Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 26, 2021

पुण्यात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

‘जीएसटी’तील जाचक तरतुदींबाबत केंद्र सरकारवर नाराजी
पुणे - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्यातील जाचक तरतुदींच्या निषेधार्थ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) आयोजित केलेल्या देशव्यापी व्यापार बंदला शुक्रवारी पुण्यात (ता. २६) चांगला प्रतिसाद मिळाला. उपनगरांतही अनेक ठिकाणे दुकाने बंद होती. 

शहरातील लक्ष्मी रस्ता, नेहरू रस्ता, रविवार पेठ, वडारवाडी, पाषाण, सूस, कोथरूड, वारजे, सिंहगड रोड, धायरी, वडगाव  बिबवेवाडी, खराडी, चंदननगर, धानोरी, कळस, विश्रांतवाडी, लोहगाव, पौड रोड, बीटी कवडे रोड, मुंढवा, शिवाजीनगर,  कर्वेनगर, शास्त्रीनगर, नांदेड फाटा तसेच जिल्ह्यातील बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती ‘कॅट’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा रिटेल व्यापारी अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शहर आणि परिसरातील घाऊक आणि किरकोळ व्यवसायाची दुकाने बंद होती. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही भागांतील अत्यावश्यक सेवेशी संबंधित दुकाने सायंकाळी सहानंतर खुली झाली. काही व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा देत काळ्या फिती लावून दुकाने उघडी ठेवली. परंतु, त्यांची संख्या अत्यल्प होती. 

बंदमध्ये पुणे मर्च॔टस चेंबरसह पुणे व्यापारी महासंघातील सदस्य तसेच पिंपरी चिंचवड मधील ३८ व्यापारी संघटना सहभागी झाल्या. कायद्यात नेमक्या काय सुधारणा व्यापाऱ्यांना अपेक्षित आहेत, या बाबत कर सल्लागार असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री, व्यापारमंत्री, सेक्रेटरी यांना भेटून निवेदन दिले आहे. त्याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले आहे, असे कुंभोजकर यांनी सांगितले.

PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला

भुसार बाजारात कडकडीत बंद
मार्केट यार्ड : मार्केटयार्डात दि पूना मर्चंट चेंबरने केलेल्या आवाहनाला घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. ‘कॅट’ महाराष्ट्रचे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र बाठिया म्हणाले, ‘‘ जीएसटी करप्रणालीत चार वर्षात सुमारे एक हजार नोटिफिकेशन व सुधारणांमुळे ही कर प्रणाली अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची ठरत आहे.’’

अजित बोरा म्हणाले, ‘‘ नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार आपली बाजू मांडण्याची संधी न देता कारवाई करणे, हे करदात्यावर अन्याय करणारे आहे.’’

मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल

निवेदन सादर
दि पूना मर्चंट चेंबर तर्फे जीएसटी कायद्यातील जाचक कायदे रद्द करण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी दि पूना मर्चंट चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा तसेच प्रवीण चोरबेले उपस्थित होते.

प्रमुख मागण्या 

जीवनाश्यक खाद्यन्न वस्तूंवर जीएसटी नसावा

एकदा भरलेले रिटर्न जर चुकीचे असेल तर ती दुरुस्त करण्याची तरतूद असावी.

विविध प्रकारचे लेजर ठेवण्यापेक्षा जीएसटीचे एकच लेजर असावे. 

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद ‘जीएसटी’तील जाचक तरतुदींबाबत केंद्र सरकारवर नाराजी पुणे - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्यातील जाचक तरतुदींच्या निषेधार्थ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) आयोजित केलेल्या देशव्यापी व्यापार बंदला शुक्रवारी पुण्यात (ता. २६) चांगला प्रतिसाद मिळाला. उपनगरांतही अनेक ठिकाणे दुकाने बंद होती.  शहरातील लक्ष्मी रस्ता, नेहरू रस्ता, रविवार पेठ, वडारवाडी, पाषाण, सूस, कोथरूड, वारजे, सिंहगड रोड, धायरी, वडगाव  बिबवेवाडी, खराडी, चंदननगर, धानोरी, कळस, विश्रांतवाडी, लोहगाव, पौड रोड, बीटी कवडे रोड, मुंढवा, शिवाजीनगर,  कर्वेनगर, शास्त्रीनगर, नांदेड फाटा तसेच जिल्ह्यातील बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती ‘कॅट’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा रिटेल व्यापारी अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  शहर आणि परिसरातील घाऊक आणि किरकोळ व्यवसायाची दुकाने बंद होती. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही भागांतील अत्यावश्यक सेवेशी संबंधित दुकाने सायंकाळी सहानंतर खुली झाली. काही व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा देत काळ्या फिती लावून दुकाने उघडी ठेवली. परंतु, त्यांची संख्या अत्यल्प होती.  बंदमध्ये पुणे मर्च॔टस चेंबरसह पुणे व्यापारी महासंघातील सदस्य तसेच पिंपरी चिंचवड मधील ३८ व्यापारी संघटना सहभागी झाल्या. कायद्यात नेमक्या काय सुधारणा व्यापाऱ्यांना अपेक्षित आहेत, या बाबत कर सल्लागार असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री, व्यापारमंत्री, सेक्रेटरी यांना भेटून निवेदन दिले आहे. त्याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले आहे, असे कुंभोजकर यांनी सांगितले. PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला भुसार बाजारात कडकडीत बंद मार्केट यार्ड : मार्केटयार्डात दि पूना मर्चंट चेंबरने केलेल्या आवाहनाला घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. ‘कॅट’ महाराष्ट्रचे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र बाठिया म्हणाले, ‘‘ जीएसटी करप्रणालीत चार वर्षात सुमारे एक हजार नोटिफिकेशन व सुधारणांमुळे ही कर प्रणाली अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची ठरत आहे.’’ अजित बोरा म्हणाले, ‘‘ नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार आपली बाजू मांडण्याची संधी न देता कारवाई करणे, हे करदात्यावर अन्याय करणारे आहे.’’ मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल निवेदन सादर दि पूना मर्चंट चेंबर तर्फे जीएसटी कायद्यातील जाचक कायदे रद्द करण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी दि पूना मर्चंट चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा तसेच प्रवीण चोरबेले उपस्थित होते. प्रमुख मागण्या  जीवनाश्यक खाद्यन्न वस्तूंवर जीएसटी नसावा एकदा भरलेले रिटर्न जर चुकीचे असेल तर ती दुरुस्त करण्याची तरतूद असावी. विविध प्रकारचे लेजर ठेवण्यापेक्षा जीएसटीचे एकच लेजर असावे.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3bGpZaJ
Read More
आठवणींतले कुसुमाग्रज... 

माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत माझे परमपूज्य आई-वडील, गुरुजन आणि अनेक मार्गदर्शक, तसेच साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च स्थान असलेले आणि माझे श्रद्धास्थान कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा मोलाचा सहभाग आहे. कुसुमाग्रजांची माझी पहिली भेट मी शाळकरी विद्यार्थी असताना झाली. मराठीच्या पाठ्यपुस्तकातील ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ कविता शिक्षकांनी शिकवली. कवितेचा अर्थ समजावून सांगताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज नाशिकचे असल्याचे सांगितले. हे ऐकल्यानंतर कुसुमाग्रजांना भेटण्याची इच्छा उफाळून आली. मधल्या सुटीत मित्रांशी बोलताना चंदन बेदरकर नावाचा विद्यार्थी मला म्हणाला, ‘अरे अरविंद, आम्ही तात्यासाहेबांच्या शेजारीच राहतो. मी तर रोजच तात्यांना भेटतो.’

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावर मी चंदनला म्हटले, ‘अरे, तू मला तात्यांकडे घेऊन जाशील काय?’ संध्याकाळी तात्यांना भेटायला जायचे ठरले. ठरल्याप्रमाणे मी चंदनबरोबर तात्यांच्या घरी पोचलो. तात्यांनीच दार उघडले. मी झटकन त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. मी चंदनच्याच वर्गात आहे, असे सांगताच ‘व्वा छान’ म्हटले. कोणते विषय विशेष आवडतात असे विचारताच मराठी आणि कविता तर आनंदाची गोष्ट आहे. ‘तुला कोणती कविता आवडते,’ असे तात्यांनी म्हणताच सकाळी शिक्षकांनी शिकवलेली ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ ही कविता म्हटली. तात्यांनी शाबासकी आणि टेबलावरच्या दोन सफरचंदाच्या फोडी दिल्या. मी तात्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. तात्यांचा आशीर्वाद मिळाल्याचा तो परिसस्पर्श आठवला की मन आनंदून जाते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माध्यमिक शिक्षणानंतर पदवीच्या शिक्षणासाठी मी पुण्यास जाण्यासाठी वडिलांचा विरोध होता. मात्र तात्यांच्या संमतीमुळे पुण्याला शिक्षणासाठी पाठविण्यास वडिलांनी होकार दिला. माझ्या वडिलांचा वाढदिवस हा तात्यांच्या वाढदिवशी म्हणजे २७ फेब्रुवारीस असे. 

वृत्तपत्र विद्या पदवी प्राप्त केल्यावर मी नाशिकच्या एका वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ केला. त्यानंतर जुलै १९७७ मध्ये माझी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी पदावर नियुक्ती झाली. कालांतराने नाशिक विभागासाठी बदली झाली याच काळात ‘सप्तशृंग दर्शन’ पुस्तक लिहिण्याद्वारे ग्रंथलेखनाकडे वळलो. पुस्तकाला तात्यांचा आशीर्वादपर अभिप्राय लाभल्याने मी सुखावलो. माझी १९८६मध्ये पुण्याला बदली झाली. 
दरम्यान, पायी वारी आळंदी ते पंढरपूर अशी करतानाच वारीविषयक संशोधनाचा निश्‍चय केला होता. नाशिकला आल्यावर तात्यासाहेबांना भेटून प्रबंधाची प्रगती सांगितली. तात्यांनी माझ्या अभ्यासाचे आणि परिश्रमाचे कौतुक केले. वर्षभरात प्रबंधाच्या प्रक्रियेतील सर्व सोपस्कार पूर्ण होऊन मला डॉक्‍टरेट पदवी मिळाली. हे समजताच तात्यांनी पत्राद्वारे अभिनंदन केले. 

