागात (झोनमध्ये) एकसारखी असली पाहिजे. परंतु, प्रत्येक विभागात मात्र ती वेगवेगळी आकारली जात असल्याचे समोर आले आहे. रास्ता पेठ येथील एक किलोवॉट वीजजोडसाठी 2600 रुपये, तर कोथरूड विभागात 2700 रुपये आकारली जात आहे. यावरून महावितरणच्या अधिकाऱ्यांतदेखील गोंधळ असल्याचे समोर आले आहे. परिणामी, नवीन वीजजोड देण्याचे काम थांबले आहे. एमईआरसीच्या नियमानुसार नवीन वीजजोड घेण्याच्या कोटेशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. ती नियमानुसारच आहे, असे महावितरणच्या वितरण विभागाकडून सांगण्यात आले.  नवीन वीजजोडसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी महावितरणकडून देण्यात आलेल्या कोटेशनमध्ये खूपच जास्त सुरक्षा ठेव आकारण्यात आली आहे. याबाबत विचारणा केली असता महावितरणकडून ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वीजजोडाचा खर्च वाढला आहे.  रूपाली तांबे, ग्राहक, कर्वेनगर  News Item ID:  599-news_story-1580400432 Mobile Device Headline:  महावितरणकडून आणखी "शॉक'  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - नवीन वीजजोडसाठी अर्ज केल्यानंतर ग्राहकाला जे फर्म कोटेशन (पैसे भरण्यासाठीचे चलन) दिले जाते, त्यामध्ये सुरक्षा ठेवीचा समावेशदेखील असतो. पूर्वी घरगुती नवीन वीजजोडसाठी पाचशे रुपये प्रति किलोवॉट सुरक्षा ठेव आकारली जात होती. तर, व्यावसायिक वापरासाठी प्रति किलोवॉट एक हजार रुपये आकारले जात होते. त्यामध्ये आता महावितरणने दुपटीहून अधिक वाढ केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यापूर्वी घरगुती वीजजोड असेल, तर पाचशे रुपये प्रति किलोवॉट सुरक्षा ठेव आकारली जात होती. त्यामध्ये वाढ करून ती आता 940 रुपये करण्यात आली आहे. तर, व्यावसायिक वीजजोडसाठी प्रति किलोवॉट 1000 हजार रुपये सुरक्षा ठेव आकारली जात होती, ती आता थेट 2600 ते 2700 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. उत्पन्नात घट होत असल्याचा दावा करीत महावितरणने वीजदरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगापुढे सादर केला आहे. या प्रस्तावात प्रति युनिट विजेच्या दरात वाढ प्रस्तावित करतानाच सौरऊर्जेसाठी प्रथमच नवीन दर आणि उद्योगांसाठी हार्मोनिक्‍स दंड लावण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांपासून ते उद्योगापर्यंत सर्वांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. असे असतानाच आता महावितरणच्या मुख्य अभियंता वितरण विभागाने नवीन वीजजोड देताना आकारण्यात येणाऱ्या सुरक्षा ठेवीच्या रकमेत परस्पर वाढ केल्याचे समोर आले आहे. त्यासाठी कोणतेही परिपत्रक जारी करण्यात आले नाही. अचानक ही वाढ केल्याने नव्याने वाद सुरू झाला आहे. या वादात गेल्या काही दिवसांपासून नवीन वीजजोड देण्याचे प्रस्ताव रखडले असल्याचे समोर आले आहे.  नवीन वीजजोड देण्यासाठी महावितरणकडून ग्राहकाला फर्म कोटेशन दिले जाते. त्यामध्ये कोणकोणत्या प्रकाराचे किती शुल्क आकारले जाणार, याची माहिती (चलन) असते. त्यापैकी सुरक्षा ठेव हा एक प्रकार आहे.  यासंदर्भात महावितरणचे एका अधिकारी नाव न देण्याच्या अटीवर म्हणाले, ""वितरण विभागाने ही वाढ लागू केली आहे. त्याला आमचा विरोध आहे. यासंदर्भातील विरोधदेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविला आहे. सुरक्षा ठेवीवर ग्राहकाला 9.65 टक्के दराने महावितरण व्याज देते. महावितरण आर्थिक तोट्यात आहे. त्यातच सुरक्षा ठेवीची रक्कम वाढविली, तर त्यावरील व्याजाची रक्कमदेखील वाढणार आहे. ते देणे शक्‍य नाही. त्यामुळे सुरक्षा ठेवीच्या रकमेत वाढ करू नये, अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे.''  अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ...  महावितरणने सुरक्षा ठेवीच्या रकमेत वाढ केली आहे. वास्तविक, ही सर्व विभागात (झोनमध्ये) एकसारखी असली पाहिजे. परंतु, प्रत्येक विभागात मात्र ती वेगवेगळी आकारली जात असल्याचे समोर आले आहे. रास्ता पेठ येथील एक किलोवॉट वीजजोडसाठी 2600 रुपये, तर कोथरूड विभागात 2700 रुपये आकारली जात आहे. यावरून महावितरणच्या अधिकाऱ्यांतदेखील गोंधळ असल्याचे समोर आले आहे. परिणामी, नवीन वीजजोड देण्याचे काम थांबले आहे. एमईआरसीच्या नियमानुसार नवीन वीजजोड घेण्याच्या कोटेशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. ती नियमानुसारच आहे, असे महावितरणच्या वितरण विभागाकडून सांगण्यात आले.  नवीन वीजजोडसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी महावितरणकडून देण्यात आलेल्या कोटेशनमध्ये खूपच जास्त सुरक्षा ठेव आकारण्यात आली आहे. याबाबत विचारणा केली असता महावितरणकडून ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वीजजोडाचा खर्च वाढला आहे.  रूपाली तांबे, ग्राहक, कर्वेनगर  Vertical Image:  English Headline:  More than double the increase in security deposit for new electricity connection Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा वीज पुणे महावितरण कोथरूड kothrud Search Functional Tags:  वीज, पुणे, महावितरण, कोथरूड, Kothrud Twitter Publish:  Meta Description:  More than double the increase in security deposit for new electricity connection Marathi News: पूर्वी घरगुती नवीन वीजजोडसाठी पाचशे रुपये प्रति किलोवॉट सुरक्षा ठेव आकारली जात होती. तर, व्यावसायिक वापरासाठी प्रति किलोवॉट एक हजार रुपये आकारले जात होते. त्यामध्ये आता महावितरणने दुपटीहून अधिक वाढ केली आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aYmlaQ
Read More
माझा निर्णय जनताच घेईल - केजरीवाल

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज भाजपच्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर देत सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढले. भाजप नेत्यांकडून केजरीवालांची तुलना थेट दहशतवाद्यांसोबत होत असताना, ‘मी दहशतवादी आहे की मायबाप जनतेचा पुत्र, हे दिल्लीतील जनता ठरवेल,’ असे त्यांनी म्हटले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केजरीवाल म्हणाले, ‘‘दिल्लीतील जनताच मी त्यांचा भाऊ आहे की मुलगा आहे की दहशतवादी, हे ठरवेल. याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मी जनतेकडे सुपूर्त करीत आहे. देशासाठी मी प्राणाची बाजी लावली होती. तीव्र स्वरूपाचा मधुमेह असतानादेखील मी उपोषण केले होते. या मधुमेहाच्या आजारामुळेच मला रोज दिवसातून चारवेळा इन्सुलिन घ्यावे लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर इन्सुलिन घेणाऱ्या व्यक्तीने तीन ते चार तासदेखील काही खाल्ले नाही तर ती तत्काळ कोसळून मरण पावू शकते. अशा परिस्थितीमध्ये मी दोनदा आमरण उपोषण केले होते. यातील पहिले उपोषण हे पंधरा, तर दुसरे दहा दिवसांसाठी होते.’’

राजकीय आघाडीवर
तृणमूल काँग्रेसचा ‘आप’ला पाठिंबा
निवडणूक आयोगाची भाजपला नोटीस
‘आप’चे नेते संजय सिंह, पंकज गुप्तांचे निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर आंदोलन
तिमारपूर भागात केजरीवालांचा रोड शो
‘आप’च्या आठवडाभरात दिल्लीत आठ हजार सभा

News Item ID: 

599-news_story-1580407222

Mobile Device Headline: 

माझा निर्णय जनताच घेईल - केजरीवाल

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज भाजपच्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर देत सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढले. भाजप नेत्यांकडून केजरीवालांची तुलना थेट दहशतवाद्यांसोबत होत असताना, ‘मी दहशतवादी आहे की मायबाप जनतेचा पुत्र, हे दिल्लीतील जनता ठरवेल,’ असे त्यांनी म्हटले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केजरीवाल म्हणाले, ‘‘दिल्लीतील जनताच मी त्यांचा भाऊ आहे की मुलगा आहे की दहशतवादी, हे ठरवेल. याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मी जनतेकडे सुपूर्त करीत आहे. देशासाठी मी प्राणाची बाजी लावली होती. तीव्र स्वरूपाचा मधुमेह असतानादेखील मी उपोषण केले होते. या मधुमेहाच्या आजारामुळेच मला रोज दिवसातून चारवेळा इन्सुलिन घ्यावे लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर इन्सुलिन घेणाऱ्या व्यक्तीने तीन ते चार तासदेखील काही खाल्ले नाही तर ती तत्काळ कोसळून मरण पावू शकते. अशा परिस्थितीमध्ये मी दोनदा आमरण उपोषण केले होते. यातील पहिले उपोषण हे पंधरा, तर दुसरे दहा दिवसांसाठी होते.’’

राजकीय आघाडीवर
तृणमूल काँग्रेसचा ‘आप’ला पाठिंबा
निवडणूक आयोगाची भाजपला नोटीस
‘आप’चे नेते संजय सिंह, पंकज गुप्तांचे निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर आंदोलन
तिमारपूर भागात केजरीवालांचा रोड शो
‘आप’च्या आठवडाभरात दिल्लीत आठ हजार सभा

Vertical Image: 

English Headline: 

The people will decide says Arvind Kejriwal

पीटीआय

Author Type: 

Agency

दिल्ली

मुख्यमंत्री

अरविंद केजरीवाल

arvind kejriwal

भाजप

दहशतवाद

निवडणूक

निवडणूक आयोग

आंदोलन

Search Functional Tags: 

दिल्ली, मुख्यमंत्री, अरविंद केजरीवाल, Arvind Kejriwal, भाजप, दहशतवाद, निवडणूक, निवडणूक आयोग, आंदोलन

Twitter Publish: 

Meta Description: 

The people will decide says Arvind Kejriwal Marathi News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज भाजपच्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर देत सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढले. भाजप नेत्यांकडून केजरीवालांची तुलना थेट दहशतवाद्यांसोबत होत असताना, ‘मी दहशतवादी आहे की मायबाप जनतेचा पुत्र, हे दिल्लीतील जनता ठरवेल,’ असे त्यांनी म्हटले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

अरविंद केजरीवाल

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

माझा निर्णय जनताच घेईल - केजरीवाल नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज भाजपच्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर देत सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढले. भाजप नेत्यांकडून केजरीवालांची तुलना थेट दहशतवाद्यांसोबत होत असताना, ‘मी दहशतवादी आहे की मायबाप जनतेचा पुत्र, हे दिल्लीतील जनता ठरवेल,’ असे त्यांनी म्हटले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केजरीवाल म्हणाले, ‘‘दिल्लीतील जनताच मी त्यांचा भाऊ आहे की मुलगा आहे की दहशतवादी, हे ठरवेल. याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मी जनतेकडे सुपूर्त करीत आहे. देशासाठी मी प्राणाची बाजी लावली होती. तीव्र स्वरूपाचा मधुमेह असतानादेखील मी उपोषण केले होते. या मधुमेहाच्या आजारामुळेच मला रोज दिवसातून चारवेळा इन्सुलिन घ्यावे लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर इन्सुलिन घेणाऱ्या व्यक्तीने तीन ते चार तासदेखील काही खाल्ले नाही तर ती तत्काळ कोसळून मरण पावू शकते. अशा परिस्थितीमध्ये मी दोनदा आमरण उपोषण केले होते. यातील पहिले उपोषण हे पंधरा, तर दुसरे दहा दिवसांसाठी होते.’’ राजकीय आघाडीवर तृणमूल काँग्रेसचा ‘आप’ला पाठिंबा निवडणूक आयोगाची भाजपला नोटीस ‘आप’चे नेते संजय सिंह, पंकज गुप्तांचे निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर आंदोलन तिमारपूर भागात केजरीवालांचा रोड शो ‘आप’च्या आठवडाभरात दिल्लीत आठ हजार सभा News Item ID:  599-news_story-1580407222 Mobile Device Headline:  माझा निर्णय जनताच घेईल - केजरीवाल Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज भाजपच्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर देत सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढले. भाजप नेत्यांकडून केजरीवालांची तुलना थेट दहशतवाद्यांसोबत होत असताना, ‘मी दहशतवादी आहे की मायबाप जनतेचा पुत्र, हे दिल्लीतील जनता ठरवेल,’ असे त्यांनी म्हटले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केजरीवाल म्हणाले, ‘‘दिल्लीतील जनताच मी त्यांचा भाऊ आहे की मुलगा आहे की दहशतवादी, हे ठरवेल. याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मी जनतेकडे सुपूर्त करीत आहे. देशासाठी मी प्राणाची बाजी लावली होती. तीव्र स्वरूपाचा मधुमेह असतानादेखील मी उपोषण केले होते. या मधुमेहाच्या आजारामुळेच मला रोज दिवसातून चारवेळा इन्सुलिन घ्यावे लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर इन्सुलिन घेणाऱ्या व्यक्तीने तीन ते चार तासदेखील काही खाल्ले नाही तर ती तत्काळ कोसळून मरण पावू शकते. अशा परिस्थितीमध्ये मी दोनदा आमरण उपोषण केले होते. यातील पहिले उपोषण हे पंधरा, तर दुसरे दहा दिवसांसाठी होते.’’ राजकीय आघाडीवर तृणमूल काँग्रेसचा ‘आप’ला पाठिंबा निवडणूक आयोगाची भाजपला नोटीस ‘आप’चे नेते संजय सिंह, पंकज गुप्तांचे निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर आंदोलन तिमारपूर भागात केजरीवालांचा रोड शो ‘आप’च्या आठवडाभरात दिल्लीत आठ हजार सभा Vertical Image:  English Headline:  The people will decide says Arvind Kejriwal पीटीआय Author Type:  Agency दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल arvind kejriwal भाजप दहशतवाद निवडणूक निवडणूक आयोग आंदोलन Search Functional Tags:  दिल्ली, मुख्यमंत्री, अरविंद केजरीवाल, Arvind Kejriwal, भाजप, दहशतवाद, निवडणूक, निवडणूक आयोग, आंदोलन Twitter Publish:  Meta Description:  The people will decide says Arvind Kejriwal Marathi News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज भाजपच्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर देत सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढले. भाजप नेत्यांकडून केजरीवालांची तुलना थेट दहशतवाद्यांसोबत होत असताना, ‘मी दहशतवादी आहे की मायबाप जनतेचा पुत्र, हे दिल्लीतील जनता ठरवेल,’ असे त्यांनी म्हटले आहे. Send as Notification:  Topic Tags:  अरविंद केजरीवाल News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37HSilR
Read More

Wednesday, January 29, 2020

Box Office: अजय देवगन का तहलका- तान्हाजी ने शाहरुख खान की सबसे बड़ी फिल्म को किया पीछे

Box Office: अजय देवगन का तहलका- तान्हाजी ने शाहरुख खान की सबसे बड़ी फिल्म को किया पीछे

January 29, 2020 0 Comments
अजय देवगन की फिल्म तान्हाजी अपने तीसरे हफ्ते में भी धमाकेदार कमाई कर रही है। अब तक फिल्म का कुल कलेक्शन 228.96 करोड़ तक पहुंच चुका है। पंगा ...
Read More
BOX OFFICE: भारत ही नहीं, ओवरसीज में भी दिल जीत रही है कंगना रनौत की \"पंगा\"

BOX OFFICE: भारत ही नहीं, ओवरसीज में भी दिल जीत रही है कंगना रनौत की \"पंगा\"

January 29, 2020 0 Comments
कंगना रनौत- जस्सी गिल स्टारर फिल्म 'पंगा' लोगों के दिलों में खास जगह बना चुकी है। धीमी ओपनिंग के बाद फिल्म ने वीकेंड पर शानदार कमाई ...
Read More
Box Office: वरुण धवन की स्ट्रीट डांसर की धाकड़ कमाई, कंगना रनौत की पंगा का बुरा हाल !

Box Office: वरुण धवन की स्ट्रीट डांसर की धाकड़ कमाई, कंगना रनौत की पंगा का बुरा हाल !

January 29, 2020 0 Comments
साल 2020 की सबसे बड़ी टक्कर की बात की जाए तो वो रही वरुण धवन की स्ट्रीट डांसर 3डी और कंगना रनौत की पंगा के बीच। एक तरफ जहां स्ट्रीट डांसर 3ड...
Read More
बॉक्स ऑफिस पर इस हफ्ते जवानी जानेमन से लेकर गुल मकई तक ये फिल्में हो रही हैं रिलीज- किसका पलड़ा भारी

बॉक्स ऑफिस पर इस हफ्ते जवानी जानेमन से लेकर गुल मकई तक ये फिल्में हो रही हैं रिलीज- किसका पलड़ा भारी

January 29, 2020 0 Comments
हर शुक्रवार बॉलीवुड सितारे अपनी किस्मत अजमाते हैं। किसी की फिल्म सुपरहिट तो किसी की फ्लॉप साबित होती है। पिछले शुक्रवार श्रद्धा कपूर और वरुण...
Read More
BOX OFFICE: कंगना रनौत की फिल्म \"पंगा\" का जलवा जारी- जबरदस्त रहा वीकेंड कलेक्शन

BOX OFFICE: कंगना रनौत की फिल्म \"पंगा\" का जलवा जारी- जबरदस्त रहा वीकेंड कलेक्शन

January 29, 2020 0 Comments
कंगना रनौत स्टारर फिल्म 'पंगा' बॉक्स ऑफिस पर पॉजिटिव वर्ड ऑफ माउथ की वजह से जबरदस्त प्रदर्शन कर रही है। जहां शुक्रवार को फिल्म ने 2....
Read More
BOX OFFICE: वरुण- श्रद्धा की 'स्ट्रीट डांसर 3डी ने गणतंत्र दिवस पर मचाई धूम, रिकॅार्ड तोड़

BOX OFFICE: वरुण- श्रद्धा की 'स्ट्रीट डांसर 3डी ने गणतंत्र दिवस पर मचाई धूम, रिकॅार्ड तोड़

January 29, 2020 0 Comments
वरुण धवन- श्रद्धा कपूर की फिल्म स्ट्रीट डांसर 3डी इस शुक्रवार रिलीज हो चुकी है। रेमो डिसूजा के निर्देशन में बनी यह डांस फिल्म दर्शकों के बीच...
Read More
तानाजी 3rd वीकेंड बॉक्स ऑफिस - अजय देवगन की रिकॉर्ड कमाई, सलमान - अक्षय सब पीछे

तानाजी 3rd वीकेंड बॉक्स ऑफिस - अजय देवगन की रिकॉर्ड कमाई, सलमान - अक्षय सब पीछे

January 29, 2020 0 Comments
अजय देवगन स्टारर तानाजी बॉक्स ऑफिस पर तीसरे वीकेंड भी डटी हुई है और फिल्म ने केवल तीन दिनों में 27.7 करोड़ की कमाई कर सबको चौंका दिया। फिल्म...
Read More
\"तान्हाजी\" DAY 15 बॉक्स ऑफिस: अजय देवगन की 200 करोड़ क्लब में धमाकेदार एंट्री

\"तान्हाजी\" DAY 15 बॉक्स ऑफिस: अजय देवगन की 200 करोड़ क्लब में धमाकेदार एंट्री

January 29, 2020 0 Comments
इतिहास पर बनी अजय देवगन, सैफ अली खान, काजोल की फिल्म तान्हाजी ने अपने 15वें दिन बॉक्स ऑफिस पर 200 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। फिल्म सुपर...
Read More
BOX OFFICE: 2020 की दूसरी बड़ी ओपनर बनी वरुण- श्रद्धा की 'स्ट्रीट डांसर 3डी', जानें कलेक्शन

BOX OFFICE: 2020 की दूसरी बड़ी ओपनर बनी वरुण- श्रद्धा की 'स्ट्रीट डांसर 3डी', जानें कलेक्शन

January 29, 2020 0 Comments
वरुण धवन- श्रद्धा कपूर की फिल्म स्ट्रीट डांसर 3डी इस शुक्रवार रिलीज हो चुकी है। रेमो डिसूजा के निर्देशन में बनी यह डांस फिल्म काफी सुर्खियों...
Read More
BOX OFFICE: कंगना रनौत की \"पंगा\"- तारीफ मिली, लेकिन धीमा रहा ओपनिंग कलेक्शन

BOX OFFICE: कंगना रनौत की \"पंगा\"- तारीफ मिली, लेकिन धीमा रहा ओपनिंग कलेक्शन

January 29, 2020 0 Comments
अश्विनी अय्यर तिवारी के निर्देशन में बनी फिल्म 'पंगा' तारीफ पर तारीफ पा रही है। फिल्म के विषय को बहुत सराहा जा रहा है। जहां समीक्षको...
Read More
अजय देवगन की ''तान्हाजी'' का मुंबई में धमाकेदार कलेक्शन- 100 करोड़ के साथ सिर्फ बाहुबली से पीछे

अजय देवगन की ''तान्हाजी'' का मुंबई में धमाकेदार कलेक्शन- 100 करोड़ के साथ सिर्फ बाहुबली से पीछे

January 29, 2020 0 Comments
अजय देवगन- सैफ अली कान की फिल्म तान्हाजी बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। भारत में 197.45 करोड़ के कुल कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट हो चुकी ह...
Read More
Tanhaji Box Office: अजय देवगन की तानाजी रचेगी इतिहास, रफ्तार से धड़ाधड़ कमाई !

Tanhaji Box Office: अजय देवगन की तानाजी रचेगी इतिहास, रफ्तार से धड़ाधड़ कमाई !

January 29, 2020 0 Comments
अजय देवगन, सैफ अली खान और काजोल की तानाजी द अनसंग वॅारियर धुआंधार कमाई कर रही है। फिल्म की नजर 200 करोड़ को पार करने की है। दर्शक दूसरे वीके...
Read More
ओवरसीज Box Office में करोड़ों की कमाई, ऋतिक-सलमान आगे, अक्षय कुमार को झटका, रिपोर्ट कार्ड !

ओवरसीज Box Office में करोड़ों की कमाई, ऋतिक-सलमान आगे, अक्षय कुमार को झटका, रिपोर्ट कार्ड !

January 29, 2020 0 Comments
साल 2020 में बॉक्स ऑफिस पर कई चर्चित फिल्मों की टक्कर देखने मिलेगी। खासकर अक्षय कुमार और सलमान खान के बीच। दोनों ईद पर अपनी बहुप्रतिक्षित फि...
Read More
BOX OFFICE पर अजय देवगन ने बनाया रिकॅार्ड, साल 2020 की पहली 200 करोड़ी फिल्म !

BOX OFFICE पर अजय देवगन ने बनाया रिकॅार्ड, साल 2020 की पहली 200 करोड़ी फिल्म !

January 29, 2020 0 Comments
अजय देवगन, सैफ अली खान और काजोल की तानाजी द अनसंग वॅारियर साल 2020 की 200 करोड़ी फिल्म बनने के लिए पूरी तरह से तैयार है। ये कहने में कोई गुर...
Read More
आधीचेच खड्डे बुजविण्यासाठी शासनाचे दोन कोटी खड्ड्यांत : आमदार प्रशांत बंब यांनी ठोठावले खंडपीठाचे दरवाजे.

औरंगाबाद : शासनाने 32 कोटींच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या निविदेला मंजूरी दिली नसताना, त्याच कामाची 35 कोटींची फेर निविदा मंजूर केल्याबाबत आमदार प्रशांत बंब यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. 

​हेही वाचा - राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा रद्द काय आहे कारण

नांदेड जिल्ह्यातील पेनूर - शेवडी- सोनखेड ते वारुळ या राज्य रस्ता क्रमांक 255 च्या 30 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती कामाचे 32 कोटी 30 लाख 64 हजार 137 रुपयांची पहिली निविदा काढण्यात आली होती. 12 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयानुसार 30 कोटींपेक्षा जास्तीच्या कामाच्या निविदांना शासनाकडून मंजूरी घेणे बंनकारक आहे. 

क्लिक करा - वीस वर्षाचा खासदार निधी कुठे गेला? इम्तियाज जलील यांचा शिवसेनेला प्रश्न

परंतू निविदा मंजूर केलेल्या जी.जी. कन्सट्रक्‍शन्स विरोधात अगोदरच गुन्हा दाखल झाल्यामुळे पहिली निविदा शासनाने नामंजूर केली होती. त्याच कामाची 35 कोटी 25 लाख 79 हजार 154 रुपयांची फेर निविदा मंजूर करण्यात आली. इतकेच नव्हे तर त्या कामाचा कार्यादेश आणि 5 कोटी रुपये संबंधित कन्सट्रक्‍शन्स या कंत्राटदाराला दिल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यांनी राज्य शासन, सामान्य बांधकाम विभाग आणि नांदेड येथील गार्गी कन्सट्रक्‍शन्स यांना प्रतिवादी केले आहे. आमदार बंब यांच्यावतीने ऍड. सचिन देशमुख काम पाहत आहेत.

