Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 1, 2021

पुणे प्रशासनाच्या हालचालींना वेग; खासगी रुग्णालयांतील बेड्सची संख्या वाढणार

पुणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुरेसे बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गतवर्षी कोरोनाची गंभीर स्थिती असताना १३ ऑक्टोबर रोजी खासगी रुग्णालयांकडून उपलब्ध झालेल्या बेड्सची संख्या दोन हजार १३४ होती. येत्या सहा एप्रिलपर्यंत तेवढे बेड्स खासगी रुग्णालयांकडून ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी (ता.१) खासगी रुग्णालयांच्या पदाधिकारी आणि डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत खासगी रुग्णालयांकडून बेड्स उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यात आले. गुरुवारच्या बैठकीत खासगी रुग्णालयांनी २७५ बेड्स देण्याचे मान्य केले. येत्या तीन आणि सहा एप्रिल रोजी आणखी पाचशे बेड्स उपलब्ध होणार आहेत. 

ससून रुग्णालयातही आज ३० बेड्स वाढविण्यात आले आहेत. ससूनमध्ये शुक्रवारी आणखी शंभर बेड्स वाढविण्यात येणार आहेत. तसेच, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून सहाशे बेड्सचे स्वतंत्र कोविड रुग्णालय उपलब्ध होणार असल्याचे राव यांनी सांगितले. 

- पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, जिल्हाधिकारी पोहोचले ऑक्सिजन उत्पादक कंपनीत​

खासगी रुग्णालयही चालविण्याची तयारी 
ज्या खासगी रुग्णालयांना बेड्स देण्यासाठी अडचणी आहेत किंवा त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, अशी खासगी रुग्णालये प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात येतील. सध्या प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे, असे विभागीय आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. 

- ६ बँका झाल्या इतिहासजमा; जाणून घ्या सविस्तर माहिती

खासगी रुग्णालयातील बेड॒सची संख्या (एक एप्रिल २०२१ पर्यंत) 
एकूण बेड्स - १ हजार ४२३ 
ऑक्सिजनविरहीत बेड्स - २५५ 
ऑक्सिजन बेड्स - ९७२ 
आयसीयू बेड्स - ६७ 
आयसीयू बेड्स व्हेंटिलेटरसह - १२९ 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे प्रशासनाच्या हालचालींना वेग; खासगी रुग्णालयांतील बेड्सची संख्या वाढणार पुणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुरेसे बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गतवर्षी कोरोनाची गंभीर स्थिती असताना १३ ऑक्टोबर रोजी खासगी रुग्णालयांकडून उपलब्ध झालेल्या बेड्सची संख्या दोन हजार १३४ होती. येत्या सहा एप्रिलपर्यंत तेवढे बेड्स खासगी रुग्णालयांकडून ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.  विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी (ता.१) खासगी रुग्णालयांच्या पदाधिकारी आणि डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत खासगी रुग्णालयांकडून बेड्स उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यात आले. गुरुवारच्या बैठकीत खासगी रुग्णालयांनी २७५ बेड्स देण्याचे मान्य केले. येत्या तीन आणि सहा एप्रिल रोजी आणखी पाचशे बेड्स उपलब्ध होणार आहेत.  ससून रुग्णालयातही आज ३० बेड्स वाढविण्यात आले आहेत. ससूनमध्ये शुक्रवारी आणखी शंभर बेड्स वाढविण्यात येणार आहेत. तसेच, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून सहाशे बेड्सचे स्वतंत्र कोविड रुग्णालय उपलब्ध होणार असल्याचे राव यांनी सांगितले.  - पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, जिल्हाधिकारी पोहोचले ऑक्सिजन उत्पादक कंपनीत​ खासगी रुग्णालयही चालविण्याची तयारी  ज्या खासगी रुग्णालयांना बेड्स देण्यासाठी अडचणी आहेत किंवा त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, अशी खासगी रुग्णालये प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात येतील. सध्या प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे, असे विभागीय आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.  - ६ बँका झाल्या इतिहासजमा; जाणून घ्या सविस्तर माहिती खासगी रुग्णालयातील बेड॒सची संख्या (एक एप्रिल २०२१ पर्यंत)  एकूण बेड्स - १ हजार ४२३  ऑक्सिजनविरहीत बेड्स - २५५  ऑक्सिजन बेड्स - ९७२  आयसीयू बेड्स - ६७  आयसीयू बेड्स व्हेंटिलेटरसह - १२९  - पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 01, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/31EpXeH
Read More
भाष्य - समृद्धीकडे नेणारे शेतरस्ते

औसा विधानसभा मतदारसंघात २१ऑक्‍टोबर २०१९रोजी मतदान सुरू होते. उमेदवार असल्याने मी मतदान केंद्रांना भेटी देण्याच्या गडबडीत होतो. त्याचवेळी कोराळी गावातून कोणीतरी फोनवरून इसाक मुजावर नावाच्या भूमिहीन शेतकऱ्याचे वाळायला ठेवलेले सोयाबीनचे वेल (बनीम) जळाल्याचे सांगितले. मुजावर दाम्पत्य सालगडी होते. त्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याचे शेत बटई/हिस्स्याने केले होते. २५-३०कट्टे (पोती) सोयाबीन होईल, अशी ती बनीम जळाली होती. मी भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी अक्षरशः हंबरडा फोडला. शक्‍य तितकी मदतही केली. परंतु तो त्या समस्येवरील कायमचा तोडगा नव्हता. कल्याणी माळेगांव येथेही अशीच घटना घडली. (कै.) वीरभद्र हरनाळे या घरातील कर्त्याचे निधन झाल्याने आर्थिक अडचणीतल्या त्यांच्या पत्नी हौसाबाई आणि आठवी व दहावीत शिकणाऱ्या मुलामुलींनी मिळून गोळा केलेल्या सोयाबीनची बनीम जळाली. त्यावेळी त्या लेकरांच्या हातावरील फोड बघून माझ्या डोळ्यांतही पाणी आले. ऑक्‍टोबर २०२०मध्ये मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या बनिमी वाहून गेल्या. जेव्हा या घटनांच्या मुळाशी जाऊन विचार केला तेव्हा लक्षात आले की, बहुतांश शेतकऱ्यांना शेताकडे जाण्या-येण्यासाठी रस्ता नसल्याने अशा घटना घडतात. आर्थिक हानी होते. 

शेतात संपर्कासाठी रस्ता नसणे हे शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे प्रमुख कारण आहे. अनेक शेतकरी सुपीक जमीन आणि मुबलक पाणी असूनही शेतात भाजीपाला, जनावरे पाळणे किंवा इतर नगदी पिके आणि जोडधंदे करू शकत नाहीत. याचे प्रमुख कारण म्हणजे शेतीला जोडणारा बारमाही रस्ता नसणे हे आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातला २-४एकरवाला शेतकरी चारचाकीत फिरतो आणि मराठवाड्यातला १०-१२एकरवाला कुणाच्यातरी दुकानात किंवा एमआयडीसीत काम करतो हा विरोधाभास अस्वस्थ करणारा आहे. हे केवळ शेतरस्त्याअभावीच घडतंय. शेती जर शेतकऱ्यांचे हदय, तर शेतरस्ते त्याच्या रक्तवाहिन्या आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतरस्ते बंद झाल्याने शेतकऱ्यांचे जगणेच बिघडले आहे. शेतकऱ्यांचे हे दुखणे दूर करण्यासाठी शेतरस्त्यांचा प्रश्‍न सोडवण्याचे ठरवले. 

‘शेत तिथे रस्ता’ मोहिमेची आखणी करताना प्रामुख्याने तीन बाबींकडे लक्ष दिले. जनजागृती, पक्षभेद बाजूला ठेऊन गावपुढाऱ्यांना एकत्र आणणे आणि सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वास देणे. ग्रामस्थांत जनजागृती आणि कामात गावपुढारी, कार्यकर्त्यांचे सहकार्य यासाठी गावोगावी सभा घेतल्या. ‘मनरेगा’तून ग्रामविकासाची आणि शेत तेथे रस्ता करण्याची भूमिका पटवून दिली. मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तालुकास्तरीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, रोजगार सेवक यांच्यासाठी ‘मनरेगा’तून ग्रामविकास या विषयावर ऑनलाईन आणि जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेतल्या. या निमित्ताने प्रमोद झिंजाडे, ‘अफार्म’चे कोंढाळकर, सरपंच शरदराव अरगडे आदी तज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. लोकांसह सरकारी कर्मचाऱ्यांत सकारात्मक वातावरणनिर्मिती झाली. शेतकरी बांधवांना स्पष्ट केले, ‘नकाशावरील शेतरस्ते तुमचे नाहीत तर ते सरकारचे आहेत. प्रशासन चर्चा करून, प्रसंगी अधिकार वापरून शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करेल. मी हस्तक्षेप करणार नाही.’ सकारात्मक सहकार्यामुळे अधिकारीही जोमाने कामाला लागले. 

धोरणात्मक बदलांसाठी प्रयत्न
शेतकऱ्यांनी, ग्रामपंचायतींनी शेतरस्त्याचे प्रस्ताव सादर करायचे. प्रशासनाने सर्वेक्षणांती अतिक्रमण असेल तर ते मुक्त करायचे. नंतर आमदार निधीतून प्रारंभीचे मातीकाम व दबईकाम करायचे. मनरेगा, पालकमंत्री शेत व पाणंद रस्ते या योजनेतून खडीकरण व मजबुतीकरण करायचे. अतिक्रमण रोखण्यासाठी सामाजिक वनीकरणद्वारे रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावायची. एकापेक्षा अनेक योजनांमधून निधीद्वारे शेतरस्ते बनवायचे व भविष्यात त्यावर अतिक्रमण होणार नाही, याचीही काळजी घ्यायची अशी संकल्पना आहे. त्यानुसार पुढील दोन वर्षांत मतदारसंघातील जवळपास अडीच हजार किलोमीटर लांबीच्या शेत/पाणंद/शिव रस्त्यांचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे.  अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २१फेब्रुवारी २०२१रोजी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल आदींच्या उपस्थितीत औसा तालुक्‍यातील ६१गावांतील ४१४किलोमीटरच्या १५३वेगवेगळ्या शेतरस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली. २५ फेब्रुवारीस निलंगा तालुक्‍यातील कासार सिरसी मंडळातील २५गावांतील ३१३किलोमीटरच्या ११७ वेगवेगळ्या शेतरस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली. आतापर्यंत पहिल्या टप्प्यातल्या ७२७किलोमीटरपैकी सुमारे २००किलोमीटरचे मातीकाम व दबईकाम झालंय. मातीकाम झालेल्या रस्त्यांवर तातडीने खडीकरण व मजबुतीकरणासाठी प्रस्तावही दाखल करत आहोत. 

आमदार निधीतून शेतरस्ते हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून यासंदर्भात एसओपी जारी करण्याची विनंती केली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटून ’शेतीची कौटुंबिक वाटणी व खरेदी विक्री व्यवहारात दस्तनोंदणी करताना नकाशावरील शेतरस्त्याचा, नसेल तर पर्यायी रस्त्याचा, शेतकऱ्यांनी सहमतीने केलेल्या रस्त्याची लांबी, रुंदी आणि चतुःसीमा आदी बाबींचा उल्लेख बंधनकारक करण्याची मागणी केली. अर्थसंकल्पी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होऊन ’एफआर (फार्मर रोड)’ हा स्वतंत्र संवर्ग करून त्या अंतर्गत शेत/पाणंद/शीवरस्त्यांसाठी स्वतंत्र निधीच्या तरतुदीची मागणी केली. या मागण्या मान्य झाल्यास औसाच नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांसाठीही ते फायद्याचे ठरेल. शेतरस्त्यांच्या कामांना आमदारनिधी अपुरा असल्याने या कामी मदतीची ‘भारतीय जैन संघटने’ला विनंती केली. अध्यक्ष शांतीलाल मुथांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कामासाठी तातडीने मशीन्सही दिली. आमदार निधीतून त्याचा इंधनखर्च करावा लागत असल्याने कमी निधीत अधिक कामे होताहेत. कामासाठी रस्त्यांशेजारील शेतकऱ्यांनीही आपसातील वाद बाजूला ठेऊन सहकार्याची भूमिका घेतली. काही ठिकाणी नकाशावर रस्ता नसतानाही सहमतीने रस्ते केले. राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारीही सहकार्यासाठी पुढे येताहेत. जिल्हाधिकाऱ्यांपासून तलाठी, ग्रामसेवक आणि रोजगार सेवकांपर्यंत सगळ्यांचे सहकार्य मिळत आहे.