माझ्या प्रबंधावरून ‘होय होय वारकरी’, ‘अभंगाची वारी’ ही दोन पुस्तके प्रकाशित केली. नाशिकला गेल्यावर तात्यांना भेटून दोन्ही पुस्तके दिली. याआधी १९९५ मध्ये माझे ‘चिंता आणि चिंतन’ पुस्तक प्रकाशित झाले होते. त्याबद्दल आशीर्वादपर अभिप्राय मी पुस्तकाच्या मलपृष्ठावर तात्यांच्या अक्षरातील छायाचित्र घेऊन जसाच्या तसा छापला होता. 

तात्यांच्या वेळोवेळी झालेल्या सर्वच भेटींचे सुवर्णक्षण तब्बल २५-३० वर्षांच्या कालावधीतील आठवणींचा खजिना आहे. तात्यासाहेबांची माझी शेवटची भेट २७ फेब्रुवारी १९९९ रोजी झाली. तात्यांची प्रकृती बरी नसल्याने हॉस्पिटलमधून उपचारांनंतर त्यांना नुकतेच घरी आणले होते. दहा दिवसांनी कुसुमाग्रजांच्या जीवनप्रवासाची सांगता झाली. मराठी मनावर अधिराज्य गाजविणारा हा ज्ञानमहर्षी काळाच्या पडद्याआड गेला. आजही कुसुमाग्रजांच्या सहवासातील ते सुवर्णक्षण आठवताना डोळे पाणावतात.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आठवणींतले कुसुमाग्रज...  माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत माझे परमपूज्य आई-वडील, गुरुजन आणि अनेक मार्गदर्शक, तसेच साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च स्थान असलेले आणि माझे श्रद्धास्थान कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा मोलाचा सहभाग आहे. कुसुमाग्रजांची माझी पहिली भेट मी शाळकरी विद्यार्थी असताना झाली. मराठीच्या पाठ्यपुस्तकातील ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ कविता शिक्षकांनी शिकवली. कवितेचा अर्थ समजावून सांगताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज नाशिकचे असल्याचे सांगितले. हे ऐकल्यानंतर कुसुमाग्रजांना भेटण्याची इच्छा उफाळून आली. मधल्या सुटीत मित्रांशी बोलताना चंदन बेदरकर नावाचा विद्यार्थी मला म्हणाला, ‘अरे अरविंद, आम्ही तात्यासाहेबांच्या शेजारीच राहतो. मी तर रोजच तात्यांना भेटतो.’ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यावर मी चंदनला म्हटले, ‘अरे, तू मला तात्यांकडे घेऊन जाशील काय?’ संध्याकाळी तात्यांना भेटायला जायचे ठरले. ठरल्याप्रमाणे मी चंदनबरोबर तात्यांच्या घरी पोचलो. तात्यांनीच दार उघडले. मी झटकन त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. मी चंदनच्याच वर्गात आहे, असे सांगताच ‘व्वा छान’ म्हटले. कोणते विषय विशेष आवडतात असे विचारताच मराठी आणि कविता तर आनंदाची गोष्ट आहे. ‘तुला कोणती कविता आवडते,’ असे तात्यांनी म्हणताच सकाळी शिक्षकांनी शिकवलेली ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ ही कविता म्हटली. तात्यांनी शाबासकी आणि टेबलावरच्या दोन सफरचंदाच्या फोडी दिल्या. मी तात्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. तात्यांचा आशीर्वाद मिळाल्याचा तो परिसस्पर्श आठवला की मन आनंदून जाते.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा माध्यमिक शिक्षणानंतर पदवीच्या शिक्षणासाठी मी पुण्यास जाण्यासाठी वडिलांचा विरोध होता. मात्र तात्यांच्या संमतीमुळे पुण्याला शिक्षणासाठी पाठविण्यास वडिलांनी होकार दिला. माझ्या वडिलांचा वाढदिवस हा तात्यांच्या वाढदिवशी म्हणजे २७ फेब्रुवारीस असे.  वृत्तपत्र विद्या पदवी प्राप्त केल्यावर मी नाशिकच्या एका वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ केला. त्यानंतर जुलै १९७७ मध्ये माझी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी पदावर नियुक्ती झाली. कालांतराने नाशिक विभागासाठी बदली झाली याच काळात ‘सप्तशृंग दर्शन’ पुस्तक लिहिण्याद्वारे ग्रंथलेखनाकडे वळलो. पुस्तकाला तात्यांचा आशीर्वादपर अभिप्राय लाभल्याने मी सुखावलो. माझी १९८६मध्ये पुण्याला बदली झाली.  दरम्यान, पायी वारी आळंदी ते पंढरपूर अशी करतानाच वारीविषयक संशोधनाचा निश्‍चय केला होता. नाशिकला आल्यावर तात्यासाहेबांना भेटून प्रबंधाची प्रगती सांगितली. तात्यांनी माझ्या अभ्यासाचे आणि परिश्रमाचे कौतुक केले. वर्षभरात प्रबंधाच्या प्रक्रियेतील सर्व सोपस्कार पूर्ण होऊन मला डॉक्‍टरेट पदवी मिळाली. हे समजताच तात्यांनी पत्राद्वारे अभिनंदन केले.  माझ्या प्रबंधावरून ‘होय होय वारकरी’, ‘अभंगाची वारी’ ही दोन पुस्तके प्रकाशित केली. नाशिकला गेल्यावर तात्यांना भेटून दोन्ही पुस्तके दिली. याआधी १९९५ मध्ये माझे ‘चिंता आणि चिंतन’ पुस्तक प्रकाशित झाले होते. त्याबद्दल आशीर्वादपर अभिप्राय मी पुस्तकाच्या मलपृष्ठावर तात्यांच्या अक्षरातील छायाचित्र घेऊन जसाच्या तसा छापला होता.  तात्यांच्या वेळोवेळी झालेल्या सर्वच भेटींचे सुवर्णक्षण तब्बल २५-३० वर्षांच्या कालावधीतील आठवणींचा खजिना आहे. तात्यासाहेबांची माझी शेवटची भेट २७ फेब्रुवारी १९९९ रोजी झाली. तात्यांची प्रकृती बरी नसल्याने हॉस्पिटलमधून उपचारांनंतर त्यांना नुकतेच घरी आणले होते. दहा दिवसांनी कुसुमाग्रजांच्या जीवनप्रवासाची सांगता झाली. मराठी मनावर अधिराज्य गाजविणारा हा ज्ञानमहर्षी काळाच्या पडद्याआड गेला. आजही कुसुमाग्रजांच्या सहवासातील ते सुवर्णक्षण आठवताना डोळे पाणावतात. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/301dmRT
Read More
भडकलेल्या तेलाचे गृहिणींना 'चटके'

पिंपरी - सोयाबीन व शेंगदाणा या खाद्यतेलांचे भाव वाढल्याने गृहिणींना स्वयंपाकघरात हात आवरता घ्यावा लागत आहे. सहा महिन्यांपूर्वी सोयाबीन, शेंगदाणा तेलाची एक लिटरची पिशवी ९५ ते ९८ रुपयांना होती. त्यात ३५ रुपये वाढ झाली आहे. यामुळे आमच्या सारख्या सामान्य माणसांसह मध्यमवर्गीय कुटुंबे देखील मेटाकुटीला आली आहेत, अशी प्रतिक्रिया मोशी प्राधिकरणातील गृहिणी सुनीता रायकर यांनी व्यक्त केली. अनेकांची आर्थिक ओढाताण होत असतानाच स्वयंपाक घरात रोज लागणारे खाद्यतेलाचा दर आलेख मात्र चढताच आहे. स्वयंपाकघरात तेलाचा वापर अनिवार्य आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना याची मोठी झळ बसत आहे. गेल्या वर्षी सूर्यफूल तेलाचा दर ९८ ते १३४ रुपये प्रति लिटर होता. त्यात पुन्हा ४६ रुपयांची वाढ झाली असून, सध्या सूर्यफूल तेलाचा दर लिटरमागे १८० रुपये झाला आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पामतेलाने कंबरडे मोडले
सर्वसामान्य आणि गरिबांकडून स्वयंपाकासाठी पामतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याच पामतेलाने शंभरी गाठल्याने ग्राहकांचे डोळे पांढरे झाले आहेत. सध्या बाजारात पामतेलाचा दर एक लिटरसाठी ११० ते ११५ रुपयांच्या दरम्यान आहे. गेल्या वर्षी तो ७५ ते ८५ रुपयांच्या आसपास होता. हॉटेल व्यावसायिकांकडून पाम तेलाची सर्वाधिक खरेदी केली जात आहे.