 हे वाचलंत का?- मनसे इच्छुकांचे प्रवेश लांबणीवर काय आहे कारण

News Item ID: 

599-news_story-1580316225

Mobile Device Headline: 

आधीचेच खड्डे बुजविण्यासाठी शासनाचे दोन कोटी खड्ड्यांत : आमदार प्रशांत बंब यांनी ठोठावले खंडपीठाचे दरवाजे.

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद : शासनाने 32 कोटींच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या निविदेला मंजूरी दिली नसताना, त्याच कामाची 35 कोटींची फेर निविदा मंजूर केल्याबाबत आमदार प्रशांत बंब यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. 

​हेही वाचा - राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा रद्द काय आहे कारण

नांदेड जिल्ह्यातील पेनूर - शेवडी- सोनखेड ते वारुळ या राज्य रस्ता क्रमांक 255 च्या 30 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती कामाचे 32 कोटी 30 लाख 64 हजार 137 रुपयांची पहिली निविदा काढण्यात आली होती. 12 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयानुसार 30 कोटींपेक्षा जास्तीच्या कामाच्या निविदांना शासनाकडून मंजूरी घेणे बंनकारक आहे. 

क्लिक करा - वीस वर्षाचा खासदार निधी कुठे गेला? इम्तियाज जलील यांचा शिवसेनेला प्रश्न

परंतू निविदा मंजूर केलेल्या जी.जी. कन्सट्रक्‍शन्स विरोधात अगोदरच गुन्हा दाखल झाल्यामुळे पहिली निविदा शासनाने नामंजूर केली होती. त्याच कामाची 35 कोटी 25 लाख 79 हजार 154 रुपयांची फेर निविदा मंजूर करण्यात आली. इतकेच नव्हे तर त्या कामाचा कार्यादेश आणि 5 कोटी रुपये संबंधित कन्सट्रक्‍शन्स या कंत्राटदाराला दिल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यांनी राज्य शासन, सामान्य बांधकाम विभाग आणि नांदेड येथील गार्गी कन्सट्रक्‍शन्स यांना प्रतिवादी केले आहे. आमदार बंब यांच्यावतीने ऍड. सचिन देशमुख काम पाहत आहेत.

 हे वाचलंत का?- मनसे इच्छुकांचे प्रवेश लांबणीवर काय आहे कारण

Vertical Image: 

English Headline: 

MLA Prashant bamb filed PIL in Highcourt of Bombay Bench Aurangabad in the matter of Road

सकाळ वृत्तसेवा

Author Type: 

Agency

आमदार

मुंबई

mumbai

मुंबई उच्च न्यायालय

mumbai high court

उच्च न्यायालय

high court

औरंगाबाद

aurangabad

नांदेड

nanded

विभाग

sections

Search Functional Tags: 

आमदार, मुंबई, Mumbai, मुंबई उच्च न्यायालय, Mumbai High Court, उच्च न्यायालय, High Court, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, विभाग, Sections

Twitter Publish: 

Meta Keyword: 

MLA Prashant bamb filed PIL in Highcourt of Bombay Bench Aurangabad in the matter of Road

Meta Description: 

MLA Prashant bamb filed PIL in Highcourt of Bombay Bench Aurangabad in the matter of Road शासनाने 32 कोटींच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या निविदेला मंजूरी दिली नसताना, त्याच कामाची 35 कोटींची फेर निविदा मंजूर केल्याबाबत आमदार प्रशांत बंब यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

औरंगाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आधीचेच खड्डे बुजविण्यासाठी शासनाचे दोन कोटी खड्ड्यांत : आमदार प्रशांत बंब यांनी ठोठावले खंडपीठाचे दरवाजे. औरंगाबाद : शासनाने 32 कोटींच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या निविदेला मंजूरी दिली नसताना, त्याच कामाची 35 कोटींची फेर निविदा मंजूर केल्याबाबत आमदार प्रशांत बंब यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे.  ​हेही वाचा - राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा रद्द काय आहे कारण नांदेड जिल्ह्यातील पेनूर - शेवडी- सोनखेड ते वारुळ या राज्य रस्ता क्रमांक 255 च्या 30 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती कामाचे 32 कोटी 30 लाख 64 हजार 137 रुपयांची पहिली निविदा काढण्यात आली होती. 12 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयानुसार 30 कोटींपेक्षा जास्तीच्या कामाच्या निविदांना शासनाकडून मंजूरी घेणे बंनकारक आहे.  क्लिक करा - वीस वर्षाचा खासदार निधी कुठे गेला? इम्तियाज जलील यांचा शिवसेनेला प्रश्न परंतू निविदा मंजूर केलेल्या जी.जी. कन्सट्रक्‍शन्स विरोधात अगोदरच गुन्हा दाखल झाल्यामुळे पहिली निविदा शासनाने नामंजूर केली होती. त्याच कामाची 35 कोटी 25 लाख 79 हजार 154 रुपयांची फेर निविदा मंजूर करण्यात आली. इतकेच नव्हे तर त्या कामाचा कार्यादेश आणि 5 कोटी रुपये संबंधित कन्सट्रक्‍शन्स या कंत्राटदाराला दिल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यांनी राज्य शासन, सामान्य बांधकाम विभाग आणि नांदेड येथील गार्गी कन्सट्रक्‍शन्स यांना प्रतिवादी केले आहे. आमदार बंब यांच्यावतीने ऍड. सचिन देशमुख काम पाहत आहेत.  हे वाचलंत का?- मनसे इच्छुकांचे प्रवेश लांबणीवर काय आहे कारण News Item ID:  599-news_story-1580316225 Mobile Device Headline:  आधीचेच खड्डे बुजविण्यासाठी शासनाचे दोन कोटी खड्ड्यांत : आमदार प्रशांत बंब यांनी ठोठावले खंडपीठाचे दरवाजे. Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : शासनाने 32 कोटींच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या निविदेला मंजूरी दिली नसताना, त्याच कामाची 35 कोटींची फेर निविदा मंजूर केल्याबाबत आमदार प्रशांत बंब यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे.  ​हेही वाचा - राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा रद्द काय आहे कारण नांदेड जिल्ह्यातील पेनूर - शेवडी- सोनखेड ते वारुळ या राज्य रस्ता क्रमांक 255 च्या 30 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती कामाचे 32 कोटी 30 लाख 64 हजार 137 रुपयांची पहिली निविदा काढण्यात आली होती. 12 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयानुसार 30 कोटींपेक्षा जास्तीच्या कामाच्या निविदांना शासनाकडून मंजूरी घेणे बंनकारक आहे.  क्लिक करा - वीस वर्षाचा खासदार निधी कुठे गेला? इम्तियाज जलील यांचा शिवसेनेला प्रश्न परंतू निविदा मंजूर केलेल्या जी.जी. कन्सट्रक्‍शन्स विरोधात अगोदरच गुन्हा दाखल झाल्यामुळे पहिली निविदा शासनाने नामंजूर केली होती. त्याच कामाची 35 कोटी 25 लाख 79 हजार 154 रुपयांची फेर निविदा मंजूर करण्यात आली. इतकेच नव्हे तर त्या कामाचा कार्यादेश आणि 5 कोटी रुपये संबंधित कन्सट्रक्‍शन्स या कंत्राटदाराला दिल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यांनी राज्य शासन, सामान्य बांधकाम विभाग आणि नांदेड येथील गार्गी कन्सट्रक्‍शन्स यांना प्रतिवादी केले आहे. आमदार बंब यांच्यावतीने ऍड. सचिन देशमुख काम पाहत आहेत.  हे वाचलंत का?- मनसे इच्छुकांचे प्रवेश लांबणीवर काय आहे कारण Vertical Image:  English Headline:  MLA Prashant bamb filed PIL in Highcourt of Bombay Bench Aurangabad in the matter of Road सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency आमदार मुंबई mumbai मुंबई उच्च न्यायालय mumbai high court उच्च न्यायालय high court औरंगाबाद aurangabad नांदेड nanded विभाग sections Search Functional Tags:  आमदार, मुंबई, Mumbai, मुंबई उच्च न्यायालय, Mumbai High Court, उच्च न्यायालय, High Court, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, विभाग, Sections Twitter Publish:  Meta Keyword:  MLA Prashant bamb filed PIL in Highcourt of Bombay Bench Aurangabad in the matter of Road Meta Description:  MLA Prashant bamb filed PIL in Highcourt of Bombay Bench Aurangabad in the matter of Road शासनाने 32 कोटींच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या निविदेला मंजूरी दिली नसताना, त्याच कामाची 35 कोटींची फेर निविदा मंजूर केल्याबाबत आमदार प्रशांत बंब यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे.  Send as Notification:  Topic Tags:  मुंबई औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36wuY9i
Read More
आणखी 6 हायस्पीड कॉरिडॉरवर शिक्कामोर्तब; बुलेट ट्रेन धावणार...!

नवी दिल्ली : ''देशातील रेल्वे सेवेमध्ये लवकरच बुलेट ट्रेन दाखल केली जाणार असून त्यादृष्टीने कामकाज सुरू आहे. यासाठी रेल्वेने हायस्पीड आणि सेमी हायस्पीड मार्गिकेसाठी सहा कॉरिडॉरची आखणी केली जात आहे. आणि त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) एक वर्षाच्या आत तयार करण्यात येईल,'' अशी माहिती रेल्वे बोर्डचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी बुधवारी (ता.29) दिली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडॉर निर्माणाधीन आहे. या अंतर्गत रेल्वे 300 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतील, तर सेमी हाय स्पीड रेल्वे गाड्या या 160 किमी प्रति तास या वेगाने धावतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

- Delhi Election : तावडेंची गर्दीवरून खिल्ली; अरविंद केजरीवाल म्हणतात...

केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी (ता.1) जाहीर करण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर यादव यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'तयार करण्यात येणाऱ्या सहा कॉरिडॉरमध्ये दिल्ली-नोएडा-आग्रा-लखनऊ-वाराणसी (865 किमी) आणि दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद (886 किमी) या मार्गिकेचा समावेश आहे.' 

तसेच, महाराष्ट्रातील मुंबई-नाशिक-नागपूर (753 किमी), मुंबई-पुणे-हैदराबाद (711 किमी), चेन्नई-बंगळूर-म्हैसूर (435 किमी) आणि दिल्ली-चंदीगड-लुधियाना-जालंधर-अमृतसर (459 किमी) या मार्गिकांचा समावेश करण्यात आला आहे. 

- INDvsNZ : न्यूझीलंड म्हणतंय, 'हीच ती दोघं, ज्यांच्यामुळं आम्ही हरलो!'

एक वर्षाच्या आत डीपीआर

यादव म्हणाले की, 'या सहा कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) एक वर्षाच्या आत तयार करण्यात येणार आहे. यामध्ये जमीन उपलब्धता, संरेखन आणि तेथील रहदारी या गोष्टींचाही विचार करण्यात येईल. या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांना हाय स्पीड किंवा सेमी हाय स्पीड कॉरिडॉर बनवायचे, याबाबतच निर्णय नंतर घेण्यात येईल.' 

पहिल्या बुलेट ट्रेनसाठी 2023 पर्यंत वाट पाहावी लागणार

'मुंबई-अहमदाबाद या दरम्यान तयार करण्यात येणारा देशातील पहिला हाय स्पीड बुलेट ट्रेनचा प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. यासाठी सुरू असलेले भूसंपादनाचे 90 टक्के काम येत्या 6 महिन्यांत पूर्ण होईल,' अशी माहितीही यादव यांनी दिली. 

- Budget 2020: परवडणारी घरे झपाट्याने वाढण्याची शक्यता; तज्ज्ञांचा अंदाज

या प्रकल्पासाठी आम्हाला एकूण 1380 हेक्टर एवढी जमीन लागणार आहे. 1005 हेक्टर खाजगी जमिनीपैकी 471 हेक्टर जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले आहे. तर 149 हेक्टर सरकारी जमिनीपैकी 119 हेक्टर जमीन आम्हाला मिळाली आहे. उर्वरित 128 हेक्टर जमीन ही हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनची असल्याची माहिती यादव यांनी यावेळी दिली.

6 sections identified for high/semi-high speed rail corridors, detailed project report to be completed within a year: Chairman, Railway Board

— Press Trust of India (@PTI_News) January 29, 2020

News Item ID: 

599-news_story-1580321794

Mobile Device Headline: 

आणखी 6 हायस्पीड कॉरिडॉरवर शिक्कामोर्तब; बुलेट ट्रेन धावणार...!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली : ''देशातील रेल्वे सेवेमध्ये लवकरच बुलेट ट्रेन दाखल केली जाणार असून त्यादृष्टीने कामकाज सुरू आहे. यासाठी रेल्वेने हायस्पीड आणि सेमी हायस्पीड मार्गिकेसाठी सहा कॉरिडॉरची आखणी केली जात आहे. आणि त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) एक वर्षाच्या आत तयार करण्यात येईल,'' अशी माहिती रेल्वे बोर्डचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी बुधवारी (ता.29) दिली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडॉर निर्माणाधीन आहे. या अंतर्गत रेल्वे 300 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतील, तर सेमी हाय स्पीड रेल्वे गाड्या या 160 किमी प्रति तास या वेगाने धावतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

- Delhi Election : तावडेंची गर्दीवरून खिल्ली; अरविंद केजरीवाल म्हणतात...

केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी (ता.1) जाहीर करण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर यादव यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'तयार करण्यात येणाऱ्या सहा कॉरिडॉरमध्ये दिल्ली-नोएडा-आग्रा-लखनऊ-वाराणसी (865 किमी) आणि दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद (886 किमी) या मार्गिकेचा समावेश आहे.' 

तसेच, महाराष्ट्रातील मुंबई-नाशिक-नागपूर (753 किमी), मुंबई-पुणे-हैदराबाद (711 किमी), चेन्नई-बंगळूर-म्हैसूर (435 किमी) आणि दिल्ली-चंदीगड-लुधियाना-जालंधर-अमृतसर (459 किमी) या मार्गिकांचा समावेश करण्यात आला आहे. 

- INDvsNZ : न्यूझीलंड म्हणतंय, 'हीच ती दोघं, ज्यांच्यामुळं आम्ही हरलो!'

एक वर्षाच्या आत डीपीआर

यादव म्हणाले की, 'या सहा कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) एक वर्षाच्या आत तयार करण्यात येणार आहे. यामध्ये जमीन उपलब्धता, संरेखन आणि तेथील रहदारी या गोष्टींचाही विचार करण्यात येईल. या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांना हाय स्पीड किंवा सेमी हाय स्पीड कॉरिडॉर बनवायचे, याबाबतच निर्णय नंतर घेण्यात येईल.' 

पहिल्या बुलेट ट्रेनसाठी 2023 पर्यंत वाट पाहावी लागणार

'मुंबई-अहमदाबाद या दरम्यान तयार करण्यात येणारा देशातील पहिला हाय स्पीड बुलेट ट्रेनचा प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. यासाठी सुरू असलेले भूसंपादनाचे 90 टक्के काम येत्या 6 महिन्यांत पूर्ण होईल,' अशी माहितीही यादव यांनी दिली. 

- Budget 2020: परवडणारी घरे झपाट्याने वाढण्याची शक्यता; तज्ज्ञांचा अंदाज

या प्रकल्पासाठी आम्हाला एकूण 1380 हेक्टर एवढी जमीन लागणार आहे. 1005 हेक्टर खाजगी जमिनीपैकी 471 हेक्टर जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले आहे. तर 149 हेक्टर सरकारी जमिनीपैकी 119 हेक्टर जमीन आम्हाला मिळाली आहे. उर्वरित 128 हेक्टर जमीन ही हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनची असल्याची माहिती यादव यांनी यावेळी दिली.

6 sections identified for high/semi-high speed rail corridors, detailed project report to be completed within a year: Chairman, Railway Board

— Press Trust of India (@PTI_News) January 29, 2020

Vertical Image: 

English Headline: 

6 more routes of identified for high speed corridors declared by railway officials

Author Type: 

External Author

वृत्तसंस्था

भारत

सरकार

जपान

बुलेट ट्रेन

रेल्वे

महाराष्ट्र

मुंबई

अहमदाबाद

अर्थसंकल्प

union budget

जयपूर

नागपूर

पुणे

हैदराबाद

चेन्नई

बंगळूर

म्हैसूर

अमृतसर

Search Functional Tags: 

भारत, सरकार, जपान, बुलेट ट्रेन, रेल्वे, महाराष्ट्र, मुंबई, अहमदाबाद, अर्थसंकल्प, Union Budget, जयपूर, नागपूर, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळूर, म्हैसूर, अमृतसर

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about high speed corridors: ''देशातील रेल्वे सेवेमध्ये लवकरच बुलेट ट्रेन दाखल केली जाणार असून त्यादृष्टीने कामकाज सुरू आहे. यासाठी रेल्वेने हायस्पीड आणि सेमी हायस्पीड मार्गिकेसाठी सहा कॉरिडॉरची निवड केली आहे. आणि त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) एक वर्षाच्या आत तयार करण्यात येईल,'' अशी माहिती रेल्वे बोर्डचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी बुधवारी (ता.29) दिली.

Send as Notification: 

Topic Tags: 

भारत

मुंबई

अर्थसंकल्प

नाशिक

नागपूर

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आणखी 6 हायस्पीड कॉरिडॉरवर शिक्कामोर्तब; बुलेट ट्रेन धावणार...! नवी दिल्ली : ''देशातील रेल्वे सेवेमध्ये लवकरच बुलेट ट्रेन दाखल केली जाणार असून त्यादृष्टीने कामकाज सुरू आहे. यासाठी रेल्वेने हायस्पीड आणि सेमी हायस्पीड मार्गिकेसाठी सहा कॉरिडॉरची आखणी केली जात आहे. आणि त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) एक वर्षाच्या आत तयार करण्यात येईल,'' अशी माहिती रेल्वे बोर्डचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी बुधवारी (ता.29) दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडॉर निर्माणाधीन आहे. या अंतर्गत रेल्वे 300 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतील, तर सेमी हाय स्पीड रेल्वे गाड्या या 160 किमी प्रति तास या वेगाने धावतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.  - Delhi Election : तावडेंची गर्दीवरून खिल्ली; अरविंद केजरीवाल म्हणतात... केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी (ता.1) जाहीर करण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर यादव यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'तयार करण्यात येणाऱ्या सहा कॉरिडॉरमध्ये दिल्ली-नोएडा-आग्रा-लखनऊ-वाराणसी (865 किमी) आणि दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद (886 किमी) या मार्गिकेचा समावेश आहे.'  तसेच, महाराष्ट्रातील मुंबई-नाशिक-नागपूर (753 किमी), मुंबई-पुणे-हैदराबाद (711 किमी), चेन्नई-बंगळूर-म्हैसूर (435 किमी) आणि दिल्ली-चंदीगड-लुधियाना-जालंधर-अमृतसर (459 किमी) या मार्गिकांचा समावेश करण्यात आला आहे.  - INDvsNZ : न्यूझीलंड म्हणतंय, 'हीच ती दोघं, ज्यांच्यामुळं आम्ही हरलो!' एक वर्षाच्या आत डीपीआर यादव म्हणाले की, 'या सहा कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) एक वर्षाच्या आत तयार करण्यात येणार आहे. यामध्ये जमीन उपलब्धता, संरेखन आणि तेथील रहदारी या गोष्टींचाही विचार करण्यात येईल. या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांना हाय स्पीड किंवा सेमी हाय स्पीड कॉरिडॉर बनवायचे, याबाबतच निर्णय नंतर घेण्यात येईल.'  पहिल्या बुलेट ट्रेनसाठी 2023 पर्यंत वाट पाहावी लागणार 'मुंबई-अहमदाबाद या दरम्यान तयार करण्यात येणारा देशातील पहिला हाय स्पीड बुलेट ट्रेनचा प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. यासाठी सुरू असलेले भूसंपादनाचे 90 टक्के काम येत्या 6 महिन्यांत पूर्ण होईल,' अशी माहितीही यादव यांनी दिली.  - Budget 2020: परवडणारी घरे झपाट्याने वाढण्याची शक्यता; तज्ज्ञांचा अंदाज या प्रकल्पासाठी आम्हाला एकूण 1380 हेक्टर एवढी जमीन लागणार आहे. 1005 हेक्टर खाजगी जमिनीपैकी 471 हेक्टर जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले आहे. तर 149 हेक्टर सरकारी जमिनीपैकी 119 हेक्टर जमीन आम्हाला मिळाली आहे. उर्वरित 128 हेक्टर जमीन ही हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनची असल्याची माहिती यादव यांनी यावेळी दिली. 6 sections identified for high/semi-high speed rail corridors, detailed project report to be completed within a year: Chairman, Railway Board — Press Trust of India (@PTI_News) January 29, 2020 News Item ID:  599-news_story-1580321794 Mobile Device Headline:  आणखी 6 हायस्पीड कॉरिडॉरवर शिक्कामोर्तब; बुलेट ट्रेन धावणार...! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली : ''देशातील रेल्वे सेवेमध्ये लवकरच बुलेट ट्रेन दाखल केली जाणार असून त्यादृष्टीने कामकाज सुरू आहे. यासाठी रेल्वेने हायस्पीड आणि सेमी हायस्पीड मार्गिकेसाठी सहा कॉरिडॉरची आखणी केली जात आहे. आणि त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) एक वर्षाच्या आत तयार करण्यात येईल,'' अशी माहिती रेल्वे बोर्डचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी बुधवारी (ता.29) दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडॉर निर्माणाधीन आहे. या अंतर्गत रेल्वे 300 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतील, तर सेमी हाय स्पीड रेल्वे गाड्या या 160 किमी प्रति तास या वेगाने धावतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.  - Delhi Election : तावडेंची गर्दीवरून खिल्ली; अरविंद केजरीवाल म्हणतात... केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी (ता.1) जाहीर करण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर यादव यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'तयार करण्यात येणाऱ्या सहा कॉरिडॉरमध्ये दिल्ली-नोएडा-आग्रा-लखनऊ-वाराणसी (865 किमी) आणि दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद (886 किमी) या मार्गिकेचा समावेश आहे.'  तसेच, महाराष्ट्रातील मुंबई-नाशिक-नागपूर (753 किमी), मुंबई-पुणे-हैदराबाद (711 किमी), चेन्नई-बंगळूर-म्हैसूर (435 किमी) आणि दिल्ली-चंदीगड-लुधियाना-जालंधर-अमृतसर (459 किमी) या मार्गिकांचा समावेश करण्यात आला आहे.  - INDvsNZ : न्यूझीलंड म्हणतंय, 'हीच ती दोघं, ज्यांच्यामुळं आम्ही हरलो!' एक वर्षाच्या आत डीपीआर यादव म्हणाले की, 'या सहा कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) एक वर्षाच्या आत तयार करण्यात येणार आहे. यामध्ये जमीन उपलब्धता, संरेखन आणि तेथील रहदारी या गोष्टींचाही विचार करण्यात येईल. या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांना हाय स्पीड किंवा सेमी हाय स्पीड कॉरिडॉर बनवायचे, याबाबतच निर्णय नंतर घेण्यात येईल.'  पहिल्या बुलेट ट्रेनसाठी 2023 पर्यंत वाट पाहावी लागणार 'मुंबई-अहमदाबाद या दरम्यान तयार करण्यात येणारा देशातील पहिला हाय स्पीड बुलेट ट्रेनचा प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. यासाठी सुरू असलेले भूसंपादनाचे 90 टक्के काम येत्या 6 महिन्यांत पूर्ण होईल,' अशी माहितीही यादव यांनी दिली.  - Budget 2020: परवडणारी घरे झपाट्याने वाढण्याची शक्यता; तज्ज्ञांचा अंदाज या प्रकल्पासाठी आम्हाला एकूण 1380 हेक्टर एवढी जमीन लागणार आहे. 1005 हेक्टर खाजगी जमिनीपैकी 471 हेक्टर जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले आहे. तर 149 हेक्टर सरकारी जमिनीपैकी 119 हेक्टर जमीन आम्हाला मिळाली आहे. उर्वरित 128 हेक्टर जमीन ही हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनची असल्याची माहिती यादव यांनी यावेळी दिली. 6 sections identified for high/semi-high speed rail corridors, detailed project report to be completed within a year: Chairman, Railway Board — Press Trust of India (@PTI_News) January 29, 2020 Vertical Image:  English Headline:  6 more routes of identified for high speed corridors declared by railway officials Author Type:  External Author वृत्तसंस्था भारत सरकार जपान बुलेट ट्रेन रेल्वे महाराष्ट्र मुंबई अहमदाबाद अर्थसंकल्प union budget जयपूर नागपूर पुणे हैदराबाद चेन्नई बंगळूर म्हैसूर अमृतसर Search Functional Tags:  भारत, सरकार, जपान, बुलेट ट्रेन, रेल्वे, महाराष्ट्र, मुंबई, अहमदाबाद, अर्थसंकल्प, Union Budget, जयपूर, नागपूर, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळूर, म्हैसूर, अमृतसर Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about high speed corridors: ''देशातील रेल्वे सेवेमध्ये लवकरच बुलेट ट्रेन दाखल केली जाणार असून त्यादृष्टीने कामकाज सुरू आहे. यासाठी रेल्वेने हायस्पीड आणि सेमी हायस्पीड मार्गिकेसाठी सहा कॉरिडॉरची निवड केली आहे. आणि त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) एक वर्षाच्या आत तयार करण्यात येईल,'' अशी माहिती रेल्वे बोर्डचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी बुधवारी (ता.29) दिली. Send as Notification:  Topic Tags:  भारत मुंबई अर्थसंकल्प नाशिक नागपूर पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aSyBtn
Read More
Budget 2020: देशात सर्वाधिक अर्थसंकल्प 'या' नेत्याने सादर केले!