शेती शेतरस्त्यांनी जोडण्याचे अनेक फायदे आहेत. शेतकरी शेतीत जोडधंदा, पूरक व्यवसाय करतील. आधुनिक अवजारांचा वापर वाढेल. जमिनीचे दरही वाढतील. शेतीतून रोजगार उपलब्धता वाढेल. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारल्याने शहरांकडे गेलेला मोठा वर्ग पुन्हा गावांकडे आल्यास शहरांवरचा भार घटेल. शेतरस्त्यांबाबतचे भांडणतंटे कमी होतील. असे म्हणतात, ’शेतात गेल्यानंतर शेतच काम सांगते. परंतु शेतात जायला रस्ताच नसेल तर?’ म्हणूनच याविषयी सकारात्मक कृती करणे गरजेचे आहे. 
(लेखक आमदार असून औसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.)

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by: Ashish N. Kadam)

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

भाष्य - समृद्धीकडे नेणारे शेतरस्ते औसा विधानसभा मतदारसंघात २१ऑक्‍टोबर २०१९रोजी मतदान सुरू होते. उमेदवार असल्याने मी मतदान केंद्रांना भेटी देण्याच्या गडबडीत होतो. त्याचवेळी कोराळी गावातून कोणीतरी फोनवरून इसाक मुजावर नावाच्या भूमिहीन शेतकऱ्याचे वाळायला ठेवलेले सोयाबीनचे वेल (बनीम) जळाल्याचे सांगितले. मुजावर दाम्पत्य सालगडी होते. त्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याचे शेत बटई/हिस्स्याने केले होते. २५-३०कट्टे (पोती) सोयाबीन होईल, अशी ती बनीम जळाली होती. मी भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी अक्षरशः हंबरडा फोडला. शक्‍य तितकी मदतही केली. परंतु तो त्या समस्येवरील कायमचा तोडगा नव्हता. कल्याणी माळेगांव येथेही अशीच घटना घडली. (कै.) वीरभद्र हरनाळे या घरातील कर्त्याचे निधन झाल्याने आर्थिक अडचणीतल्या त्यांच्या पत्नी हौसाबाई आणि आठवी व दहावीत शिकणाऱ्या मुलामुलींनी मिळून गोळा केलेल्या सोयाबीनची बनीम जळाली. त्यावेळी त्या लेकरांच्या हातावरील फोड बघून माझ्या डोळ्यांतही पाणी आले. ऑक्‍टोबर २०२०मध्ये मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या बनिमी वाहून गेल्या. जेव्हा या घटनांच्या मुळाशी जाऊन विचार केला तेव्हा लक्षात आले की, बहुतांश शेतकऱ्यांना शेताकडे जाण्या-येण्यासाठी रस्ता नसल्याने अशा घटना घडतात. आर्थिक हानी होते.  शेतात संपर्कासाठी रस्ता नसणे हे शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे प्रमुख कारण आहे. अनेक शेतकरी सुपीक जमीन आणि मुबलक पाणी असूनही शेतात भाजीपाला, जनावरे पाळणे किंवा इतर नगदी पिके आणि जोडधंदे करू शकत नाहीत. याचे प्रमुख कारण म्हणजे शेतीला जोडणारा बारमाही रस्ता नसणे हे आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातला २-४एकरवाला शेतकरी चारचाकीत फिरतो आणि मराठवाड्यातला १०-१२एकरवाला कुणाच्यातरी दुकानात किंवा एमआयडीसीत काम करतो हा विरोधाभास अस्वस्थ करणारा आहे. हे केवळ शेतरस्त्याअभावीच घडतंय. शेती जर शेतकऱ्यांचे हदय, तर शेतरस्ते त्याच्या रक्तवाहिन्या आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतरस्ते बंद झाल्याने शेतकऱ्यांचे जगणेच बिघडले आहे. शेतकऱ्यांचे हे दुखणे दूर करण्यासाठी शेतरस्त्यांचा प्रश्‍न सोडवण्याचे ठरवले.  ‘शेत तिथे रस्ता’ मोहिमेची आखणी करताना प्रामुख्याने तीन बाबींकडे लक्ष दिले. जनजागृती, पक्षभेद बाजूला ठेऊन गावपुढाऱ्यांना एकत्र आणणे आणि सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वास देणे. ग्रामस्थांत जनजागृती आणि कामात गावपुढारी, कार्यकर्त्यांचे सहकार्य यासाठी गावोगावी सभा घेतल्या. ‘मनरेगा’तून ग्रामविकासाची आणि शेत तेथे रस्ता करण्याची भूमिका पटवून दिली. मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तालुकास्तरीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, रोजगार सेवक यांच्यासाठी ‘मनरेगा’तून ग्रामविकास या विषयावर ऑनलाईन आणि जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेतल्या. या निमित्ताने प्रमोद झिंजाडे, ‘अफार्म’चे कोंढाळकर, सरपंच शरदराव अरगडे आदी तज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. लोकांसह सरकारी कर्मचाऱ्यांत सकारात्मक वातावरणनिर्मिती झाली. शेतकरी बांधवांना स्पष्ट केले, ‘नकाशावरील शेतरस्ते तुमचे नाहीत तर ते सरकारचे आहेत. प्रशासन चर्चा करून, प्रसंगी अधिकार वापरून शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करेल. मी हस्तक्षेप करणार नाही.’ सकारात्मक सहकार्यामुळे अधिकारीही जोमाने कामाला लागले.  धोरणात्मक बदलांसाठी प्रयत्न शेतकऱ्यांनी, ग्रामपंचायतींनी शेतरस्त्याचे प्रस्ताव सादर करायचे. प्रशासनाने सर्वेक्षणांती अतिक्रमण असेल तर ते मुक्त करायचे. नंतर आमदार निधीतून प्रारंभीचे मातीकाम व दबईकाम करायचे. मनरेगा, पालकमंत्री शेत व पाणंद रस्ते या योजनेतून खडीकरण व मजबुतीकरण करायचे. अतिक्रमण रोखण्यासाठी सामाजिक वनीकरणद्वारे रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावायची. एकापेक्षा अनेक योजनांमधून निधीद्वारे शेतरस्ते बनवायचे व भविष्यात त्यावर अतिक्रमण होणार नाही, याचीही काळजी घ्यायची अशी संकल्पना आहे. त्यानुसार पुढील दोन वर्षांत मतदारसंघातील जवळपास अडीच हजार किलोमीटर लांबीच्या शेत/पाणंद/शिव रस्त्यांचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे.  अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २१फेब्रुवारी २०२१रोजी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल आदींच्या उपस्थितीत औसा तालुक्‍यातील ६१गावांतील ४१४किलोमीटरच्या १५३वेगवेगळ्या शेतरस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली. २५ फेब्रुवारीस निलंगा तालुक्‍यातील कासार सिरसी मंडळातील २५गावांतील ३१३किलोमीटरच्या ११७ वेगवेगळ्या शेतरस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली. आतापर्यंत पहिल्या टप्प्यातल्या ७२७किलोमीटरपैकी सुमारे २००किलोमीटरचे मातीकाम व दबईकाम झालंय. मातीकाम झालेल्या रस्त्यांवर तातडीने खडीकरण व मजबुतीकरणासाठी प्रस्तावही दाखल करत आहोत.  आमदार निधीतून शेतरस्ते हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून यासंदर्भात एसओपी जारी करण्याची विनंती केली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटून ’शेतीची कौटुंबिक वाटणी व खरेदी विक्री व्यवहारात दस्तनोंदणी करताना नकाशावरील शेतरस्त्याचा, नसेल तर पर्यायी रस्त्याचा, शेतकऱ्यांनी सहमतीने केलेल्या रस्त्याची लांबी, रुंदी आणि चतुःसीमा आदी बाबींचा उल्लेख बंधनकारक करण्याची मागणी केली. अर्थसंकल्पी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होऊन ’एफआर (फार्मर रोड)’ हा स्वतंत्र संवर्ग करून त्या अंतर्गत शेत/पाणंद/शीवरस्त्यांसाठी स्वतंत्र निधीच्या तरतुदीची मागणी केली. या मागण्या मान्य झाल्यास औसाच नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांसाठीही ते फायद्याचे ठरेल. शेतरस्त्यांच्या कामांना आमदारनिधी अपुरा असल्याने या कामी मदतीची ‘भारतीय जैन संघटने’ला विनंती केली. अध्यक्ष शांतीलाल मुथांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कामासाठी तातडीने मशीन्सही दिली. आमदार निधीतून त्याचा इंधनखर्च करावा लागत असल्याने कमी निधीत अधिक कामे होताहेत. कामासाठी रस्त्यांशेजारील शेतकऱ्यांनीही आपसातील वाद बाजूला ठेऊन सहकार्याची भूमिका घेतली. काही ठिकाणी नकाशावर रस्ता नसतानाही सहमतीने रस्ते केले. राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारीही सहकार्यासाठी पुढे येताहेत. जिल्हाधिकाऱ्यांपासून तलाठी, ग्रामसेवक आणि रोजगार सेवकांपर्यंत सगळ्यांचे सहकार्य मिळत आहे. शेती शेतरस्त्यांनी जोडण्याचे अनेक फायदे आहेत. शेतकरी शेतीत जोडधंदा, पूरक व्यवसाय करतील. आधुनिक अवजारांचा वापर वाढेल. जमिनीचे दरही वाढतील. शेतीतून रोजगार उपलब्धता वाढेल. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारल्याने शहरांकडे गेलेला मोठा वर्ग पुन्हा गावांकडे आल्यास शहरांवरचा भार घटेल. शेतरस्त्यांबाबतचे भांडणतंटे कमी होतील. असे म्हणतात, ’शेतात गेल्यानंतर शेतच काम सांगते. परंतु शेतात जायला रस्ताच नसेल तर?’ म्हणूनच याविषयी सकारात्मक कृती करणे गरजेचे आहे.  (लेखक आमदार असून औसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.) - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 01, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3meGEGY
Read More
ढिंग टांग - गुन्हा नोंद अनिवार्य!

प्र ति मा. मु. म. रा. यांशी नामे बबन फुलपगार, म. पो. ह. बक्कल नं. १२१२, कदकाठी पाच फू. सहा इं., उमर ४२, वजन ४२ याचा कडक साल्युट विनंती विशेश. 
विषय : लेटर लिहन्याचे कारन कां की, विना एफायार व पो. ठाण्यात बिगर गुन्ना नोंद वरिष्ठ पो. अधिकाऱ्यास (वहिमीस) कोर्टात हुबे करनेबाबतचे नियम शिथिल करणेविषयी.

साहेब, अत्यंत कठीन परस्थितीत डायरेक आपल्याला लेटर लिहून निवेदन करत आहे. मा. होम्मिनिष्टरसाहेबांना लेटर लिहिनार होतो, कारन आमच्या डिपार्टमेंटचे बॉस तेच आहेत. पन त्यांना लेटर देन्यास बंगल्यावर गेलो असता ‘ते हल्ली हिते राहात नाहीत’ असे गेटवरल्या हवालदार मित्राने सांगितले! ‘‘कुटे भेटतील?’’ असे त्यास विचारले असता, ‘‘परवा गाडीतच झोपले होते…’’ असे उत्तर त्याने धिले!! शेवटी नाविलाजाने आपल्यालाच लेटर लिहीत आहे. कृपया राग मानू नये. साहेब, कुटंबी कंपलेंट नोंद नसताना, गुन्हा नोंद नसताना, पोलिसांच्या स्टेशन डायरीत नोंद नसताना व एफायारची कॉपी नसताना साहेबलोकांविरुद्ध दाद कुटे मागायची, हा खरा सवाल आहे. खऱ्याची दुनिव्या राहिलेलीच नसून हल्ली जो उठतो तो डायरेक कोर्टात जान्याची भाशा करु लागला आहे. कारन साहेबलोकांच्या विरोधात दाद मागने इंपॉशिबल झाले आहे. म्हनूनच पो. ठान्यात गुन्हा नोंद नसताना कोर्टात दाद मागणेची प्रकरने हल्ली वाहाडू लागली आहेत. हे सीरिअस म्याटर आहे, असे वाटते.