स्वयंपाकात तेल कमी करून कसे चालेल. गोड्या तेलाला महागाईच्या दराची फोडणी मिळाल्याने तळणीचे पदार्थ बनविण्यावर मर्यादा आल्या आहेत. प्रती लिटरचे दर १४० पासून १७० वर गेल्यामुळे चमचमीत पदार्थ आम्ही बनवत नाही. सरकारने गोडेतेल रेशनवर द्यावे.
- शेहनाज शेख (गृहिणी बिजलीनगर, चिंचवड)

वाकडमध्ये पोलिस अधिकाऱ्याची पिस्तूल ओढून धक्काबुक्की

खाद्यतेलाच्या अचानक किंमती वाढल्याने जेवणाच्या थाळीची पंचाईत झाली आहे.
- गौरी साकुरे, खानावळ-आकुर्डी

सोयाबीन आणि शेंगदाणा तेलाची सतत वाढ होत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक आणि वितरण खर्च वाढला आहे. १५ लिटर तेलाचा डबा १३०० रुपयांवरून २१०० रुपये झाला आहे. दररोज बदलत असलेल्या किमतीमुळे होलसेल खरेदीत नुकसान होत आहे. ग्राहक आणि विक्रेते यांना खाद्यतेलाची दरवाढ परवडत नाही. सरकारच्या धोरणामुळे किरकोळ व्यापारी नुकसानीत आहेत.
- निकिता आतकरे, तेल व्यापारी चिखली

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

भडकलेल्या तेलाचे गृहिणींना 'चटके' पिंपरी - सोयाबीन व शेंगदाणा या खाद्यतेलांचे भाव वाढल्याने गृहिणींना स्वयंपाकघरात हात आवरता घ्यावा लागत आहे. सहा महिन्यांपूर्वी सोयाबीन, शेंगदाणा तेलाची एक लिटरची पिशवी ९५ ते ९८ रुपयांना होती. त्यात ३५ रुपये वाढ झाली आहे. यामुळे आमच्या सारख्या सामान्य माणसांसह मध्यमवर्गीय कुटुंबे देखील मेटाकुटीला आली आहेत, अशी प्रतिक्रिया मोशी प्राधिकरणातील गृहिणी सुनीता रायकर यांनी व्यक्त केली. अनेकांची आर्थिक ओढाताण होत असतानाच स्वयंपाक घरात रोज लागणारे खाद्यतेलाचा दर आलेख मात्र चढताच आहे. स्वयंपाकघरात तेलाचा वापर अनिवार्य आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना याची मोठी झळ बसत आहे. गेल्या वर्षी सूर्यफूल तेलाचा दर ९८ ते १३४ रुपये प्रति लिटर होता. त्यात पुन्हा ४६ रुपयांची वाढ झाली असून, सध्या सूर्यफूल तेलाचा दर लिटरमागे १८० रुपये झाला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पामतेलाने कंबरडे मोडले सर्वसामान्य आणि गरिबांकडून स्वयंपाकासाठी पामतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याच पामतेलाने शंभरी गाठल्याने ग्राहकांचे डोळे पांढरे झाले आहेत. सध्या बाजारात पामतेलाचा दर एक लिटरसाठी ११० ते ११५ रुपयांच्या दरम्यान आहे. गेल्या वर्षी तो ७५ ते ८५ रुपयांच्या आसपास होता. हॉटेल व्यावसायिकांकडून पाम तेलाची सर्वाधिक खरेदी केली जात आहे. स्वयंपाकात तेल कमी करून कसे चालेल. गोड्या तेलाला महागाईच्या दराची फोडणी मिळाल्याने तळणीचे पदार्थ बनविण्यावर मर्यादा आल्या आहेत. प्रती लिटरचे दर १४० पासून १७० वर गेल्यामुळे चमचमीत पदार्थ आम्ही बनवत नाही. सरकारने गोडेतेल रेशनवर द्यावे. - शेहनाज शेख (गृहिणी बिजलीनगर, चिंचवड) वाकडमध्ये पोलिस अधिकाऱ्याची पिस्तूल ओढून धक्काबुक्की खाद्यतेलाच्या अचानक किंमती वाढल्याने जेवणाच्या थाळीची पंचाईत झाली आहे. - गौरी साकुरे, खानावळ-आकुर्डी सोयाबीन आणि शेंगदाणा तेलाची सतत वाढ होत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक आणि वितरण खर्च वाढला आहे. १५ लिटर तेलाचा डबा १३०० रुपयांवरून २१०० रुपये झाला आहे. दररोज बदलत असलेल्या किमतीमुळे होलसेल खरेदीत नुकसान होत आहे. ग्राहक आणि विक्रेते यांना खाद्यतेलाची दरवाढ परवडत नाही. सरकारच्या धोरणामुळे किरकोळ व्यापारी नुकसानीत आहेत. - निकिता आतकरे, तेल व्यापारी चिखली Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3pZN79l
Read More
काय हे! स्वॅब अहवालासाठी नागरिकांना करावी लागते प्रतीक्षा

पुणे - कोरोना वेगाने वाढत असतानाही स्वॅब देऊन पाच-पाच दिवसांनंतरही रिपोर्ट मिळत नाहीत, अशी अवस्था महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची असल्याचे शुक्रवारी दिसले. रिपोर्ट मिळेपर्यंत नागरिक मानसिक ताणाखाली असतात, याचा भानही यंत्रणेला नसल्याचे स्पष्ट झाले. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किंवा कोरोनाची स्पष्ट लक्षणे असणाऱ्या रुग्णांची प्रयोगशाळा चाचणी करण्यात येत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमधून आणि काही केंद्रांमधून ही सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, तेथे तपासणी केल्यानंतर पाच-पाच दिवस स्वॅबचा रिपोर्ट मिळत नाही, अशी माहिती सणस केंद्रावरील रुग्णांनी केल्या.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निखिल गुजराथी म्हणाले, ‘‘सणस केंद्रावर जाऊन स्वॅब दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याचा रिपोर्ट येणे आवश्यक होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही, हे दुसऱ्या दिवशी कळाले नाही. त्यानंतर सातत्याने चार दिवस पाठपुरावा केला. पण, त्यानंतरही पाचव्या दिवशी रिपोर्ट मिळाले.’’

रोहन बोधनकर म्हणाले, ‘‘याच केंद्रावर स्वॅब दिलेला. पण, रिपोर्ट आला नाही, हेच उत्तर चार दिवस मिळत होते. रिपोर्ट येईपर्यंत घराबाहेर पडता येत नव्हते. कारण, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका त्यात आहे. इतर प्रयोगशाळांमधून दुसऱ्या दिवशी रिपोर्ट मिळतो. मग, महापालिकेत पाच-पाच दिवस का लागतात?’

PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला

दहा तासांत तयार होतो अहवाल
पुण्यातील बहुतांश स्वॅब तपासण्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले जातात. तेथे दहा तासांत अहवाल तयार होतो. मग, तो केंद्रांना आणि पुढे रुग्णांपर्यंत जाण्यासाठी पाच दिवस का लागतात, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल

...आणि फोन बंद केला
माझ्या नातेवाइकांची कोरोनाची चाचणी केली आहे. रिपोर्ट काय आला हे दोन दिवसांनंतरही कळाले नाही. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. पण, केंद्रावर येऊन विचारा, असे उत्तर दिले. पॉझिटिव्ह असेल तर येताना माझ्या संपर्कात येणाऱ्यांना संसर्ग नाही का होणार,’ या प्रश्नानंतर कर्मचारी फोन बंद करतो, अशी आरोग्य विभागाची अवस्था असल्याचा अनुभव आरती कदम सांगतात.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

काय हे! स्वॅब अहवालासाठी नागरिकांना करावी लागते प्रतीक्षा पुणे - कोरोना वेगाने वाढत असतानाही स्वॅब देऊन पाच-पाच दिवसांनंतरही रिपोर्ट मिळत नाहीत, अशी अवस्था महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची असल्याचे शुक्रवारी दिसले. रिपोर्ट मिळेपर्यंत नागरिक मानसिक ताणाखाली असतात, याचा भानही यंत्रणेला नसल्याचे स्पष्ट झाले. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किंवा कोरोनाची स्पष्ट लक्षणे असणाऱ्या रुग्णांची प्रयोगशाळा चाचणी करण्यात येत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमधून आणि काही केंद्रांमधून ही सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, तेथे तपासणी केल्यानंतर पाच-पाच दिवस स्वॅबचा रिपोर्ट मिळत नाही, अशी माहिती सणस केंद्रावरील रुग्णांनी केल्या. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा निखिल गुजराथी म्हणाले, ‘‘सणस केंद्रावर जाऊन स्वॅब दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याचा रिपोर्ट येणे आवश्यक होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही, हे दुसऱ्या दिवशी कळाले नाही. त्यानंतर सातत्याने चार दिवस पाठपुरावा केला. पण, त्यानंतरही पाचव्या दिवशी रिपोर्ट मिळाले.’’ रोहन बोधनकर म्हणाले, ‘‘याच केंद्रावर स्वॅब दिलेला. पण, रिपोर्ट आला नाही, हेच उत्तर चार दिवस मिळत होते. रिपोर्ट येईपर्यंत घराबाहेर पडता येत नव्हते. कारण, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका त्यात आहे. इतर प्रयोगशाळांमधून दुसऱ्या दिवशी रिपोर्ट मिळतो. मग, महापालिकेत पाच-पाच दिवस का लागतात?’ PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला दहा तासांत तयार होतो अहवाल पुण्यातील बहुतांश स्वॅब तपासण्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले जातात. तेथे दहा तासांत अहवाल तयार होतो. मग, तो केंद्रांना आणि पुढे रुग्णांपर्यंत जाण्यासाठी पाच दिवस का लागतात, असा प्रश्‍न विचारला जात आहे.  मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल ...आणि फोन बंद केला माझ्या नातेवाइकांची कोरोनाची चाचणी केली आहे. रिपोर्ट काय आला हे दोन दिवसांनंतरही कळाले नाही. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. पण, केंद्रावर येऊन विचारा, असे उत्तर दिले. पॉझिटिव्ह असेल तर येताना माझ्या संपर्कात येणाऱ्यांना संसर्ग नाही का होणार,’ या प्रश्नानंतर कर्मचारी फोन बंद करतो, अशी आरोग्य विभागाची अवस्था असल्याचा अनुभव आरती कदम सांगतात. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dRmyjW
Read More
आरटीई २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी येत्या ३ मार्चपासून अर्ज करता येणार

पुणे - खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना येत्या बुधवारपासून (ता.३) ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे. आरटीईनुसार खासगी शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. या राखीव जागांवरील प्रवेशासाठी दरवर्षीप्रमाणे ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येते. त्याचप्रमाणे यंदाही २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभागातर्फे २५ टक्के जागा उपलब्ध असणाऱ्या शाळांना नोंदणीसाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या प्रवेश प्रक्रियेतंर्गत शाळा नोंदणीसाठी कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावर्षी प्रवेश प्रक्रियेतंर्गत आतापर्यंत राज्यातील नऊ हजार ४३१ शाळांनी नोंदणी केली असून प्रवेशासाठी केवळ ९६ हजार ८०१ जागा उपलब्ध झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील ९८५ शाळांनी नोंदणी पूर्ण केली असून त्यातील १४ हजार ७४१ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल

दरम्यान सर्व जिल्ह्यातील शाळांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण होणे आवश्यक असल्याचे जगताप यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा येत्या बुधवारपासून उपलब्ध होणार आहे. पालकांना २१ मार्चपर्यंत हे ऑनलाइन अर्ज भरता येतील, असेही जगताप यांनी सांगितले आहे.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आरटीई २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी येत्या ३ मार्चपासून अर्ज करता येणार पुणे - खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना येत्या बुधवारपासून (ता.३) ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे. आरटीईनुसार खासगी शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. या राखीव जागांवरील प्रवेशासाठी दरवर्षीप्रमाणे ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येते. त्याचप्रमाणे यंदाही २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभागातर्फे २५ टक्के जागा उपलब्ध असणाऱ्या शाळांना नोंदणीसाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या प्रवेश प्रक्रियेतंर्गत शाळा नोंदणीसाठी कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा यावर्षी प्रवेश प्रक्रियेतंर्गत आतापर्यंत राज्यातील नऊ हजार ४३१ शाळांनी नोंदणी केली असून प्रवेशासाठी केवळ ९६ हजार ८०१ जागा उपलब्ध झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील ९८५ शाळांनी नोंदणी पूर्ण केली असून त्यातील १४ हजार ७४१ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल दरम्यान सर्व जिल्ह्यातील शाळांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण होणे आवश्यक असल्याचे जगताप यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा येत्या बुधवारपासून उपलब्ध होणार आहे. पालकांना २१ मार्चपर्यंत हे ऑनलाइन अर्ज भरता येतील, असेही जगताप यांनी सांगितले आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/37N0aof
Read More
एजंट उठले जमिनींच्या मुळावर!