देशाचे पंतप्रधान राहिलेले मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा मान आत्तापर्यंत पटकावला आहे. त्यांच्यानंतर इतर अर्थमंत्र्यांचा क्रम लागतो. तर, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर राहिलेले आणि त्यानंतर अर्थमंत्री व मग पंतप्रधान झालेले डॉ. मनमोहनसिंग यांनी खुलेपणाच्या धोरणाचे पर्व देशात सुरू केले. येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्माला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प अर्थात बजेट, सादर करत आहे. त्या पार्श्वभूमीवर बजेटच्या इतिहासात डोकावलं तर, अनेक रंजक गोष्टी वाचायला मिळतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थमंत्र्यांची मांदियाळी 
- निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी (2019) अर्थसंकल्प सादर केला. त्यांच्या आधी 28 अर्थसंकल्प डॉ. मनमोहनसिंग (1991-96), यशवंत सिन्हा (1998-2003), जसवंतसिंह (2003-2004), पी. चिदंबरम (1996-98, 2004-09 व 2013-14), प्रणव मुखर्जी (2009-13) आणि अरुण जेटली (2014-19) यांनी सादर केले होते. या वर्षीही सीतारामनच आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करतील. 
- सी. डी. देशमुख यांनी सात वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. 
- भारताच्या स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत 26 अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. 

Budget 2020: गोष्ट भारताच्या पहिल्या बजेटची!

इंदिरा गांधी, निर्मला सीतारामन 
- 19070-71 मध्ये पंतप्रधानपदी असताना इंदिरा गांधी यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचीही जबाबदारी होती. अर्थमंत्री या नात्याने अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. इंदिरा गांधी यांच्यानंतर स्वतंत्र महिला अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याची संधी निर्मला सीतारामन यांना मिळाली होती. 

ब्लॅक बजेट 
- 1973-74 मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थसंकल्पीय तूट 550 कोटी रूपये दाखवली गेली, त्यामुळे त्याला "ब्लॅक बजेट' असे संबोधले जाते. 

Budget 2020: परवडणारी घरे झपाट्याने वाढण्याची शक्यता; तज्ज्ञांचा अंदाज

वाहू लागले खुलेपणाचे वारे 
- मनमोहनसिंह यांनी 1991 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पाने देशात खुलेपणाचे वारे सुरू केले. 
- 1991 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंह यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेले भाषण सर्वात मोठे, म्हणजे 18,650 शब्दांचे होते. त्यावेळेपासून देशात खुलेपणाचे धोरण राबवणे सुरू झाले. देशाची आर्थिक स्थितीही त्यावेळी नाजूक आणि चिंताजनक होती. 

मोरारजी देसाईंचा बोलबाला
- देशात सर्वाधिक 10 अर्थसंकल्प अर्थमंत्री या नात्याने मोराराजी देसाई यांनी सादर केले. देसाई यांनी 1959-63 आणि त्यानंतर 1967-69 या कालावधीत अर्थसंकल्प सादर केले. याशिवाय, त्यांनी 1962-63 आणि 1967-68 मध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केले. 
- मोरारजी देसाई यांनी 29 फेब्रुवारी 1964 रोजी स्वतःचा वाढदिवस साजरा करत असताना अर्थसंकल्प सादर केला होता. त्याचीच पुनरावृत्ती 1968 मध्येही त्यांनीच केली; कारण त्या वेळीही लीप वर्ष होते. 

करप्रणालींची मुहूर्तमेढ 
- अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहनसिंह यांनी पहिल्यांदा सेवाकर सुरू केला; तर विश्‍वनाथ प्रतापसिंह यांनी मोदव्हॅट (मॉडिफाईड व्हॅल्यू ऍडेड टॅक्‍स), राजीव गांधी यांनी मॅट (मिनिमम अल्टरनेट टॅक्‍स) सुरू केला. 

(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)

News Item ID: 

599-news_story-1580318368

Mobile Device Headline: 

Budget 2020: देशात सर्वाधिक अर्थसंकल्प 'या' नेत्याने सादर केले!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Mobile Body: 

देशाचे पंतप्रधान राहिलेले मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा मान आत्तापर्यंत पटकावला आहे. त्यांच्यानंतर इतर अर्थमंत्र्यांचा क्रम लागतो. तर, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर राहिलेले आणि त्यानंतर अर्थमंत्री व मग पंतप्रधान झालेले डॉ. मनमोहनसिंग यांनी खुलेपणाच्या धोरणाचे पर्व देशात सुरू केले. येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्माला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प अर्थात बजेट, सादर करत आहे. त्या पार्श्वभूमीवर बजेटच्या इतिहासात डोकावलं तर, अनेक रंजक गोष्टी वाचायला मिळतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थमंत्र्यांची मांदियाळी 
- निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी (2019) अर्थसंकल्प सादर केला. त्यांच्या आधी 28 अर्थसंकल्प डॉ. मनमोहनसिंग (1991-96), यशवंत सिन्हा (1998-2003), जसवंतसिंह (2003-2004), पी. चिदंबरम (1996-98, 2004-09 व 2013-14), प्रणव मुखर्जी (2009-13) आणि अरुण जेटली (2014-19) यांनी सादर केले होते. या वर्षीही सीतारामनच आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करतील. 
- सी. डी. देशमुख यांनी सात वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. 
- भारताच्या स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत 26 अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. 

Budget 2020: गोष्ट भारताच्या पहिल्या बजेटची!

इंदिरा गांधी, निर्मला सीतारामन 
- 19070-71 मध्ये पंतप्रधानपदी असताना इंदिरा गांधी यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचीही जबाबदारी होती. अर्थमंत्री या नात्याने अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. इंदिरा गांधी यांच्यानंतर स्वतंत्र महिला अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याची संधी निर्मला सीतारामन यांना मिळाली होती. 

ब्लॅक बजेट 
- 1973-74 मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थसंकल्पीय तूट 550 कोटी रूपये दाखवली गेली, त्यामुळे त्याला "ब्लॅक बजेट' असे संबोधले जाते. 

Budget 2020: परवडणारी घरे झपाट्याने वाढण्याची शक्यता; तज्ज्ञांचा अंदाज

वाहू लागले खुलेपणाचे वारे 
- मनमोहनसिंह यांनी 1991 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पाने देशात खुलेपणाचे वारे सुरू केले. 
- 1991 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंह यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेले भाषण सर्वात मोठे, म्हणजे 18,650 शब्दांचे होते. त्यावेळेपासून देशात खुलेपणाचे धोरण राबवणे सुरू झाले. देशाची आर्थिक स्थितीही त्यावेळी नाजूक आणि चिंताजनक होती. 

मोरारजी देसाईंचा बोलबाला
- देशात सर्वाधिक 10 अर्थसंकल्प अर्थमंत्री या नात्याने मोराराजी देसाई यांनी सादर केले. देसाई यांनी 1959-63 आणि त्यानंतर 1967-69 या कालावधीत अर्थसंकल्प सादर केले. याशिवाय, त्यांनी 1962-63 आणि 1967-68 मध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केले. 
- मोरारजी देसाई यांनी 29 फेब्रुवारी 1964 रोजी स्वतःचा वाढदिवस साजरा करत असताना अर्थसंकल्प सादर केला होता. त्याचीच पुनरावृत्ती 1968 मध्येही त्यांनीच केली; कारण त्या वेळीही लीप वर्ष होते. 

करप्रणालींची मुहूर्तमेढ 
- अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहनसिंह यांनी पहिल्यांदा सेवाकर सुरू केला; तर विश्‍वनाथ प्रतापसिंह यांनी मोदव्हॅट (मॉडिफाईड व्हॅल्यू ऍडेड टॅक्‍स), राजीव गांधी यांनी मॅट (मिनिमम अल्टरनेट टॅक्‍स) सुरू केला. 

(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)

Vertical Image: 

English Headline: 

budget 2020 history who presented maximum budgets for country information marathi

सकाळ वृत्तसेवा

Author Type: 

Agency

मोरारजी देसाई

अर्थसंकल्प

union budget

अर्थमंत्री

finance minister

मनमोहनसिंग

निर्मला सीतारामन

nirmala sitharaman

Search Functional Tags: 

मोरारजी देसाई, अर्थसंकल्प, Union Budget, अर्थमंत्री, Finance Minister, मनमोहनसिंग, निर्मला सीतारामन, Nirmala Sitharaman

Twitter Publish: 

Meta Description: 

budget 2020 history who presented maximum budgets for country information marathi: देशाचे पंतप्रधान राहिलेले मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा मान आत्तापर्यंत पटकावला आहे. त्यांच्यानंतर इतर अर्थमंत्र्यांचा क्रम लागतो.

Send as Notification: 

Topic Tags: 

अर्थसंकल्प

पी. चिदंबरम

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Budget 2020: देशात सर्वाधिक अर्थसंकल्प 'या' नेत्याने सादर केले! देशाचे पंतप्रधान राहिलेले मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा मान आत्तापर्यंत पटकावला आहे. त्यांच्यानंतर इतर अर्थमंत्र्यांचा क्रम लागतो. तर, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर राहिलेले आणि त्यानंतर अर्थमंत्री व मग पंतप्रधान झालेले डॉ. मनमोहनसिंग यांनी खुलेपणाच्या धोरणाचे पर्व देशात सुरू केले. येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्माला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प अर्थात बजेट, सादर करत आहे. त्या पार्श्वभूमीवर बजेटच्या इतिहासात डोकावलं तर, अनेक रंजक गोष्टी वाचायला मिळतात. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अर्थमंत्र्यांची मांदियाळी  - निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी (2019) अर्थसंकल्प सादर केला. त्यांच्या आधी 28 अर्थसंकल्प डॉ. मनमोहनसिंग (1991-96), यशवंत सिन्हा (1998-2003), जसवंतसिंह (2003-2004), पी. चिदंबरम (1996-98, 2004-09 व 2013-14), प्रणव मुखर्जी (2009-13) आणि अरुण जेटली (2014-19) यांनी सादर केले होते. या वर्षीही सीतारामनच आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करतील.  - सी. डी. देशमुख यांनी सात वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.  - भारताच्या स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत 26 अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलेले आहेत.  Budget 2020: गोष्ट भारताच्या पहिल्या बजेटची! इंदिरा गांधी, निर्मला सीतारामन  - 19070-71 मध्ये पंतप्रधानपदी असताना इंदिरा गांधी यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचीही जबाबदारी होती. अर्थमंत्री या नात्याने अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. इंदिरा गांधी यांच्यानंतर स्वतंत्र महिला अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याची संधी निर्मला सीतारामन यांना मिळाली होती.  ब्लॅक बजेट  - 1973-74 मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थसंकल्पीय तूट 550 कोटी रूपये दाखवली गेली, त्यामुळे त्याला "ब्लॅक बजेट' असे संबोधले जाते.  Budget 2020: परवडणारी घरे झपाट्याने वाढण्याची शक्यता; तज्ज्ञांचा अंदाज वाहू लागले खुलेपणाचे वारे  - मनमोहनसिंह यांनी 1991 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पाने देशात खुलेपणाचे वारे सुरू केले.  - 1991 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंह यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेले भाषण सर्वात मोठे, म्हणजे 18,650 शब्दांचे होते. त्यावेळेपासून देशात खुलेपणाचे धोरण राबवणे सुरू झाले. देशाची आर्थिक स्थितीही त्यावेळी नाजूक आणि चिंताजनक होती.  मोरारजी देसाईंचा बोलबाला - देशात सर्वाधिक 10 अर्थसंकल्प अर्थमंत्री या नात्याने मोराराजी देसाई यांनी सादर केले. देसाई यांनी 1959-63 आणि त्यानंतर 1967-69 या कालावधीत अर्थसंकल्प सादर केले. याशिवाय, त्यांनी 1962-63 आणि 1967-68 मध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केले.  - मोरारजी देसाई यांनी 29 फेब्रुवारी 1964 रोजी स्वतःचा वाढदिवस साजरा करत असताना अर्थसंकल्प सादर केला होता. त्याचीच पुनरावृत्ती 1968 मध्येही त्यांनीच केली; कारण त्या वेळीही लीप वर्ष होते.  करप्रणालींची मुहूर्तमेढ  - अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहनसिंह यांनी पहिल्यांदा सेवाकर सुरू केला; तर विश्‍वनाथ प्रतापसिंह यांनी मोदव्हॅट (मॉडिफाईड व्हॅल्यू ऍडेड टॅक्‍स), राजीव गांधी यांनी मॅट (मिनिमम अल्टरनेट टॅक्‍स) सुरू केला.  (सकाळ संशोधन आणि विकास विभाग) News Item ID:  599-news_story-1580318368 Mobile Device Headline:  Budget 2020: देशात सर्वाधिक अर्थसंकल्प 'या' नेत्याने सादर केले! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  देशाचे पंतप्रधान राहिलेले मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा मान आत्तापर्यंत पटकावला आहे. त्यांच्यानंतर इतर अर्थमंत्र्यांचा क्रम लागतो. तर, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर राहिलेले आणि त्यानंतर अर्थमंत्री व मग पंतप्रधान झालेले डॉ. मनमोहनसिंग यांनी खुलेपणाच्या धोरणाचे पर्व देशात सुरू केले. येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्माला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प अर्थात बजेट, सादर करत आहे. त्या पार्श्वभूमीवर बजेटच्या इतिहासात डोकावलं तर, अनेक रंजक गोष्टी वाचायला मिळतात. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अर्थमंत्र्यांची मांदियाळी  - निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी (2019) अर्थसंकल्प सादर केला. त्यांच्या आधी 28 अर्थसंकल्प डॉ. मनमोहनसिंग (1991-96), यशवंत सिन्हा (1998-2003), जसवंतसिंह (2003-2004), पी. चिदंबरम (1996-98, 2004-09 व 2013-14), प्रणव मुखर्जी (2009-13) आणि अरुण जेटली (2014-19) यांनी सादर केले होते. या वर्षीही सीतारामनच आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करतील.  - सी. डी. देशमुख यांनी सात वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.  - भारताच्या स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत 26 अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलेले आहेत.  Budget 2020: गोष्ट भारताच्या पहिल्या बजेटची! इंदिरा गांधी, निर्मला सीतारामन  - 19070-71 मध्ये पंतप्रधानपदी असताना इंदिरा गांधी यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचीही जबाबदारी होती. अर्थमंत्री या नात्याने अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. इंदिरा गांधी यांच्यानंतर स्वतंत्र महिला अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याची संधी निर्मला सीतारामन यांना मिळाली होती.  ब्लॅक बजेट  - 1973-74 मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थसंकल्पीय तूट 550 कोटी रूपये दाखवली गेली, त्यामुळे त्याला "ब्लॅक बजेट' असे संबोधले जाते.  Budget 2020: परवडणारी घरे झपाट्याने वाढण्याची शक्यता; तज्ज्ञांचा अंदाज वाहू लागले खुलेपणाचे वारे  - मनमोहनसिंह यांनी 1991 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पाने देशात खुलेपणाचे वारे सुरू केले.  - 1991 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंह यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेले भाषण सर्वात मोठे, म्हणजे 18,650 शब्दांचे होते. त्यावेळेपासून देशात खुलेपणाचे धोरण राबवणे सुरू झाले. देशाची आर्थिक स्थितीही त्यावेळी नाजूक आणि चिंताजनक होती.  मोरारजी देसाईंचा बोलबाला - देशात सर्वाधिक 10 अर्थसंकल्प अर्थमंत्री या नात्याने मोराराजी देसाई यांनी सादर केले. देसाई यांनी 1959-63 आणि त्यानंतर 1967-69 या कालावधीत अर्थसंकल्प सादर केले. याशिवाय, त्यांनी 1962-63 आणि 1967-68 मध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केले.  - मोरारजी देसाई यांनी 29 फेब्रुवारी 1964 रोजी स्वतःचा वाढदिवस साजरा करत असताना अर्थसंकल्प सादर केला होता. त्याचीच पुनरावृत्ती 1968 मध्येही त्यांनीच केली; कारण त्या वेळीही लीप वर्ष होते.  करप्रणालींची मुहूर्तमेढ  - अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहनसिंह यांनी पहिल्यांदा सेवाकर सुरू केला; तर विश्‍वनाथ प्रतापसिंह यांनी मोदव्हॅट (मॉडिफाईड व्हॅल्यू ऍडेड टॅक्‍स), राजीव गांधी यांनी मॅट (मिनिमम अल्टरनेट टॅक्‍स) सुरू केला.  (सकाळ संशोधन आणि विकास विभाग) Vertical Image:  English Headline:  budget 2020 history who presented maximum budgets for country information marathi सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency मोरारजी देसाई अर्थसंकल्प union budget अर्थमंत्री finance minister मनमोहनसिंग निर्मला सीतारामन nirmala sitharaman Search Functional Tags:  मोरारजी देसाई, अर्थसंकल्प, Union Budget, अर्थमंत्री, Finance Minister, मनमोहनसिंग, निर्मला सीतारामन, Nirmala Sitharaman Twitter Publish:  Meta Description:  budget 2020 history who presented maximum budgets for country information marathi: देशाचे पंतप्रधान राहिलेले मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा मान आत्तापर्यंत पटकावला आहे. त्यांच्यानंतर इतर अर्थमंत्र्यांचा क्रम लागतो. Send as Notification:  Topic Tags:  अर्थसंकल्प पी. चिदंबरम News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36DTIw8
Read More
प्रयागराज पहुंचे CM योगी, बसंत पंचमी पर लगाई गंगा में डुबकी https://ift.tt/2REZjy0
केजरीवाल पर अमित शाह का वार- 56 साल हो गए इतना झूठा आदमी नहीं देखा https://ift.tt/37zbQsx
Mahatma Gandhi: नथुराम गोडसेने गांधीजींनी 55 कोटींसाठी मारलं होतं का?
भारताला इनोव्हेशन चॅलेंज फंड

पुणे - इंग्लंड सरकारने भारतासाठी ४० लाख पौंडांचा इनोव्हेशन चॅलेंज फंड दिला आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात इंग्लंड सरकारकडून याची घोषणा करण्यात आली. या निधीद्वारे उद्योन्मुख तंत्रज्ञानाला मदत केली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतातील सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय समस्यांवर तंत्रज्ञानावर आधारित उत्तरे शोधण्यासाठी उद्योग विश्व आणि शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे दोन मुख्य तंत्रज्ञानविषयक केंद्रांवर लक्ष देण्यात येणार आहे. कर्नाटकातील कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान केंद्र आणि महाराष्ट्रातील भविष्यातील दळणवळणाची साधने यासाठी हा निधी मुख्यत: वापरण्यात येणार आहे. इंग्लंड आणि भारतामध्ये असणाऱ्या तंत्रज्ञानविषयक भागीदारीतील अनेक नव्या उपक्रमांपैकीच द इनोव्हेशन चॅलेंज फंड हासुद्धा एक उपक्रम आहे. उद्योन्मुख तंत्रज्ञानांच्या विकासासंबंधीच्या क्षमतेला वाव देत दोन्ही देशांमधील इनोव्हेशन, विकास आणि रोजगारासंबंधीच्या प्रश्नांना सहाय्य करण्यासाठीच्या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी केलेल्या कराराचा हा एक भाग आहे. अशा प्रकारची ही जगातील पहिलीच भागीदारी आहे. इनोव्हेशन चॅलेंज फंडाविषयीची अधिक महिती http://bit.ly/2TPKNFn या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे.

‘‘मला यासंदर्भातील घोषणा करताना खूप आनंद होतो आहे. इंग्लंड आणि भारत डिजिटल तंत्रज्ञानाला विकसित करण्यात आणि त्याचा वापर करण्यात जगात आघाडीवर आहेत. दोन्ही देश एकमेकांकडून खूप काही शिकू शकतात आणि संयुक्तरीत्या काम करू शकतात,’’ असे मत या वेळी इंग्लंडचे भारतातील उपउच्चायुक्त जॅन थॉम्पसन यांनी व्यक्त केले.

आघाडीचे वैज्ञानिक, महाराष्ट्रातील वाहतूक उद्योगातील, व्यवसायातील आणि संशोधक क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. याशिवाय इंग्लंडमधील भविष्यातील दळणवळण व्यापारातील शिष्टमंडळही या वेळी  उपस्थित होते.

दोन्ही देशांमध्ये असलेल्या विविध क्षमतांचा आणि दृष्टिकोनांचा एकत्रितरीत्या वापर करून आपण जगातील एक सर्वोत्तम सकारात्मक ताकद बनू शकतो.  
केरन मॅकलस्की, इंग्लंड-भारत टेक भागीदारीचे प्रमुख.

News Item ID: 

599-news_story-1580326675

Mobile Device Headline: 

भारताला इनोव्हेशन चॅलेंज फंड

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - इंग्लंड सरकारने भारतासाठी ४० लाख पौंडांचा इनोव्हेशन चॅलेंज फंड दिला आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात इंग्लंड सरकारकडून याची घोषणा करण्यात आली. या निधीद्वारे उद्योन्मुख तंत्रज्ञानाला मदत केली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतातील सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय समस्यांवर तंत्रज्ञानावर आधारित उत्तरे शोधण्यासाठी उद्योग विश्व आणि शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे दोन मुख्य तंत्रज्ञानविषयक केंद्रांवर लक्ष देण्यात येणार आहे. कर्नाटकातील कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान केंद्र आणि महाराष्ट्रातील भविष्यातील दळणवळणाची साधने यासाठी हा निधी मुख्यत: वापरण्यात येणार आहे. इंग्लंड आणि भारतामध्ये असणाऱ्या तंत्रज्ञानविषयक भागीदारीतील अनेक नव्या उपक्रमांपैकीच द इनोव्हेशन चॅलेंज फंड हासुद्धा एक उपक्रम आहे. उद्योन्मुख तंत्रज्ञानांच्या विकासासंबंधीच्या क्षमतेला वाव देत दोन्ही देशांमधील इनोव्हेशन, विकास आणि रोजगारासंबंधीच्या प्रश्नांना सहाय्य करण्यासाठीच्या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी केलेल्या कराराचा हा एक भाग आहे. अशा प्रकारची ही जगातील पहिलीच भागीदारी आहे. इनोव्हेशन चॅलेंज फंडाविषयीची अधिक महिती http://bit.ly/2TPKNFn या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे.

‘‘मला यासंदर्भातील घोषणा करताना खूप आनंद होतो आहे. इंग्लंड आणि भारत डिजिटल तंत्रज्ञानाला विकसित करण्यात आणि त्याचा वापर करण्यात जगात आघाडीवर आहेत. दोन्ही देश एकमेकांकडून खूप काही शिकू शकतात आणि संयुक्तरीत्या काम करू शकतात,’’ असे मत या वेळी इंग्लंडचे भारतातील उपउच्चायुक्त जॅन थॉम्पसन यांनी व्यक्त केले.

आघाडीचे वैज्ञानिक, महाराष्ट्रातील वाहतूक उद्योगातील, व्यवसायातील आणि संशोधक क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. याशिवाय इंग्लंडमधील भविष्यातील दळणवळण व्यापारातील शिष्टमंडळही या वेळी  उपस्थित होते.

दोन्ही देशांमध्ये असलेल्या विविध क्षमतांचा आणि दृष्टिकोनांचा एकत्रितरीत्या वापर करून आपण जगातील एक सर्वोत्तम सकारात्मक ताकद बनू शकतो.  
केरन मॅकलस्की, इंग्लंड-भारत टेक भागीदारीचे प्रमुख.