गुन्हा घडतावेळी आपन हजर असलो तर कायद्याने तसे रिपोर्टिंग नजीकच्या पोलिस ठाण्यात करणेची गरज असते. पन आपल्या वरिष्ठांबध्दल तक्रार करायची आसंल तर ती कुटं करावी? हा सवाल आहे. उदाहरनार्थ, आमच्या पोलिस ठान्यामध्ये फौ. रावसाहेब मानमुरडे यांनी अन्यायाची परिसीमा केली असून ठान्यामधील सर्व पोलिस स्टाफ हैरान झाला आहे. वास्तविक चारचौघात मान मुरडून टकुऱ्यात पायतान हानन्याच्या लायकीचा हा मानूस फौजदार होऊन डोसक्यावर बसला, हे आमचे धुर्धैव आहे. देव त्याला कधीही माफी करनार नाही, साहेब! हा मानमुरड्या टेबलावर बुटाचे पाय ठिवून आम्हाला म्हनतो : ‘‘निस्ते आंडी उबवायला डिपारमेंटला आले का? जा, आसपासचे बारवाले, पानटपरीवाले, हाटेलवाले, यांच्याकडून हप्ता घिऊन या!!’’

मानमुरडेसाहेबाला हल्ली चिरीमिरी नकोशी झाली असून त्याची भूक लई वाढली आहे. प्रत्येक बारवाल्याकडून दो-दोन पेट्या घेऊन ये, असे त्याने मला सांगितले. हल्ली हाटेलवाले पोलिसांना कोल्ड ड्रिंक पन फुकट पाजत नाहीत, पेट्या कुटून आनायच्या? पन हे या मानमुरडेसाहेबाला कोन सांगनार? त्याच्याविरुध्द कंपलेंट करावी म्हनून मी मा. होम्मिनिष्टरसाहेबांना बारा निनावी लेटरे लिहिली. पन काहीही उपयोग झाला नाही.

निनावी लेटरला उत्तर देने इंपॉशिबल असते, हे मलाही कळते! पन मानमुरडेसाहेबाला एकांदा तरी दट्ट्या बसंल असे वाटले होते. अजूनही गडी टेबलावर बूट ठिऊन मस्त पंखा सोडून बसला आहे. अशा परिस्थितीत काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे. मानमुरड्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला तर तो आमचा आनखीच जीव खाईल. सबब त्याची तातडीने बदली करावी, ही रिक्वेष्ट आहे. सदैव आपल्या सेवेत. 
आपला आज्ञाधारक. पो. ह. बबन फुलपगार. बक्कल नं. १२१२.
ता. क. : मानमुरडेसाहेबाविरोधात एफायार करायला सांगू नका साहेब! जाम महागात लागंल!
ब. फु.

- ढिंग टांगचे आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

ढिंग टांग - गुन्हा नोंद अनिवार्य! प्र ति मा. मु. म. रा. यांशी नामे बबन फुलपगार, म. पो. ह. बक्कल नं. १२१२, कदकाठी पाच फू. सहा इं., उमर ४२, वजन ४२ याचा कडक साल्युट विनंती विशेश.  विषय : लेटर लिहन्याचे कारन कां की, विना एफायार व पो. ठाण्यात बिगर गुन्ना नोंद वरिष्ठ पो. अधिकाऱ्यास (वहिमीस) कोर्टात हुबे करनेबाबतचे नियम शिथिल करणेविषयी. साहेब, अत्यंत कठीन परस्थितीत डायरेक आपल्याला लेटर लिहून निवेदन करत आहे. मा. होम्मिनिष्टरसाहेबांना लेटर लिहिनार होतो, कारन आमच्या डिपार्टमेंटचे बॉस तेच आहेत. पन त्यांना लेटर देन्यास बंगल्यावर गेलो असता ‘ते हल्ली हिते राहात नाहीत’ असे गेटवरल्या हवालदार मित्राने सांगितले! ‘‘कुटे भेटतील?’’ असे त्यास विचारले असता, ‘‘परवा गाडीतच झोपले होते…’’ असे उत्तर त्याने धिले!! शेवटी नाविलाजाने आपल्यालाच लेटर लिहीत आहे. कृपया राग मानू नये. साहेब, कुटंबी कंपलेंट नोंद नसताना, गुन्हा नोंद नसताना, पोलिसांच्या स्टेशन डायरीत नोंद नसताना व एफायारची कॉपी नसताना साहेबलोकांविरुद्ध दाद कुटे मागायची, हा खरा सवाल आहे. खऱ्याची दुनिव्या राहिलेलीच नसून हल्ली जो उठतो तो डायरेक कोर्टात जान्याची भाशा करु लागला आहे. कारन साहेबलोकांच्या विरोधात दाद मागने इंपॉशिबल झाले आहे. म्हनूनच पो. ठान्यात गुन्हा नोंद नसताना कोर्टात दाद मागणेची प्रकरने हल्ली वाहाडू लागली आहेत. हे सीरिअस म्याटर आहे, असे वाटते. गुन्हा घडतावेळी आपन हजर असलो तर कायद्याने तसे रिपोर्टिंग नजीकच्या पोलिस ठाण्यात करणेची गरज असते. पन आपल्या वरिष्ठांबध्दल तक्रार करायची आसंल तर ती कुटं करावी? हा सवाल आहे. उदाहरनार्थ, आमच्या पोलिस ठान्यामध्ये फौ. रावसाहेब मानमुरडे यांनी अन्यायाची परिसीमा केली असून ठान्यामधील सर्व पोलिस स्टाफ हैरान झाला आहे. वास्तविक चारचौघात मान मुरडून टकुऱ्यात पायतान हानन्याच्या लायकीचा हा मानूस फौजदार होऊन डोसक्यावर बसला, हे आमचे धुर्धैव आहे. देव त्याला कधीही माफी करनार नाही, साहेब! हा मानमुरड्या टेबलावर बुटाचे पाय ठिवून आम्हाला म्हनतो : ‘‘निस्ते आंडी उबवायला डिपारमेंटला आले का? जा, आसपासचे बारवाले, पानटपरीवाले, हाटेलवाले, यांच्याकडून हप्ता घिऊन या!!’’ मानमुरडेसाहेबाला हल्ली चिरीमिरी नकोशी झाली असून त्याची भूक लई वाढली आहे. प्रत्येक बारवाल्याकडून दो-दोन पेट्या घेऊन ये, असे त्याने मला सांगितले. हल्ली हाटेलवाले पोलिसांना कोल्ड ड्रिंक पन फुकट पाजत नाहीत, पेट्या कुटून आनायच्या? पन हे या मानमुरडेसाहेबाला कोन सांगनार? त्याच्याविरुध्द कंपलेंट करावी म्हनून मी मा. होम्मिनिष्टरसाहेबांना बारा निनावी लेटरे लिहिली. पन काहीही उपयोग झाला नाही. निनावी लेटरला उत्तर देने इंपॉशिबल असते, हे मलाही कळते! पन मानमुरडेसाहेबाला एकांदा तरी दट्ट्या बसंल असे वाटले होते. अजूनही गडी टेबलावर बूट ठिऊन मस्त पंखा सोडून बसला आहे. अशा परिस्थितीत काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे. मानमुरड्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला तर तो आमचा आनखीच जीव खाईल. सबब त्याची तातडीने बदली करावी, ही रिक्वेष्ट आहे. सदैव आपल्या सेवेत.  आपला आज्ञाधारक. पो. ह. बबन फुलपगार. बक्कल नं. १२१२. ता. क. : मानमुरडेसाहेबाविरोधात एफायार करायला सांगू नका साहेब! जाम महागात लागंल! ब. फु. - ढिंग टांगचे आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 01, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dqQ922
Read More

Wednesday, March 31, 2021

सातारा : मिलिटरी कॅन्टीन तीन दिवस राहणार बंद 

सातारा : येथील मिलिटरी कॅन्टीन एप्रिल महिन्यात एक ते तीन तारखेदरम्यान तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती व्यवस्थापक निवृत्त कमांडर राजेंद्र शिंदे यांनी दिली. कॅन्टीन एक ते तीन एप्रिल दरम्यान स्टॉक टेकिंगसाठी, दोन एप्रिल रोजी गुडफ्रायडेनिमित्त बंद राहील. दर मंगळवारी पूर्ण व सोमवारी अर्धा दिवस कॅन्टीन पूर्णतः बंद राहील.
 

कॅन्टीमध्ये चार ते दहा एप्रिल दरम्यान सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, महाड, 11 ते 17 दरम्यान कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर, महाबळेश्‍वर, 18 ते 24 दरम्यान सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, महाड, 24 ते 28 दरम्यान कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर, महाबळेश्‍वर व 29 आणि 30 रोजी वरील तारखेस येऊ न शकलेल्या कार्डधारकांनी यावे, असेही पत्रकात कळवण्यात आले आहे. 

मंत्री शिंदेंनी सोडविला सातारकरांची तहान भागवणाऱ्या कासचा प्रश्न; खासदार उदयनराजेंच्या प्रयत्नांना यश

उत्पादकांसह व्यापाऱ्यांना यंदा चिंच आंबटच; गतवर्षीच्या तुलनेत दरात मोठी घसरण

अवैध वाळूसाठ्याचा वडगावमध्ये पंचनामा; शेतकऱ्यांच्या तक्रारीची महसूलकडून दखल

ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता! अमेरिका- भारताचे मैत्रीचे नाते अतूट राहिल; नौदलाने गाण्यातून केला विश्वास व्यक्त

Edited By : Siddharth Latkar

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सातारा : मिलिटरी कॅन्टीन तीन दिवस राहणार बंद  सातारा : येथील मिलिटरी कॅन्टीन एप्रिल महिन्यात एक ते तीन तारखेदरम्यान तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती व्यवस्थापक निवृत्त कमांडर राजेंद्र शिंदे यांनी दिली. कॅन्टीन एक ते तीन एप्रिल दरम्यान स्टॉक टेकिंगसाठी, दोन एप्रिल रोजी गुडफ्रायडेनिमित्त बंद राहील. दर मंगळवारी पूर्ण व सोमवारी अर्धा दिवस कॅन्टीन पूर्णतः बंद राहील.   कॅन्टीमध्ये चार ते दहा एप्रिल दरम्यान सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, महाड, 11 ते 17 दरम्यान कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर, महाबळेश्‍वर, 18 ते 24 दरम्यान सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, महाड, 24 ते 28 दरम्यान कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर, महाबळेश्‍वर व 29 आणि 30 रोजी वरील तारखेस येऊ न शकलेल्या कार्डधारकांनी यावे, असेही पत्रकात कळवण्यात आले आहे.  मंत्री शिंदेंनी सोडविला सातारकरांची तहान भागवणाऱ्या कासचा प्रश्न; खासदार उदयनराजेंच्या प्रयत्नांना यश उत्पादकांसह व्यापाऱ्यांना यंदा चिंच आंबटच; गतवर्षीच्या तुलनेत दरात मोठी घसरण अवैध वाळूसाठ्याचा वडगावमध्ये पंचनामा; शेतकऱ्यांच्या तक्रारीची महसूलकडून दखल ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता! अमेरिका- भारताचे मैत्रीचे नाते अतूट राहिल; नौदलाने गाण्यातून केला विश्वास व्यक्त Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3mamxtx
Read More
CoronaUpdates: मराठवाड्यात कोरोनाचे ७६ बळी, औरंगाबादेतील १९ जणांचा समावेश