भोर, हवेलीतील चित्र; फोनमुळे शेतकरी त्रस्त
खेड-शिवापूर - ‘हॅलो, शेठ तुमच्या त्या साठ गुंठ्याच्या प्लॉटची कागदपत्रे आली होती आमच्याकडे. काय रेट होईल प्लॉटचा?’, असे फोन येऊ लागल्यावर आपली जमीन कोणी विकायला काढली, असा प्रश्न परिसरातील जमीन मालकांना पडू लागला आहे. जमीन मालकांना काहीही कल्पना नसताना एजंट लोक अनेकांच्या जमिनींची कागदपत्रे बाजारात फिरवू लागले आहेत. या प्रकाराने परिसरातील भोर आणि हवेली पट्ट्यातील अनेक जमीन मालक त्रस्त झाले आहेत. जमीन खरेदी विक्री व्यवहाराला लॉकडाऊन संपल्यानंतर काही प्रमाणात तेजी आली आहे. पुणे शहरातील अनेक व्यावासायिक, कंपन्या खेड-शिवापूर परिसरातील भोर आणि हवेलीच्या पट्ट्यात स्थलांतरित होत आहेत. तसेच अनेक जण सेकंड होम, फार्म हाऊससाठी किंवा गुंतवणूक म्हणून या भागात जमीन खरेदी करत आहेत. त्यामुळे या भागात जमीन खरेदी-विक्रीच्या प्रमाणात गेल्या काही महिन्यांत वाढ झाली आहे. 

मात्र, या सगळ्या प्रकारात ज्यांना जमीनी विकायच्या नाहीत, अशा लोकांनाही त्रास होऊ लागला आहे.जमीन विकायची नसतानाही एजंट लोक त्यांच्या जमिनीची कागदपत्रे विक्रीसाठी असल्याचे सांगून बाजारात फिरवू लागले आहेत. त्यामुळे अशा जमीन मालकांना ‘तुमच्या अमुक-अमुक गावातील जागेची कागदपत्रे आली होती आपल्याकडे. द्यायचा का प्लॉट? मग काय रेट होईल?’, अशी विचारणा करणारे फोन येऊ लागले आहेत. या प्रकाराने अनेक जमीन मालक त्रस्त झाले आहेत. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केवळ जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून कमिशन मिळविण्यासाठी जमीन एजंट, असे प्रकार करत आहेत. हे एजंट तेवढ्यावरच थांबत नाहीत. तर गावागावातील अनेक शेतकऱ्यांच्या सामाईक क्षेत्रावर या एजंटांचा डोळा आहे. अशी सामाईक क्षेत्र विकण्याची गरज नसतानाही एजंट लोक त्यांच्याशी संपर्क साधतात. जमीन विकण्यास नकार दिल्यावर सामाईक क्षेत्रातील अनेकांपैकी एक जणाचा किंवा त्यांच्या बहिणीचा हिस्सा विकत घ्यायचा आणि मग बाकीचे क्षेत्र विकायला भाग पाडायचे, असे प्रकार होऊ लागले आहेत.

PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला

1) लॉकडाउननंतर जमीन खरेदी-विक्री तेजीत
2) एजंटांचे जमीन विक्रीबाबत मालकांना फोन
3) जमिनींची कागदपत्रे परस्पर बाजारात
4) कमिशन मिळविण्यासाठी एजंटांची खटाटोप
5) शेतकऱ्यांच्या सामाईक क्षेत्रावर डोळा

आमचे सामाईक क्षेत्र आहे. ते क्षेत्र आम्हाला विकायचे नाही, तरीही त्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मला अनेक जणांचे क्षेत्र विकायचे आहे का? अशी विचारणा करणारे फोन येऊ लागल्याने मी त्रस्त झालो आहे. आमच्या जमिनीची कागदपत्रे कोणी बाजारात फिरवली, याचा शोध घेऊन मी पोलिसात तक्रार देणार आहे.
- दादा पवार, शेतकरी, खोपी (ता. भोर)

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

एजंट उठले जमिनींच्या मुळावर! भोर, हवेलीतील चित्र; फोनमुळे शेतकरी त्रस्त खेड-शिवापूर - ‘हॅलो, शेठ तुमच्या त्या साठ गुंठ्याच्या प्लॉटची कागदपत्रे आली होती आमच्याकडे. काय रेट होईल प्लॉटचा?’, असे फोन येऊ लागल्यावर आपली जमीन कोणी विकायला काढली, असा प्रश्न परिसरातील जमीन मालकांना पडू लागला आहे. जमीन मालकांना काहीही कल्पना नसताना एजंट लोक अनेकांच्या जमिनींची कागदपत्रे बाजारात फिरवू लागले आहेत. या प्रकाराने परिसरातील भोर आणि हवेली पट्ट्यातील अनेक जमीन मालक त्रस्त झाले आहेत. जमीन खरेदी विक्री व्यवहाराला लॉकडाऊन संपल्यानंतर काही प्रमाणात तेजी आली आहे. पुणे शहरातील अनेक व्यावासायिक, कंपन्या खेड-शिवापूर परिसरातील भोर आणि हवेलीच्या पट्ट्यात स्थलांतरित होत आहेत. तसेच अनेक जण सेकंड होम, फार्म हाऊससाठी किंवा गुंतवणूक म्हणून या भागात जमीन खरेदी करत आहेत. त्यामुळे या भागात जमीन खरेदी-विक्रीच्या प्रमाणात गेल्या काही महिन्यांत वाढ झाली आहे.  मात्र, या सगळ्या प्रकारात ज्यांना जमीनी विकायच्या नाहीत, अशा लोकांनाही त्रास होऊ लागला आहे.जमीन विकायची नसतानाही एजंट लोक त्यांच्या जमिनीची कागदपत्रे विक्रीसाठी असल्याचे सांगून बाजारात फिरवू लागले आहेत. त्यामुळे अशा जमीन मालकांना ‘तुमच्या अमुक-अमुक गावातील जागेची कागदपत्रे आली होती आपल्याकडे. द्यायचा का प्लॉट? मग काय रेट होईल?’, अशी विचारणा करणारे फोन येऊ लागले आहेत. या प्रकाराने अनेक जमीन मालक त्रस्त झाले आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा केवळ जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून कमिशन मिळविण्यासाठी जमीन एजंट, असे प्रकार करत आहेत. हे एजंट तेवढ्यावरच थांबत नाहीत. तर गावागावातील अनेक शेतकऱ्यांच्या सामाईक क्षेत्रावर या एजंटांचा डोळा आहे. अशी सामाईक क्षेत्र विकण्याची गरज नसतानाही एजंट लोक त्यांच्याशी संपर्क साधतात. जमीन विकण्यास नकार दिल्यावर सामाईक क्षेत्रातील अनेकांपैकी एक जणाचा किंवा त्यांच्या बहिणीचा हिस्सा विकत घ्यायचा आणि मग बाकीचे क्षेत्र विकायला भाग पाडायचे, असे प्रकार होऊ लागले आहेत. PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला 1) लॉकडाउननंतर जमीन खरेदी-विक्री तेजीत 2) एजंटांचे जमीन विक्रीबाबत मालकांना फोन 3) जमिनींची कागदपत्रे परस्पर बाजारात 4) कमिशन मिळविण्यासाठी एजंटांची खटाटोप 5) शेतकऱ्यांच्या सामाईक क्षेत्रावर डोळा आमचे सामाईक क्षेत्र आहे. ते क्षेत्र आम्हाला विकायचे नाही, तरीही त्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मला अनेक जणांचे क्षेत्र विकायचे आहे का? अशी विचारणा करणारे फोन येऊ लागल्याने मी त्रस्त झालो आहे. आमच्या जमिनीची कागदपत्रे कोणी बाजारात फिरवली, याचा शोध घेऊन मी पोलिसात तक्रार देणार आहे. - दादा पवार, शेतकरी, खोपी (ता. भोर) Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sBMSTz
Read More
चिंचवड, भोसरीमध्ये सर्वाधिक कोरोना संसर्ग

पिंपरी - कोरोना संसर्गाचे सर्वाधिक प्रमाण सध्या भोसरी व चिंचवडमध्ये आहे. तसेच, महापालिकेच्या ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ई’ आणि ‘ह’ या क्षेत्रिय कार्यालय क्षेत्रात आजपर्यंत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी माजी सैनिक व दुर्गा ब्रिगेडच्या महिलांची मदत घेतली जाणार आहे. 

शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी रात्रीची संचारबंदी लागू आहे. तरीही नागरिक बिनधास्तपणे मास्क न घालताच फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांकडूनही कागवाई सुरू आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात ८५ गर्दीची ठिकाणे
महापालिकेने शहरात केलेल्या पाहणीनुसार नेहमी गर्दी होणारे ८५ ठिकाणे आढळली आहेत. या ठिकाणी आरोग्य कर्मचारी व पोलिस पथकांद्वारे कारवाई केली जात आहे. या पुढील काळातही अशा ठिकाणांवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले. 