Vertical Image: 

English Headline: 

India Innovation Challenge Fund

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

इंग्लंड

भारत

पौंड

environment

माहिती तंत्रज्ञान

महाराष्ट्र

maharashtra

Search Functional Tags: 

पुणे, इंग्लंड, भारत, पौंड, Environment, माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्र, Maharashtra

Twitter Publish: 

Meta Description: 

India Innovation Challenge Fund: इंग्लंड सरकारने भारतासाठी ४० लाख पौंडांचा इनोव्हेशन चॅलेंज फंड दिला आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात इंग्लंड सरकारकडून याची घोषणा करण्यात आली. या निधीद्वारे उद्योन्मुख तंत्रज्ञानाला मदत केली जाणार आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

भारताला इनोव्हेशन चॅलेंज फंड पुणे - इंग्लंड सरकारने भारतासाठी ४० लाख पौंडांचा इनोव्हेशन चॅलेंज फंड दिला आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात इंग्लंड सरकारकडून याची घोषणा करण्यात आली. या निधीद्वारे उद्योन्मुख तंत्रज्ञानाला मदत केली जाणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतातील सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय समस्यांवर तंत्रज्ञानावर आधारित उत्तरे शोधण्यासाठी उद्योग विश्व आणि शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे दोन मुख्य तंत्रज्ञानविषयक केंद्रांवर लक्ष देण्यात येणार आहे. कर्नाटकातील कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान केंद्र आणि महाराष्ट्रातील भविष्यातील दळणवळणाची साधने यासाठी हा निधी मुख्यत: वापरण्यात येणार आहे. इंग्लंड आणि भारतामध्ये असणाऱ्या तंत्रज्ञानविषयक भागीदारीतील अनेक नव्या उपक्रमांपैकीच द इनोव्हेशन चॅलेंज फंड हासुद्धा एक उपक्रम आहे. उद्योन्मुख तंत्रज्ञानांच्या विकासासंबंधीच्या क्षमतेला वाव देत दोन्ही देशांमधील इनोव्हेशन, विकास आणि रोजगारासंबंधीच्या प्रश्नांना सहाय्य करण्यासाठीच्या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी केलेल्या कराराचा हा एक भाग आहे. अशा प्रकारची ही जगातील पहिलीच भागीदारी आहे. इनोव्हेशन चॅलेंज फंडाविषयीची अधिक महिती http://bit.ly/2TPKNFn या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे. ‘‘मला यासंदर्भातील घोषणा करताना खूप आनंद होतो आहे. इंग्लंड आणि भारत डिजिटल तंत्रज्ञानाला विकसित करण्यात आणि त्याचा वापर करण्यात जगात आघाडीवर आहेत. दोन्ही देश एकमेकांकडून खूप काही शिकू शकतात आणि संयुक्तरीत्या काम करू शकतात,’’ असे मत या वेळी इंग्लंडचे भारतातील उपउच्चायुक्त जॅन थॉम्पसन यांनी व्यक्त केले. आघाडीचे वैज्ञानिक, महाराष्ट्रातील वाहतूक उद्योगातील, व्यवसायातील आणि संशोधक क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. याशिवाय इंग्लंडमधील भविष्यातील दळणवळण व्यापारातील शिष्टमंडळही या वेळी  उपस्थित होते. दोन्ही देशांमध्ये असलेल्या विविध क्षमतांचा आणि दृष्टिकोनांचा एकत्रितरीत्या वापर करून आपण जगातील एक सर्वोत्तम सकारात्मक ताकद बनू शकतो.   केरन मॅकलस्की, इंग्लंड-भारत टेक भागीदारीचे प्रमुख. News Item ID:  599-news_story-1580326675 Mobile Device Headline:  भारताला इनोव्हेशन चॅलेंज फंड Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - इंग्लंड सरकारने भारतासाठी ४० लाख पौंडांचा इनोव्हेशन चॅलेंज फंड दिला आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात इंग्लंड सरकारकडून याची घोषणा करण्यात आली. या निधीद्वारे उद्योन्मुख तंत्रज्ञानाला मदत केली जाणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतातील सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय समस्यांवर तंत्रज्ञानावर आधारित उत्तरे शोधण्यासाठी उद्योग विश्व आणि शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे दोन मुख्य तंत्रज्ञानविषयक केंद्रांवर लक्ष देण्यात येणार आहे. कर्नाटकातील कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान केंद्र आणि महाराष्ट्रातील भविष्यातील दळणवळणाची साधने यासाठी हा निधी मुख्यत: वापरण्यात येणार आहे. इंग्लंड आणि भारतामध्ये असणाऱ्या तंत्रज्ञानविषयक भागीदारीतील अनेक नव्या उपक्रमांपैकीच द इनोव्हेशन चॅलेंज फंड हासुद्धा एक उपक्रम आहे. उद्योन्मुख तंत्रज्ञानांच्या विकासासंबंधीच्या क्षमतेला वाव देत दोन्ही देशांमधील इनोव्हेशन, विकास आणि रोजगारासंबंधीच्या प्रश्नांना सहाय्य करण्यासाठीच्या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी केलेल्या कराराचा हा एक भाग आहे. अशा प्रकारची ही जगातील पहिलीच भागीदारी आहे. इनोव्हेशन चॅलेंज फंडाविषयीची अधिक महिती http://bit.ly/2TPKNFn या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे. ‘‘मला यासंदर्भातील घोषणा करताना खूप आनंद होतो आहे. इंग्लंड आणि भारत डिजिटल तंत्रज्ञानाला विकसित करण्यात आणि त्याचा वापर करण्यात जगात आघाडीवर आहेत. दोन्ही देश एकमेकांकडून खूप काही शिकू शकतात आणि संयुक्तरीत्या काम करू शकतात,’’ असे मत या वेळी इंग्लंडचे भारतातील उपउच्चायुक्त जॅन थॉम्पसन यांनी व्यक्त केले. आघाडीचे वैज्ञानिक, महाराष्ट्रातील वाहतूक उद्योगातील, व्यवसायातील आणि संशोधक क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. याशिवाय इंग्लंडमधील भविष्यातील दळणवळण व्यापारातील शिष्टमंडळही या वेळी  उपस्थित होते. दोन्ही देशांमध्ये असलेल्या विविध क्षमतांचा आणि दृष्टिकोनांचा एकत्रितरीत्या वापर करून आपण जगातील एक सर्वोत्तम सकारात्मक ताकद बनू शकतो.   केरन मॅकलस्की, इंग्लंड-भारत टेक भागीदारीचे प्रमुख. Vertical Image:  English Headline:  India Innovation Challenge Fund Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे इंग्लंड भारत पौंड environment माहिती तंत्रज्ञान महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  पुणे, इंग्लंड, भारत, पौंड, Environment, माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  India Innovation Challenge Fund: इंग्लंड सरकारने भारतासाठी ४० लाख पौंडांचा इनोव्हेशन चॅलेंज फंड दिला आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात इंग्लंड सरकारकडून याची घोषणा करण्यात आली. या निधीद्वारे उद्योन्मुख तंत्रज्ञानाला मदत केली जाणार आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tRW4KT
Read More
राज्यात "करोनाव्हायरस'ची बाधा नाही 

मुंबई - महाराष्ट्रात करोनाव्हायरसमुळे बाधित झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या 10 रुग्ण मुंबई, पुणे आणि नांदेड येथे दाखल असून, त्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. 17 प्रवाशांची दूरध्वनीद्वारे विचारपूस केली जात आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत चार हजार 600 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात सध्या 27 प्रवासी निरीक्षणाखाली असून, त्यातील 10 प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी सहा जणांना मुंबईत, तीन जणांना पुण्यात आणि एकाला नांदेड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दहा जणांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित चार जणांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. तीन जणांचे नमुने दुसऱ्यांदा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचाही अहवाल अद्याप मिळालेला नाही. उर्वरित 17 प्रवाशांची दूरध्वनीद्वारे रोज विचारपूस केली जात आहे, असे सांगण्यात आले. 

"करोनाव्हायरस'च्या रुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. 

News Item ID: 

599-news_story-1580313596

Mobile Device Headline: 

राज्यात "करोनाव्हायरस'ची बाधा नाही 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - महाराष्ट्रात करोनाव्हायरसमुळे बाधित झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या 10 रुग्ण मुंबई, पुणे आणि नांदेड येथे दाखल असून, त्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. 17 प्रवाशांची दूरध्वनीद्वारे विचारपूस केली जात आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत चार हजार 600 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात सध्या 27 प्रवासी निरीक्षणाखाली असून, त्यातील 10 प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी सहा जणांना मुंबईत, तीन जणांना पुण्यात आणि एकाला नांदेड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दहा जणांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित चार जणांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. तीन जणांचे नमुने दुसऱ्यांदा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचाही अहवाल अद्याप मिळालेला नाही. उर्वरित 17 प्रवाशांची दूरध्वनीद्वारे रोज विचारपूस केली जात आहे, असे सांगण्यात आले. 

"करोनाव्हायरस'च्या रुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. 

Vertical Image: 

English Headline: 

No patient infected with coronavirus was found in Maharashtra

सकाळ वृत्तसेवा

Author Type: 

Agency

राजेश टोपे

rajesh tope

मुंबई

mumbai

विमानतळ

महाराष्ट्र

maharashtra

व्हायरस

Search Functional Tags: 

राजेश टोपे, Rajesh Tope, मुंबई, Mumbai, विमानतळ, महाराष्ट्र, Maharashtra, व्हायरस

Twitter Publish: 

Meta Description: 

महाराष्ट्रात करोनाव्हायरसमुळे बाधित झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या 10 रुग्ण मुंबई, पुणे आणि नांदेड येथे दाखल असून, त्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राज्यात "करोनाव्हायरस'ची बाधा नाही  मुंबई - महाराष्ट्रात करोनाव्हायरसमुळे बाधित झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या 10 रुग्ण मुंबई, पुणे आणि नांदेड येथे दाखल असून, त्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. 17 प्रवाशांची दूरध्वनीद्वारे विचारपूस केली जात आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत चार हजार 600 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात सध्या 27 प्रवासी निरीक्षणाखाली असून, त्यातील 10 प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी सहा जणांना मुंबईत, तीन जणांना पुण्यात आणि एकाला नांदेड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दहा जणांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित चार जणांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. तीन जणांचे नमुने दुसऱ्यांदा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचाही अहवाल अद्याप मिळालेला नाही. उर्वरित 17 प्रवाशांची दूरध्वनीद्वारे रोज विचारपूस केली जात आहे, असे सांगण्यात आले.  "करोनाव्हायरस'च्या रुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.  News Item ID:  599-news_story-1580313596 Mobile Device Headline:  राज्यात "करोनाव्हायरस'ची बाधा नाही  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - महाराष्ट्रात करोनाव्हायरसमुळे बाधित झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या 10 रुग्ण मुंबई, पुणे आणि नांदेड येथे दाखल असून, त्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. 17 प्रवाशांची दूरध्वनीद्वारे विचारपूस केली जात आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत चार हजार 600 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात सध्या 27 प्रवासी निरीक्षणाखाली असून, त्यातील 10 प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी सहा जणांना मुंबईत, तीन जणांना पुण्यात आणि एकाला नांदेड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दहा जणांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित चार जणांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. तीन जणांचे नमुने दुसऱ्यांदा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचाही अहवाल अद्याप मिळालेला नाही. उर्वरित 17 प्रवाशांची दूरध्वनीद्वारे रोज विचारपूस केली जात आहे, असे सांगण्यात आले.  "करोनाव्हायरस'च्या रुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.  Vertical Image:  English Headline:  No patient infected with coronavirus was found in Maharashtra सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency राजेश टोपे rajesh tope मुंबई mumbai विमानतळ महाराष्ट्र maharashtra व्हायरस Search Functional Tags:  राजेश टोपे, Rajesh Tope, मुंबई, Mumbai, विमानतळ, महाराष्ट्र, Maharashtra, व्हायरस Twitter Publish:  Meta Description:  महाराष्ट्रात करोनाव्हायरसमुळे बाधित झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या 10 रुग्ण मुंबई, पुणे आणि नांदेड येथे दाखल असून, त्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GxOd7P
Read More
स्वच्छता, जलसाक्षरता आणि गांधीविचार

स्वच्छतेला जीवनात प्राधान्य असले पाहिजे, हे आपल्या आचार-विचार नि कृतींमधून अनेकदा गांधीजींनी दाखवून दिलेले आहे. दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी स्वच्छता व आरोग्य विषयावर लिखाण केले. मैला स्वतः वाहून नेऊ लागले, साफसफाई करू लागले. डर्बनमध्ये असताना सहकाऱ्याचा शौचकूप साफ करण्यास कस्तुरबांच्या नकार देण्यावरून गांधीजींनी त्यांच्याबरोबर अबोला धरला होता. राजकोटमध्ये जलजन्य रोगांनी थैमान घातले होते, तेव्हा त्यांनी घरोघरी जाऊन सांडपाणी निस्सारण आणि आरोग्यासाठी प्रबोधन केले. १९०१ मध्ये काँग्रेसच्या कोलकत्ता अधिवेशनामध्ये सहभागी झालेले असताना त्यांना जाणवले, की परंपरेने अस्पृश्‍य जातीच्या लोकांकडूनच मैला वाहतूक, स्वच्छतागृह साफसफाई करून घेतली जात आहे. या जातिभेदावर अधिवेशनातच गांधीजींनी नाराजी व्यक्त केली आणि स्वच्छतागृह साफसफाईचे काम स्वतः हाती घेतले. प्रत्येकाने स्वतःची स्वच्छता स्वतःने केली पाहिजे, यासाठी आग्रह धरला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गांधीजींच्या जन्मदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ ही एक जन चळवळ सुरू केली. परंतु, आजही गांधीजींचे ‘स्वच्छ भारता’चे स्वप्न पूर्ण झालेले नाही. सध्या देशाची पत स्वच्छता, आरोग्य, पर्यावरणसंवर्धन या बाबींमध्ये घसरत चाललेली आहे, हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालामधून स्पष्ट होते. गांधीजींनी आश्रमामधून स्वच्छतागृहांवर अनेक संशोधने केली. आपल्या देशामध्ये फ्लश असलेले शौचकूप उपयोगाचे नाहीत, असे त्यांचे अनुमान होते. त्यामधून जास्त प्रमाणात पाणी वापरले जाते आणि सांडपाणी तयार होते. यावर पर्याय म्हणून शौचकूप हा दोन टाक्‍यांचा असला पाहिजे आणि त्यामधून खतनिर्मिती झाली पाहिजे आणि पाणी वापर कमी झाला पाहिजे. शौचकूपावर प्रयोग करणाऱ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिले होते. ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत असे शौचकूप स्वीकारण्यात आले, ही स्वागतार्ह बाब आहे.

 नवी परिभाषा
काही शहरांत सांडपाणी शौचकूपामध्ये फ्लशिंगसाठी वापरले जात आहे. आज सांडपाणी प्रक्रिया करणे आणि ते पुन्हा वापरणे नगण्य प्रमाणात असल्याने त्याचा परिणाम नैसर्गिक साधनसंपत्तीवर होत आहे, त्यामुळे अनेक शहरे बकाल झाली. नद्या, तलाव, सरोवरांची अशीच अवस्था आहे. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे स्वच्छता, साफसफाई, प्रदूषणनिर्मूलन, आरोग्य, पर्यावरणसंवर्धनासाठी विकेंद्रित रचना आवश्‍यक आहे. त्यात लोकसहभाग हवा. त्याशिवाय स्वच्छतेची परिपूर्ण उपाययोजना करता येत नाही. परंतु, हे कुणी गांभीर्याने घेताना दिसत नाही. त्यामुळे आज गंगा-गोदावरीपासून मुळा-मुठा, पंचगंगेपर्यंत समाज, सरकारचे यासंदर्भात काही देणेघेणे राहिलेले नाही. स्वच्छतेच्या गुणवत्तेचा परीघ संकुचित होत आहे. बाटलीबंद म्हणजे स्वच्छ आणि बाहेरील ते सर्व टाकाऊ, ही स्वच्छतेची नवीन परिभाषा होत आहे.

आरोग्य, पाणी हे स्वच्छतेशी निगडित असणारे विषय आता प्रदूषणाच्या समस्या बनलेल्या आहेत. प्रदूषणाचे प्रश्न जागतिक समस्यांचाही भाग असतात, जसे हवामानबदल. त्याचा सामना प्रत्येकास करावा लागेल. म्हणून, गांधीजींचे तत्त्वज्ञान आजही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वच्छता ही बाहेरून कोणीतरी लादून येत नसते, तर ती स्वतः अंगीकारावी लागते, त्यामध्ये कृती आहे. स्वच्छतेसाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागतो, मनोबल वाढवावे लागते. ही कुणा दुसऱ्यावर सोपवण्याची गोष्ट नाही. अगदी शासनावरसुद्धा नाही. म्हणून, प्रत्येकाने स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. स्वतः स्वच्छतादूत झाले पाहिजे. गांधीजींच्या काळी पाणी-पर्यावरण संसाधनांचे प्रश्न तितकेसे गंभीर नव्हते, तरीसुद्धा स्वच्छता आणि नैसर्गिक साधनसंपत्ती टिकवण्याच्या अनुषंगाने त्यांनी स्वतः प्रयोग करून त्यास चालना दिली आणि समाजघटकांना अंगीकारण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत तरुणांनी पुढाकार घेऊन नवनवीन प्रयोग करणे अपेक्षित आहे.

गांधीजींचा चष्मा आपल्याला एक पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रेरित करीत आहेच. आज प्रत्येकाने घरातूनच स्वच्छतेची डोळसपणे सुरुवात करणे गरजेचे झाले आहे. कचरा घराच्या कुंपणाबाहेर किंवा दारात येणाऱ्या घंटागाडीत टाकून नुसते भागणार नाही. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते का ते पाहणे प्रत्येकाचे कर्तव्य असणार आहे. कारण, आपली घरे आता साधीसुधी राहिलेली नसून ती कारखानासदृश झालेली आहेत. फोफावलेल्या चंगळवादी जीवनशैलीमुळे पाणी, ऊर्जा, वस्तुवापर वाढलेला आहे. आता घराघरांमधून पेट्रोकेमिकल्स, फवारलेला भाजीपाला, साफसफाईची रसायने, इलेक्‍ट्रॉनिक वेस्टपर्यंत घातक कचरा बाहेर पडू लागलेला आहे. त्यामुळे स्वतः स्वच्छतेमध्ये लक्ष घातल्यास टाकाऊ घटक वेगळे करण्याचे महत्त्व प्रत्येकाला घरपातळीवर समजणार आहे. त्यानंतर या कचऱ्याचे करायचे काय? हा विचार डोक्‍यात घोळू लागेल.

जलसुरक्षेचा अभ्यासक्रम
खतनिर्मितीचा गांधीजींनी सांगितलेला मार्ग जरी अवलंबला, तरी ओल्या कचऱ्याचे (स्वयंपाकघरात अन्न तयार करताना झालेला) खत बनवता येईल. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, प्लॅस्टिक वेगळे करून योग्य जागी पुनर्वापर करता येतील. पाण्यामध्ये वापरले जाणारे अनेक सफाई रसायन, साबण हे विघटनशील असणारे वापरल्यास त्याचा जलप्रदूषणावरील भार कमी करता येईल. शून्य कचरा निर्माण करणारी घरे निर्माण झाल्यास गांधीजींना अभिप्रेत असणारी स्वच्छता प्रत्यक्षात अवतरण्यास वेळ लागणार नाही. स्वछता निर्माण झाल्यास देशाची शान तर वाढेलच, त्याचबरोबर पर्यटनातून अर्थकारणही साधता येईल. नैसर्गिक साधनसंपत्ती वाढीसाठीसुद्धा स्वच्छता महत्त्वाची आहे. पुढील पिढीच्या शाश्वत विकासासाठी याचे महत्त्व आहे. गरजेसाठी भरपूर आहे; पण लोभासाठी नाही, या आशयाचे गांधीजींचे विधान प्रसिद्ध आहे. स्वच्छता आणि नैसर्गिक संवर्धनाची सांगड गांधीजींनी उत्कृष्टरीत्या घालून दिलेली आहे. त्यासाठी काम करण्यासाठी आता जनमानस तयार होणे गरजेचे आहे. मेंढा-लेखासारखे छोटे गाव गांधीजींच्या विचाराने जल-जंगल-जमीनचा अधिकार प्राप्त करून ग्राम स्वराज्याचे स्वप्न साकारत आहे. हीच प्रेरणा घेऊन गाव-शहरपातळीवरील पाण्याच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र राज्य जलसाक्षरतेचा अधिनियम संमत करून त्यादृष्टीने कामास लागलेले आहे. पुढील वर्षी शालेय पातळीवर ‘जलसुरक्षा’ हा अभ्यासक्रमसुद्धा येऊ घातलेला आहे. गांधीजींचा स्वच्छता आणि नैसर्गिक साधनसंपत्ती जतन करण्याचा संदेश घेऊन महाराष्ट्रातील जलसेवक/स्वच्छतादूत वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये एकत्र येऊन या मार्गावर चालण्याचा निर्धार करीत आहेत.

News Item ID: 

599-news_story-1580320599

Mobile Device Headline: 

स्वच्छता, जलसाक्षरता आणि गांधीविचार

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

स्वच्छतेला जीवनात प्राधान्य असले पाहिजे, हे आपल्या आचार-विचार नि कृतींमधून अनेकदा गांधीजींनी दाखवून दिलेले आहे. दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी स्वच्छता व आरोग्य विषयावर लिखाण केले. मैला स्वतः वाहून नेऊ लागले, साफसफाई करू लागले. डर्बनमध्ये असताना सहकाऱ्याचा शौचकूप साफ करण्यास कस्तुरबांच्या नकार देण्यावरून गांधीजींनी त्यांच्याबरोबर अबोला धरला होता. राजकोटमध्ये जलजन्य रोगांनी थैमान घातले होते, तेव्हा त्यांनी घरोघरी जाऊन सांडपाणी निस्सारण आणि आरोग्यासाठी प्रबोधन केले. १९०१ मध्ये काँग्रेसच्या कोलकत्ता अधिवेशनामध्ये सहभागी झालेले असताना त्यांना जाणवले, की परंपरेने अस्पृश्‍य जातीच्या लोकांकडूनच मैला वाहतूक, स्वच्छतागृह साफसफाई करून घेतली जात आहे. या जातिभेदावर अधिवेशनातच गांधीजींनी नाराजी व्यक्त केली आणि स्वच्छतागृह साफसफाईचे काम स्वतः हाती घेतले. प्रत्येकाने स्वतःची स्वच्छता स्वतःने केली पाहिजे, यासाठी आग्रह धरला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गांधीजींच्या जन्मदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ ही एक जन चळवळ सुरू केली. परंतु, आजही गांधीजींचे ‘स्वच्छ भारता’चे स्वप्न पूर्ण झालेले नाही. सध्या देशाची पत स्वच्छता, आरोग्य, पर्यावरणसंवर्धन या बाबींमध्ये घसरत चाललेली आहे, हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालामधून स्पष्ट होते. गांधीजींनी आश्रमामधून स्वच्छतागृहांवर अनेक संशोधने केली. आपल्या देशामध्ये फ्लश असलेले शौचकूप उपयोगाचे नाहीत, असे त्यांचे अनुमान होते. त्यामधून जास्त प्रमाणात पाणी वापरले जाते आणि सांडपाणी तयार होते. यावर पर्याय म्हणून शौचकूप हा दोन टाक्‍यांचा असला पाहिजे आणि त्यामधून खतनिर्मिती झाली पाहिजे आणि पाणी वापर कमी झाला पाहिजे. शौचकूपावर प्रयोग करणाऱ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिले होते. ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत असे शौचकूप स्वीकारण्यात आले, ही स्वागतार्ह बाब आहे.

 नवी परिभाषा
काही शहरांत सांडपाणी शौचकूपामध्ये फ्लशिंगसाठी वापरले जात आहे. आज सांडपाणी प्रक्रिया करणे आणि ते पुन्हा वापरणे नगण्य प्रमाणात असल्याने त्याचा परिणाम नैसर्गिक साधनसंपत्तीवर होत आहे, त्यामुळे अनेक शहरे बकाल झाली. नद्या, तलाव, सरोवरांची अशीच अवस्था आहे. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे स्वच्छता, साफसफाई, प्रदूषणनिर्मूलन, आरोग्य, पर्यावरणसंवर्धनासाठी विकेंद्रित रचना आवश्‍यक आहे. त्यात लोकसहभाग हवा. त्याशिवाय स्वच्छतेची परिपूर्ण उपाययोजना करता येत नाही. परंतु, हे कुणी गांभीर्याने घेताना दिसत नाही. त्यामुळे आज गंगा-गोदावरीपासून मुळा-मुठा, पंचगंगेपर्यंत समाज, सरकारचे यासंदर्भात काही देणेघेणे राहिलेले नाही. स्वच्छतेच्या गुणवत्तेचा परीघ संकुचित होत आहे. बाटलीबंद म्हणजे स्वच्छ आणि बाहेरील ते सर्व टाकाऊ, ही स्वच्छतेची नवीन परिभाषा होत आहे.

आरोग्य, पाणी हे स्वच्छतेशी निगडित असणारे विषय आता प्रदूषणाच्या समस्या बनलेल्या आहेत. प्रदूषणाचे प्रश्न जागतिक समस्यांचाही भाग असतात, जसे हवामानबदल. त्याचा सामना प्रत्येकास करावा लागेल. म्हणून, गांधीजींचे तत्त्वज्ञान आजही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वच्छता ही बाहेरून कोणीतरी लादून येत नसते, तर ती स्वतः अंगीकारावी लागते, त्यामध्ये कृती आहे. स्वच्छतेसाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागतो, मनोबल वाढवावे लागते. ही कुणा दुसऱ्यावर सोपवण्याची गोष्ट नाही. अगदी शासनावरसुद्धा नाही. म्हणून, प्रत्येकाने स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. स्वतः स्वच्छतादूत झाले पाहिजे. गांधीजींच्या काळी पाणी-पर्यावरण संसाधनांचे प्रश्न तितकेसे गंभीर नव्हते, तरीसुद्धा स्वच्छता आणि नैसर्गिक साधनसंपत्ती टिकवण्याच्या अनुषंगाने त्यांनी स्वतः प्रयोग करून त्यास चालना दिली आणि समाजघटकांना अंगीकारण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत तरुणांनी पुढाकार घेऊन नवनवीन प्रयोग करणे अपेक्षित आहे.

गांधीजींचा चष्मा आपल्याला एक पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रेरित करीत आहेच. आज प्रत्येकाने घरातूनच स्वच्छतेची डोळसपणे सुरुवात करणे गरजेचे झाले आहे. कचरा घराच्या कुंपणाबाहेर किंवा दारात येणाऱ्या घंटागाडीत टाकून नुसते भागणार नाही. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते का ते पाहणे प्रत्येकाचे कर्तव्य असणार आहे. कारण, आपली घरे आता साधीसुधी राहिलेली नसून ती कारखानासदृश झालेली आहेत. फोफावलेल्या चंगळवादी जीवनशैलीमुळे पाणी, ऊर्जा, वस्तुवापर वाढलेला आहे. आता घराघरांमधून पेट्रोकेमिकल्स, फवारलेला भाजीपाला, साफसफाईची रसायने, इलेक्‍ट्रॉनिक वेस्टपर्यंत घातक कचरा बाहेर पडू लागलेला आहे. त्यामुळे स्वतः स्वच्छतेमध्ये लक्ष घातल्यास टाकाऊ घटक वेगळे करण्याचे महत्त्व प्रत्येकाला घरपातळीवर समजणार आहे. त्यानंतर या कचऱ्याचे करायचे काय? हा विचार डोक्‍यात घोळू लागेल.