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनामुळे ७६ जणांच्या मृत्यूची बुधवारी (ता. ३१) नोंद झाली. त्यात नांदेडमध्ये २४, औरंगाबादेत १९, बीड ९, जालना ७, हिंगोली ६, लातूर ५, परभणी ४ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.ताडपिंपळगांव (ता. कन्नड) येथील पुरुष (वय ६५), गारखेड्यातील भारतनगरातील महिला (३७), बीड बायपास भागातील महिला (६५), फुलंब्री येथील पुरुष (३३), प्रगती कॉलनीतील पुरुष (६५), पैठण येथील पुरुष (५५), भावसिंगपूरा भागातील पुरुष (७२) उस्मानपूरा भागातील पुरुषाचा (६०) घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.श्रेयनगरातील पुरुष (७४), गजानन कॉलनीतील पुरुष (७५), खंडाळा (ता. वैजापूर) येथील पुरुषाचा ( ६७) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.
मजनू हिल भागातील पुरुष (७०), नागेश्वरवाडीतील पुरुष (८५), सिडको एन-४ मधील महिला (८३), उल्कानगरीतील महिला (६८), एकनाथनगरातील पुरुष (६२), बसैयेनगरातील पुरुष (७७), हेडगेवार रुग्णालय परिसरातील पुरुष (७९), जटवाडा भागातील महिलेचा (७०) खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोरोना बाधित होणाऱ्यांत पुरूषांची संख्या जास्त; लहान मुलांचेही प्रमाण वाढले

औरंगाबादेत वाढले १५४२ रुग्ण
जिल्ह्यात बुधवारी (ता.३१) दिवसभरात १५४२ कोरोनाबाधित आढळले. त्यात १ हजार ९० रुग्ण शहरातील तर ४५२ जण ग्रामीण भागातील आहेत. बरे झालेल्या आणखी १२२० जणांना सुटी देण्यात आली.रुग्णांची संख्या ८२ हजार ६७९ वर गेली आहे. आतापर्यंत ६५ हजार ४३८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १५ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १ हजार ६७० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, मराठवाड्यातील उर्वरित सात जिल्ह्यांत ३ हजार ४६७ रुग्णांची भर पडली. त्यात नांदेड १०७९, लातूर ६०६, जालना ५३२, परभणी ४९८, बीड ३२५, उस्मानाबाद २५३, हिंगोली जिल्ह्यातील १७४ जणांचा समावेश आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

CoronaUpdates: मराठवाड्यात कोरोनाचे ७६ बळी, औरंगाबादेतील १९ जणांचा समावेश औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनामुळे ७६ जणांच्या मृत्यूची बुधवारी (ता. ३१) नोंद झाली. त्यात नांदेडमध्ये २४, औरंगाबादेत १९, बीड ९, जालना ७, हिंगोली ६, लातूर ५, परभणी ४ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.ताडपिंपळगांव (ता. कन्नड) येथील पुरुष (वय ६५), गारखेड्यातील भारतनगरातील महिला (३७), बीड बायपास भागातील महिला (६५), फुलंब्री येथील पुरुष (३३), प्रगती कॉलनीतील पुरुष (६५), पैठण येथील पुरुष (५५), भावसिंगपूरा भागातील पुरुष (७२) उस्मानपूरा भागातील पुरुषाचा (६०) घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.श्रेयनगरातील पुरुष (७४), गजानन कॉलनीतील पुरुष (७५), खंडाळा (ता. वैजापूर) येथील पुरुषाचा ( ६७) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मजनू हिल भागातील पुरुष (७०), नागेश्वरवाडीतील पुरुष (८५), सिडको एन-४ मधील महिला (८३), उल्कानगरीतील महिला (६८), एकनाथनगरातील पुरुष (६२), बसैयेनगरातील पुरुष (७७), हेडगेवार रुग्णालय परिसरातील पुरुष (७९), जटवाडा भागातील महिलेचा (७०) खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना बाधित होणाऱ्यांत पुरूषांची संख्या जास्त; लहान मुलांचेही प्रमाण वाढले औरंगाबादेत वाढले १५४२ रुग्ण जिल्ह्यात बुधवारी (ता.३१) दिवसभरात १५४२ कोरोनाबाधित आढळले. त्यात १ हजार ९० रुग्ण शहरातील तर ४५२ जण ग्रामीण भागातील आहेत. बरे झालेल्या आणखी १२२० जणांना सुटी देण्यात आली.रुग्णांची संख्या ८२ हजार ६७९ वर गेली आहे. आतापर्यंत ६५ हजार ४३८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १५ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १ हजार ६७० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, मराठवाड्यातील उर्वरित सात जिल्ह्यांत ३ हजार ४६७ रुग्णांची भर पडली. त्यात नांदेड १०७९, लातूर ६०६, जालना ५३२, परभणी ४९८, बीड ३२५, उस्मानाबाद २५३, हिंगोली जिल्ह्यातील १७४ जणांचा समावेश आहे.   संपादन - गणेश पिटेकर     Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3uakOY7
Read More
45 वयोगटातील लोकांना लस देण्यासाठी मुंबईतील 108 कोविड लसीकरण केंद्र सज्ज

मुंबई: मुंबईत 1 एप्रिलपासून लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. या टप्प्यात 45 वयोगटातील लोकांना लस घेणे शक्य होणार आहे. या लसीकरणाच्या टप्प्यामुळे लसीकरणाचा वेग आणखी वाढण्यास मदत होणार असल्याचे मत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 

45 वयोगटातील लोकांना मुंबईतील एकूण 108 कोविड 19 लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेता येणार आहे. पालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन्ही लस उपलब्ध आहेत. पण, सर्वात जास्त साठा हा सध्या कोव्हिशिल्ड लसीचा पुरवला जात आहे. दरम्यान, पुढच्या टप्प्यासाठीही पालिकेकडे लसीच्या जवळपास साडेतीन लाख कुप्या उपलब्ध आहेत. किमान पुढील एक आठवड्यासाठी या कुप्या पुरतील आणि गरजेनुसार त्या पुन्हा मागवता येतील असे ही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा- Corona Vaccination: म्हणून आजपासून दोन शिफ्टमध्ये कोरोना लसीकरण

30 मार्चपर्यंत 11 लाख 24 हजार 958 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात तीन गटांचा समावेश आहे. फ्रंटलाइन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी ज्येष्ठ नागरिक आणि 45 वयोगटातील सहव्याधीसह जगणाऱ्या लोकांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक गटातील लोकांना प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे. 

पालिकेच्या 10 केंद्रांना 2 पाळ्यांची परवानगी

सध्या 108 केंद्र लसीकरणासाठी काम करत आहेत. त्यातील पालिकेच्या 10 केंद्रांना 2 पाळ्यांमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिथे स्टाफ सुद्धा पुरवण्यात आला आहे. पण, स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. कारण, आता कोविड 19 चे रुग्ण ही वाढत असल्याकारणाने तो ही भार त्यांच्यावर आहे. तसेच खासगी लसीकरण केंद्रांना 24 तास लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तिथे त्यांना 250 भरुन लस टोचून घेता येणार आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गर्दी झाल्यास केंद्र वाढवण्याचा विचार

लसीकरण केंद्र आणि कालावधी अशा दोन्ही गोष्टींमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, गर्दी वाढल्यास पालिकेच्या रुग्णालयांमध्ये केंद्र वाढवण्याचा विचार आहे. 

साडेतीन लाख कुप्या उपलब्ध

45 वर्षावरील सहव्याधी लाभार्थ्यांचे लसीकरण 31 मे पर्यंत कालावधीत आटोपण्याच्या बेतात पालिका होती. मात्र, मध्यंतराच्या काळात काही गर्दी वाढल्यास कालावधी देखील वाढवण्याच्या भूमिकेत पालिका आहे. सध्या साडे तीन लाख कुप्या उपलब्ध असून जरी दर दिवशी 50 हजार लोकांचे लसीकरण झाले तरी एक आठवडा पुरेल एवढा साठा पालिकेकडे आहे. यात सध्या कोव्हिशिल्ड लसीचा साठा अधिक मिळत असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai fourth phase vaccination begins today 108 centers People aged 45 and above

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

45 वयोगटातील लोकांना लस देण्यासाठी मुंबईतील 108 कोविड लसीकरण केंद्र सज्ज मुंबई: मुंबईत 1 एप्रिलपासून लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. या टप्प्यात 45 वयोगटातील लोकांना लस घेणे शक्य होणार आहे. या लसीकरणाच्या टप्प्यामुळे लसीकरणाचा वेग आणखी वाढण्यास मदत होणार असल्याचे मत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.  45 वयोगटातील लोकांना मुंबईतील एकूण 108 कोविड 19 लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेता येणार आहे. पालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन्ही लस उपलब्ध आहेत. पण, सर्वात जास्त साठा हा सध्या कोव्हिशिल्ड लसीचा पुरवला जात आहे. दरम्यान, पुढच्या टप्प्यासाठीही पालिकेकडे लसीच्या जवळपास साडेतीन लाख कुप्या उपलब्ध आहेत. किमान पुढील एक आठवड्यासाठी या कुप्या पुरतील आणि गरजेनुसार त्या पुन्हा मागवता येतील असे ही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.  हेही वाचा- Corona Vaccination: म्हणून आजपासून दोन शिफ्टमध्ये कोरोना लसीकरण 30 मार्चपर्यंत 11 लाख 24 हजार 958 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात तीन गटांचा समावेश आहे. फ्रंटलाइन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी ज्येष्ठ नागरिक आणि 45 वयोगटातील सहव्याधीसह जगणाऱ्या लोकांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक गटातील लोकांना प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे.  पालिकेच्या 10 केंद्रांना 2 पाळ्यांची परवानगी सध्या 108 केंद्र लसीकरणासाठी काम करत आहेत. त्यातील पालिकेच्या 10 केंद्रांना 2 पाळ्यांमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिथे स्टाफ सुद्धा पुरवण्यात आला आहे. पण, स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. कारण, आता कोविड 19 चे रुग्ण ही वाढत असल्याकारणाने तो ही भार त्यांच्यावर आहे. तसेच खासगी लसीकरण केंद्रांना 24 तास लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तिथे त्यांना 250 भरुन लस टोचून घेता येणार आहे.  मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. गर्दी झाल्यास केंद्र वाढवण्याचा विचार लसीकरण केंद्र आणि कालावधी अशा दोन्ही गोष्टींमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, गर्दी वाढल्यास पालिकेच्या रुग्णालयांमध्ये केंद्र वाढवण्याचा विचार आहे.  साडेतीन लाख कुप्या उपलब्ध 45 वर्षावरील सहव्याधी लाभार्थ्यांचे लसीकरण 31 मे पर्यंत कालावधीत आटोपण्याच्या बेतात पालिका होती. मात्र, मध्यंतराच्या काळात काही गर्दी वाढल्यास कालावधी देखील वाढवण्याच्या भूमिकेत पालिका आहे. सध्या साडे तीन लाख कुप्या उपलब्ध असून जरी दर दिवशी 50 हजार लोकांचे लसीकरण झाले तरी एक आठवडा पुरेल एवढा साठा पालिकेकडे आहे. यात सध्या कोव्हिशिल्ड लसीचा साठा अधिक मिळत असल्याचे काकाणी यांनी सांगितले. ------------------------------------- (संपादन- पूजा विचारे) Mumbai fourth phase vaccination begins today 108 centers People aged 45 and above Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3djNkjc
Read More
Fruits For High BP: उन्हाळ्यात हाई ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी 'ही' फळे खाणे फायदेशीर

औरंगाबाद: सध्या सगळीकडे प्रचंड उन्हाळा जाणवतोय. मोठ्य प्रमाणात उष्णता निर्माण होत आहे. अशात प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. तसेच आहारावरही लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्यांनी तर विशेष काळजी घेतली पाहिजे. जर बीपी जास्त असेल तर खाण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. या कडाक्याच्या उन्हात कोणती फळे आरोग्यासाठी चांगली आहेत आणि जी हाय ब्लड प्रेशर प्रमाणात ठेवण्यास मदत करतील त्यांबद्दल जाणून घेऊया.

१. टरबूज-
यातून मोठ्या प्रमाणात कॅलरी मिळतात. हे खायलाही गोड आणि ताजे असते. याचे सॅलेड, ज्यूसच्या स्वरूपात आहारात समावेश करता येईल. हे एक परिपुर्ण फळ आहे. या फळात जीवनसत्त्वे सी आणि ए, पोटॅशियम, अमीनो ऍसिडस्, लाइकोपीन, सोडियम आणि अँटी ऑक्सिडंट्स देखील आहे, जे शरीराला हाय ब्लड प्रेशर विरूद्ध लढण्यास मदत करतात.