वाकडमध्ये पोलिस अधिकाऱ्याची पिस्तूल ओढून धक्काबुक्की

माजी सैनिक, दुर्गांची मदत
येत्या सोमवारपासून ५० माजी सैनिक आणि दुर्गा ब्रिगेडच्या महिलांचीसुद्धा कारवाईसाठी मदत घेतली जाणार आहे. कारवाईतील तीस टक्के रक्कम त्यांना प्रोत्साहन म्हणून दिली जाणार आहे. तसेच, मानधनही दिले जाईल. मास्क न वापरणारे वाहनचालकांकडून घेतल्या जाणाऱ्या दंडाची निम्मी रक्कम पोलिसांना दिली जाणात असल्याचेही पवार यांनी सांगितले. 

कंटेनमेंट झोनमध्ये वाढ
शहरात चिंचवडमधील एक सोसायटी शुक्रवाती कंटेनमेंट झोन केली. त्यामुळे कंटेनमेंट झोनची संख्या वीस झाली आहे. रुग्ण वाढीच्या प्रमाणानुसार कंटेनमेंट झोनचे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे.  

भोसरीतील बॅडमिंटन हॉलची दुरवस्था; वूडन कोर्ट खराब झाल्याने खेळताना दुखापती

हुज्जत घातल्यास गुन्हा - डिसले
वाहतूक पोलिस विभागाकडून शिस्त न पाळणाऱ्या नागरिकांना लगाम घालण्यात येणार आहे. यासाठी कडक उपाययोजना आखण्यात आले आहेत. यामध्ये वाहतूक विभाग मास्क न घालणाऱ्या, नाहक रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करणार आहेत. कारवाई दरम्यान कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालणाऱ्यांवर दंडात कारवाई बरोबरच गुन्हेही दाखल केले जाणार असल्याचे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सांगितले.

अशा आहेत उपाययोजना

वाहतूक पोलिस, आरोग्य कर्मचारी व पोलिस आणि पोलिस अधिकारी अशा तीन स्तरावर कारवाई

वाहतूक पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्या व नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई 

आरोग्य कर्मचारी व पोलिसांकडून संयुक्तपणे मास्क न घालणारे व थुंकणाऱ्यांवर कारवाई

पोलिस अधिकाऱ्यांच्या दहा पथकांकडून गर्दी करणारे, हॉटेल, बार, मंगल कार्यालयांवर कारवाई 

दृष्टिक्षेपात कारवाई

३२,२२० - मास्क नसलेले नागरिक

१,६४,६०,००० - वसूल केलेला दंड

५,२६६ - थुंकणारे नागरिक

८,२१,२०० - वसूल केलेला दंड

१९ ते २५ फेब्रुवारीदरम्यान पोलिसांची कारवाई

१,२५१ - मास्क न घालणारे

६,२५,५०० - दंड वसूल

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

चिंचवड, भोसरीमध्ये सर्वाधिक कोरोना संसर्ग पिंपरी - कोरोना संसर्गाचे सर्वाधिक प्रमाण सध्या भोसरी व चिंचवडमध्ये आहे. तसेच, महापालिकेच्या ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ई’ आणि ‘ह’ या क्षेत्रिय कार्यालय क्षेत्रात आजपर्यंत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी माजी सैनिक व दुर्गा ब्रिगेडच्या महिलांची मदत घेतली जाणार आहे.  शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी रात्रीची संचारबंदी लागू आहे. तरीही नागरिक बिनधास्तपणे मास्क न घालताच फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांकडूनही कागवाई सुरू आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शहरात ८५ गर्दीची ठिकाणे महापालिकेने शहरात केलेल्या पाहणीनुसार नेहमी गर्दी होणारे ८५ ठिकाणे आढळली आहेत. या ठिकाणी आरोग्य कर्मचारी व पोलिस पथकांद्वारे कारवाई केली जात आहे. या पुढील काळातही अशा ठिकाणांवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले.  वाकडमध्ये पोलिस अधिकाऱ्याची पिस्तूल ओढून धक्काबुक्की माजी सैनिक, दुर्गांची मदत येत्या सोमवारपासून ५० माजी सैनिक आणि दुर्गा ब्रिगेडच्या महिलांचीसुद्धा कारवाईसाठी मदत घेतली जाणार आहे. कारवाईतील तीस टक्के रक्कम त्यांना प्रोत्साहन म्हणून दिली जाणार आहे. तसेच, मानधनही दिले जाईल. मास्क न वापरणारे वाहनचालकांकडून घेतल्या जाणाऱ्या दंडाची निम्मी रक्कम पोलिसांना दिली जाणात असल्याचेही पवार यांनी सांगितले.  कंटेनमेंट झोनमध्ये वाढ शहरात चिंचवडमधील एक सोसायटी शुक्रवाती कंटेनमेंट झोन केली. त्यामुळे कंटेनमेंट झोनची संख्या वीस झाली आहे. रुग्ण वाढीच्या प्रमाणानुसार कंटेनमेंट झोनचे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे.   भोसरीतील बॅडमिंटन हॉलची दुरवस्था; वूडन कोर्ट खराब झाल्याने खेळताना दुखापती हुज्जत घातल्यास गुन्हा - डिसले वाहतूक पोलिस विभागाकडून शिस्त न पाळणाऱ्या नागरिकांना लगाम घालण्यात येणार आहे. यासाठी कडक उपाययोजना आखण्यात आले आहेत. यामध्ये वाहतूक विभाग मास्क न घालणाऱ्या, नाहक रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करणार आहेत. कारवाई दरम्यान कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालणाऱ्यांवर दंडात कारवाई बरोबरच गुन्हेही दाखल केले जाणार असल्याचे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सांगितले. अशा आहेत उपाययोजना वाहतूक पोलिस, आरोग्य कर्मचारी व पोलिस आणि पोलिस अधिकारी अशा तीन स्तरावर कारवाई वाहतूक पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्या व नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई  आरोग्य कर्मचारी व पोलिसांकडून संयुक्तपणे मास्क न घालणारे व थुंकणाऱ्यांवर कारवाई पोलिस अधिकाऱ्यांच्या दहा पथकांकडून गर्दी करणारे, हॉटेल, बार, मंगल कार्यालयांवर कारवाई  दृष्टिक्षेपात कारवाई ३२,२२० - मास्क नसलेले नागरिक १,६४,६०,००० - वसूल केलेला दंड ५,२६६ - थुंकणारे नागरिक ८,२१,२०० - वसूल केलेला दंड १९ ते २५ फेब्रुवारीदरम्यान पोलिसांची कारवाई १,२५१ - मास्क न घालणारे ६,२५,५०० - दंड वसूल Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3bI9Xx0
Read More
‘स्थायी’चा रात्रीस ‘खेळ’ चाले

पिंपरी - महापालिका स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष संतोष लोंढे यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा शुक्रवारी रात्री झाली. ऐरवी दुपारी दोन वाजता साप्ताहिक बैठक होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून अध्यक्ष कार्यकाळ संपल्याची शेवटची सभा सायंकाळी सुरू होऊन रात्री संपते, असा नवा पायंडा पडला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले, असून रात्रीस खेळ ‘स्थायी’चा चाले, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थायी समिती ही महापालिका कारभाराची सर्वात शक्तिशाली विषय समिती म्हणून ओळखली जाते. अन्य विषय समित्यांनी मंजूर केलेले ‘आर्थिक’ प्रस्तावही या समितीकडेच मंजुरीसाठी येतात. आयुक्तांच्या प्रस्तांवासह सर्व खर्चाच्या तरतुदींनासुद्धा स्थायीच मंजुरी देते. त्यामुळे ‘महापालिका तिजोरीच्या चाव्या स्थायीकडे असतात,’ असे म्हटले जाते. परिणामी या समितीचे सदस्य होण्यासाठी व सदस्य झाल्यानंतर अध्यक्ष होण्यासाठी नगरसेवकांमध्ये चुरशीची स्पर्धा असते. पक्ष नेतृत्वच उमेदवार ठरवत असते. परंतु, काही वेळा पक्ष नेतृत्वचा आदेश झुगारून स्थानिक नेते आपल्या मर्जितील व्यक्तींची नावे सुचवत असतात. त्याचीच प्रचिती गेल्या आठवड्यात बघायला मिळाली. त्याबाबत तक्रारी झाल्यने एका पक्षाच्या गटनेत्याला राजीनामा देण्याचा आदेश पक्षाने दिला आहे. अनेकदा विषय मंजूर करण्यावरून वादविवादही यापूर्वी झाले आहेत. तशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी शुक्रवारच्या सभेवेळी सभागृहाबाहेर पोलिस बंदोबस्त होता.

भोसरीतील बॅडमिंटन हॉलची दुरवस्था; वूडन कोर्ट खराब झाल्याने खेळताना दुखापती

महापालिकेतील पक्षीय बलाबलनुसार स्थायी समितीची सदस्य संख्या ठरवली जाते. सध्या महापालिकेचे ३२ प्रभाग असून १२८ नगरसेवक आहेत. स्थायी समितीचे सोळा सदस्य आहेत. त्यात सत्ताधारी भाजपचे दहा, विरोधी पक्ष राष्ट्रवादीचे चार, शिवसेना व अपक्ष आघाडीचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. रविवारी (ता. २८) आठ सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत आहे. त्यात विद्यमान अध्यक्ष संतोष लोंढे यांचाही समावेश आहे. त्यांच्या कार्यकालातील शेवटची सभा शुक्रवारी झाली. 