जलसुरक्षेचा अभ्यासक्रम
खतनिर्मितीचा गांधीजींनी सांगितलेला मार्ग जरी अवलंबला, तरी ओल्या कचऱ्याचे (स्वयंपाकघरात अन्न तयार करताना झालेला) खत बनवता येईल. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, प्लॅस्टिक वेगळे करून योग्य जागी पुनर्वापर करता येतील. पाण्यामध्ये वापरले जाणारे अनेक सफाई रसायन, साबण हे विघटनशील असणारे वापरल्यास त्याचा जलप्रदूषणावरील भार कमी करता येईल. शून्य कचरा निर्माण करणारी घरे निर्माण झाल्यास गांधीजींना अभिप्रेत असणारी स्वच्छता प्रत्यक्षात अवतरण्यास वेळ लागणार नाही. स्वछता निर्माण झाल्यास देशाची शान तर वाढेलच, त्याचबरोबर पर्यटनातून अर्थकारणही साधता येईल. नैसर्गिक साधनसंपत्ती वाढीसाठीसुद्धा स्वच्छता महत्त्वाची आहे. पुढील पिढीच्या शाश्वत विकासासाठी याचे महत्त्व आहे. गरजेसाठी भरपूर आहे; पण लोभासाठी नाही, या आशयाचे गांधीजींचे विधान प्रसिद्ध आहे. स्वच्छता आणि नैसर्गिक संवर्धनाची सांगड गांधीजींनी उत्कृष्टरीत्या घालून दिलेली आहे. त्यासाठी काम करण्यासाठी आता जनमानस तयार होणे गरजेचे आहे. मेंढा-लेखासारखे छोटे गाव गांधीजींच्या विचाराने जल-जंगल-जमीनचा अधिकार प्राप्त करून ग्राम स्वराज्याचे स्वप्न साकारत आहे. हीच प्रेरणा घेऊन गाव-शहरपातळीवरील पाण्याच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र राज्य जलसाक्षरतेचा अधिनियम संमत करून त्यादृष्टीने कामास लागलेले आहे. पुढील वर्षी शालेय पातळीवर ‘जलसुरक्षा’ हा अभ्यासक्रमसुद्धा येऊ घातलेला आहे. गांधीजींचा स्वच्छता आणि नैसर्गिक साधनसंपत्ती जतन करण्याचा संदेश घेऊन महाराष्ट्रातील जलसेवक/स्वच्छतादूत वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये एकत्र येऊन या मार्गावर चालण्याचा निर्धार करीत आहेत.

Vertical Image: 

English Headline: 

sandeep chodankar article mahatma gandhi Thought

Author Type: 

External Author

संदीप चोडणकर

महात्मा गांधी

Search Functional Tags: 

महात्मा गांधी

Twitter Publish: 

Meta Description: 

sandeep chodankar article mahatma gandhi Thought Marathi News: गांधीजींचा स्वच्छताविषयक विचार सुटा पाहून चालणार नाही. विकेंद्रित रचना, पर्यावरणरक्षण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटेकोर वापर, या सगळ्यांशी तो जोडलेला आहे. त्या दिशेने काम करण्याची गरज आहे. आजच्या गांधी पुण्यतिथीनिमित्त.

Send as Notification: 

Topic Tags: 

भारत

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

स्वच्छता, जलसाक्षरता आणि गांधीविचार स्वच्छतेला जीवनात प्राधान्य असले पाहिजे, हे आपल्या आचार-विचार नि कृतींमधून अनेकदा गांधीजींनी दाखवून दिलेले आहे. दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी स्वच्छता व आरोग्य विषयावर लिखाण केले. मैला स्वतः वाहून नेऊ लागले, साफसफाई करू लागले. डर्बनमध्ये असताना सहकाऱ्याचा शौचकूप साफ करण्यास कस्तुरबांच्या नकार देण्यावरून गांधीजींनी त्यांच्याबरोबर अबोला धरला होता. राजकोटमध्ये जलजन्य रोगांनी थैमान घातले होते, तेव्हा त्यांनी घरोघरी जाऊन सांडपाणी निस्सारण आणि आरोग्यासाठी प्रबोधन केले. १९०१ मध्ये काँग्रेसच्या कोलकत्ता अधिवेशनामध्ये सहभागी झालेले असताना त्यांना जाणवले, की परंपरेने अस्पृश्‍य जातीच्या लोकांकडूनच मैला वाहतूक, स्वच्छतागृह साफसफाई करून घेतली जात आहे. या जातिभेदावर अधिवेशनातच गांधीजींनी नाराजी व्यक्त केली आणि स्वच्छतागृह साफसफाईचे काम स्वतः हाती घेतले. प्रत्येकाने स्वतःची स्वच्छता स्वतःने केली पाहिजे, यासाठी आग्रह धरला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप गांधीजींच्या जन्मदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ ही एक जन चळवळ सुरू केली. परंतु, आजही गांधीजींचे ‘स्वच्छ भारता’चे स्वप्न पूर्ण झालेले नाही. सध्या देशाची पत स्वच्छता, आरोग्य, पर्यावरणसंवर्धन या बाबींमध्ये घसरत चाललेली आहे, हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालामधून स्पष्ट होते. गांधीजींनी आश्रमामधून स्वच्छतागृहांवर अनेक संशोधने केली. आपल्या देशामध्ये फ्लश असलेले शौचकूप उपयोगाचे नाहीत, असे त्यांचे अनुमान होते. त्यामधून जास्त प्रमाणात पाणी वापरले जाते आणि सांडपाणी तयार होते. यावर पर्याय म्हणून शौचकूप हा दोन टाक्‍यांचा असला पाहिजे आणि त्यामधून खतनिर्मिती झाली पाहिजे आणि पाणी वापर कमी झाला पाहिजे. शौचकूपावर प्रयोग करणाऱ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिले होते. ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत असे शौचकूप स्वीकारण्यात आले, ही स्वागतार्ह बाब आहे.  नवी परिभाषा काही शहरांत सांडपाणी शौचकूपामध्ये फ्लशिंगसाठी वापरले जात आहे. आज सांडपाणी प्रक्रिया करणे आणि ते पुन्हा वापरणे नगण्य प्रमाणात असल्याने त्याचा परिणाम नैसर्गिक साधनसंपत्तीवर होत आहे, त्यामुळे अनेक शहरे बकाल झाली. नद्या, तलाव, सरोवरांची अशीच अवस्था आहे. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे स्वच्छता, साफसफाई, प्रदूषणनिर्मूलन, आरोग्य, पर्यावरणसंवर्धनासाठी विकेंद्रित रचना आवश्‍यक आहे. त्यात लोकसहभाग हवा. त्याशिवाय स्वच्छतेची परिपूर्ण उपाययोजना करता येत नाही. परंतु, हे कुणी गांभीर्याने घेताना दिसत नाही. त्यामुळे आज गंगा-गोदावरीपासून मुळा-मुठा, पंचगंगेपर्यंत समाज, सरकारचे यासंदर्भात काही देणेघेणे राहिलेले नाही. स्वच्छतेच्या गुणवत्तेचा परीघ संकुचित होत आहे. बाटलीबंद म्हणजे स्वच्छ आणि बाहेरील ते सर्व टाकाऊ, ही स्वच्छतेची नवीन परिभाषा होत आहे. आरोग्य, पाणी हे स्वच्छतेशी निगडित असणारे विषय आता प्रदूषणाच्या समस्या बनलेल्या आहेत. प्रदूषणाचे प्रश्न जागतिक समस्यांचाही भाग असतात, जसे हवामानबदल. त्याचा सामना प्रत्येकास करावा लागेल. म्हणून, गांधीजींचे तत्त्वज्ञान आजही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वच्छता ही बाहेरून कोणीतरी लादून येत नसते, तर ती स्वतः अंगीकारावी लागते, त्यामध्ये कृती आहे. स्वच्छतेसाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागतो, मनोबल वाढवावे लागते. ही कुणा दुसऱ्यावर सोपवण्याची गोष्ट नाही. अगदी शासनावरसुद्धा नाही. म्हणून, प्रत्येकाने स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. स्वतः स्वच्छतादूत झाले पाहिजे. गांधीजींच्या काळी पाणी-पर्यावरण संसाधनांचे प्रश्न तितकेसे गंभीर नव्हते, तरीसुद्धा स्वच्छता आणि नैसर्गिक साधनसंपत्ती टिकवण्याच्या अनुषंगाने त्यांनी स्वतः प्रयोग करून त्यास चालना दिली आणि समाजघटकांना अंगीकारण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत तरुणांनी पुढाकार घेऊन नवनवीन प्रयोग करणे अपेक्षित आहे. गांधीजींचा चष्मा आपल्याला एक पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रेरित करीत आहेच. आज प्रत्येकाने घरातूनच स्वच्छतेची डोळसपणे सुरुवात करणे गरजेचे झाले आहे. कचरा घराच्या कुंपणाबाहेर किंवा दारात येणाऱ्या घंटागाडीत टाकून नुसते भागणार नाही. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते का ते पाहणे प्रत्येकाचे कर्तव्य असणार आहे. कारण, आपली घरे आता साधीसुधी राहिलेली नसून ती कारखानासदृश झालेली आहेत. फोफावलेल्या चंगळवादी जीवनशैलीमुळे पाणी, ऊर्जा, वस्तुवापर वाढलेला आहे. आता घराघरांमधून पेट्रोकेमिकल्स, फवारलेला भाजीपाला, साफसफाईची रसायने, इलेक्‍ट्रॉनिक वेस्टपर्यंत घातक कचरा बाहेर पडू लागलेला आहे. त्यामुळे स्वतः स्वच्छतेमध्ये लक्ष घातल्यास टाकाऊ घटक वेगळे करण्याचे महत्त्व प्रत्येकाला घरपातळीवर समजणार आहे. त्यानंतर या कचऱ्याचे करायचे काय? हा विचार डोक्‍यात घोळू लागेल. जलसुरक्षेचा अभ्यासक्रम खतनिर्मितीचा गांधीजींनी सांगितलेला मार्ग जरी अवलंबला, तरी ओल्या कचऱ्याचे (स्वयंपाकघरात अन्न तयार करताना झालेला) खत बनवता येईल. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, प्लॅस्टिक वेगळे करून योग्य जागी पुनर्वापर करता येतील. पाण्यामध्ये वापरले जाणारे अनेक सफाई रसायन, साबण हे विघटनशील असणारे वापरल्यास त्याचा जलप्रदूषणावरील भार कमी करता येईल. शून्य कचरा निर्माण करणारी घरे निर्माण झाल्यास गांधीजींना अभिप्रेत असणारी स्वच्छता प्रत्यक्षात अवतरण्यास वेळ लागणार नाही. स्वछता निर्माण झाल्यास देशाची शान तर वाढेलच, त्याचबरोबर पर्यटनातून अर्थकारणही साधता येईल. नैसर्गिक साधनसंपत्ती वाढीसाठीसुद्धा स्वच्छता महत्त्वाची आहे. पुढील पिढीच्या शाश्वत विकासासाठी याचे महत्त्व आहे. गरजेसाठी भरपूर आहे; पण लोभासाठी नाही, या आशयाचे गांधीजींचे विधान प्रसिद्ध आहे. स्वच्छता आणि नैसर्गिक संवर्धनाची सांगड गांधीजींनी उत्कृष्टरीत्या घालून दिलेली आहे. त्यासाठी काम करण्यासाठी आता जनमानस तयार होणे गरजेचे आहे. मेंढा-लेखासारखे छोटे गाव गांधीजींच्या विचाराने जल-जंगल-जमीनचा अधिकार प्राप्त करून ग्राम स्वराज्याचे स्वप्न साकारत आहे. हीच प्रेरणा घेऊन गाव-शहरपातळीवरील पाण्याच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र राज्य जलसाक्षरतेचा अधिनियम संमत करून त्यादृष्टीने कामास लागलेले आहे. पुढील वर्षी शालेय पातळीवर ‘जलसुरक्षा’ हा अभ्यासक्रमसुद्धा येऊ घातलेला आहे. गांधीजींचा स्वच्छता आणि नैसर्गिक साधनसंपत्ती जतन करण्याचा संदेश घेऊन महाराष्ट्रातील जलसेवक/स्वच्छतादूत वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये एकत्र येऊन या मार्गावर चालण्याचा निर्धार करीत आहेत. News Item ID:  599-news_story-1580320599 Mobile Device Headline:  स्वच्छता, जलसाक्षरता आणि गांधीविचार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  स्वच्छतेला जीवनात प्राधान्य असले पाहिजे, हे आपल्या आचार-विचार नि कृतींमधून अनेकदा गांधीजींनी दाखवून दिलेले आहे. दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी स्वच्छता व आरोग्य विषयावर लिखाण केले. मैला स्वतः वाहून नेऊ लागले, साफसफाई करू लागले. डर्बनमध्ये असताना सहकाऱ्याचा शौचकूप साफ करण्यास कस्तुरबांच्या नकार देण्यावरून गांधीजींनी त्यांच्याबरोबर अबोला धरला होता. राजकोटमध्ये जलजन्य रोगांनी थैमान घातले होते, तेव्हा त्यांनी घरोघरी जाऊन सांडपाणी निस्सारण आणि आरोग्यासाठी प्रबोधन केले. १९०१ मध्ये काँग्रेसच्या कोलकत्ता अधिवेशनामध्ये सहभागी झालेले असताना त्यांना जाणवले, की परंपरेने अस्पृश्‍य जातीच्या लोकांकडूनच मैला वाहतूक, स्वच्छतागृह साफसफाई करून घेतली जात आहे. या जातिभेदावर अधिवेशनातच गांधीजींनी नाराजी व्यक्त केली आणि स्वच्छतागृह साफसफाईचे काम स्वतः हाती घेतले. प्रत्येकाने स्वतःची स्वच्छता स्वतःने केली पाहिजे, यासाठी आग्रह धरला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप गांधीजींच्या जन्मदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ ही एक जन चळवळ सुरू केली. परंतु, आजही गांधीजींचे ‘स्वच्छ भारता’चे स्वप्न पूर्ण झालेले नाही. सध्या देशाची पत स्वच्छता, आरोग्य, पर्यावरणसंवर्धन या बाबींमध्ये घसरत चाललेली आहे, हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालामधून स्पष्ट होते. गांधीजींनी आश्रमामधून स्वच्छतागृहांवर अनेक संशोधने केली. आपल्या देशामध्ये फ्लश असलेले शौचकूप उपयोगाचे नाहीत, असे त्यांचे अनुमान होते. त्यामधून जास्त प्रमाणात पाणी वापरले जाते आणि सांडपाणी तयार होते. यावर पर्याय म्हणून शौचकूप हा दोन टाक्‍यांचा असला पाहिजे आणि त्यामधून खतनिर्मिती झाली पाहिजे आणि पाणी वापर कमी झाला पाहिजे. शौचकूपावर प्रयोग करणाऱ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिले होते. ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत असे शौचकूप स्वीकारण्यात आले, ही स्वागतार्ह बाब आहे.  नवी परिभाषा काही शहरांत सांडपाणी शौचकूपामध्ये फ्लशिंगसाठी वापरले जात आहे. आज सांडपाणी प्रक्रिया करणे आणि ते पुन्हा वापरणे नगण्य प्रमाणात असल्याने त्याचा परिणाम नैसर्गिक साधनसंपत्तीवर होत आहे, त्यामुळे अनेक शहरे बकाल झाली. नद्या, तलाव, सरोवरांची अशीच अवस्था आहे. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे स्वच्छता, साफसफाई, प्रदूषणनिर्मूलन, आरोग्य, पर्यावरणसंवर्धनासाठी विकेंद्रित रचना आवश्‍यक आहे. त्यात लोकसहभाग हवा. त्याशिवाय स्वच्छतेची परिपूर्ण उपाययोजना करता येत नाही. परंतु, हे कुणी गांभीर्याने घेताना दिसत नाही. त्यामुळे आज गंगा-गोदावरीपासून मुळा-मुठा, पंचगंगेपर्यंत समाज, सरकारचे यासंदर्भात काही देणेघेणे राहिलेले नाही. स्वच्छतेच्या गुणवत्तेचा परीघ संकुचित होत आहे. बाटलीबंद म्हणजे स्वच्छ आणि बाहेरील ते सर्व टाकाऊ, ही स्वच्छतेची नवीन परिभाषा होत आहे. आरोग्य, पाणी हे स्वच्छतेशी निगडित असणारे विषय आता प्रदूषणाच्या समस्या बनलेल्या आहेत. प्रदूषणाचे प्रश्न जागतिक समस्यांचाही भाग असतात, जसे हवामानबदल. त्याचा सामना प्रत्येकास करावा लागेल. म्हणून, गांधीजींचे तत्त्वज्ञान आजही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वच्छता ही बाहेरून कोणीतरी लादून येत नसते, तर ती स्वतः अंगीकारावी लागते, त्यामध्ये कृती आहे. स्वच्छतेसाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागतो, मनोबल वाढवावे लागते. ही कुणा दुसऱ्यावर सोपवण्याची गोष्ट नाही. अगदी शासनावरसुद्धा नाही. म्हणून, प्रत्येकाने स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. स्वतः स्वच्छतादूत झाले पाहिजे. गांधीजींच्या काळी पाणी-पर्यावरण संसाधनांचे प्रश्न तितकेसे गंभीर नव्हते, तरीसुद्धा स्वच्छता आणि नैसर्गिक साधनसंपत्ती टिकवण्याच्या अनुषंगाने त्यांनी स्वतः प्रयोग करून त्यास चालना दिली आणि समाजघटकांना अंगीकारण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत तरुणांनी पुढाकार घेऊन नवनवीन प्रयोग करणे अपेक्षित आहे. गांधीजींचा चष्मा आपल्याला एक पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रेरित करीत आहेच. आज प्रत्येकाने घरातूनच स्वच्छतेची डोळसपणे सुरुवात करणे गरजेचे झाले आहे. कचरा घराच्या कुंपणाबाहेर किंवा दारात येणाऱ्या घंटागाडीत टाकून नुसते भागणार नाही. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते का ते पाहणे प्रत्येकाचे कर्तव्य असणार आहे. कारण, आपली घरे आता साधीसुधी राहिलेली नसून ती कारखानासदृश झालेली आहेत. फोफावलेल्या चंगळवादी जीवनशैलीमुळे पाणी, ऊर्जा, वस्तुवापर वाढलेला आहे. आता घराघरांमधून पेट्रोकेमिकल्स, फवारलेला भाजीपाला, साफसफाईची रसायने, इलेक्‍ट्रॉनिक वेस्टपर्यंत घातक कचरा बाहेर पडू लागलेला आहे. त्यामुळे स्वतः स्वच्छतेमध्ये लक्ष घातल्यास टाकाऊ घटक वेगळे करण्याचे महत्त्व प्रत्येकाला घरपातळीवर समजणार आहे. त्यानंतर या कचऱ्याचे करायचे काय? हा विचार डोक्‍यात घोळू लागेल. जलसुरक्षेचा अभ्यासक्रम खतनिर्मितीचा गांधीजींनी सांगितलेला मार्ग जरी अवलंबला, तरी ओल्या कचऱ्याचे (स्वयंपाकघरात अन्न तयार करताना झालेला) खत बनवता येईल. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, प्लॅस्टिक वेगळे करून योग्य जागी पुनर्वापर करता येतील. पाण्यामध्ये वापरले जाणारे अनेक सफाई रसायन, साबण हे विघटनशील असणारे वापरल्यास त्याचा जलप्रदूषणावरील भार कमी करता येईल. शून्य कचरा निर्माण करणारी घरे निर्माण झाल्यास गांधीजींना अभिप्रेत असणारी स्वच्छता प्रत्यक्षात अवतरण्यास वेळ लागणार नाही. स्वछता निर्माण झाल्यास देशाची शान तर वाढेलच, त्याचबरोबर पर्यटनातून अर्थकारणही साधता येईल. नैसर्गिक साधनसंपत्ती वाढीसाठीसुद्धा स्वच्छता महत्त्वाची आहे. पुढील पिढीच्या शाश्वत विकासासाठी याचे महत्त्व आहे. गरजेसाठी भरपूर आहे; पण लोभासाठी नाही, या आशयाचे गांधीजींचे विधान प्रसिद्ध आहे. स्वच्छता आणि नैसर्गिक संवर्धनाची सांगड गांधीजींनी उत्कृष्टरीत्या घालून दिलेली आहे. त्यासाठी काम करण्यासाठी आता जनमानस तयार होणे गरजेचे आहे. मेंढा-लेखासारखे छोटे गाव गांधीजींच्या विचाराने जल-जंगल-जमीनचा अधिकार प्राप्त करून ग्राम स्वराज्याचे स्वप्न साकारत आहे. हीच प्रेरणा घेऊन गाव-शहरपातळीवरील पाण्याच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र राज्य जलसाक्षरतेचा अधिनियम संमत करून त्यादृष्टीने कामास लागलेले आहे. पुढील वर्षी शालेय पातळीवर ‘जलसुरक्षा’ हा अभ्यासक्रमसुद्धा येऊ घातलेला आहे. गांधीजींचा स्वच्छता आणि नैसर्गिक साधनसंपत्ती जतन करण्याचा संदेश घेऊन महाराष्ट्रातील जलसेवक/स्वच्छतादूत वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये एकत्र येऊन या मार्गावर चालण्याचा निर्धार करीत आहेत. Vertical Image:  English Headline:  sandeep chodankar article mahatma gandhi Thought Author Type:  External Author संदीप चोडणकर महात्मा गांधी Search Functional Tags:  महात्मा गांधी Twitter Publish:  Meta Description:  sandeep chodankar article mahatma gandhi Thought Marathi News: गांधीजींचा स्वच्छताविषयक विचार सुटा पाहून चालणार नाही. विकेंद्रित रचना, पर्यावरणरक्षण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटेकोर वापर, या सगळ्यांशी तो जोडलेला आहे. त्या दिशेने काम करण्याची गरज आहे. आजच्या गांधी पुण्यतिथीनिमित्त. Send as Notification:  Topic Tags:  भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aT7Cy8
Read More

Tuesday, January 28, 2020

आज दिल्ली लाया जाएगा जेएनयू छात्र शरजील इमाम, राजद्रोह का है आरोप https://ift.tt/3aVEztR
औरंगाबादमध्ये श्‍वानांना आता हक्काचा निवारा अन्‌ जेवणही

औरंगाबाद - शहरातील भटक्‍या श्‍वानांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. हे श्‍वान वारंवार हल्ले करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर दुसरीकडे अन्न-पाण्याविना श्‍वानांचे होणारे हाल पाहून काही तरुणांचे मन हेलावून गेले. बेवारस पाळीव प्राण्यांसाठी काहीतरी केले पाहिजे, या विचारातून एकत्र आलेल्या तरुणांनी श्‍वान, मांजराच्या पोटाची सोय लावली आणि त्यांना हक्काचा निवारा मिळवूनही मिळवून दिला. सध्या सुमारे 700 श्‍वानांच्या दोन वेळ जेवणाची व 150 श्‍वान व मांजरांच्या राहण्याची सोय तरुणांनी केली आहे. 

शहरातील मोकाट श्‍वानांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महापालिकेने श्‍वानांची वाढती संख्या कमी करण्यासाठी निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याची मोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत हजारो श्‍वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या; मात्र श्‍वानांची संख्या व होणाऱ्या शस्त्रक्रिया यामध्ये मोठी तफावत आहे. म्हणून संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यात आक्रमक झालेले श्‍वान लहान मुले, वृद्धांवर हल्ले करीत आहेत. श्‍वानांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे बेवारस श्‍वान पाहिले, की नागरिकांचा थरकाप उडत आहे.

एकीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना दुसरीकडे रस्त्यावर अन्नाच्या शोधात फिरणाऱ्या श्‍वानांसाठी 15 ते 20 तरुणांनी एकत्र येत त्यांच्या दोन वेळ जेवणाची व निवाऱ्याची सोय करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दौलताबाद येथे एका फार्महाऊसवर 100 श्‍वानांची व्यवस्था करण्यात आली आहे. श्‍वानांप्रमाणेच मांजरांसाठीदेखील चिकलठाणा येथे व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी श्‍वान, मांजरे यांच्यासाठी जेवण व निवाऱ्याची व्यवस्था झाली आहे. या मोहिमेत पुष्कर शिंदे, रोहित नांदूरकर शशांक डोंगर, डॉ. गौरांग पांडे, संध्या जोशी, प्रीती कनवाले, आदिती सोहनी, गणेश बेद्रे, अभिषेक शेजवळ, मनोज काळे, संध्या जोशी सहभागी झाल्या आहेत. 
  
15 हॉटेल्सचे सहकार्य, घरातून एक हजार रोटी 
श्‍वानांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सर्वप्रथम या युवकांनी सर्वांत प्रथम मोठ्या हॉटेलचालकांशी संपर्क केला. नॉनव्हेज हॉटेलमधील उरलेले अन्न, हाडे जमा केली जातात. हाडे गरम पाण्यात उकळून नंतर ती दौलताबाद ते महावीर चौक रस्ता, सिडको, औरंगपुरा, क्रांती चौक, सेंट्रलनाका रस्त्यावरील श्‍वानांना दिली जातात. तसेच घरोघरी जाऊन चपाती, भाकरीही जमा केल्या जातात. रोज सुमारे एक हजार रोट्या जमा करून त्या श्‍वानांना दिल्या जातात. 
 

सध्या आमच्याकडे प्राण्यांना राहण्यासाठी एक निवारागृह आहे. ज्यात कुत्रे, मांजर अशा 150 प्राण्यांचे पालनपोषण आम्ही करतो. शहरातील भटक्‍या प्राण्यांना अन्न-पाणी देण्यासाठी निधी जमा करण्याचे काम सुरू आहे. कुत्र्यांच्या खाद्यपदार्थांची होलसेल विक्रेत्यांकडील खरेदी किंमत 2300 रुपये प्रती 20 किलोग्रॅम आहे तर मांजराच्या खाद्यपदार्थांची किंमत 1,500 रुपये प्रती सात किलोग्रॅम आहे. पूर्ण वाढ झालेल्या एका कुत्र्याला दरमहा नऊ ते 10 किलोग्रॅम अन्न लागते, ज्याची किमत सुमारे एक हजार रुपये आहे. त्यासाठी दानशूरांनी मदत
करावी. 
- रोहित नांदूरकर. 
 