Foods For Upset Stomach : पोटाच्या समस्येमुळे हैराण आहात? मग घाबरु नका, 

२. कीवी
यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि खनिजे असतात. जे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करत असतात. या फळाच्या सेवनाने प्रतिकारक्षमताही वाढते. तसेच हे त्वचेसाठीही चांगलं फळ मानलं जातं.

३. आंबा-
हे फळ सर्वांच्या आवडीचं गोड फळ आहे. हाय ब्लड प्रेशरवर हे फळ चांगलंच गुणकारी आहे. आंबा फायबर आणि बीटा कॅरोटीनचा मोठा स्त्रोत आहे. हे दोन्हीही हाय ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करत असतात.

४. केळी-
एफडीएच्या नुसार पोटॅशियमयुक्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असणारा आहार हाय ब्लड प्रेशर, हृदयासंबंधी आजार आणि स्ट्रोकपासून चांगला बचाव करते. केळींमुळे पचनसंस्थाही चांगली चालते. केळीदेखील व्हिटॅमीन सी आणि फायबरचा मोठा स्त्रोत आहे.

Face Swelling : सकाळी तुमचा चेहरा सुजलेला दिसतोय? मग, त्याची कारणे आणि उपाय...

स्ट्रॉबेरी-
यात अँथोसॅनिन (अँटी-ऑक्सिडेंट कंपाऊंड), व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

 

(ही बातमी केवळ सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या) 

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Fruits For High BP: उन्हाळ्यात हाई ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी 'ही' फळे खाणे फायदेशीर औरंगाबाद: सध्या सगळीकडे प्रचंड उन्हाळा जाणवतोय. मोठ्य प्रमाणात उष्णता निर्माण होत आहे. अशात प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. तसेच आहारावरही लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्यांनी तर विशेष काळजी घेतली पाहिजे. जर बीपी जास्त असेल तर खाण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. या कडाक्याच्या उन्हात कोणती फळे आरोग्यासाठी चांगली आहेत आणि जी हाय ब्लड प्रेशर प्रमाणात ठेवण्यास मदत करतील त्यांबद्दल जाणून घेऊया. १. टरबूज- यातून मोठ्या प्रमाणात कॅलरी मिळतात. हे खायलाही गोड आणि ताजे असते. याचे सॅलेड, ज्यूसच्या स्वरूपात आहारात समावेश करता येईल. हे एक परिपुर्ण फळ आहे. या फळात जीवनसत्त्वे सी आणि ए, पोटॅशियम, अमीनो ऍसिडस्, लाइकोपीन, सोडियम आणि अँटी ऑक्सिडंट्स देखील आहे, जे शरीराला हाय ब्लड प्रेशर विरूद्ध लढण्यास मदत करतात. Foods For Upset Stomach : पोटाच्या समस्येमुळे हैराण आहात? मग घाबरु नका,  २. कीवी यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि खनिजे असतात. जे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करत असतात. या फळाच्या सेवनाने प्रतिकारक्षमताही वाढते. तसेच हे त्वचेसाठीही चांगलं फळ मानलं जातं. ३. आंबा- हे फळ सर्वांच्या आवडीचं गोड फळ आहे. हाय ब्लड प्रेशरवर हे फळ चांगलंच गुणकारी आहे. आंबा फायबर आणि बीटा कॅरोटीनचा मोठा स्त्रोत आहे. हे दोन्हीही हाय ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करत असतात. ४. केळी- एफडीएच्या नुसार पोटॅशियमयुक्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असणारा आहार हाय ब्लड प्रेशर, हृदयासंबंधी आजार आणि स्ट्रोकपासून चांगला बचाव करते. केळींमुळे पचनसंस्थाही चांगली चालते. केळीदेखील व्हिटॅमीन सी आणि फायबरचा मोठा स्त्रोत आहे. Face Swelling : सकाळी तुमचा चेहरा सुजलेला दिसतोय? मग, त्याची कारणे आणि उपाय... स्ट्रॉबेरी- यात अँथोसॅनिन (अँटी-ऑक्सिडेंट कंपाऊंड), व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.   (ही बातमी केवळ सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या)    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dqIHUn
Read More
Gharelu Nuskhe:आपल्या बोटाची त्वचा निघत असेल तर, वापरा या घरगुती टिप्स

कोल्हापूर : बर्‍याच वेळा, हाताच्या बोटांच्या टोकांनी नखेच्या सभोवतालची त्वचा विरघळली जाऊ शकते. हे केवळ आपल्या हातांच्या सौंदर्यावरच परिणाम करत नाही तर ती अतिशय वेदनादायक स्थिती देखील आहे.जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत लोक या समस्येकडे लक्ष देत नाहीत.परंतु या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने हे अचानक इतके वाढते की वेदना आणि पुरळांमुळे काम करण्यास अडचण येते.बरेच लोक दातांनी नखेभोवती त्वचा कट करतात. परंतु यामुळे ही समस्या आणखीनच वाढते. रक्त बाहेर येते आणि सूज येते. अशा परिस्थितीत आपण काही घरगुती उपचारांचा अवलंब करुन या समस्येपासून स्वत: ला मुक्त करू शकता. तर आज आम्ही आपल्याला या समस्येचे निराकरण करण्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स सांगणार आहोत.

कोरड्या त्वचेवर केळीसह उपचार करा.

फायदा- केळीमध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट त्वचेला खोल ओलावा देतात आणि कोरडेपणा दूर करतात. आपण ही पेस्ट आपल्या हातात देखील लावू शकता. हे दाहक-विरोधी देखील आहे, जे दाह कमी करते.

साहित्य

1 लहान चमचे केळीची पेस्ट
1 चमचे दूध

पद्धत

एका भांड्यात केळीची पेस्ट आणि दूध मिसळा.
आता हे मिश्रण नखांच्या जवळ स्क्रब केलेल्या कोरड्या त्वचेवर लावा.

5 मिनिटांनंतर हात धुवा.
दररोज असे केल्याने त्वचा मऊ होईल आणि त्वचेची कोरडेपणा देखील दूर होईल.

कोरड्या त्वचेवर दूध लावल्यास फायदा होईल-
फायदे- दुधात असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे त्वचा मऊ, गुळगुळीत आणि चमकणारी बनते आणि त्वचेचा काळेपणा दूर होतो.तसेच, अँटी-बॅक्टेरियामुळे, ते त्वचेवर कोणत्याही प्रकारचे संसर्ग होऊ देत नाही.

साहित्य

१ वाटी कच्चे दूध
1 चमचे गुलाब पाणी

पद्धत

प्रथम एका भांड्यात दूध घ्या आणि नंतर त्यात गुलाब पाणी घाला.
आता या मिश्रणात बोट बुडवा.
यानंतर टॉवेलने हात पुसून घ्या.
दिवसातून २-. वेळा हे करा.
असे केल्याने आपल्याला 2 दिवसांत या समस्येपासून आराम मिळेल.

Honey सोबत करा हाताच्या त्वचेची काळजी 

फायदा - मध त्वचेसाठी सर्वोत्तम मॉश्चरायझर आहे. यासह आपण कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपचार घेऊ शकता. मध  वाहणारे रक्त देखील थांबवतो .मध हा अॅटीसेफ्टीक आहे. 
साहित्य

1 चमचे मध

पद्धत

नखा जवळ उकललेल्या स्किनवर मध लावा.
५ मिनिटे मध लावून  सोडा.
मग पाण्याने बोटांनी पुसून टाका.
असे केल्याने तुम्हाला लवकरच आराम मिळेल.

 एलोवेरा जेल लावण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या-
फायदा- हवामान काहीही असो, त्वचेला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. अशातच, एलोवेरा जेल  जेल  लावून त्वचा हायड्रेटेड ठेवू शकता.

साहित्य

एलोवेरा जेल 

सामग्री 

कोरफड वनस्पती पासून कोरफडची  पाने फोडून त्यातून जेल काढा.
हे जेल फ्रीजमध्ये ठेवा .
यानंतर, आपण आपल्या बोटांवर कोल्ड एलोवेरा जेल लावा.
दिवसातून 2 वेळा हे करा आणि रात्री एलोवेरा जेल  वापरुन झोपा.
असे केल्याने आपल्याला 1 दिवसाच्या आत आराम मिळेल.

व्हिटॅमिन ई तेलाचे फायदे जाणून घ्या-
फायदा- व्हिटॅमिन-ई तेल त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही. विशेषतः जर त्वचा कोरडी असेल तर आपण व्हिटॅमिन-ई तेल वापरणे आवश्यक आहे.

साहित्य

1 व्हिटॅमिन-ई कॅप्सूल
1 चमचे नारळ तेल

पद्धत

एका भांड्यात नारळ तेल आणि व्हिटॅमिन-ई तेल मिसळा.
नखांच्या सभोवताल कोरड्या त्वचेवर मिश्रण लावा.
हे मिश्रण बोटांवर रात्रभर सोडा.
सकाळपर्यंत आपल्याला या समस्येपासून मुक्तता मिळेल.

बोटाची त्वचा काढून टाकण्याची कारणे कोणती-
जर हाताची पद्धतशीर स्वच्छता नाही केली तर त्‍वचा ड्राई होते. यामुळे त्वचा उकलत जाते.
२. जर आपल्याला नखे ​​चघळण्याची किंवा चावण्याची सवय असेल तर ते आपल्या नख आणि आसपासच्या त्वचेला नुकसान करते.
३ जर आपले हात  कायम ओले असतील तर त्वचा कोरडी होते
४जर तुमची त्वचा नैसर्गिकरित्या कोरडी असेल तर तुमच्या हाताच्या नखांच्या आसपासची त्वचा देखील कोरडी असू शकते.