वाकडमध्ये पोलिस अधिकाऱ्याची पिस्तूल ओढून धक्काबुक्की

नवीन कारभारी मार्चपासून
महापालिका स्थायी समितीच्या रिक्त होणाऱ्या आठ जागांवर नवीन आठ सदस्यांची नियुक्ती गेल्या आठवड्यात झाली आहे. मात्र, विद्यमान सदस्यांचा कार्यकाल रविवारी संपत आहे. त्यामुळे नवीन कारभारी मार्च महिन्यापासून कारभार पाहणार आहेत. त्यातही अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपमधील अनेकांनी पक्ष नेतृत्वाकडे फिल्डिंग लावली आहे. मात्र, नवीन अध्यक्ष निवड न झाल्याने पुढील आठवड्यातील सभा होण्याची शक्यता कमीच आहे.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

‘स्थायी’चा रात्रीस ‘खेळ’ चाले पिंपरी - महापालिका स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष संतोष लोंढे यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा शुक्रवारी रात्री झाली. ऐरवी दुपारी दोन वाजता साप्ताहिक बैठक होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून अध्यक्ष कार्यकाळ संपल्याची शेवटची सभा सायंकाळी सुरू होऊन रात्री संपते, असा नवा पायंडा पडला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले, असून रात्रीस खेळ ‘स्थायी’चा चाले, अशी स्थिती निर्माण झाली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा स्थायी समिती ही महापालिका कारभाराची सर्वात शक्तिशाली विषय समिती म्हणून ओळखली जाते. अन्य विषय समित्यांनी मंजूर केलेले ‘आर्थिक’ प्रस्तावही या समितीकडेच मंजुरीसाठी येतात. आयुक्तांच्या प्रस्तांवासह सर्व खर्चाच्या तरतुदींनासुद्धा स्थायीच मंजुरी देते. त्यामुळे ‘महापालिका तिजोरीच्या चाव्या स्थायीकडे असतात,’ असे म्हटले जाते. परिणामी या समितीचे सदस्य होण्यासाठी व सदस्य झाल्यानंतर अध्यक्ष होण्यासाठी नगरसेवकांमध्ये चुरशीची स्पर्धा असते. पक्ष नेतृत्वच उमेदवार ठरवत असते. परंतु, काही वेळा पक्ष नेतृत्वचा आदेश झुगारून स्थानिक नेते आपल्या मर्जितील व्यक्तींची नावे सुचवत असतात. त्याचीच प्रचिती गेल्या आठवड्यात बघायला मिळाली. त्याबाबत तक्रारी झाल्यने एका पक्षाच्या गटनेत्याला राजीनामा देण्याचा आदेश पक्षाने दिला आहे. अनेकदा विषय मंजूर करण्यावरून वादविवादही यापूर्वी झाले आहेत. तशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी शुक्रवारच्या सभेवेळी सभागृहाबाहेर पोलिस बंदोबस्त होता. भोसरीतील बॅडमिंटन हॉलची दुरवस्था; वूडन कोर्ट खराब झाल्याने खेळताना दुखापती महापालिकेतील पक्षीय बलाबलनुसार स्थायी समितीची सदस्य संख्या ठरवली जाते. सध्या महापालिकेचे ३२ प्रभाग असून १२८ नगरसेवक आहेत. स्थायी समितीचे सोळा सदस्य आहेत. त्यात सत्ताधारी भाजपचे दहा, विरोधी पक्ष राष्ट्रवादीचे चार, शिवसेना व अपक्ष आघाडीचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. रविवारी (ता. २८) आठ सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत आहे. त्यात विद्यमान अध्यक्ष संतोष लोंढे यांचाही समावेश आहे. त्यांच्या कार्यकालातील शेवटची सभा शुक्रवारी झाली.  वाकडमध्ये पोलिस अधिकाऱ्याची पिस्तूल ओढून धक्काबुक्की नवीन कारभारी मार्चपासून महापालिका स्थायी समितीच्या रिक्त होणाऱ्या आठ जागांवर नवीन आठ सदस्यांची नियुक्ती गेल्या आठवड्यात झाली आहे. मात्र, विद्यमान सदस्यांचा कार्यकाल रविवारी संपत आहे. त्यामुळे नवीन कारभारी मार्च महिन्यापासून कारभार पाहणार आहेत. त्यातही अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपमधील अनेकांनी पक्ष नेतृत्वाकडे फिल्डिंग लावली आहे. मात्र, नवीन अध्यक्ष निवड न झाल्याने पुढील आठवड्यातील सभा होण्याची शक्यता कमीच आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/37Rytue
Read More
रुपी बॅंकेचे विलीनीकरण शक्य नसल्यास पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव

पुणे - रुपी बॅंक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक यांनी सहकार विभागामार्फत विलिनीकरणाचा संयुक्त फेरप्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेकडे २४ नोव्हेंबर २०२० रोजी दिला आहे. तांत्रिक किंवा आर्थिक कारणांमुळे रिझर्व्ह बॅंक निर्णय घेवू शकत नसल्यास रुपी बॅंकेच्या पुनरुज्ज्वीवनासाठी रिझर्व्ह बॅंकेला प्रस्ताव सादर करण्यात येईल. त्यासाठी ठेवीदारांचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रशासक सुधीर पंडित यांनी सांगितले. रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेवरील रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत होती. त्याला रिझर्व्ह बॅंकेने आणखी तीन महिन्यांची म्हणजे ३१ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. बॅंकेकडून कर्जवसुलीसाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये थकबाकीदारांच्या मालमत्तांवर टाच आणणे, लिलाव पुकारणे, याबरोबरच फसवणूक केलेल्या कर्जदारांवर, जामिनदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कर्जबुडव्यांची यादी इतर बॅंकांना कळविण्यात आली आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये थकबाकीदांकडून एकूण २५८ कोटी ११ लाखांची वसुली केली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जानेवारी-२०२१ अखेर बॅंकेची स्थिती -

एकूण ठेवी १२९२ कोटी ८४ लाख 

कर्जे २९५ कोटी १० लाख 

चार वर्षांमधील एकूण नफा ५३ कोटी १९ लाख 

हार्डशिप योजनेअंतर्गत ९२ हजार ६०२ ठेवीदारांना ३६६ कोटी ५४ लाखांच्या ठेवी परत 

रुपी बॅंकेच्या विलीनीकरणासाठी प्रशासकीय मंडळाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. बॅंकेचे अवसायन टाळून ठेवीदारांच्या सहकार्याने बॅंकेचे पुनरुज्जीवन करणे हा एक व्यावहारिक पर्याय आहे. रिझर्व्ह बॅंकेने पुनरुज्जीवन प्रस्तावास तत्त्वत: मंजुरी दिल्यास ठेवीदारांना विश्वासात घेऊन पुनरुज्ज्वीवनाचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेला पाठवता येईल. 
- सुधीर पंडित, प्रशासक, रुपी बॅंक

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

रुपी बॅंकेचे विलीनीकरण शक्य नसल्यास पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव पुणे - रुपी बॅंक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक यांनी सहकार विभागामार्फत विलिनीकरणाचा संयुक्त फेरप्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेकडे २४ नोव्हेंबर २०२० रोजी दिला आहे. तांत्रिक किंवा आर्थिक कारणांमुळे रिझर्व्ह बॅंक निर्णय घेवू शकत नसल्यास रुपी बॅंकेच्या पुनरुज्ज्वीवनासाठी रिझर्व्ह बॅंकेला प्रस्ताव सादर करण्यात येईल. त्यासाठी ठेवीदारांचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रशासक सुधीर पंडित यांनी सांगितले. रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेवरील रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत होती. त्याला रिझर्व्ह बॅंकेने आणखी तीन महिन्यांची म्हणजे ३१ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. बॅंकेकडून कर्जवसुलीसाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये थकबाकीदारांच्या मालमत्तांवर टाच आणणे, लिलाव पुकारणे, याबरोबरच फसवणूक केलेल्या कर्जदारांवर, जामिनदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कर्जबुडव्यांची यादी इतर बॅंकांना कळविण्यात आली आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये थकबाकीदांकडून एकूण २५८ कोटी ११ लाखांची वसुली केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जानेवारी-२०२१ अखेर बॅंकेची स्थिती - एकूण ठेवी १२९२ कोटी ८४ लाख  कर्जे २९५ कोटी १० लाख  चार वर्षांमधील एकूण नफा ५३ कोटी १९ लाख  हार्डशिप योजनेअंतर्गत ९२ हजार ६०२ ठेवीदारांना ३६६ कोटी ५४ लाखांच्या ठेवी परत  रुपी बॅंकेच्या विलीनीकरणासाठी प्रशासकीय मंडळाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. बॅंकेचे अवसायन टाळून ठेवीदारांच्या सहकार्याने बॅंकेचे पुनरुज्जीवन करणे हा एक व्यावहारिक पर्याय आहे. रिझर्व्ह बॅंकेने पुनरुज्जीवन प्रस्तावास तत्त्वत: मंजुरी दिल्यास ठेवीदारांना विश्वासात घेऊन पुनरुज्ज्वीवनाचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेला पाठवता येईल.  - सुधीर पंडित, प्रशासक, रुपी बॅंक Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sw4Lmv
Read More
पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी ४०८ नवीन रुग्ण

पिंपरी - शहरात शुक्रवारी ४०८ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख चार हजार ९११ झाली आहे. आज २३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ९९ हजार ७४३ झाली आहे. सध्या तीन हजार ३३१ सक्रिय रुग्ण आहेत. 

आज शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार ८३७ आणि बाहेरील ७७२ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत २२ हजार ८२६ जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत ८३३ रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार ४९८ रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ६४० घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील दोन हजार ९५ जणांची तपासणी केली. ९८७ जणांचे आज विलगीकरण करण्यात आले.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी ४०८ नवीन रुग्ण पिंपरी - शहरात शुक्रवारी ४०८ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख चार हजार ९११ झाली आहे. आज २३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ९९ हजार ७४३ झाली आहे. सध्या तीन हजार ३३१ सक्रिय रुग्ण आहेत.  आज शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार ८३७ आणि बाहेरील ७७२ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत २२ हजार ८२६ जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत ८३३ रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार ४९८ रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ६४० घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील दोन हजार ९५ जणांची तपासणी केली. ९८७ जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3kuCUQM
Read More
मराठी जगण्याची भाषा बनली पाहिजे - विलास पाटणे 

रत्नागिरी - मराठी भाषेला केंद्र शासनाकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर स्वागत आहे. परंतु भाषा संवर्धनाचे प्रश्‍न त्यातून सुटणार नाहीत. गल्लोगल्ली मराठीचा वापर वाढणार नाही, दर्जेदार साहित्य निर्मिती होणार नाही, मराठी शाळांना चांगले दिवस येणार नाहीत. अभिजात भाषेचा मुद्दा भाषिक, वाड्‌.मयीन आणि सांस्कृतिक राहिलेला नसून तो केवळ "राजकीय' बनला आहे, असे प्रतिपादन लेखक ऍड. विलास पाटणे यांनी मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला केले. 

"सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, राज्य मराठी विकास संस्थेला संचालक नाही, विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ अनुदानाविना रखडली आहे. मराठी भाषेच्या उत्कर्षाच्या दिशेने प्रयत्न होत नाहीत. तामिळ, कन्नड, तेलगू आणि मल्याळम भाषांना अभिजात दर्जा मिळाला म्हणून त्यांच्या दर्जात काहीच फरक पडला नाही. अभिजात भाषेचा दर्जा पुरातन, वाड्‌.मयीन रूपाशी संबंधित आहे. 

भविष्यात ही योजना केंद्रशासन निधीअभावी बंद करतील किंवा आठव्या परिशिष्टातील सर्वच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव येईल. अभिजात दर्जाचा संबंध वारसा जतन करणेकरिता, संशोधनपूरक संख्या निर्मितीकरिता आहे, असेही ऍड. पाटणे यांनी स्पष्ट केले. 

इंग्रजी भाषा अभिजात नाही, परंतु ती वर्तमानाची आणि भविष्याची भाषा आहे. ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीने फ्रेंच व जर्मनीला केव्हाच मागे टाकले आहे. अभिजाततेचा प्रश्‍न केवळ नकारात्मक मानसिकतेतून निर्माण झाला आहे. भाषा प्रवाही राहून अधिकाधिक वापरली तर अधिक समृद्ध होते. साहित्य विकास आणि भाषा विकास याची गफलत करता कामा नये. स्वतंत्र भाषा विद्यापीठ या एकाच छत्राखाली मराठी भाषेच्या संवंर्धनाचे प्रश्‍न आणले तरच मराठी प्रतिष्ठा वाढेल आणि जगण्याची भाषा बनेल. 
- ऍड. विलास पाटणे  

 
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

मराठी जगण्याची भाषा बनली पाहिजे - विलास पाटणे  रत्नागिरी - मराठी भाषेला केंद्र शासनाकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर स्वागत आहे. परंतु भाषा संवर्धनाचे प्रश्‍न त्यातून सुटणार नाहीत. गल्लोगल्ली मराठीचा वापर वाढणार नाही, दर्जेदार साहित्य निर्मिती होणार नाही, मराठी शाळांना चांगले दिवस येणार नाहीत. अभिजात भाषेचा मुद्दा भाषिक, वाड्‌.मयीन आणि सांस्कृतिक राहिलेला नसून तो केवळ "राजकीय' बनला आहे, असे प्रतिपादन लेखक ऍड. विलास पाटणे यांनी मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला केले.  "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, राज्य मराठी विकास संस्थेला संचालक नाही, विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ अनुदानाविना रखडली आहे. मराठी भाषेच्या उत्कर्षाच्या दिशेने प्रयत्न होत नाहीत. तामिळ, कन्नड, तेलगू आणि मल्याळम भाषांना अभिजात दर्जा मिळाला म्हणून त्यांच्या दर्जात काहीच फरक पडला नाही. अभिजात भाषेचा दर्जा पुरातन, वाड्‌.मयीन रूपाशी संबंधित आहे.  भविष्यात ही योजना केंद्रशासन निधीअभावी बंद करतील किंवा आठव्या परिशिष्टातील सर्वच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव येईल. अभिजात दर्जाचा संबंध वारसा जतन करणेकरिता, संशोधनपूरक संख्या निर्मितीकरिता आहे, असेही ऍड. पाटणे यांनी स्पष्ट केले.  इंग्रजी भाषा अभिजात नाही, परंतु ती वर्तमानाची आणि भविष्याची भाषा आहे. ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीने फ्रेंच व जर्मनीला केव्हाच मागे टाकले आहे. अभिजाततेचा प्रश्‍न केवळ नकारात्मक मानसिकतेतून निर्माण झाला आहे. भाषा प्रवाही राहून अधिकाधिक वापरली तर अधिक समृद्ध होते. साहित्य विकास आणि भाषा विकास याची गफलत करता कामा नये. स्वतंत्र भाषा विद्यापीठ या एकाच छत्राखाली मराठी भाषेच्या संवंर्धनाचे प्रश्‍न आणले तरच मराठी प्रतिष्ठा वाढेल आणि जगण्याची भाषा बनेल.  - ऍड. विलास पाटणे       Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3aWaVq4
Read More
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात चार हजार ८८३ सदनिका उपलब्ध होणार 

१६ एप्रिलला सकाळी ११ वाजता सोडत, ऑनलाइन नोंदणी ३० मार्चपर्यंत मुदत, साडेसात लाखांपासून ३२ लाखांपर्यंत सदनिका 
पुणे - पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत पेठ क्रमांक १२ येथे चार हजार ८८३ सदनिकांच्या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. या प्रकल्पात आर्थिकदृष्टया दुर्बल गटासाठी तीन हजार ३१७ सदनिका तर, अल्प उत्पन्न गटासाठी एक हजार ५६६ सदनिका उपलब्ध होणार आहेत. आर्थिकदृष्टया दुर्बल गटासाठीची सदनिका सात लाख ४० हजार इतक्या किमतीत आणि अल्प उत्पन्न गटासाठी ३२ लाख रुपये इतक्या किमतीत सदनिका उपलब्ध होणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली. या सदनिकांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रियेचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी बारामती हॉस्टेल येथे करण्यात आला. विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी या वेळी उपस्थित होते. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या गृहप्रकल्पाची रेरा अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. रेराकडील नोंदणी प्रमाणपत्र २४ सप्टेंबर २०२० रोजी प्राप्त झाले आहे. या सदनिका विक्रीसाठी म्हाडाकडील ऑनलाइन लॉटरी सॉफ्टवेअर वापरण्यात येणार आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल गटासाठी २९.५५ चौरस मीटर चटई क्षेत्राच्या तर, अल्प उत्पन्न गटासाठी ५९.२७ चौरस मीटर चटई क्षेत्राच्या सदनिका उपलब्ध होणार आहेत. गृहसंकुलातील नागरिकांच्या सोयीसाठी १४० दुकानांची योजना प्रस्तावित आहे. हा प्रकल्प टाटा मोटर्स व स्पाईन रस्त्याजवळ, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राजवळ असून, ११ मजल्याच्या एकूण ४५ इमारती होणार आहेत.

PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला 

ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी ३० मार्चपर्यंत मुदत 
ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी आणि चलन स्वीकृतीची मुदत ३० मार्च २०२१ पर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत राहील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिध्दी पाच एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर, सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिध्दी ९ एप्रिलला सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील. १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, आकुर्डी कार्यालयात सोडत होईल. अर्जासाठी शुल्क अनामत रक्कम इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, क्रेडीट, डेबीट कार्ड अथवा रोख स्वरूपात भरता येईल.

मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल

अर्ज भरण्यापूर्वी माहितीसाठी संकेतस्थळ 
www.pcntda.org.in अथवा http://lottery.pcntda.org.in 
ई मेल spcntda@gmail.com 
हेल्पलाइन क्रमांक १८००२०९१८० किंवा एचडीएफसी हेल्पलाइन क्रमांक ०२०-२७६५५५१३ 

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात चार हजार ८८३ सदनिका उपलब्ध होणार  १६ एप्रिलला सकाळी ११ वाजता सोडत, ऑनलाइन नोंदणी ३० मार्चपर्यंत मुदत, साडेसात लाखांपासून ३२ लाखांपर्यंत सदनिका  पुणे - पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत पेठ क्रमांक १२ येथे चार हजार ८८३ सदनिकांच्या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. या प्रकल्पात आर्थिकदृष्टया दुर्बल गटासाठी तीन हजार ३१७ सदनिका तर, अल्प उत्पन्न गटासाठी एक हजार ५६६ सदनिका उपलब्ध होणार आहेत. आर्थिकदृष्टया दुर्बल गटासाठीची सदनिका सात लाख ४० हजार इतक्या किमतीत आणि अल्प उत्पन्न गटासाठी ३२ लाख रुपये इतक्या किमतीत सदनिका उपलब्ध होणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली. या सदनिकांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रियेचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी बारामती हॉस्टेल येथे करण्यात आला. विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी या वेळी उपस्थित होते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या गृहप्रकल्पाची रेरा अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. रेराकडील नोंदणी प्रमाणपत्र २४ सप्टेंबर २०२० रोजी प्राप्त झाले आहे. या सदनिका विक्रीसाठी म्हाडाकडील ऑनलाइन लॉटरी सॉफ्टवेअर वापरण्यात येणार आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल गटासाठी २९.५५ चौरस मीटर चटई क्षेत्राच्या तर, अल्प उत्पन्न गटासाठी ५९.२७ चौरस मीटर चटई क्षेत्राच्या सदनिका उपलब्ध होणार आहेत. गृहसंकुलातील नागरिकांच्या सोयीसाठी १४० दुकानांची योजना प्रस्तावित आहे. हा प्रकल्प टाटा मोटर्स व स्पाईन रस्त्याजवळ, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राजवळ असून, ११ मजल्याच्या एकूण ४५ इमारती होणार आहेत. PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला  ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी ३० मार्चपर्यंत मुदत  ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी आणि चलन स्वीकृतीची मुदत ३० मार्च २०२१ पर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत राहील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिध्दी पाच एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर, सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिध्दी ९ एप्रिलला सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील. १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, आकुर्डी कार्यालयात सोडत होईल. अर्जासाठी शुल्क अनामत रक्कम इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, क्रेडीट, डेबीट कार्ड अथवा रोख स्वरूपात भरता येईल. मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल अर्ज भरण्यापूर्वी माहितीसाठी संकेतस्थळ  www.pcntda.org.in अथवा http://lottery.pcntda.org.in  ई मेल spcntda@gmail.com  हेल्पलाइन क्रमांक १८००२०९१८० किंवा एचडीएफसी हेल्पलाइन क्रमांक ०२०-२७६५५५१३  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dWPPKp
Read More
‘भाषेतले उरणे’...