जाणून घ्या - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या पिढीत सध्या कोण काय करतेय, वाचा... 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल

उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS

News Item ID: 

599-news_story-1580238604

Mobile Device Headline: 

औरंगाबादमध्ये श्‍वानांना आता हक्काचा निवारा अन्‌ जेवणही

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद - शहरातील भटक्‍या श्‍वानांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. हे श्‍वान वारंवार हल्ले करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर दुसरीकडे अन्न-पाण्याविना श्‍वानांचे होणारे हाल पाहून काही तरुणांचे मन हेलावून गेले. बेवारस पाळीव प्राण्यांसाठी काहीतरी केले पाहिजे, या विचारातून एकत्र आलेल्या तरुणांनी श्‍वान, मांजराच्या पोटाची सोय लावली आणि त्यांना हक्काचा निवारा मिळवूनही मिळवून दिला. सध्या सुमारे 700 श्‍वानांच्या दोन वेळ जेवणाची व 150 श्‍वान व मांजरांच्या राहण्याची सोय तरुणांनी केली आहे. 

शहरातील मोकाट श्‍वानांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महापालिकेने श्‍वानांची वाढती संख्या कमी करण्यासाठी निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याची मोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत हजारो श्‍वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या; मात्र श्‍वानांची संख्या व होणाऱ्या शस्त्रक्रिया यामध्ये मोठी तफावत आहे. म्हणून संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यात आक्रमक झालेले श्‍वान लहान मुले, वृद्धांवर हल्ले करीत आहेत. श्‍वानांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे बेवारस श्‍वान पाहिले, की नागरिकांचा थरकाप उडत आहे.

एकीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना दुसरीकडे रस्त्यावर अन्नाच्या शोधात फिरणाऱ्या श्‍वानांसाठी 15 ते 20 तरुणांनी एकत्र येत त्यांच्या दोन वेळ जेवणाची व निवाऱ्याची सोय करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दौलताबाद येथे एका फार्महाऊसवर 100 श्‍वानांची व्यवस्था करण्यात आली आहे. श्‍वानांप्रमाणेच मांजरांसाठीदेखील चिकलठाणा येथे व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी श्‍वान, मांजरे यांच्यासाठी जेवण व निवाऱ्याची व्यवस्था झाली आहे. या मोहिमेत पुष्कर शिंदे, रोहित नांदूरकर शशांक डोंगर, डॉ. गौरांग पांडे, संध्या जोशी, प्रीती कनवाले, आदिती सोहनी, गणेश बेद्रे, अभिषेक शेजवळ, मनोज काळे, संध्या जोशी सहभागी झाल्या आहेत. 
  
15 हॉटेल्सचे सहकार्य, घरातून एक हजार रोटी 
श्‍वानांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सर्वप्रथम या युवकांनी सर्वांत प्रथम मोठ्या हॉटेलचालकांशी संपर्क केला. नॉनव्हेज हॉटेलमधील उरलेले अन्न, हाडे जमा केली जातात. हाडे गरम पाण्यात उकळून नंतर ती दौलताबाद ते महावीर चौक रस्ता, सिडको, औरंगपुरा, क्रांती चौक, सेंट्रलनाका रस्त्यावरील श्‍वानांना दिली जातात. तसेच घरोघरी जाऊन चपाती, भाकरीही जमा केल्या जातात. रोज सुमारे एक हजार रोट्या जमा करून त्या श्‍वानांना दिल्या जातात. 
 

सध्या आमच्याकडे प्राण्यांना राहण्यासाठी एक निवारागृह आहे. ज्यात कुत्रे, मांजर अशा 150 प्राण्यांचे पालनपोषण आम्ही करतो. शहरातील भटक्‍या प्राण्यांना अन्न-पाणी देण्यासाठी निधी जमा करण्याचे काम सुरू आहे. कुत्र्यांच्या खाद्यपदार्थांची होलसेल विक्रेत्यांकडील खरेदी किंमत 2300 रुपये प्रती 20 किलोग्रॅम आहे तर मांजराच्या खाद्यपदार्थांची किंमत 1,500 रुपये प्रती सात किलोग्रॅम आहे. पूर्ण वाढ झालेल्या एका कुत्र्याला दरमहा नऊ ते 10 किलोग्रॅम अन्न लागते, ज्याची किमत सुमारे एक हजार रुपये आहे. त्यासाठी दानशूरांनी मदत
करावी. 
- रोहित नांदूरकर. 
 

जाणून घ्या - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या पिढीत सध्या कोण काय करतेय, वाचा... 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल

उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS

Vertical Image: 

English Headline: 

News About Dogs House

Author Type: 

External Author

माधव इतबारे

औरंगाबाद

aurangabad

लहान मुले

kids

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, लहान मुले, Kids

Twitter Publish: 

Meta Keyword: 

News About Dogs House

Meta Description: 

News About Dogs House. औरंगाबाद शहरातील भटक्‍या श्‍वानांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. हे श्‍वान वारंवार हल्ले करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर दुसरीकडे अन्न-पाण्याविना श्‍वानांचे होणारे हाल पाहून काही तरुणांचे मन हेलावून गेले. बेवारस पाळीव प्राण्यांसाठी काहीतरी केले पाहिजे, या विचारातून एकत्र आलेल्या तरुणांनी श्‍वान, मांजराच्या पोटाची सोय लावली आणि त्यांना हक्काचा निवारा मिळवूनही मिळवून दिला. सध्या सुमारे 700 श्‍वानांच्या दोन वेळ जेवणाची व 150 श्‍वान व मांजरांच्या राहण्याची सोय तरुणांनी केली आहे. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

औरंगाबादमध्ये श्‍वानांना आता हक्काचा निवारा अन्‌ जेवणही औरंगाबाद - शहरातील भटक्‍या श्‍वानांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. हे श्‍वान वारंवार हल्ले करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर दुसरीकडे अन्न-पाण्याविना श्‍वानांचे होणारे हाल पाहून काही तरुणांचे मन हेलावून गेले. बेवारस पाळीव प्राण्यांसाठी काहीतरी केले पाहिजे, या विचारातून एकत्र आलेल्या तरुणांनी श्‍वान, मांजराच्या पोटाची सोय लावली आणि त्यांना हक्काचा निवारा मिळवूनही मिळवून दिला. सध्या सुमारे 700 श्‍वानांच्या दोन वेळ जेवणाची व 150 श्‍वान व मांजरांच्या राहण्याची सोय तरुणांनी केली आहे.  शहरातील मोकाट श्‍वानांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महापालिकेने श्‍वानांची वाढती संख्या कमी करण्यासाठी निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याची मोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत हजारो श्‍वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या; मात्र श्‍वानांची संख्या व होणाऱ्या शस्त्रक्रिया यामध्ये मोठी तफावत आहे. म्हणून संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यात आक्रमक झालेले श्‍वान लहान मुले, वृद्धांवर हल्ले करीत आहेत. श्‍वानांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे बेवारस श्‍वान पाहिले, की नागरिकांचा थरकाप उडत आहे. एकीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना दुसरीकडे रस्त्यावर अन्नाच्या शोधात फिरणाऱ्या श्‍वानांसाठी 15 ते 20 तरुणांनी एकत्र येत त्यांच्या दोन वेळ जेवणाची व निवाऱ्याची सोय करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दौलताबाद येथे एका फार्महाऊसवर 100 श्‍वानांची व्यवस्था करण्यात आली आहे. श्‍वानांप्रमाणेच मांजरांसाठीदेखील चिकलठाणा येथे व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी श्‍वान, मांजरे यांच्यासाठी जेवण व निवाऱ्याची व्यवस्था झाली आहे. या मोहिमेत पुष्कर शिंदे, रोहित नांदूरकर शशांक डोंगर, डॉ. गौरांग पांडे, संध्या जोशी, प्रीती कनवाले, आदिती सोहनी, गणेश बेद्रे, अभिषेक शेजवळ, मनोज काळे, संध्या जोशी सहभागी झाल्या आहेत.     15 हॉटेल्सचे सहकार्य, घरातून एक हजार रोटी  श्‍वानांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सर्वप्रथम या युवकांनी सर्वांत प्रथम मोठ्या हॉटेलचालकांशी संपर्क केला. नॉनव्हेज हॉटेलमधील उरलेले अन्न, हाडे जमा केली जातात. हाडे गरम पाण्यात उकळून नंतर ती दौलताबाद ते महावीर चौक रस्ता, सिडको, औरंगपुरा, क्रांती चौक, सेंट्रलनाका रस्त्यावरील श्‍वानांना दिली जातात. तसेच घरोघरी जाऊन चपाती, भाकरीही जमा केल्या जातात. रोज सुमारे एक हजार रोट्या जमा करून त्या श्‍वानांना दिल्या जातात.    सध्या आमच्याकडे प्राण्यांना राहण्यासाठी एक निवारागृह आहे. ज्यात कुत्रे, मांजर अशा 150 प्राण्यांचे पालनपोषण आम्ही करतो. शहरातील भटक्‍या प्राण्यांना अन्न-पाणी देण्यासाठी निधी जमा करण्याचे काम सुरू आहे. कुत्र्यांच्या खाद्यपदार्थांची होलसेल विक्रेत्यांकडील खरेदी किंमत 2300 रुपये प्रती 20 किलोग्रॅम आहे तर मांजराच्या खाद्यपदार्थांची किंमत 1,500 रुपये प्रती सात किलोग्रॅम आहे. पूर्ण वाढ झालेल्या एका कुत्र्याला दरमहा नऊ ते 10 किलोग्रॅम अन्न लागते, ज्याची किमत सुमारे एक हजार रुपये आहे. त्यासाठी दानशूरांनी मदत करावी.  - रोहित नांदूरकर.    जाणून घ्या - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या पिढीत सध्या कोण काय करतेय, वाचा...  हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS News Item ID:  599-news_story-1580238604 Mobile Device Headline:  औरंगाबादमध्ये श्‍वानांना आता हक्काचा निवारा अन्‌ जेवणही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद - शहरातील भटक्‍या श्‍वानांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. हे श्‍वान वारंवार हल्ले करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर दुसरीकडे अन्न-पाण्याविना श्‍वानांचे होणारे हाल पाहून काही तरुणांचे मन हेलावून गेले. बेवारस पाळीव प्राण्यांसाठी काहीतरी केले पाहिजे, या विचारातून एकत्र आलेल्या तरुणांनी श्‍वान, मांजराच्या पोटाची सोय लावली आणि त्यांना हक्काचा निवारा मिळवूनही मिळवून दिला. सध्या सुमारे 700 श्‍वानांच्या दोन वेळ जेवणाची व 150 श्‍वान व मांजरांच्या राहण्याची सोय तरुणांनी केली आहे.  शहरातील मोकाट श्‍वानांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महापालिकेने श्‍वानांची वाढती संख्या कमी करण्यासाठी निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याची मोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत हजारो श्‍वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या; मात्र श्‍वानांची संख्या व होणाऱ्या शस्त्रक्रिया यामध्ये मोठी तफावत आहे. म्हणून संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यात आक्रमक झालेले श्‍वान लहान मुले, वृद्धांवर हल्ले करीत आहेत. श्‍वानांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे बेवारस श्‍वान पाहिले, की नागरिकांचा थरकाप उडत आहे. एकीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना दुसरीकडे रस्त्यावर अन्नाच्या शोधात फिरणाऱ्या श्‍वानांसाठी 15 ते 20 तरुणांनी एकत्र येत त्यांच्या दोन वेळ जेवणाची व निवाऱ्याची सोय करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दौलताबाद येथे एका फार्महाऊसवर 100 श्‍वानांची व्यवस्था करण्यात आली आहे. श्‍वानांप्रमाणेच मांजरांसाठीदेखील चिकलठाणा येथे व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी श्‍वान, मांजरे यांच्यासाठी जेवण व निवाऱ्याची व्यवस्था झाली आहे. या मोहिमेत पुष्कर शिंदे, रोहित नांदूरकर शशांक डोंगर, डॉ. गौरांग पांडे, संध्या जोशी, प्रीती कनवाले, आदिती सोहनी, गणेश बेद्रे, अभिषेक शेजवळ, मनोज काळे, संध्या जोशी सहभागी झाल्या आहेत.     15 हॉटेल्सचे सहकार्य, घरातून एक हजार रोटी  श्‍वानांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सर्वप्रथम या युवकांनी सर्वांत प्रथम मोठ्या हॉटेलचालकांशी संपर्क केला. नॉनव्हेज हॉटेलमधील उरलेले अन्न, हाडे जमा केली जातात. हाडे गरम पाण्यात उकळून नंतर ती दौलताबाद ते महावीर चौक रस्ता, सिडको, औरंगपुरा, क्रांती चौक, सेंट्रलनाका रस्त्यावरील श्‍वानांना दिली जातात. तसेच घरोघरी जाऊन चपाती, भाकरीही जमा केल्या जातात. रोज सुमारे एक हजार रोट्या जमा करून त्या श्‍वानांना दिल्या जातात.    सध्या आमच्याकडे प्राण्यांना राहण्यासाठी एक निवारागृह आहे. ज्यात कुत्रे, मांजर अशा 150 प्राण्यांचे पालनपोषण आम्ही करतो. शहरातील भटक्‍या प्राण्यांना अन्न-पाणी देण्यासाठी निधी जमा करण्याचे काम सुरू आहे. कुत्र्यांच्या खाद्यपदार्थांची होलसेल विक्रेत्यांकडील खरेदी किंमत 2300 रुपये प्रती 20 किलोग्रॅम आहे तर मांजराच्या खाद्यपदार्थांची किंमत 1,500 रुपये प्रती सात किलोग्रॅम आहे. पूर्ण वाढ झालेल्या एका कुत्र्याला दरमहा नऊ ते 10 किलोग्रॅम अन्न लागते, ज्याची किमत सुमारे एक हजार रुपये आहे. त्यासाठी दानशूरांनी मदत करावी.  - रोहित नांदूरकर.    जाणून घ्या - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या पिढीत सध्या कोण काय करतेय, वाचा...  हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS Vertical Image:  English Headline:  News About Dogs House Author Type:  External Author माधव इतबारे औरंगाबाद aurangabad लहान मुले kids Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, लहान मुले, Kids Twitter Publish:  Meta Keyword:  News About Dogs House Meta Description:  News About Dogs House. औरंगाबाद शहरातील भटक्‍या श्‍वानांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. हे श्‍वान वारंवार हल्ले करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर दुसरीकडे अन्न-पाण्याविना श्‍वानांचे होणारे हाल पाहून काही तरुणांचे मन हेलावून गेले. बेवारस पाळीव प्राण्यांसाठी काहीतरी केले पाहिजे, या विचारातून एकत्र आलेल्या तरुणांनी श्‍वान, मांजराच्या पोटाची सोय लावली आणि त्यांना हक्काचा निवारा मिळवूनही मिळवून दिला. सध्या सुमारे 700 श्‍वानांच्या दोन वेळ जेवणाची व 150 श्‍वान व मांजरांच्या राहण्याची सोय तरुणांनी केली आहे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2S0DSGC
Read More
Box Office: अजय देवगन का तहलका- तान्हाजी ने शाहरुख खान की सबसे बड़ी फिल्म को किया पीछे

Box Office: अजय देवगन का तहलका- तान्हाजी ने शाहरुख खान की सबसे बड़ी फिल्म को किया पीछे

January 28, 2020 0 Comments
अजय देवगन की फिल्म तान्हाजी अपने तीसरे हफ्ते में भी धमाकेदार कमाई कर रही है। अब तक फिल्म का कुल कलेक्शन 228.96 करोड़ तक पहुंच चुका है। पंगा ...
Read More
BOX OFFICE: भारत ही नहीं, ओवरसीज में भी दिल जीत रही है कंगना रनौत की \"पंगा\"

BOX OFFICE: भारत ही नहीं, ओवरसीज में भी दिल जीत रही है कंगना रनौत की \"पंगा\"

January 28, 2020 0 Comments
कंगना रनौत- जस्सी गिल स्टारर फिल्म 'पंगा' लोगों के दिलों में खास जगह बना चुकी है। धीमी ओपनिंग के बाद फिल्म ने वीकेंड पर शानदार कमाई ...
Read More
Box Office: वरुण धवन की स्ट्रीट डांसर की धाकड़ कमाई, कंगना रनौत की पंगा का बुरा हाल !

Box Office: वरुण धवन की स्ट्रीट डांसर की धाकड़ कमाई, कंगना रनौत की पंगा का बुरा हाल !

January 28, 2020 0 Comments
साल 2020 की सबसे बड़ी टक्कर की बात की जाए तो वो रही वरुण धवन की स्ट्रीट डांसर 3डी और कंगना रनौत की पंगा के बीच। एक तरफ जहां स्ट्रीट डांसर 3ड...
Read More
बॉक्स ऑफिस पर इस हफ्ते जवानी जानेमन से लेकर गुल मकई तक ये फिल्में हो रही हैं रिलीज- किसका पलड़ा भारी

बॉक्स ऑफिस पर इस हफ्ते जवानी जानेमन से लेकर गुल मकई तक ये फिल्में हो रही हैं रिलीज- किसका पलड़ा भारी

January 28, 2020 0 Comments
हर शुक्रवार बॉलीवुड सितारे अपनी किस्मत अजमाते हैं। किसी की फिल्म सुपरहिट तो किसी की फ्लॉप साबित होती है। पिछले शुक्रवार श्रद्धा कपूर और वरुण...
Read More
BOX OFFICE: कंगना रनौत की फिल्म \"पंगा\" का जलवा जारी- जबरदस्त रहा वीकेंड कलेक्शन

BOX OFFICE: कंगना रनौत की फिल्म \"पंगा\" का जलवा जारी- जबरदस्त रहा वीकेंड कलेक्शन

January 28, 2020 0 Comments
कंगना रनौत स्टारर फिल्म 'पंगा' बॉक्स ऑफिस पर पॉजिटिव वर्ड ऑफ माउथ की वजह से जबरदस्त प्रदर्शन कर रही है। जहां शुक्रवार को फिल्म ने 2....
Read More
BOX OFFICE: वरुण- श्रद्धा की 'स्ट्रीट डांसर 3डी ने गणतंत्र दिवस पर मचाई धूम, रिकॅार्ड तोड़

BOX OFFICE: वरुण- श्रद्धा की 'स्ट्रीट डांसर 3डी ने गणतंत्र दिवस पर मचाई धूम, रिकॅार्ड तोड़

January 28, 2020 0 Comments
वरुण धवन- श्रद्धा कपूर की फिल्म स्ट्रीट डांसर 3डी इस शुक्रवार रिलीज हो चुकी है। रेमो डिसूजा के निर्देशन में बनी यह डांस फिल्म दर्शकों के बीच...
Read More
तानाजी 3rd वीकेंड बॉक्स ऑफिस - अजय देवगन की रिकॉर्ड कमाई, सलमान - अक्षय सब पीछे

तानाजी 3rd वीकेंड बॉक्स ऑफिस - अजय देवगन की रिकॉर्ड कमाई, सलमान - अक्षय सब पीछे

January 28, 2020 0 Comments
अजय देवगन स्टारर तानाजी बॉक्स ऑफिस पर तीसरे वीकेंड भी डटी हुई है और फिल्म ने केवल तीन दिनों में 27.7 करोड़ की कमाई कर सबको चौंका दिया। फिल्म...
Read More
\"तान्हाजी\" DAY 15 बॉक्स ऑफिस: अजय देवगन की 200 करोड़ क्लब में धमाकेदार एंट्री

\"तान्हाजी\" DAY 15 बॉक्स ऑफिस: अजय देवगन की 200 करोड़ क्लब में धमाकेदार एंट्री

January 28, 2020 0 Comments
इतिहास पर बनी अजय देवगन, सैफ अली खान, काजोल की फिल्म तान्हाजी ने अपने 15वें दिन बॉक्स ऑफिस पर 200 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। फिल्म सुपर...
Read More
BOX OFFICE: 2020 की दूसरी बड़ी ओपनर बनी वरुण- श्रद्धा की 'स्ट्रीट डांसर 3डी', जानें कलेक्शन

BOX OFFICE: 2020 की दूसरी बड़ी ओपनर बनी वरुण- श्रद्धा की 'स्ट्रीट डांसर 3डी', जानें कलेक्शन

January 28, 2020 0 Comments
वरुण धवन- श्रद्धा कपूर की फिल्म स्ट्रीट डांसर 3डी इस शुक्रवार रिलीज हो चुकी है। रेमो डिसूजा के निर्देशन में बनी यह डांस फिल्म काफी सुर्खियों...
Read More
BOX OFFICE: कंगना रनौत की \"पंगा\"- तारीफ मिली, लेकिन धीमा रहा ओपनिंग कलेक्शन

BOX OFFICE: कंगना रनौत की \"पंगा\"- तारीफ मिली, लेकिन धीमा रहा ओपनिंग कलेक्शन

January 28, 2020 0 Comments
अश्विनी अय्यर तिवारी के निर्देशन में बनी फिल्म 'पंगा' तारीफ पर तारीफ पा रही है। फिल्म के विषय को बहुत सराहा जा रहा है। जहां समीक्षको...
Read More
अजय देवगन की ''तान्हाजी'' का मुंबई में धमाकेदार कलेक्शन- 100 करोड़ के साथ सिर्फ बाहुबली से पीछे

अजय देवगन की ''तान्हाजी'' का मुंबई में धमाकेदार कलेक्शन- 100 करोड़ के साथ सिर्फ बाहुबली से पीछे

January 28, 2020 0 Comments
अजय देवगन- सैफ अली कान की फिल्म तान्हाजी बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। भारत में 197.45 करोड़ के कुल कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट हो चुकी ह...
Read More
Tanhaji Box Office: अजय देवगन की तानाजी रचेगी इतिहास, रफ्तार से धड़ाधड़ कमाई !

Tanhaji Box Office: अजय देवगन की तानाजी रचेगी इतिहास, रफ्तार से धड़ाधड़ कमाई !

January 28, 2020 0 Comments
अजय देवगन, सैफ अली खान और काजोल की तानाजी द अनसंग वॅारियर धुआंधार कमाई कर रही है। फिल्म की नजर 200 करोड़ को पार करने की है। दर्शक दूसरे वीके...
Read More
ओवरसीज Box Office में करोड़ों की कमाई, ऋतिक-सलमान आगे, अक्षय कुमार को झटका, रिपोर्ट कार्ड !

ओवरसीज Box Office में करोड़ों की कमाई, ऋतिक-सलमान आगे, अक्षय कुमार को झटका, रिपोर्ट कार्ड !

January 28, 2020 0 Comments
साल 2020 में बॉक्स ऑफिस पर कई चर्चित फिल्मों की टक्कर देखने मिलेगी। खासकर अक्षय कुमार और सलमान खान के बीच। दोनों ईद पर अपनी बहुप्रतिक्षित फि...
Read More
BOX OFFICE पर अजय देवगन ने बनाया रिकॅार्ड, साल 2020 की पहली 200 करोड़ी फिल्म !

BOX OFFICE पर अजय देवगन ने बनाया रिकॅार्ड, साल 2020 की पहली 200 करोड़ी फिल्म !

January 28, 2020 0 Comments
अजय देवगन, सैफ अली खान और काजोल की तानाजी द अनसंग वॅारियर साल 2020 की 200 करोड़ी फिल्म बनने के लिए पूरी तरह से तैयार है। ये कहने में कोई गुर...
Read More
Box Office Collection: अक्षय कुमार ने गुड न्यूज से तोड़ा खुद का रिकॅार्ड, सबसे बड़ी ग्रॉसर

Box Office Collection: अक्षय कुमार ने गुड न्यूज से तोड़ा खुद का रिकॅार्ड, सबसे बड़ी ग्रॉसर

January 28, 2020 0 Comments
साल 2020 में बैक टू बैक अक्षय कुमार के खाते में सूर्यवंशी, बच्चन पांडे, लक्ष्मी बॅाम्ब और पृथ्वीराज जैसी सुपरहिट फिल्में हैं। जो कि  कंटेंट ...
Read More
BOX OFFICE: \"पंगा\" के साथ कंगना रनौत देंगी एक और हिट? जानें कैसी रहेगी ओपनिंग

BOX OFFICE: \"पंगा\" के साथ कंगना रनौत देंगी एक और हिट? जानें कैसी रहेगी ओपनिंग

January 28, 2020 0 Comments
24 जनवरी को कंगना रनौत स्टारर फिल्म "पंगा" सिनेमाघरों में दस्तक देने वाली है। ट्रेलर से ही यह फिल्म चर्चा बटोर रही है। एक मां और क...
Read More
BOX OFFICE: वरुण-श्रद्धा की 'स्ट्रीट डांसर 3डी', बंपर ओपनिंग के साथ 2020 की अगली सुपरहिट!

BOX OFFICE: वरुण-श्रद्धा की 'स्ट्रीट डांसर 3डी', बंपर ओपनिंग के साथ 2020 की अगली सुपरहिट!

January 28, 2020 0 Comments
24 जनवरी को दो फिल्में रिलीज हो रही हैं - स्ट्रीट डांसर 3डी और पंगा। वरुण धवन और श्रद्धा कपूर स्टारर "स्ट्रीट डांसर 3डी" इस शुक्रव...
Read More
BOX OFFICE पर अजय देवगन की तानाजी का जबरदस्त तहलका, 200 करोड़ छप्पर फाड़!