डिस्क्लेमर :ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Gharelu Nuskhe:आपल्या बोटाची त्वचा निघत असेल तर, वापरा या घरगुती टिप्स कोल्हापूर : बर्‍याच वेळा, हाताच्या बोटांच्या टोकांनी नखेच्या सभोवतालची त्वचा विरघळली जाऊ शकते. हे केवळ आपल्या हातांच्या सौंदर्यावरच परिणाम करत नाही तर ती अतिशय वेदनादायक स्थिती देखील आहे.जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत लोक या समस्येकडे लक्ष देत नाहीत.परंतु या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने हे अचानक इतके वाढते की वेदना आणि पुरळांमुळे काम करण्यास अडचण येते.बरेच लोक दातांनी नखेभोवती त्वचा कट करतात. परंतु यामुळे ही समस्या आणखीनच वाढते. रक्त बाहेर येते आणि सूज येते. अशा परिस्थितीत आपण काही घरगुती उपचारांचा अवलंब करुन या समस्येपासून स्वत: ला मुक्त करू शकता. तर आज आम्ही आपल्याला या समस्येचे निराकरण करण्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स सांगणार आहोत. कोरड्या त्वचेवर केळीसह उपचार करा. फायदा- केळीमध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट त्वचेला खोल ओलावा देतात आणि कोरडेपणा दूर करतात. आपण ही पेस्ट आपल्या हातात देखील लावू शकता. हे दाहक-विरोधी देखील आहे, जे दाह कमी करते. साहित्य 1 लहान चमचे केळीची पेस्ट 1 चमचे दूध पद्धत एका भांड्यात केळीची पेस्ट आणि दूध मिसळा. आता हे मिश्रण नखांच्या जवळ स्क्रब केलेल्या कोरड्या त्वचेवर लावा. 5 मिनिटांनंतर हात धुवा. दररोज असे केल्याने त्वचा मऊ होईल आणि त्वचेची कोरडेपणा देखील दूर होईल. कोरड्या त्वचेवर दूध लावल्यास फायदा होईल- फायदे- दुधात असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे त्वचा मऊ, गुळगुळीत आणि चमकणारी बनते आणि त्वचेचा काळेपणा दूर होतो.तसेच, अँटी-बॅक्टेरियामुळे, ते त्वचेवर कोणत्याही प्रकारचे संसर्ग होऊ देत नाही. साहित्य १ वाटी कच्चे दूध 1 चमचे गुलाब पाणी पद्धत प्रथम एका भांड्यात दूध घ्या आणि नंतर त्यात गुलाब पाणी घाला. आता या मिश्रणात बोट बुडवा. यानंतर टॉवेलने हात पुसून घ्या. दिवसातून २-. वेळा हे करा. असे केल्याने आपल्याला 2 दिवसांत या समस्येपासून आराम मिळेल. Honey सोबत करा हाताच्या त्वचेची काळजी  फायदा - मध त्वचेसाठी सर्वोत्तम मॉश्चरायझर आहे. यासह आपण कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपचार घेऊ शकता. मध  वाहणारे रक्त देखील थांबवतो .मध हा अॅटीसेफ्टीक आहे.  साहित्य 1 चमचे मध पद्धत नखा जवळ उकललेल्या स्किनवर मध लावा. ५ मिनिटे मध लावून  सोडा. मग पाण्याने बोटांनी पुसून टाका. असे केल्याने तुम्हाला लवकरच आराम मिळेल.  एलोवेरा जेल लावण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या- फायदा- हवामान काहीही असो, त्वचेला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. अशातच, एलोवेरा जेल  जेल  लावून त्वचा हायड्रेटेड ठेवू शकता. साहित्य एलोवेरा जेल  सामग्री  कोरफड वनस्पती पासून कोरफडची  पाने फोडून त्यातून जेल काढा. हे जेल फ्रीजमध्ये ठेवा . यानंतर, आपण आपल्या बोटांवर कोल्ड एलोवेरा जेल लावा. दिवसातून 2 वेळा हे करा आणि रात्री एलोवेरा जेल  वापरुन झोपा. असे केल्याने आपल्याला 1 दिवसाच्या आत आराम मिळेल. व्हिटॅमिन ई तेलाचे फायदे जाणून घ्या- फायदा- व्हिटॅमिन-ई तेल त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही. विशेषतः जर त्वचा कोरडी असेल तर आपण व्हिटॅमिन-ई तेल वापरणे आवश्यक आहे. साहित्य 1 व्हिटॅमिन-ई कॅप्सूल 1 चमचे नारळ तेल पद्धत एका भांड्यात नारळ तेल आणि व्हिटॅमिन-ई तेल मिसळा. नखांच्या सभोवताल कोरड्या त्वचेवर मिश्रण लावा. हे मिश्रण बोटांवर रात्रभर सोडा. सकाळपर्यंत आपल्याला या समस्येपासून मुक्तता मिळेल. बोटाची त्वचा काढून टाकण्याची कारणे कोणती- जर हाताची पद्धतशीर स्वच्छता नाही केली तर त्‍वचा ड्राई होते. यामुळे त्वचा उकलत जाते. २. जर आपल्याला नखे ​​चघळण्याची किंवा चावण्याची सवय असेल तर ते आपल्या नख आणि आसपासच्या त्वचेला नुकसान करते. ३ जर आपले हात  कायम ओले असतील तर त्वचा कोरडी होते ४जर तुमची त्वचा नैसर्गिकरित्या कोरडी असेल तर तुमच्या हाताच्या नखांच्या आसपासची त्वचा देखील कोरडी असू शकते. डिस्क्लेमर :ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3fCgiOd
Read More
'ही' स्मार्ट घड्याळं घालून लुटू शकता पोहण्याचा आनंद; जाणून घ्या किंमत आणि भन्नाट फिचर्स..

सातारा : सध्या बरीच स्मार्ट घड्याळे बाजारात उपलब्ध आहेत, जी तुमच्या आरोग्यावर आणि दैनंदिन कामांवर सहज नजर ठेवू शकतात. ही स्मार्ट घड्याळे आपल्या फोनशी देखील कनेक्ट होतात, त्याचबरोबर आपण कॉल आणि गाण्यांचा देखील आनंद यातून घेऊ शकता. याला टच स्क्रीन प्रदान केली आहे, जी आपल्याला बरीच उत्कृष्ट वैशिष्ट्ये वापरण्यास मदत करते. आज आपण अशाच काही स्मार्ट घड्याळांविषयी सांगणार आहात, जी कमी खर्चात बाजारात उपलब्ध आहेत.

boAt Storm 

बोट स्टॉर्म एक उत्तम स्मार्ट घड्याळ आहे, ज्याची किंमत सुमारे 2500 रुपये आहे. या घड्याळामध्ये भन्नाट फिचर्स असून आपल्या दैनंदिन जीवनात याचा अधिक उपयोग होणार आहे. दररोजच्या कार्याचा मागोवा घेण्यासाठी 9 खेळाच्या पद्धती यात समाविष्ट केल्या आहेत. आपण यावरून फोन कॉल, सूचना, मजकूर, गजर आणि रिमाइंडर मॅनेज व्यवस्थापित करू शकता. हे स्मार्ट घड्याळ तुमची झोप, हृदयाची गती, रक्तातील ऑक्सिजनाच्या पातळीचे परीक्षण करते. हे घड्याळ वॉटरप्रूफ असून ती पोहताना देखील वापरु शकता.

WhatsApp मध्ये या वर्षी येतायत आणखी दमदार फिचर्स, जाणून घ्या सविस्तर

Amazefit Bip S

अमेजफिटच्या या स्मार्ट घड्याळाची किंमत सुमारे 4000 रुपये इतकी आहे. आरोग्य, दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी यात 1.28 इंचाचा कलर डिस्प्ले बसविण्यात आला आहे, शिवाय यात 10 स्पोर्ट्स मोड देखील बसविण्यात आले आहेत. या घड्याळाचा बॅटरी बॅकअप जबरदस्त असून एकदा बॅटरी चार्ज केली की, 15 दिवस  बॅटरी चार्ज केली नाही, तर चालू शकते.

ब्लूटूथ स्पिकर्स घ्यायचा म्हणताय? मग हे आहेत काही टॉप रेटेड वॉटर प्रूफ स्पिकर्स; जाणून घ्या

Noise ColorFit Pro 2

नॉईज कलरफिटची स्मार्ट घड्याळ लोकांना खूप आवडली आहे. त्याची किंमत सुमारे 2999 रुपये असून या घड्याळात 1.3 इंचाची टचस्क्रीन बसवली आहे. यात आरोग्य आणि दैनंदिन क्रियाकलाप ट्रॅक करण्यासाठी 9 पद्धती वापरल्या आहेत. याद्वारे आपण आपले फोन कॉल, संदेश, सूचना आणि संगीत देखील नियंत्रित करू शकता. या स्मार्ट घड्याळात आपले धावणे, योग तसेच हृदय गती शोधणे शक्य असून ही वॉटरप्रूफ स्मार्ट घड्याळ आहे.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

'ही' स्मार्ट घड्याळं घालून लुटू शकता पोहण्याचा आनंद; जाणून घ्या किंमत आणि भन्नाट फिचर्स.. सातारा : सध्या बरीच स्मार्ट घड्याळे बाजारात उपलब्ध आहेत, जी तुमच्या आरोग्यावर आणि दैनंदिन कामांवर सहज नजर ठेवू शकतात. ही स्मार्ट घड्याळे आपल्या फोनशी देखील कनेक्ट होतात, त्याचबरोबर आपण कॉल आणि गाण्यांचा देखील आनंद यातून घेऊ शकता. याला टच स्क्रीन प्रदान केली आहे, जी आपल्याला बरीच उत्कृष्ट वैशिष्ट्ये वापरण्यास मदत करते. आज आपण अशाच काही स्मार्ट घड्याळांविषयी सांगणार आहात, जी कमी खर्चात बाजारात उपलब्ध आहेत. boAt Storm  बोट स्टॉर्म एक उत्तम स्मार्ट घड्याळ आहे, ज्याची किंमत सुमारे 2500 रुपये आहे. या घड्याळामध्ये भन्नाट फिचर्स असून आपल्या दैनंदिन जीवनात याचा अधिक उपयोग होणार आहे. दररोजच्या कार्याचा मागोवा घेण्यासाठी 9 खेळाच्या पद्धती यात समाविष्ट केल्या आहेत. आपण यावरून फोन कॉल, सूचना, मजकूर, गजर आणि रिमाइंडर मॅनेज व्यवस्थापित करू शकता. हे स्मार्ट घड्याळ तुमची झोप, हृदयाची गती, रक्तातील ऑक्सिजनाच्या पातळीचे परीक्षण करते. हे घड्याळ वॉटरप्रूफ असून ती पोहताना देखील वापरु शकता. WhatsApp मध्ये या वर्षी येतायत आणखी दमदार फिचर्स, जाणून घ्या सविस्तर Amazefit Bip S अमेजफिटच्या या स्मार्ट घड्याळाची किंमत सुमारे 4000 रुपये इतकी आहे. आरोग्य, दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी यात 1.28 इंचाचा कलर डिस्प्ले बसविण्यात आला आहे, शिवाय यात 10 स्पोर्ट्स मोड देखील बसविण्यात आले आहेत. या घड्याळाचा बॅटरी बॅकअप जबरदस्त असून एकदा बॅटरी चार्ज केली की, 15 दिवस  बॅटरी चार्ज केली नाही, तर चालू शकते. ब्लूटूथ स्पिकर्स घ्यायचा म्हणताय? मग हे आहेत काही टॉप रेटेड वॉटर प्रूफ स्पिकर्स; जाणून घ्या Noise ColorFit Pro 2 नॉईज कलरफिटची स्मार्ट घड्याळ लोकांना खूप आवडली आहे. त्याची किंमत सुमारे 2999 रुपये असून या घड्याळात 1.3 इंचाची टचस्क्रीन बसवली आहे. यात आरोग्य आणि दैनंदिन क्रियाकलाप ट्रॅक करण्यासाठी 9 पद्धती वापरल्या आहेत. याद्वारे आपण आपले फोन कॉल, संदेश, सूचना आणि संगीत देखील नियंत्रित करू शकता. या स्मार्ट घड्याळात आपले धावणे, योग तसेच हृदय गती शोधणे शक्य असून ही वॉटरप्रूफ स्मार्ट घड्याळ आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3uaZguj
Read More
सातारा : शहरासह ग्रामीण भागात कोविड लशीचा तुटवडा

सातारा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कोविडची दोन प्रकारची लस उपलब्ध केली आहे. त्यामध्ये कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिनचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने लशीचे तब्बल पावणेपाच लाख डोसची मागणी शासनाकडे केली होती. प्रत्यक्षात जिल्ह्याला एक लाख 84 हजार डोस उपलब्ध झालेत. त्यामुळे ग्रामीण आरोग्य केंद्रात लशीचा तुटवडा जाणवू लागला आहे. येत्या दाेन दिवसांत शासनाकडून लस उपलब्ध हाेईल अशी माहिती आराेग्य विभागातून देण्यात आली. 
 
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. दररोज कमी- जास्त प्रमाणात बाधित आढळू लागल्याने जिल्हा प्रशासनाने कोविड लसीकरणावर व चाचण्यांवर विशेष भर दिला आहे. शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस मोफत मिळत आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी किंवा प्रत्यक्ष लसीकरणाच्या ठिकाणी आधार कार्ड दाखवून 60 वर्षांपुढील ज्येष्ठांना मोफत लसीकरण केले जात आहे. इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालय, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. त्यामध्ये कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्‍सिन अशा दोन लशींचा समावेश आहे.
 
जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पावणेपाच लाख डोसची मागणी केली होती. त्यापैकी आतापर्यंत केवळ एक लाख 84 हजार डोसच उपलब्ध झालेत. पुरेशी लस उपलब्ध नसल्याने अनेकदा नागरिकांना लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊनही लस मिळत नाही. लशीचा तुटवडा जाणवू लागल्याने अनेकांचे हेलपाटे होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.
 
उर्वरित लस ही लवकरच उपलब्ध होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. किती प्रमाणात उपलब्ध होणार याचा आकडा मात्र, प्रत्यक्ष लशीचे डोस उपलब्ध झाल्यावरच समजणार आहे. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यांना आपल्याला केंद्रावर गेल्यावर लस मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. किमान मागणी केलेली लस तरी वेळेत उपलब्ध करावी, अशी अपेक्षा आरोग्य विभागाकडून व्यक्त होत आहे. 

कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे पळपुट्या; सभापती स्मिता हुलवानांचे टीकास्त्र

रासपचे संस्थापक, माजी मंत्री महादेव जानकर यांना मातृशोक

माणमधील गावागावांत कोरोनाचा शिरकाव; तालुक्‍यात 96 पैकी 46 गावांमध्ये बाधित

Edited By : Siddharth Latkar

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सातारा : शहरासह ग्रामीण भागात कोविड लशीचा तुटवडा सातारा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कोविडची दोन प्रकारची लस उपलब्ध केली आहे. त्यामध्ये कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिनचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने लशीचे तब्बल पावणेपाच लाख डोसची मागणी शासनाकडे केली होती. प्रत्यक्षात जिल्ह्याला एक लाख 84 हजार डोस उपलब्ध झालेत. त्यामुळे ग्रामीण आरोग्य केंद्रात लशीचा तुटवडा जाणवू लागला आहे. येत्या दाेन दिवसांत शासनाकडून लस उपलब्ध हाेईल अशी माहिती आराेग्य विभागातून देण्यात आली.    जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. दररोज कमी- जास्त प्रमाणात बाधित आढळू लागल्याने जिल्हा प्रशासनाने कोविड लसीकरणावर व चाचण्यांवर विशेष भर दिला आहे. शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस मोफत मिळत आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी किंवा प्रत्यक्ष लसीकरणाच्या ठिकाणी आधार कार्ड दाखवून 60 वर्षांपुढील ज्येष्ठांना मोफत लसीकरण केले जात आहे. इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालय, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. त्यामध्ये कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्‍सिन अशा दोन लशींचा समावेश आहे.   जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पावणेपाच लाख डोसची मागणी केली होती. त्यापैकी आतापर्यंत केवळ एक लाख 84 हजार डोसच उपलब्ध झालेत. पुरेशी लस उपलब्ध नसल्याने अनेकदा नागरिकांना लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊनही लस मिळत नाही. लशीचा तुटवडा जाणवू लागल्याने अनेकांचे हेलपाटे होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.   उर्वरित लस ही लवकरच उपलब्ध होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. किती प्रमाणात उपलब्ध होणार याचा आकडा मात्र, प्रत्यक्ष लशीचे डोस उपलब्ध झाल्यावरच समजणार आहे. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यांना आपल्याला केंद्रावर गेल्यावर लस मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. किमान मागणी केलेली लस तरी वेळेत उपलब्ध करावी, अशी अपेक्षा आरोग्य विभागाकडून व्यक्त होत आहे.  कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे पळपुट्या; सभापती स्मिता हुलवानांचे टीकास्त्र रासपचे संस्थापक, माजी मंत्री महादेव जानकर यांना मातृशोक माणमधील गावागावांत कोरोनाचा शिरकाव; तालुक्‍यात 96 पैकी 46 गावांमध्ये बाधित Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sSJHYh
Read More
अनेक आजारांवरील रामबाण उपाय म्हणजे पांढरा कांदा, वाचा आश्चर्यकारक फायदे

नागपूर : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कांदा महत्वाची भूमिका बजावतो. तसेच तो शरीरासाठी लाभदायक देखील असतो. संशोधनानुसार पांढऱ्या कांद्यामध्ये जीवनसत्व क, फ्लेवोनोइड्स आणि फाइटोन्यूट्रिएंट्स असतात. याशिवाय फायबर, फोलिक अॅसिड, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरिया असतात. त्यामुळे इतर भाज्यांच्या तुलनेत कांदा हा शरीरारासाठी अधिक लाभदायक असते. तसेच अनेक आजार होण्याचा धोका देखील कमी असतो.

कँसरवर गुणाकारी -
पांढऱ्या कांद्यामध्ये सल्फर आणि फ्लेवोनॉइड अँटीऑख्सीडेंट गुण आहेत. त्यामुळे कँसरसोबत लढण्याची क्षणता वाढते. यामध्ये फाइसेटिन आणि क्वेरसेटिन हे गुण असतात. त्यामुळे ट्युमर वाढण्याची शक्यता मंदावते.

हेही वाचा - क्या बात है! आता बॉम्ब निकामी करणार स्वदेशी ‘वॉटरजेट डीसरप्टर'; DRDO चे संशोधक...

पचनसंस्थेमध्ये सुधारते -
पचनासंबंधी आजारापासून सुटका करायची असेल तर पांढरा कांद्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. यामध्ये फायबर आणि प्रीबायोटिक्सचे गुण असतात. त्यामुळे ते पोटासाठी हेल्दी असतात. यामध्ये प्रीबायोटिक्स सारखे अनेक तत्व असतात त्यामुळे आपल्या आतड्यामधील चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होण्यास मदत होते.

रक्तातील साखर संतुलित करण्यास मदत -
रक्तातील साखर संतुलित करण्याचे काम पांढरा कांदा करत असतो. कारण यामध्ये क्रोमिअम आणि सल्फर असते. त्यामुळे साखर आणि साखरयुक्त पदार्थांचे संतुलन राखण्यासाठी कांदा मदत करतो. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने पांढऱ्या कांद्याचे नियमित सेवन करावे.

हेही वाचा - नागपुरात काँग्रेस शहराध्यक्ष बदलणार? राजकीय वर्तुळात...

हाडे मजबूत -
वाढत्या वयानुसार हाडे देखील कमजोर होत आहे. हाडांना मजबूत करण्यासाठी कांद्याचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच तणाव कमी करण्यासाठी देखील कांदा महत्वाची भूमिका बजावतो.

रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत -
पांढऱ्या कांद्यामध्ये सेलिनियम असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी असलेल्या भाज्यांमध्ये कांदा सर्वाधिक चांगला आहे. तसेच अॅलर्जीपासून देखील सुटका होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

अनेक आजारांवरील रामबाण उपाय म्हणजे पांढरा कांदा, वाचा आश्चर्यकारक फायदे नागपूर : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कांदा महत्वाची भूमिका बजावतो. तसेच तो शरीरासाठी लाभदायक देखील असतो. संशोधनानुसार पांढऱ्या कांद्यामध्ये जीवनसत्व क, फ्लेवोनोइड्स आणि फाइटोन्यूट्रिएंट्स असतात. याशिवाय फायबर, फोलिक अॅसिड, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरिया असतात. त्यामुळे इतर भाज्यांच्या तुलनेत कांदा हा शरीरारासाठी अधिक लाभदायक असते. तसेच अनेक आजार होण्याचा धोका देखील कमी असतो. कँसरवर गुणाकारी - पांढऱ्या कांद्यामध्ये सल्फर आणि फ्लेवोनॉइड अँटीऑख्सीडेंट गुण आहेत. त्यामुळे कँसरसोबत लढण्याची क्षणता वाढते. यामध्ये फाइसेटिन आणि क्वेरसेटिन हे गुण असतात. त्यामुळे ट्युमर वाढण्याची शक्यता मंदावते. हेही वाचा - क्या बात है! आता बॉम्ब निकामी करणार स्वदेशी ‘वॉटरजेट डीसरप्टर'; DRDO चे संशोधक... पचनसंस्थेमध्ये सुधारते - पचनासंबंधी आजारापासून सुटका करायची असेल तर पांढरा कांद्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. यामध्ये फायबर आणि प्रीबायोटिक्सचे गुण असतात. त्यामुळे ते पोटासाठी हेल्दी असतात. यामध्ये प्रीबायोटिक्स सारखे अनेक तत्व असतात त्यामुळे आपल्या आतड्यामधील चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होण्यास मदत होते. रक्तातील साखर संतुलित करण्यास मदत - रक्तातील साखर संतुलित करण्याचे काम पांढरा कांदा करत असतो. कारण यामध्ये क्रोमिअम आणि सल्फर असते. त्यामुळे साखर आणि साखरयुक्त पदार्थांचे संतुलन राखण्यासाठी कांदा मदत करतो. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने पांढऱ्या कांद्याचे नियमित सेवन करावे. हेही वाचा - नागपुरात काँग्रेस शहराध्यक्ष बदलणार? राजकीय वर्तुळात... हाडे मजबूत - वाढत्या वयानुसार हाडे देखील कमजोर होत आहे. हाडांना मजबूत करण्यासाठी कांद्याचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच तणाव कमी करण्यासाठी देखील कांदा महत्वाची भूमिका बजावतो. रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत - पांढऱ्या कांद्यामध्ये सेलिनियम असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी असलेल्या भाज्यांमध्ये कांदा सर्वाधिक चांगला आहे. तसेच अॅलर्जीपासून देखील सुटका होते. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3m7JQUW
Read More
आता 'स्मार्ट टिव्ही' खरेदी करण्याची काही गरज नाही; आपल्या साध्या टिव्हीलाच बनवा 'Smart Tv'

सातारा : आजकाल OTT प्लॅटफॉर्मच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे 'स्मार्ट टीव्ही' ही लोकांची पहिली पसंती बनली आहे. टीव्हीवर मालिका किंवा चित्रपट पाहण्याऐवजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोक मालिका, वेब मालिका आणि चित्रपट पाहतात. अशा परिस्थितीत या सेवांचा आनंद घेण्यासाठी आपल्याकडे स्मार्ट टीव्ही असणे आवश्यक आहे. तथापि, आपण फोनवर देखील पाहू शकता. पण, टीव्हीवर पाहण्याची वेगळीच मज्जा आहे. मात्र, आता आपल्याकडे स्मार्ट टीव्ही नसल्यास काळजी करण्याची गरज नाही. कारण, आम्ही केलेल्या वर्णननुसार, आपण आपला सामान्य टीव्ही स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकता. चला तर मग, कसे ते जाणून घेऊयात..

HDMI केबलचा वापर करा..

आपण HDMI केबलचा वापर करुन आपला टीव्ही सहज स्मार्ट टीव्ही बनवू शकता. यासाठी, आपण आपला लॅपटॉप एचडीएमआय केबलसह कनेक्ट करू शकता आणि आपला टीव्ही मॉनिटर म्हणून वापरू शकता. आता या टीव्हीवर आपण आपले आवडते शो आणि चित्रपट देखील पाहू शकता.

WhatsApp मध्ये या वर्षी येतायत आणखी दमदार फिचर्स, जाणून घ्या सविस्तर

प्ले स्टेशन आणि एक्स बॉक्स

आपण इच्छित असल्यास, प्ले स्टेशन आणि एक्स बॉक्सच्या मदतीने आपण आपला टीव्ही स्मार्ट देखील बनवू शकता. या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मनोरंजन विभागाच्या मदतीने आपण ऑनलाइन सामग्री प्रवाहित करू शकता.

Android टीव्ही बॉक्स

आपल्यासाठी अँड्रॉइड टीव्ही बॉक्स देखील एक चांगला पर्याय आहे. यासह आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर Google Play आणि इतर Google सेवा वापरू शकता.

ब्लूटूथ स्पिकर्स घ्यायचा म्हणताय? मग हे आहेत काही टॉप रेटेड वॉटर प्रूफ स्पिकर्स; जाणून घ्या

एअरटेल टीव्ही

एअरटेल टीव्हीच्या सहाय्याने युट्यूब, Amazon प्राइम सारख्या केबल टीव्ही व इंटरनेट आधारित सेवा, नेटफ्लिक्स सारख्या स्ट्रीमिंग सेवेचा उपयोग वापरकर्ते घेऊ शकतात. एअरटेल टीव्ही क्रोमकास्ट समर्थनासह येतो, जेणेकरून आपण थेट टीव्ही रेकॉर्ड देखील करू शकता.

डिजिटल मीडिया प्लेयर

काही डोंगल्सच्या मदतीने आपण आपला सामान्य टीव्ही स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकता. ते यूएसबी फ्लॅश ड्राइव्हसारखे दिसतात. परंतु, ते एचडीएमआय पोर्टसह येतात. यासाठी, आपल्याकडे एक टीव्ही सेट आवश्यक आहे. ज्यासह आपण डिव्हाइस कनेक्ट करून आपला टीव्ही स्मार्ट टीव्हीमध्ये रुपांतरित करू शकता.