आपण मराठी भाषा निवडली नाही, तर आपला मराठीत जन्म झाला. आपल्या जन्माआधीही मराठी होती. आपण मराठी शिकून ‘मराठी’ झालो. आपण मराठी मराठीतून शिकलो. आपल्या शाळांमध्ये ‘मराठी’ हा विषय असतो! मराठी भाषा आपण मराठीतून शिकतो. मराठीच आपल्याला मराठी शिकवते. मराठीच्या पेपरात चोख उत्तरे दिल्यास आपल्याला मराठीतून ‘शंभर’ मार्क ‘पडतात’. म्हणजे ‘शंभर’ नावाचा मराठी आकडा आपल्यातल्या ‘मराठी’ विद्यार्थ्यावर धाडकन ‘पडतो’. धाडकन पडलेल्या शंभर आकड्याने, आपले शंभर वेगवेगळे तुकडे होतात. त्यातला प्रत्येक तुकडा शत प्रतिशत मराठी असतो. आणि मिळालेले शंभर मार्कही, प्रत्येक तुकड्याच्या अस्सल मराठी असण्याला मिळतात. प्रश्‍न मराठी चोख असण्याचा नाहीये. कारण एसएससी बोर्डात, मराठीत जरी कमी मार्क पडले, तरी आपले मराठी असणे कमी होत नाही. प्रश्‍न तुकड्यांचा नाहीये, प्रश्‍न दोन तुकड्यांच्या मधे काय ‘उरते’ ह्याचा आहे.

तर, हा उरण्याविषयी बोलुयात! आपण जन्म घ्यायच्या आधी मराठी होती, आणि आपण मेल्यानंतरही मराठी राहणार. काय उरले? क्षेम. काहीच नाही. किंवा ‘काहीच नाही’ नावाचे काहीतरी उरले. जिथे ‘अस्सल मराठी’ आहे, तिथे ह्या उरल्या सुरल्याचे काय काम? तिथे तर सगळे काम झालेलेच आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पऽऽऽऽऽ अऽऽऽऽऽ अंऽऽऽऽऽ मSSSS अSSSS … श्‍या! सारखे उरतेय. काही राहात नाहीये. भाषा उरून पुरतेय. चूक! भाषा पुरून उरतेय! प्रश्‍न नक्की काय आहे, हे सांगायचे राहातेय. अंऽऽऽऽऽ पश अंऽऽऽऽऽ ललललल कककककात येयेयेयेयेयेत नाहीये. चुका चुका चुका होतायत. चुका चोतायत. चूप चुका चोतायत. बोबडी वळण्याविषयी लिहिताना, बोब(हात)डी वळतीये.
हं. आता कळलं. प्रश्‍न (मराठी) चुकण्याचा आहे. ‘चुकीची मराठी’ म्हणजे, बरोबर आणि चुकीची मराठी नव्हे. प्रश्‍न ‘चुकलेल्या मराठीचा’/‘मराठी चुकल्याचा’ नाहीये. प्रश्‍न चुकण्याचा आहे. चुकलो, (म्हणजे - बोबोबोबो चुचुचुचुचु), तर ते (मराठी/काहीही) असते वा नसते? म्हणजे खरंतर ती ‘भाषा’ असते वा नसते. आणि जर ती भाषा नसते, तर मग हे (बोबडी वळणे) काय असते?
आणि ‘लिहिताना’ बोबडी वळणे म्हणजे काय असते?

मराठीतून मराठी शिकताना, मराठीतून अस्सल मराठी बनताना, आपण ‘आपण’ राहातच नाही. आपण, ‘दहावीत किती टक्के?’ ह्या प्रश्‍नाचे एकच शंभर नंबरी उत्तर होऊन राहातो. मार्क कमी पडले, तरी ‘दहावीत किती पडले’ हा प्रश्‍न ज्या व्यवस्थेतून येते, त्या व्यवस्थेला, ‘नापास’ (म्हणजे - ‘पस्तीसच्या खाली’) असे उतर दिले, तरीही आपले मार्क शंभरच असतात. कारण मार्क कमी असले म्हणून काय झाले? प्रश्‍न ज्या व्यवस्थेतून विचारला आहे, त्याचे उत्तर त्या व्यवस्थेतूनच दिलेले आहे. आपण शंभर असतो नं! ‘…’ आपण एक आकडा असतो ‘…’ आपण ‘आपण’ नसतो.

वर जे ‘…’ आहे, त्यात आपला आपलेपणा बाहेर येतो. भाषाव्यवस्थेत अर्थ आहे तसा अनर्थही आहे आणि निरर्थही आहे. पण
भाषाव्यवस्थेमध्ये काहीतरी ‘उरणं’ही आहे.
‘उरणं’ न+असतं. ‘उरणं’ नसून असतं.
भाषा पुरून कोण उरते? भाषा पुरून आपण उरतो!
आपण भाषाव्यवस्थेच्या सीमारेषेवर असतो....
(धर्मकीर्ती सुमंत यांना २०१२मध्ये त्यांच्या ‘पाणी चारू,आरो इत्यादी’ या नाटकासाठी साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार मिळाला आहे.)

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

‘भाषेतले उरणे’... आपण मराठी भाषा निवडली नाही, तर आपला मराठीत जन्म झाला. आपल्या जन्माआधीही मराठी होती. आपण मराठी शिकून ‘मराठी’ झालो. आपण मराठी मराठीतून शिकलो. आपल्या शाळांमध्ये ‘मराठी’ हा विषय असतो! मराठी भाषा आपण मराठीतून शिकतो. मराठीच आपल्याला मराठी शिकवते. मराठीच्या पेपरात चोख उत्तरे दिल्यास आपल्याला मराठीतून ‘शंभर’ मार्क ‘पडतात’. म्हणजे ‘शंभर’ नावाचा मराठी आकडा आपल्यातल्या ‘मराठी’ विद्यार्थ्यावर धाडकन ‘पडतो’. धाडकन पडलेल्या शंभर आकड्याने, आपले शंभर वेगवेगळे तुकडे होतात. त्यातला प्रत्येक तुकडा शत प्रतिशत मराठी असतो. आणि मिळालेले शंभर मार्कही, प्रत्येक तुकड्याच्या अस्सल मराठी असण्याला मिळतात. प्रश्‍न मराठी चोख असण्याचा नाहीये. कारण एसएससी बोर्डात, मराठीत जरी कमी मार्क पडले, तरी आपले मराठी असणे कमी होत नाही. प्रश्‍न तुकड्यांचा नाहीये, प्रश्‍न दोन तुकड्यांच्या मधे काय ‘उरते’ ह्याचा आहे. तर, हा उरण्याविषयी बोलुयात! आपण जन्म घ्यायच्या आधी मराठी होती, आणि आपण मेल्यानंतरही मराठी राहणार. काय उरले? क्षेम. काहीच नाही. किंवा ‘काहीच नाही’ नावाचे काहीतरी उरले. जिथे ‘अस्सल मराठी’ आहे, तिथे ह्या उरल्या सुरल्याचे काय काम? तिथे तर सगळे काम झालेलेच आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पऽऽऽऽऽ अऽऽऽऽऽ अंऽऽऽऽऽ मSSSS अSSSS … श्‍या! सारखे उरतेय. काही राहात नाहीये. भाषा उरून पुरतेय. चूक! भाषा पुरून उरतेय! प्रश्‍न नक्की काय आहे, हे सांगायचे राहातेय. अंऽऽऽऽऽ पश अंऽऽऽऽऽ ललललल कककककात येयेयेयेयेयेत नाहीये. चुका चुका चुका होतायत. चुका चोतायत. चूप चुका चोतायत. बोबडी वळण्याविषयी लिहिताना, बोब(हात)डी वळतीये. हं. आता कळलं. प्रश्‍न (मराठी) चुकण्याचा आहे. ‘चुकीची मराठी’ म्हणजे, बरोबर आणि चुकीची मराठी नव्हे. प्रश्‍न ‘चुकलेल्या मराठीचा’/‘मराठी चुकल्याचा’ नाहीये. प्रश्‍न चुकण्याचा आहे. चुकलो, (म्हणजे - बोबोबोबो चुचुचुचुचु), तर ते (मराठी/काहीही) असते वा नसते? म्हणजे खरंतर ती ‘भाषा’ असते वा नसते. आणि जर ती भाषा नसते, तर मग हे (बोबडी वळणे) काय असते? आणि ‘लिहिताना’ बोबडी वळणे म्हणजे काय असते? मराठीतून मराठी शिकताना, मराठीतून अस्सल मराठी बनताना, आपण ‘आपण’ राहातच नाही. आपण, ‘दहावीत किती टक्के?’ ह्या प्रश्‍नाचे एकच शंभर नंबरी उत्तर होऊन राहातो. मार्क कमी पडले, तरी ‘दहावीत किती पडले’ हा प्रश्‍न ज्या व्यवस्थेतून येते, त्या व्यवस्थेला, ‘नापास’ (म्हणजे - ‘पस्तीसच्या खाली’) असे उतर दिले, तरीही आपले मार्क शंभरच असतात. कारण मार्क कमी असले म्हणून काय झाले? प्रश्‍न ज्या व्यवस्थेतून विचारला आहे, त्याचे उत्तर त्या व्यवस्थेतूनच दिलेले आहे. आपण शंभर असतो नं! ‘…’ आपण एक आकडा असतो ‘…’ आपण ‘आपण’ नसतो. वर जे ‘…’ आहे, त्यात आपला आपलेपणा बाहेर येतो. भाषाव्यवस्थेत अर्थ आहे तसा अनर्थही आहे आणि निरर्थही आहे. पण भाषाव्यवस्थेमध्ये काहीतरी ‘उरणं’ही आहे. ‘उरणं’ न+असतं. ‘उरणं’ नसून असतं. भाषा पुरून कोण उरते? भाषा पुरून आपण उरतो! आपण भाषाव्यवस्थेच्या सीमारेषेवर असतो.... (धर्मकीर्ती सुमंत यांना २०१२मध्ये त्यांच्या ‘पाणी चारू,आरो इत्यादी’ या नाटकासाठी साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार मिळाला आहे.) Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2ZRxzd4
Read More