BOX OFFICE पर अजय देवगन की तानाजी का जबरदस्त तहलका, 200 करोड़ छप्पर फाड़!

January 28, 2020 0 Comments
अजय देवगन, सैफ अली खान और काजोल की तानाजी द अनसंग वॅारियर साल 2020 की पहली तगड़ी कमाऊ फिल्म बन गई है। तानाजी के सामने दीपिका पादुकोण की छपाक...
Read More
महवितरणाने वीज आयोगापुढे काय ठेवला प्रस्ताव

पुणे - विजेचे बिल कमी व्हावे, या उद्देशाने हजारो रुपये खर्च करून सोलर रूफटॉप बसविणाऱ्यांना आता प्रतियुनिट चार रुपये ४६ पैशांनी महवितरणाला बिल भरावे लागणार आहे. आवश्‍यकतेपेक्षा जास्त वीज निर्माण करून ती महावितरणला दिली, आणि नाही दिली, तरीदेखील हे पैसे भरावे लागणार आहेत. महावितरणने वीज नियामक आयोगापुढे सादर केलेल्या वीजदरवाढीच्या प्रस्तावात प्रथमच ‘ग्रीड सपोर्ट चार्जेस’ लागू करण्याची शिफारस केल्याने राज्यातील अनेक सोसायट्यांना याचा फटका बसणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढावा, यासाठी एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. दुसरीकडे मात्र महावितरणने त्याला चालना देण्याऐवजी सोलर रूफटॉप वापरणाऱ्या ग्राहकांकडून ‘ग्रीड सपोर्ट चार्जेस’च्या गोंडस नावाखाली शुल्क वसूल करून योजनेलाच खो घालण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे या प्रस्तावावरून समोर आले आहे. आतापर्यंत सोलर रूफटॉप बसविणाऱ्या ग्राहकांकडून केवळ स्थिर आकार (फिक्‍स चार्जेस) घेण्यात येत होते. आता मात्र फिक्‍स चार्जेसबरोबरच प्रतियुनिट ४ रुपये ४६ पैसे ‘ग्रीड सपोर्ट चार्जेस’ म्हणून महावितरणला भरावे लागणार आहेत.

पुण्याहून हैदराबाद, बेंगळुरूसह प्रयागराजसाठीही रोज फ्लाइट्स

सध्या सोलर रूफटॉपद्वारे निर्माण विजेचा वापर स्वत:साठी आवश्‍यक तेवढा करून राहिलेली वीज 

News Item ID: 

599-news_story-1580224778

Mobile Device Headline: 

महवितरणाने वीज आयोगापुढे काय ठेवला प्रस्ताव

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

पुणे - विजेचे बिल कमी व्हावे, या उद्देशाने हजारो रुपये खर्च करून सोलर रूफटॉप बसविणाऱ्यांना आता प्रतियुनिट चार रुपये ४६ पैशांनी महवितरणाला बिल भरावे लागणार आहे. आवश्‍यकतेपेक्षा जास्त वीज निर्माण करून ती महावितरणला दिली, आणि नाही दिली, तरीदेखील हे पैसे भरावे लागणार आहेत. महावितरणने वीज नियामक आयोगापुढे सादर केलेल्या वीजदरवाढीच्या प्रस्तावात प्रथमच ‘ग्रीड सपोर्ट चार्जेस’ लागू करण्याची शिफारस केल्याने राज्यातील अनेक सोसायट्यांना याचा फटका बसणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढावा, यासाठी एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. दुसरीकडे मात्र महावितरणने त्याला चालना देण्याऐवजी सोलर रूफटॉप वापरणाऱ्या ग्राहकांकडून ‘ग्रीड सपोर्ट चार्जेस’च्या गोंडस नावाखाली शुल्क वसूल करून योजनेलाच खो घालण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे या प्रस्तावावरून समोर आले आहे. आतापर्यंत सोलर रूफटॉप बसविणाऱ्या ग्राहकांकडून केवळ स्थिर आकार (फिक्‍स चार्जेस) घेण्यात येत होते. आता मात्र फिक्‍स चार्जेसबरोबरच प्रतियुनिट ४ रुपये ४६ पैसे ‘ग्रीड सपोर्ट चार्जेस’ म्हणून महावितरणला भरावे लागणार आहेत.

पुण्याहून हैदराबाद, बेंगळुरूसह प्रयागराजसाठीही रोज फ्लाइट्स

सध्या सोलर रूफटॉपद्वारे निर्माण विजेचा वापर स्वत:साठी आवश्‍यक तेवढा करून राहिलेली वीज 

Vertical Image: 

English Headline: 

What Mahavitaran proposed before the Power Commission

सकाळ वृत्तसेवा

Author Type: 

Agency

महावितरण

वीज

पुणे

ऍप

government

प्रशासन

Search Functional Tags: 

महावितरण, वीज, पुणे, ऍप, Government, प्रशासन

Twitter Publish: 

Meta Description: 

What Mahavitaran proposed before the Power Commission विजेचे बिल कमी व्हावे, या उद्देशाने हजारो रुपये खर्च करून सोलर रूफटॉप बसविणाऱ्यांना आता प्रतियुनिट चार रुपये ४६ पैशांनी महवितरणाला बिल भरावे लागणार आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

महवितरणाने वीज आयोगापुढे काय ठेवला प्रस्ताव पुणे - विजेचे बिल कमी व्हावे, या उद्देशाने हजारो रुपये खर्च करून सोलर रूफटॉप बसविणाऱ्यांना आता प्रतियुनिट चार रुपये ४६ पैशांनी महवितरणाला बिल भरावे लागणार आहे. आवश्‍यकतेपेक्षा जास्त वीज निर्माण करून ती महावितरणला दिली, आणि नाही दिली, तरीदेखील हे पैसे भरावे लागणार आहेत. महावितरणने वीज नियामक आयोगापुढे सादर केलेल्या वीजदरवाढीच्या प्रस्तावात प्रथमच ‘ग्रीड सपोर्ट चार्जेस’ लागू करण्याची शिफारस केल्याने राज्यातील अनेक सोसायट्यांना याचा फटका बसणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढावा, यासाठी एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. दुसरीकडे मात्र महावितरणने त्याला चालना देण्याऐवजी सोलर रूफटॉप वापरणाऱ्या ग्राहकांकडून ‘ग्रीड सपोर्ट चार्जेस’च्या गोंडस नावाखाली शुल्क वसूल करून योजनेलाच खो घालण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे या प्रस्तावावरून समोर आले आहे. आतापर्यंत सोलर रूफटॉप बसविणाऱ्या ग्राहकांकडून केवळ स्थिर आकार (फिक्‍स चार्जेस) घेण्यात येत होते. आता मात्र फिक्‍स चार्जेसबरोबरच प्रतियुनिट ४ रुपये ४६ पैसे ‘ग्रीड सपोर्ट चार्जेस’ म्हणून महावितरणला भरावे लागणार आहेत. पुण्याहून हैदराबाद, बेंगळुरूसह प्रयागराजसाठीही रोज फ्लाइट्स सध्या सोलर रूफटॉपद्वारे निर्माण विजेचा वापर स्वत:साठी आवश्‍यक तेवढा करून राहिलेली वीज  News Item ID:  599-news_story-1580224778 Mobile Device Headline:  महवितरणाने वीज आयोगापुढे काय ठेवला प्रस्ताव Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - विजेचे बिल कमी व्हावे, या उद्देशाने हजारो रुपये खर्च करून सोलर रूफटॉप बसविणाऱ्यांना आता प्रतियुनिट चार रुपये ४६ पैशांनी महवितरणाला बिल भरावे लागणार आहे. आवश्‍यकतेपेक्षा जास्त वीज निर्माण करून ती महावितरणला दिली, आणि नाही दिली, तरीदेखील हे पैसे भरावे लागणार आहेत. महावितरणने वीज नियामक आयोगापुढे सादर केलेल्या वीजदरवाढीच्या प्रस्तावात प्रथमच ‘ग्रीड सपोर्ट चार्जेस’ लागू करण्याची शिफारस केल्याने राज्यातील अनेक सोसायट्यांना याचा फटका बसणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढावा, यासाठी एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. दुसरीकडे मात्र महावितरणने त्याला चालना देण्याऐवजी सोलर रूफटॉप वापरणाऱ्या ग्राहकांकडून ‘ग्रीड सपोर्ट चार्जेस’च्या गोंडस नावाखाली शुल्क वसूल करून योजनेलाच खो घालण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे या प्रस्तावावरून समोर आले आहे. आतापर्यंत सोलर रूफटॉप बसविणाऱ्या ग्राहकांकडून केवळ स्थिर आकार (फिक्‍स चार्जेस) घेण्यात येत होते. आता मात्र फिक्‍स चार्जेसबरोबरच प्रतियुनिट ४ रुपये ४६ पैसे ‘ग्रीड सपोर्ट चार्जेस’ म्हणून महावितरणला भरावे लागणार आहेत. पुण्याहून हैदराबाद, बेंगळुरूसह प्रयागराजसाठीही रोज फ्लाइट्स सध्या सोलर रूफटॉपद्वारे निर्माण विजेचा वापर स्वत:साठी आवश्‍यक तेवढा करून राहिलेली वीज  Vertical Image:  English Headline:  What Mahavitaran proposed before the Power Commission सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency महावितरण वीज पुणे ऍप government प्रशासन Search Functional Tags:  महावितरण, वीज, पुणे, ऍप, Government, प्रशासन Twitter Publish:  Meta Description:  What Mahavitaran proposed before the Power Commission विजेचे बिल कमी व्हावे, या उद्देशाने हजारो रुपये खर्च करून सोलर रूफटॉप बसविणाऱ्यांना आता प्रतियुनिट चार रुपये ४६ पैशांनी महवितरणाला बिल भरावे लागणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2vv25NW
Read More
देशाच्या प्रतिमेला मोदींमुळे तडा - राहुल गांधी

जयपूर - ‘शांतता आणि धार्मिक सौहार्दासाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या प्रतिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे तडा गेला आहे,’’ अशी घणाघाती टीका करतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला आवाज कुणीही दाबू नये म्हणून तरुणांनी सावध राहायला हवे, असे प्रतिपादन केले. ते येथे आयोजित युवा आक्रोश रॅलीमध्ये बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राहुल म्हणाले, ‘‘देशाच्या विद्यमान प्रतिमेमुळेच आज गुंतवणूकदार देशामध्ये यायला कचरतात. पंतप्रधान मोदींनी दोन कोटी रोजगारांच्या निर्मितीचे आश्‍वासन दिले होते; प्रत्यक्षात एक कोटी लोकांना त्यांचा रोजगार गमवावा लागला. तरुणांनी त्यांचा आवाज कुणीही दाबू नये म्हणून प्रयत्नशील राहायला हवे. रोजगार; तसेच देशाचे भवितव्य यावर त्यांनी सातत्याने सरकारला प्रश्‍न करावेत.’’ मोदींमुळे भारताची जगात अप्रतिष्ठा झाली असून, आज आपला देश रेप कॅपिटल म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, मोदी मात्र याबाबत बोलणे टाळतात, असेही राहुल यांनी नमूद केले.

News Item ID: 

599-news_story-1580233704

Mobile Device Headline: 

देशाच्या प्रतिमेला मोदींमुळे तडा - राहुल गांधी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

जयपूर - ‘शांतता आणि धार्मिक सौहार्दासाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या प्रतिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे तडा गेला आहे,’’ अशी घणाघाती टीका करतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला आवाज कुणीही दाबू नये म्हणून तरुणांनी सावध राहायला हवे, असे प्रतिपादन केले. ते येथे आयोजित युवा आक्रोश रॅलीमध्ये बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राहुल म्हणाले, ‘‘देशाच्या विद्यमान प्रतिमेमुळेच आज गुंतवणूकदार देशामध्ये यायला कचरतात. पंतप्रधान मोदींनी दोन कोटी रोजगारांच्या निर्मितीचे आश्‍वासन दिले होते; प्रत्यक्षात एक कोटी लोकांना त्यांचा रोजगार गमवावा लागला. तरुणांनी त्यांचा आवाज कुणीही दाबू नये म्हणून प्रयत्नशील राहायला हवे. रोजगार; तसेच देशाचे भवितव्य यावर त्यांनी सातत्याने सरकारला प्रश्‍न करावेत.’’ मोदींमुळे भारताची जगात अप्रतिष्ठा झाली असून, आज आपला देश रेप कॅपिटल म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, मोदी मात्र याबाबत बोलणे टाळतात, असेही राहुल यांनी नमूद केले.

Vertical Image: 

English Headline: 

rahul gandhi comment on narendra modi

Author Type: 

External Author

पीटीआय

राहुल गांधी

नरेंद्र मोदी

धार्मिक

भारत

narendra modi

जयपूर

ऍप

गुंतवणूकदार

employment

Search Functional Tags: 

राहुल गांधी, नरेंद्र मोदी, धार्मिक, भारत, Narendra Modi, जयपूर, ऍप, गुंतवणूकदार, Employment

Twitter Publish: 

Meta Description: 

rahul gandhi comment on narendra modi राहुल म्हणाले, ‘‘देशाच्या विद्यमान प्रतिमेमुळेच आज गुंतवणूकदार देशामध्ये यायला कचरतात. पंतप्रधान मोदींनी दोन कोटी रोजगारांच्या निर्मितीचे आश्‍वासन दिले होते; प्रत्यक्षात एक कोटी लोकांना त्यांचा रोजगार गमवावा लागला.

Send as Notification: 

Topic Tags: 

नरेंद्र मोदी

राहुल गांधी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

देशाच्या प्रतिमेला मोदींमुळे तडा - राहुल गांधी जयपूर - ‘शांतता आणि धार्मिक सौहार्दासाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या प्रतिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे तडा गेला आहे,’’ अशी घणाघाती टीका करतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला आवाज कुणीही दाबू नये म्हणून तरुणांनी सावध राहायला हवे, असे प्रतिपादन केले. ते येथे आयोजित युवा आक्रोश रॅलीमध्ये बोलत होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राहुल म्हणाले, ‘‘देशाच्या विद्यमान प्रतिमेमुळेच आज गुंतवणूकदार देशामध्ये यायला कचरतात. पंतप्रधान मोदींनी दोन कोटी रोजगारांच्या निर्मितीचे आश्‍वासन दिले होते; प्रत्यक्षात एक कोटी लोकांना त्यांचा रोजगार गमवावा लागला. तरुणांनी त्यांचा आवाज कुणीही दाबू नये म्हणून प्रयत्नशील राहायला हवे. रोजगार; तसेच देशाचे भवितव्य यावर त्यांनी सातत्याने सरकारला प्रश्‍न करावेत.’’ मोदींमुळे भारताची जगात अप्रतिष्ठा झाली असून, आज आपला देश रेप कॅपिटल म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, मोदी मात्र याबाबत बोलणे टाळतात, असेही राहुल यांनी नमूद केले. News Item ID:  599-news_story-1580233704 Mobile Device Headline:  देशाच्या प्रतिमेला मोदींमुळे तडा - राहुल गांधी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  जयपूर - ‘शांतता आणि धार्मिक सौहार्दासाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या प्रतिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे तडा गेला आहे,’’ अशी घणाघाती टीका करतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला आवाज कुणीही दाबू नये म्हणून तरुणांनी सावध राहायला हवे, असे प्रतिपादन केले. ते येथे आयोजित युवा आक्रोश रॅलीमध्ये बोलत होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राहुल म्हणाले, ‘‘देशाच्या विद्यमान प्रतिमेमुळेच आज गुंतवणूकदार देशामध्ये यायला कचरतात. पंतप्रधान मोदींनी दोन कोटी रोजगारांच्या निर्मितीचे आश्‍वासन दिले होते; प्रत्यक्षात एक कोटी लोकांना त्यांचा रोजगार गमवावा लागला. तरुणांनी त्यांचा आवाज कुणीही दाबू नये म्हणून प्रयत्नशील राहायला हवे. रोजगार; तसेच देशाचे भवितव्य यावर त्यांनी सातत्याने सरकारला प्रश्‍न करावेत.’’ मोदींमुळे भारताची जगात अप्रतिष्ठा झाली असून, आज आपला देश रेप कॅपिटल म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, मोदी मात्र याबाबत बोलणे टाळतात, असेही राहुल यांनी नमूद केले. Vertical Image:  English Headline:  rahul gandhi comment on narendra modi Author Type:  External Author पीटीआय राहुल गांधी नरेंद्र मोदी धार्मिक भारत narendra modi जयपूर ऍप गुंतवणूकदार employment Search Functional Tags:  राहुल गांधी, नरेंद्र मोदी, धार्मिक, भारत, Narendra Modi, जयपूर, ऍप, गुंतवणूकदार, Employment Twitter Publish:  Meta Description:  rahul gandhi comment on narendra modi राहुल म्हणाले, ‘‘देशाच्या विद्यमान प्रतिमेमुळेच आज गुंतवणूकदार देशामध्ये यायला कचरतात. पंतप्रधान मोदींनी दोन कोटी रोजगारांच्या निर्मितीचे आश्‍वासन दिले होते; प्रत्यक्षात एक कोटी लोकांना त्यांचा रोजगार गमवावा लागला. Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी राहुल गांधी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2O5wVmP
Read More
भारतीय जंगलांमध्ये आता आफ्रिकी चित्ता

नवी दिल्ली - बेकायदा शिकारींमुळे भारतीय जंगलांतून जवळपास नामशेष झालेला चित्ता पुन्हा एकदा भारतात अवतरणार आहे. भारतातील सुयोग्य आणि अनुकूल अशा जंगलांमध्ये आफ्रिकी चित्त्यांचे पुनर्वसन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला परवानगी दिली. हा प्रयोग प्रत्यक्षात आल्यास मध्य प्रदेशातील कुनो पालपूर जंगलात पहिल्यांदा आफ्रिकी चित्त्यांची पावले पडतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय चित्ता देशातून जवळपास नामशेष झाल्याचा दावा करत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) नामिबियातून आफ्रिकी चित्ता आणण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केली होती. न्यायालयाने या याचिकेवर मान्यतेची मोहोर उमटवितानाच तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत वाईल्ड लाईफ ऑफ इंडियाचे माजी संचालक रणजित सिंह, याच संस्थेचे विद्यमान महासंचालक धनंजय मोहन, अन्य संचालक तसेच पर्यावरण मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. ही समिती व्याघ्र प्राधिकरणास प्रकल्पाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करेल.

सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. बी. आर. गवई आणि न्या. सूर्यकांत यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने या प्रकल्पावर सर्वोच्च न्यायालयाची नजर राहील आणि या अनुषंगाने नेमण्यात आलेली समिती दर चार महिन्यांनी आपला अहवाल सादर करेल असे म्हटले आहे.

भारतामध्ये आफ्रिकी चित्ता आणण्यापूर्वी योग्य सर्वेक्षण करा, असे सांगतानाच न्यायालयाने या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे व्याघ्र प्राधिकरणाला दिले आहेत. देशातील चित्त्यांसाठीची अनुकूल स्थळे शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती ही व्याघ्र प्राधिकरणास मदत करेल. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याच्या यशानंतर त्याची व्याप्ती वाढविली जाऊ शकते. दरम्यान, दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी याच मध्य प्रदेशातील अभयारण्यामध्ये परदेशातून चित्ते आणण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण, सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती. 

इराणचा नकार
भारतीय जंगलांमध्ये १९५० पर्यंत चित्त्यांचे वास्तव्य होते. पण, त्यानंतर बेकायदा शिकार वाढल्याने तो नामशेष झाला. आशियाई चित्त्याची एक उपप्रजाती इराणकडे आहे. पण, इराणनने मात्र ती भारतास देण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच भारताला आता आफ्रिकी चित्त्यांकडे वळावे लागले आहे. आफ्रिकी आणि आशियाई प्रजातींचे हे चित्ते तीस ते साठ हजार वर्षांपूर्वी विभक्त झाल्याचे जाणकार सांगतात.

येथे पुनर्वसन शक्‍य
भारतामध्ये १९५२ मध्ये शेवटचा चित्ता दिसल्याचा दावा माजी वनाधिकारी परवीन कासवान यांनी केला. केंद्र सरकारने २०१० मध्ये चित्त्याचे भारतात पुनर्वसन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मध्य प्रदेशातील कुनो पालपूर, गुजरातमधील वेलावादर राष्ट्रीय उद्यान आणि राजस्थानातील ताल छापर या अभयारण्यांमध्ये चित्त्यांचे पुनर्वसन होऊ शकते. मध्य प्रदेशातील कुनो पालपूरमध्ये गुजरातमधील आशियाई सिंहांचेही पुनर्वसन केले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अभिमानास्पद असून, दहा वर्षांपूर्वीच आम्ही हे पाऊल उचलले होते. आधुनिक काळात भारतामध्ये केवळ शिकारीमुळे नामशेष झालेला जीव म्हणजे चित्ता होय.
- जयराम रमेश, माजी पर्यावरणमंत्री

News Item ID: 

599-news_story-1580226164

Mobile Device Headline: 

भारतीय जंगलांमध्ये आता आफ्रिकी चित्ता

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - बेकायदा शिकारींमुळे भारतीय जंगलांतून जवळपास नामशेष झालेला चित्ता पुन्हा एकदा भारतात अवतरणार आहे. भारतातील सुयोग्य आणि अनुकूल अशा जंगलांमध्ये आफ्रिकी चित्त्यांचे पुनर्वसन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला परवानगी दिली. हा प्रयोग प्रत्यक्षात आल्यास मध्य प्रदेशातील कुनो पालपूर जंगलात पहिल्यांदा आफ्रिकी चित्त्यांची पावले पडतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय चित्ता देशातून जवळपास नामशेष झाल्याचा दावा करत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) नामिबियातून आफ्रिकी चित्ता आणण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केली होती. न्यायालयाने या याचिकेवर मान्यतेची मोहोर उमटवितानाच तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत वाईल्ड लाईफ ऑफ इंडियाचे माजी संचालक रणजित सिंह, याच संस्थेचे विद्यमान महासंचालक धनंजय मोहन, अन्य संचालक तसेच पर्यावरण मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. ही समिती व्याघ्र प्राधिकरणास प्रकल्पाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करेल.

सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. बी. आर. गवई आणि न्या. सूर्यकांत यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने या प्रकल्पावर सर्वोच्च न्यायालयाची नजर राहील आणि या अनुषंगाने नेमण्यात आलेली समिती दर चार महिन्यांनी आपला अहवाल सादर करेल असे म्हटले आहे.

भारतामध्ये आफ्रिकी चित्ता आणण्यापूर्वी योग्य सर्वेक्षण करा, असे सांगतानाच न्यायालयाने या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे व्याघ्र प्राधिकरणाला दिले आहेत. देशातील चित्त्यांसाठीची अनुकूल स्थळे शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती ही व्याघ्र प्राधिकरणास मदत करेल. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याच्या यशानंतर त्याची व्याप्ती वाढविली जाऊ शकते. दरम्यान, दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी याच मध्य प्रदेशातील अभयारण्यामध्ये परदेशातून चित्ते आणण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण, सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती. 

इराणचा नकार
भारतीय जंगलांमध्ये १९५० पर्यंत चित्त्यांचे वास्तव्य होते. पण, त्यानंतर बेकायदा शिकार वाढल्याने तो नामशेष झाला. आशियाई चित्त्याची एक उपप्रजाती इराणकडे आहे. पण, इराणनने मात्र ती भारतास देण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच भारताला आता आफ्रिकी चित्त्यांकडे वळावे लागले आहे. आफ्रिकी आणि आशियाई प्रजातींचे हे चित्ते तीस ते साठ हजार वर्षांपूर्वी विभक्त झाल्याचे जाणकार सांगतात.

येथे पुनर्वसन शक्‍य
भारतामध्ये १९५२ मध्ये शेवटचा चित्ता दिसल्याचा दावा माजी वनाधिकारी परवीन कासवान यांनी केला. केंद्र सरकारने २०१० मध्ये चित्त्याचे भारतात पुनर्वसन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मध्य प्रदेशातील कुनो पालपूर, गुजरातमधील वेलावादर राष्ट्रीय उद्यान आणि राजस्थानातील ताल छापर या अभयारण्यांमध्ये चित्त्यांचे पुनर्वसन होऊ शकते. मध्य प्रदेशातील कुनो पालपूरमध्ये गुजरातमधील आशियाई सिंहांचेही पुनर्वसन केले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अभिमानास्पद असून, दहा वर्षांपूर्वीच आम्ही हे पाऊल उचलले होते. आधुनिक काळात भारतामध्ये केवळ शिकारीमुळे नामशेष झालेला जीव म्हणजे चित्ता होय.
- जयराम रमेश, माजी पर्यावरणमंत्री

Vertical Image: 

English Headline: 

now african leopard in indian forest

Author Type: 

External Author

पीटीआय

भारत

forest

वन्यजीव

पुनर्वसन

सर्वोच्च न्यायालय

madhya pradesh

ऍप

सिंह

environment

मंत्रालय

शरद बोबडे

sharad bobde

जयराम रमेश

jairam ramesh

अभयारण्य

उद्यान

राजस्थान

आशियाई सिंह

Search Functional Tags: 

भारत, forest, वन्यजीव, पुनर्वसन, सर्वोच्च न्यायालय, Madhya Pradesh, ऍप, सिंह, Environment, मंत्रालय, शरद बोबडे, Sharad Bobde, जयराम रमेश, Jairam Ramesh, अभयारण्य, उद्यान, राजस्थान, आशियाई सिंह

Twitter Publish: 

Meta Description: 

now african leopard in indian forest बेकायदा शिकारींमुळे भारतीय जंगलांतून जवळपास नामशेष झालेला चित्ता पुन्हा एकदा भारतात अवतरणार आहे. भारतातील सुयोग्य आणि अनुकूल अशा जंगलांमध्ये आफ्रिकी चित्त्यांचे पुनर्वसन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला परवानगी दिली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

भारतीय जंगलांमध्ये आता आफ्रिकी चित्ता नवी दिल्ली - बेकायदा शिकारींमुळे भारतीय जंगलांतून जवळपास नामशेष झालेला चित्ता पुन्हा एकदा भारतात अवतरणार आहे. भारतातील सुयोग्य आणि अनुकूल अशा जंगलांमध्ये आफ्रिकी चित्त्यांचे पुनर्वसन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला परवानगी दिली. हा प्रयोग प्रत्यक्षात आल्यास मध्य प्रदेशातील कुनो पालपूर जंगलात पहिल्यांदा आफ्रिकी चित्त्यांची पावले पडतील. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतीय चित्ता देशातून जवळपास नामशेष झाल्याचा दावा करत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) नामिबियातून आफ्रिकी चित्ता आणण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केली होती. न्यायालयाने या याचिकेवर मान्यतेची मोहोर उमटवितानाच तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत वाईल्ड लाईफ ऑफ इंडियाचे माजी संचालक रणजित सिंह, याच संस्थेचे विद्यमान महासंचालक धनंजय मोहन, अन्य संचालक तसेच पर्यावरण मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. ही समिती व्याघ्र प्राधिकरणास प्रकल्पाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करेल. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. बी. आर. गवई आणि न्या. सूर्यकांत यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने या प्रकल्पावर सर्वोच्च न्यायालयाची नजर राहील आणि या अनुषंगाने नेमण्यात आलेली समिती दर चार महिन्यांनी आपला अहवाल सादर करेल असे म्हटले आहे. भारतामध्ये आफ्रिकी चित्ता आणण्यापूर्वी योग्य सर्वेक्षण करा, असे सांगतानाच न्यायालयाने या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे व्याघ्र प्राधिकरणाला दिले आहेत. देशातील चित्त्यांसाठीची अनुकूल स्थळे शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती ही व्याघ्र प्राधिकरणास मदत करेल. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याच्या यशानंतर त्याची व्याप्ती वाढविली जाऊ शकते. दरम्यान, दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी याच मध्य प्रदेशातील अभयारण्यामध्ये परदेशातून चित्ते आणण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण, सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती.  इराणचा नकार भारतीय जंगलांमध्ये १९५० पर्यंत चित्त्यांचे वास्तव्य होते. पण, त्यानंतर बेकायदा शिकार वाढल्याने तो नामशेष झाला. आशियाई चित्त्याची एक उपप्रजाती इराणकडे आहे. पण, इराणनने मात्र ती भारतास देण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच भारताला आता आफ्रिकी चित्त्यांकडे वळावे लागले आहे. आफ्रिकी आणि आशियाई प्रजातींचे हे चित्ते तीस ते साठ हजार वर्षांपूर्वी विभक्त झाल्याचे जाणकार सांगतात. येथे पुनर्वसन शक्‍य भारतामध्ये १९५२ मध्ये शेवटचा चित्ता दिसल्याचा दावा माजी वनाधिकारी परवीन कासवान यांनी केला. केंद्र सरकारने २०१० मध्ये चित्त्याचे भारतात पुनर्वसन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मध्य प्रदेशातील कुनो पालपूर, गुजरातमधील वेलावादर राष्ट्रीय उद्यान आणि राजस्थानातील ताल छापर या अभयारण्यांमध्ये चित्त्यांचे पुनर्वसन होऊ शकते. मध्य प्रदेशातील कुनो पालपूरमध्ये गुजरातमधील आशियाई सिंहांचेही पुनर्वसन केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अभिमानास्पद असून, दहा वर्षांपूर्वीच आम्ही हे पाऊल उचलले होते. आधुनिक काळात भारतामध्ये केवळ शिकारीमुळे नामशेष झालेला जीव म्हणजे चित्ता होय. - जयराम रमेश, माजी पर्यावरणमंत्री News Item ID:  599-news_story-1580226164 Mobile Device Headline:  भारतीय जंगलांमध्ये आता आफ्रिकी चित्ता Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - बेकायदा शिकारींमुळे भारतीय जंगलांतून जवळपास नामशेष झालेला चित्ता पुन्हा एकदा भारतात अवतरणार आहे. भारतातील सुयोग्य आणि अनुकूल अशा जंगलांमध्ये आफ्रिकी चित्त्यांचे पुनर्वसन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला परवानगी दिली. हा प्रयोग प्रत्यक्षात आल्यास मध्य प्रदेशातील कुनो पालपूर जंगलात पहिल्यांदा आफ्रिकी चित्त्यांची पावले पडतील. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतीय चित्ता देशातून जवळपास नामशेष झाल्याचा दावा करत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) नामिबियातून आफ्रिकी चित्ता आणण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केली होती. न्यायालयाने या याचिकेवर मान्यतेची मोहोर उमटवितानाच तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत वाईल्ड लाईफ ऑफ इंडियाचे माजी संचालक रणजित सिंह, याच संस्थेचे विद्यमान महासंचालक धनंजय मोहन, अन्य संचालक तसेच पर्यावरण मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. ही समिती व्याघ्र प्राधिकरणास प्रकल्पाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करेल. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. बी. आर. गवई आणि न्या. सूर्यकांत यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने या प्रकल्पावर सर्वोच्च न्यायालयाची नजर राहील आणि या अनुषंगाने नेमण्यात आलेली समिती दर चार महिन्यांनी आपला अहवाल सादर करेल असे म्हटले आहे. भारतामध्ये आफ्रिकी चित्ता आणण्यापूर्वी योग्य सर्वेक्षण करा, असे सांगतानाच न्यायालयाने या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे व्याघ्र प्राधिकरणाला दिले आहेत. देशातील चित्त्यांसाठीची अनुकूल स्थळे शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती ही व्याघ्र प्राधिकरणास मदत करेल. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याच्या यशानंतर त्याची व्याप्ती वाढविली जाऊ शकते. दरम्यान, दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी याच मध्य प्रदेशातील अभयारण्यामध्ये परदेशातून चित्ते आणण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण, सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती.  इराणचा नकार भारतीय जंगलांमध्ये १९५० पर्यंत चित्त्यांचे वास्तव्य होते. पण, त्यानंतर बेकायदा शिकार वाढल्याने तो नामशेष झाला. आशियाई चित्त्याची एक उपप्रजाती इराणकडे आहे. पण, इराणनने मात्र ती भारतास देण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच भारताला आता आफ्रिकी चित्त्यांकडे वळावे लागले आहे. आफ्रिकी आणि आशियाई प्रजातींचे हे चित्ते तीस ते साठ हजार वर्षांपूर्वी विभक्त झाल्याचे जाणकार सांगतात. येथे पुनर्वसन शक्‍य भारतामध्ये १९५२ मध्ये शेवटचा चित्ता दिसल्याचा दावा माजी वनाधिकारी परवीन कासवान यांनी केला. केंद्र सरकारने २०१० मध्ये चित्त्याचे भारतात पुनर्वसन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मध्य प्रदेशातील कुनो पालपूर, गुजरातमधील वेलावादर राष्ट्रीय उद्यान आणि राजस्थानातील ताल छापर या अभयारण्यांमध्ये चित्त्यांचे पुनर्वसन होऊ शकते. मध्य प्रदेशातील कुनो पालपूरमध्ये गुजरातमधील आशियाई सिंहांचेही पुनर्वसन केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अभिमानास्पद असून, दहा वर्षांपूर्वीच आम्ही हे पाऊल उचलले होते. आधुनिक काळात भारतामध्ये केवळ शिकारीमुळे नामशेष झालेला जीव म्हणजे चित्ता होय. - जयराम रमेश, माजी पर्यावरणमंत्री Vertical Image:  English Headline:  now african leopard in indian forest Author Type:  External Author पीटीआय भारत forest वन्यजीव पुनर्वसन सर्वोच्च न्यायालय madhya pradesh ऍप सिंह environment मंत्रालय शरद बोबडे sharad bobde जयराम रमेश jairam ramesh अभयारण्य उद्यान राजस्थान आशियाई सिंह Search Functional Tags:  भारत, forest, वन्यजीव, पुनर्वसन, सर्वोच्च न्यायालय, Madhya Pradesh, ऍप, सिंह, Environment, मंत्रालय, शरद बोबडे, Sharad Bobde, जयराम रमेश, Jairam Ramesh, अभयारण्य, उद्यान, राजस्थान, आशियाई सिंह Twitter Publish:  Meta Description:  now african leopard in indian forest बेकायदा शिकारींमुळे भारतीय जंगलांतून जवळपास नामशेष झालेला चित्ता पुन्हा एकदा भारतात अवतरणार आहे. भारतातील सुयोग्य आणि अनुकूल अशा जंगलांमध्ये आफ्रिकी चित्त्यांचे पुनर्वसन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला परवानगी दिली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2O3iob6
Read More

Monday, January 27, 2020

मंत्री मुश्रीफांनी "शब्द' पाळला 

कोल्हापूर - जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीदरम्यान सदस्यांवर निधीची खैरात करण्याचा शब्द ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला होता. मंत्री मुश्रीफ यांनी दिलेला शब्द सत्यात उतरत आहे. सत्ताधारी गटाच्या 40 सदस्यांकडून प्रत्येकी 25 लाखांचे प्रस्ताव जमा करण्यात येत आहेत. मार्चपूर्वी 40 सदस्यांना निधी दिला जाणार आहे. मंत्ती मुश्रीफ यांनी दिलेला शब्द पाळल्याबददल सदस्यांमधून समाधान व्यक्‍त होत आहे. 

हे पण वाचा - १९९९ नंतर का बिघडली सेनेची नियत....? वाचा...

जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेतून खाली खेचण्यात महाविकास आघाडीने यश मिळवले. यामध्ये मुश्रीफ, पालकमंत्री पाटील, शिवसेना खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी व सेनेच्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 
विषय समिती सभापती निवडीतही अनेक अडथळ होते; मात्र सदस्यांनी पदाच्या मागे न लागता मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे घ्यावीत, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीत व्यासपीठावर येतानाच मंत्री मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या सदस्यांना विकास कामासाठी 50 लाख रुपये देण्याची घोषणा केली. दरम्यानच्या काळात सभापती निवडी पूर्ण होऊन सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झाले. 
दरम्यानच्या काळात विषय समिती सभापती निवडी होऊन नियमित कामकाजाला सुरुवात झाली. सदस्यांनाही मंत्री मुश्रीफांच्या घोषणेचा विसर पडला होता; मात्र अचानकच शुक्रवारी महाविकास आघाडीच्या सदस्यांना 2515 या हेडखाली 25 लाखांची विकासकामे तात्काळ सुचवण्याचे सांगण्यात आले. अचानक आलेल्या निरोपाने सदस्यही अवाक झाले. तीन वर्षांत पहिल्यांदाच एकत्रितरित्या मोठी रक्‍कम विकासकामांना मिळणार आहे. मार्चपूर्वी 25 लाख व मार्चनंतर 25 लाख रुपये दिले जाणार आहेत. 

हे पण वाचा - माडखोल ग्रामस्थं का म्हणाले कोणी पाणी देता का पाणी.....?

जिल्हा परिषदेत लगबग 
सत्ताधारी गटाच्या सदस्यांना निधी मिळणार असल्याने पत्र देणे, कामाचे अंदाजपत्रक तयार करणे यासाठी जिल्हा परिषदेत गडबड सुरू झाली आहे. काही सदस्यांनी एक, दोन तर काही सदस्यांना या निधीतून चार ते पाच कामे सुचवली आहेत. गटर्स पासून गावातील व पाणंद रस्तेही यामध्ये सुचवण्यात येत आहेत. हा निधी महाविकास आघाडीच्या सदस्यांना दिला जाणार असला तरी त्यातून तीन सदस्य वगळले आहेत. याची नावे मात्र अजून स्पष्ट झालेली नाहीत. 

पदाधिकारी निवडीवेळीच मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदस्यांना भरघोस निधी देण्याची घोषणा केली होती. सत्ताधारी गटाच्या 40 सदस्यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची कामे सुचवण्यास सांगण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कामाबाबत सूचना दिल्या आहेत. मंत्री मुश्रीफ हे शब्द पाळणारा नेते असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. 

सतीश पाटील, उपाध्यक्ष जिल्हा परिषद.  

News Item ID: 

599-news_story-1580145407

Mobile Device Headline: 

मंत्री मुश्रीफांनी "शब्द' पाळला 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

kolhapur.

Mobile Body: 

कोल्हापूर - जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीदरम्यान सदस्यांवर निधीची खैरात करण्याचा शब्द ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला होता. मंत्री मुश्रीफ यांनी दिलेला शब्द सत्यात उतरत आहे. सत्ताधारी गटाच्या 40 सदस्यांकडून प्रत्येकी 25 लाखांचे प्रस्ताव जमा करण्यात येत आहेत. मार्चपूर्वी 40 सदस्यांना निधी दिला जाणार आहे. मंत्ती मुश्रीफ यांनी दिलेला शब्द पाळल्याबददल सदस्यांमधून समाधान व्यक्‍त होत आहे. 

हे पण वाचा - १९९९ नंतर का बिघडली सेनेची नियत....? वाचा...

जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेतून खाली खेचण्यात महाविकास आघाडीने यश मिळवले. यामध्ये मुश्रीफ, पालकमंत्री पाटील, शिवसेना खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी व सेनेच्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 
विषय समिती सभापती निवडीतही अनेक अडथळ होते; मात्र सदस्यांनी पदाच्या मागे न लागता मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे घ्यावीत, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीत व्यासपीठावर येतानाच मंत्री मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या सदस्यांना विकास कामासाठी 50 लाख रुपये देण्याची घोषणा केली. दरम्यानच्या काळात सभापती निवडी पूर्ण होऊन सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झाले. 
दरम्यानच्या काळात विषय समिती सभापती निवडी होऊन नियमित कामकाजाला सुरुवात झाली. सदस्यांनाही मंत्री मुश्रीफांच्या घोषणेचा विसर पडला होता; मात्र अचानकच शुक्रवारी महाविकास आघाडीच्या सदस्यांना 2515 या हेडखाली 25 लाखांची विकासकामे तात्काळ सुचवण्याचे सांगण्यात आले. अचानक आलेल्या निरोपाने सदस्यही अवाक झाले. तीन वर्षांत पहिल्यांदाच एकत्रितरित्या मोठी रक्‍कम विकासकामांना मिळणार आहे. मार्चपूर्वी 25 लाख व मार्चनंतर 25 लाख रुपये दिले जाणार आहेत. 

हे पण वाचा - माडखोल ग्रामस्थं का म्हणाले कोणी पाणी देता का पाणी.....?

जिल्हा परिषदेत लगबग 
सत्ताधारी गटाच्या सदस्यांना निधी मिळणार असल्याने पत्र देणे, कामाचे अंदाजपत्रक तयार करणे यासाठी जिल्हा परिषदेत गडबड सुरू झाली आहे. काही सदस्यांनी एक, दोन तर काही सदस्यांना या निधीतून चार ते पाच कामे सुचवली आहेत. गटर्स पासून गावातील व पाणंद रस्तेही यामध्ये सुचवण्यात येत आहेत. हा निधी महाविकास आघाडीच्या सदस्यांना दिला जाणार असला तरी त्यातून तीन सदस्य वगळले आहेत. याची नावे मात्र अजून स्पष्ट झालेली नाहीत. 

पदाधिकारी निवडीवेळीच मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदस्यांना भरघोस निधी देण्याची घोषणा केली होती. सत्ताधारी गटाच्या 40 सदस्यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची कामे सुचवण्यास सांगण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कामाबाबत सूचना दिल्या आहेत. मंत्री मुश्रीफ हे शब्द पाळणारा नेते असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. 

सतीश पाटील, उपाध्यक्ष जिल्हा परिषद.  

Vertical Image: 

English Headline: 

minister hasan mushrif fund provided for kolhapur zp members

Author Type: 

External Author

सदानंद पाटील 

जिल्हा परिषद

विषय

topics

ग्रामविकास

rural development

विकास

हसन मुश्रीफ

hassan mushriff

कोल्हापूर

पूर

floods

खासदार

ऊस

मात

mate

मका

maize

वर्षा

varsha

सार्वजनिक बांधकाम विभाग

विभाग

sections

Search Functional Tags: 

जिल्हा परिषद, विषय, Topics, ग्रामविकास, Rural Development, विकास, हसन मुश्रीफ, Hassan Mushriff, कोल्हापूर, पूर, Floods, खासदार, ऊस, मात, mate, मका, Maize, वर्षा, Varsha, सार्वजनिक बांधकाम विभाग, विभाग, Sections

Twitter Publish: 

Meta Keyword: 

hasan mushrif, kolhapur zp

Meta Description: 

minister hasan mushrif fund provided for kolhapur zp members जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीदरम्यान सदस्यांवर निधीची खैरात करण्याचा शब्द ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला होता. मंत्री मुश्रीफ यांनी दिलेला शब्द सत्यात उतरत आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

राष्ट्रवादी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मंत्री मुश्रीफांनी "शब्द' पाळला  कोल्हापूर - जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीदरम्यान सदस्यांवर निधीची खैरात करण्याचा शब्द ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला होता. मंत्री मुश्रीफ यांनी दिलेला शब्द सत्यात उतरत आहे. सत्ताधारी गटाच्या 40 सदस्यांकडून प्रत्येकी 25 लाखांचे प्रस्ताव जमा करण्यात येत आहेत. मार्चपूर्वी 40 सदस्यांना निधी दिला जाणार आहे. मंत्ती मुश्रीफ यांनी दिलेला शब्द पाळल्याबददल सदस्यांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.  हे पण वाचा - १९९९ नंतर का बिघडली सेनेची नियत....? वाचा... जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेतून खाली खेचण्यात महाविकास आघाडीने यश मिळवले. यामध्ये मुश्रीफ, पालकमंत्री पाटील, शिवसेना खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी व सेनेच्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.  विषय समिती सभापती निवडीतही अनेक अडथळ होते; मात्र सदस्यांनी पदाच्या मागे न लागता मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे घ्यावीत, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीत व्यासपीठावर येतानाच मंत्री मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या सदस्यांना विकास कामासाठी 50 लाख रुपये देण्याची घोषणा केली. दरम्यानच्या काळात सभापती निवडी पूर्ण होऊन सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झाले.  दरम्यानच्या काळात विषय समिती सभापती निवडी होऊन नियमित कामकाजाला सुरुवात झाली. सदस्यांनाही मंत्री मुश्रीफांच्या घोषणेचा विसर पडला होता; मात्र अचानकच शुक्रवारी महाविकास आघाडीच्या सदस्यांना 2515 या हेडखाली 25 लाखांची विकासकामे तात्काळ सुचवण्याचे सांगण्यात आले. अचानक आलेल्या निरोपाने सदस्यही अवाक झाले. तीन वर्षांत पहिल्यांदाच एकत्रितरित्या मोठी रक्‍कम विकासकामांना मिळणार आहे. मार्चपूर्वी 25 लाख व मार्चनंतर 25 लाख रुपये दिले जाणार आहेत.  हे पण वाचा - माडखोल ग्रामस्थं का म्हणाले कोणी पाणी देता का पाणी.....? जिल्हा परिषदेत लगबग  सत्ताधारी गटाच्या सदस्यांना निधी मिळणार असल्याने पत्र देणे, कामाचे अंदाजपत्रक तयार करणे यासाठी जिल्हा परिषदेत गडबड सुरू झाली आहे. काही सदस्यांनी एक, दोन तर काही सदस्यांना या निधीतून चार ते पाच कामे सुचवली आहेत. गटर्स पासून गावातील व पाणंद रस्तेही यामध्ये सुचवण्यात येत आहेत. हा निधी महाविकास आघाडीच्या सदस्यांना दिला जाणार असला तरी त्यातून तीन सदस्य वगळले आहेत. याची नावे मात्र अजून स्पष्ट झालेली नाहीत.  पदाधिकारी निवडीवेळीच मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदस्यांना भरघोस निधी देण्याची घोषणा केली होती. सत्ताधारी गटाच्या 40 सदस्यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची कामे सुचवण्यास सांगण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कामाबाबत सूचना दिल्या आहेत. मंत्री मुश्रीफ हे शब्द पाळणारा नेते असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.  सतीश पाटील, उपाध्यक्ष जिल्हा परिषद.   News Item ID:  599-news_story-1580145407 Mobile Device Headline:  मंत्री मुश्रीफांनी "शब्द' पाळला  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  kolhapur. Mobile Body:  कोल्हापूर - जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीदरम्यान सदस्यांवर निधीची खैरात करण्याचा शब्द ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला होता. मंत्री मुश्रीफ यांनी दिलेला शब्द सत्यात उतरत आहे. सत्ताधारी गटाच्या 40 सदस्यांकडून प्रत्येकी 25 लाखांचे प्रस्ताव जमा करण्यात येत आहेत. मार्चपूर्वी 40 सदस्यांना निधी दिला जाणार आहे. मंत्ती मुश्रीफ यांनी दिलेला शब्द पाळल्याबददल सदस्यांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.  हे पण वाचा - १९९९ नंतर का बिघडली सेनेची नियत....? वाचा... जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेतून खाली खेचण्यात महाविकास आघाडीने यश मिळवले. यामध्ये मुश्रीफ, पालकमंत्री पाटील, शिवसेना खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी व सेनेच्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.  विषय समिती सभापती निवडीतही अनेक अडथळ होते; मात्र सदस्यांनी पदाच्या मागे न लागता मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे घ्यावीत, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीत व्यासपीठावर येतानाच मंत्री मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या सदस्यांना विकास कामासाठी 50 लाख रुपये देण्याची घोषणा केली. दरम्यानच्या काळात सभापती निवडी पूर्ण होऊन सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झाले.  दरम्यानच्या काळात विषय समिती सभापती निवडी होऊन नियमित कामकाजाला सुरुवात झाली. सदस्यांनाही मंत्री मुश्रीफांच्या घोषणेचा विसर पडला होता; मात्र अचानकच शुक्रवारी महाविकास आघाडीच्या सदस्यांना 2515 या हेडखाली 25 लाखांची विकासकामे तात्काळ सुचवण्याचे सांगण्यात आले. अचानक आलेल्या निरोपाने सदस्यही अवाक झाले. तीन वर्षांत पहिल्यांदाच एकत्रितरित्या मोठी रक्‍कम विकासकामांना मिळणार आहे. मार्चपूर्वी 25 लाख व मार्चनंतर 25 लाख रुपये दिले जाणार आहेत.  हे पण वाचा - माडखोल ग्रामस्थं का म्हणाले कोणी पाणी देता का पाणी.....? जिल्हा परिषदेत लगबग  सत्ताधारी गटाच्या सदस्यांना निधी मिळणार असल्याने पत्र देणे, कामाचे अंदाजपत्रक तयार करणे यासाठी जिल्हा परिषदेत गडबड सुरू झाली आहे. काही सदस्यांनी एक, दोन तर काही सदस्यांना या निधीतून चार ते पाच कामे सुचवली आहेत. गटर्स पासून गावातील व पाणंद रस्तेही यामध्ये सुचवण्यात येत आहेत. हा निधी महाविकास आघाडीच्या सदस्यांना दिला जाणार असला तरी त्यातून तीन सदस्य वगळले आहेत. याची नावे मात्र अजून स्पष्ट झालेली नाहीत.  पदाधिकारी निवडीवेळीच मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदस्यांना भरघोस निधी देण्याची घोषणा केली होती. सत्ताधारी गटाच्या 40 सदस्यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची कामे सुचवण्यास सांगण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कामाबाबत सूचना दिल्या आहेत. मंत्री मुश्रीफ हे शब्द पाळणारा नेते असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.  सतीश पाटील, उपाध्यक्ष जिल्हा परिषद.   Vertical Image:  English Headline:  minister hasan mushrif fund provided for kolhapur zp members Author Type:  External Author सदानंद पाटील  जिल्हा परिषद विषय topics ग्रामविकास rural development विकास हसन मुश्रीफ hassan mushriff कोल्हापूर पूर floods खासदार ऊस मात mate मका maize वर्षा varsha सार्वजनिक बांधकाम विभाग विभाग sections Search Functional Tags:  जिल्हा परिषद, विषय, Topics, ग्रामविकास, Rural Development, विकास, हसन मुश्रीफ, Hassan Mushriff, कोल्हापूर, पूर, Floods, खासदार, ऊस, मात, mate, मका, Maize, वर्षा, Varsha, सार्वजनिक बांधकाम विभाग, विभाग, Sections Twitter Publish:  Meta Keyword:  hasan mushrif, kolhapur zp Meta Description:  minister hasan mushrif fund provided for kolhapur zp members जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीदरम्यान सदस्यांवर निधीची खैरात करण्याचा शब्द ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला होता. मंत्री मुश्रीफ यांनी दिलेला शब्द सत्यात उतरत आहे. Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर राष्ट्रवादी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2U8ELj4
Read More
शाहीन बाग पर BJP का जवाब देने के लिए AAP आज से शुरू करेगी नया कैंपेन https://ift.tt/2NfH8z5
शिवसेना का तंज- उम्मीद है गिरती हुई अर्थव्यवस्था को गोली मारेंगे अनुराग ठाकुर https://ift.tt/2NfH8z5
शाहीन बाग में बैठे अधिकतर PAK और बांग्लादेश से आए लोगः BJP नेता https://ift.tt/310DnAP
शरजील इमाम की तलाश तेज, मुंबई, पटना और दिल्ली में छापेमारी https://ift.tt/2RUixP9
शरजील इमाम के समर्थन में उतरे JNU छात्र, केस वापस लेने की मांग https://ift.tt/36tK7Il