खुशखबर! आता iPhone यूजर्सही खेळू शकणार FAUG गेम; लवकरच येणार नवीन डेथ मॅच मोड

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आता 'स्मार्ट टिव्ही' खरेदी करण्याची काही गरज नाही; आपल्या साध्या टिव्हीलाच बनवा 'Smart Tv' सातारा : आजकाल OTT प्लॅटफॉर्मच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे 'स्मार्ट टीव्ही' ही लोकांची पहिली पसंती बनली आहे. टीव्हीवर मालिका किंवा चित्रपट पाहण्याऐवजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोक मालिका, वेब मालिका आणि चित्रपट पाहतात. अशा परिस्थितीत या सेवांचा आनंद घेण्यासाठी आपल्याकडे स्मार्ट टीव्ही असणे आवश्यक आहे. तथापि, आपण फोनवर देखील पाहू शकता. पण, टीव्हीवर पाहण्याची वेगळीच मज्जा आहे. मात्र, आता आपल्याकडे स्मार्ट टीव्ही नसल्यास काळजी करण्याची गरज नाही. कारण, आम्ही केलेल्या वर्णननुसार, आपण आपला सामान्य टीव्ही स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकता. चला तर मग, कसे ते जाणून घेऊयात.. HDMI केबलचा वापर करा.. आपण HDMI केबलचा वापर करुन आपला टीव्ही सहज स्मार्ट टीव्ही बनवू शकता. यासाठी, आपण आपला लॅपटॉप एचडीएमआय केबलसह कनेक्ट करू शकता आणि आपला टीव्ही मॉनिटर म्हणून वापरू शकता. आता या टीव्हीवर आपण आपले आवडते शो आणि चित्रपट देखील पाहू शकता. WhatsApp मध्ये या वर्षी येतायत आणखी दमदार फिचर्स, जाणून घ्या सविस्तर प्ले स्टेशन आणि एक्स बॉक्स आपण इच्छित असल्यास, प्ले स्टेशन आणि एक्स बॉक्सच्या मदतीने आपण आपला टीव्ही स्मार्ट देखील बनवू शकता. या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मनोरंजन विभागाच्या मदतीने आपण ऑनलाइन सामग्री प्रवाहित करू शकता. Android टीव्ही बॉक्स आपल्यासाठी अँड्रॉइड टीव्ही बॉक्स देखील एक चांगला पर्याय आहे. यासह आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर Google Play आणि इतर Google सेवा वापरू शकता. ब्लूटूथ स्पिकर्स घ्यायचा म्हणताय? मग हे आहेत काही टॉप रेटेड वॉटर प्रूफ स्पिकर्स; जाणून घ्या एअरटेल टीव्ही एअरटेल टीव्हीच्या सहाय्याने युट्यूब, Amazon प्राइम सारख्या केबल टीव्ही व इंटरनेट आधारित सेवा, नेटफ्लिक्स सारख्या स्ट्रीमिंग सेवेचा उपयोग वापरकर्ते घेऊ शकतात. एअरटेल टीव्ही क्रोमकास्ट समर्थनासह येतो, जेणेकरून आपण थेट टीव्ही रेकॉर्ड देखील करू शकता. डिजिटल मीडिया प्लेयर काही डोंगल्सच्या मदतीने आपण आपला सामान्य टीव्ही स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकता. ते यूएसबी फ्लॅश ड्राइव्हसारखे दिसतात. परंतु, ते एचडीएमआय पोर्टसह येतात. यासाठी, आपल्याकडे एक टीव्ही सेट आवश्यक आहे. ज्यासह आपण डिव्हाइस कनेक्ट करून आपला टीव्ही स्मार्ट टीव्हीमध्ये रुपांतरित करू शकता. खुशखबर! आता iPhone यूजर्सही खेळू शकणार FAUG गेम; लवकरच येणार नवीन डेथ मॅच मोड Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3rGWo71
Read More
जर तुमचे वय 30 पेक्षा अधिक असेल तर या 5 पद्धतीने ठेवा तुमची त्वचा अधिक तजेलदार

कोल्हापूर : वय वाढत जाणे ही एक अशी प्रक्रिया आहे की त्यापासून कोणीही वाचू शकत नाही. वय वाढत जात असताना सगळ्यात जास्त परिणाम होतो तो आपल्या त्वचेवर. त्वचेवर सुरकुत्या येण्यास सुरु होतात, त्वचा काळवंडते त्याचबरोबर विविध बदल दिसू लागतात. आपली त्वचा सैल पडू लागते आपल्या काही चुकांमुळे.  यासाठी परफेक्ट टोनिंग ठेवण्यासाठी काही बदल करणे आवश्यक आहे.

 हे बदल आपल्या लाइफस्टाइल मधूनच होऊ शकतात जे आपल्या त्वचेवर परिणाम करतात. अनेक टिप्स या त्वचेच्या उपायासाठी दिले जातात अनेक उत्पादने ही असतात परंतु त्यामध्ये आपली जीवनशैली बदलणे खूप गरजेचे असते आपण या ठिकाणी अशा पद्धतीचा पद्धतीची माहिती घेऊया आपली त्वचा अधिक चांगली ठेवू शकते.

1) क्लींजिंग सोबत ठेवा काळजी
 जर तुमचे वय 30 पेक्षा अधिक झाले असेल तर तुम्हाला क्लींजिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. या ठिकाणी फक्त गुलाब पाण्याने किंवा नॉर्मल फेसवॉश द्वारे चेहरा स्वच्छ करण्याची गोष्ट नाही. कोरियन स्किन केअर रूटीनमध्ये क्लींजिंग हे आवश्यक गोष्ट बनली आहे. या कारणामुळे कोरियन स्किन केअर आता संपूर्ण विश्वात अधिक पसंत केले जाते. चेहऱ्याच्या क्लींजिंग साठी आपण घरगुती उपचार वापरू शकतो. तसेच  क्लींजिंग  मुळे आपली त्वचा नाजूक बनते आणि त्वचेचे चित्र खुले राहतात.  तुम्हाला कोणतीही समस्या असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने क्लींजिंग सुरू करा.जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही क्लींजिंग साठी फेशियल ऑइल चा वापर करू शकता कोरियन स्किन केअर मध्ये हे एक बहुत गुणकारी ठरते

2) आठवड्यात एवढ्या वेळा करा व्यायाम
 
एका अहवालानुसार आठवड्यातून कमीत कमी चार वेळा व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला व त्वचेला फायदा होतो. आपल्या कामातून रक्ताचे प्रसरण योग्यरीत्या होते आणि या कारणामुळेच शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडतात. त्याच पद्धतीने त्वचेतील छिद्र द्वारे अनावश्यक घटक बाहेर येतात. योग्य पद्धतीने जर आपण वर्क आउट केले तर  त्वचेला अधिक फायदा होतो. जेवढ्या प्रमाणात आपल्या शरीरातून घाम बाहेर येईल तेवढ्या प्रमाणात आपले त्वचेची छिद्रे ऍक्टिव्ह होतात. उत्तम त्वचेसाठी व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ आपले वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेसाठी सुद्धा तुम्ही व्यायाम करावे.

3) नैसर्गिक ब्युटी प्रोडक्ट चा उपयोग करा: 
अनेक वेळा आपण वापरत असलेले कॉस्मेटिक आपल्या त्वचेला अधिक नुकसान पोहोचवतात. मार्केटमध्ये मिळणारे अनेक ब्युटी प्रॉडक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात. प्याराबेन केमिकल आणि सल्फेट जे कॉस्मेटिक मध्ये वापरले जातात ते स्किन चे आयुष्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात. आपण नैसर्गिक उत्पादन आधारे आपला चेहरा अधिक चांगला करू शकतो.

4 अॅटी एक्सीडेंट असणारा पदार्थ भरपूर खा

खाण्यापिण्याच्या सवयी मुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. जर तुमची त्वचा लवकर आकसते. जर तुमची त्वचा असलेली दिसत असेल तर त्याचे कारण तुम्हाला योग्य आहार मिळत नाही आणि तुम्ही ज्यादा तेल आणि मसाले पदार्थ पदार्थ खाता अशावेळी  तुमची त्वचा तुमचे वय अधिक दाखवते. जर तुम्ही अँटीॲक्सिडेंट असणारी फळे  भरपूर खाल्ला तर त्याचा परिणाम लगेच दिसतो.  हे पदार्थ  चेहऱ्याच्या अनेक  समस्या दूर करतात. यासाठी तुम्ही  काही वेगळे असे करण्याची गरज नाही.  फक्त ग्रीन टी, गाजर, पालक, दूध,  समुद्र फळे  अशा पदार्थांचा आपल्या खाण्यामध्ये समावेश करा.

5 सिगरेट ओढण्या वर ठेवा ताबा:
  तंबाखू कोणत्याही प्रकारे सेवन केला तरी ते तुमच्या त्वचेला अधिक हानी पोहोचवते. आपल्या शरीरासाठी तंबाखू अत्यंत हानिकारक ठरते. तुम्ही तंबाखूचे सेवन कशा प्रकारे करता त्यावर चेहऱ्यावरील समस्या अधिक दिसू लागतात. तंबाखू बरोबर मध्यपान बरोबर नाही. जर तुम्ही अधिक वेळेपासून मद्यपान करत असाल तर त्वचेचे अशा पद्धतीने नुकसान होते की जे कोणत्याही उपचाराने भरून निघत नाही. यासाठी तुम्ही याचे सेवन न करणे उत्तम.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

जर तुमचे वय 30 पेक्षा अधिक असेल तर या 5 पद्धतीने ठेवा तुमची त्वचा अधिक तजेलदार कोल्हापूर : वय वाढत जाणे ही एक अशी प्रक्रिया आहे की त्यापासून कोणीही वाचू शकत नाही. वय वाढत जात असताना सगळ्यात जास्त परिणाम होतो तो आपल्या त्वचेवर. त्वचेवर सुरकुत्या येण्यास सुरु होतात, त्वचा काळवंडते त्याचबरोबर विविध बदल दिसू लागतात. आपली त्वचा सैल पडू लागते आपल्या काही चुकांमुळे.  यासाठी परफेक्ट टोनिंग ठेवण्यासाठी काही बदल करणे आवश्यक आहे.  हे बदल आपल्या लाइफस्टाइल मधूनच होऊ शकतात जे आपल्या त्वचेवर परिणाम करतात. अनेक टिप्स या त्वचेच्या उपायासाठी दिले जातात अनेक उत्पादने ही असतात परंतु त्यामध्ये आपली जीवनशैली बदलणे खूप गरजेचे असते आपण या ठिकाणी अशा पद्धतीचा पद्धतीची माहिती घेऊया आपली त्वचा अधिक चांगली ठेवू शकते. 1) क्लींजिंग सोबत ठेवा काळजी  जर तुमचे वय 30 पेक्षा अधिक झाले असेल तर तुम्हाला क्लींजिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. या ठिकाणी फक्त गुलाब पाण्याने किंवा नॉर्मल फेसवॉश द्वारे चेहरा स्वच्छ करण्याची गोष्ट नाही. कोरियन स्किन केअर रूटीनमध्ये क्लींजिंग हे आवश्यक गोष्ट बनली आहे. या कारणामुळे कोरियन स्किन केअर आता संपूर्ण विश्वात अधिक पसंत केले जाते. चेहऱ्याच्या क्लींजिंग साठी आपण घरगुती उपचार वापरू शकतो. तसेच  क्लींजिंग  मुळे आपली त्वचा नाजूक बनते आणि त्वचेचे चित्र खुले राहतात.  तुम्हाला कोणतीही समस्या असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने क्लींजिंग सुरू करा.जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही क्लींजिंग साठी फेशियल ऑइल चा वापर करू शकता कोरियन स्किन केअर मध्ये हे एक बहुत गुणकारी ठरते 2) आठवड्यात एवढ्या वेळा करा व्यायाम   एका अहवालानुसार आठवड्यातून कमीत कमी चार वेळा व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला व त्वचेला फायदा होतो. आपल्या कामातून रक्ताचे प्रसरण योग्यरीत्या होते आणि या कारणामुळेच शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडतात. त्याच पद्धतीने त्वचेतील छिद्र द्वारे अनावश्यक घटक बाहेर येतात. योग्य पद्धतीने जर आपण वर्क आउट केले तर  त्वचेला अधिक फायदा होतो. जेवढ्या प्रमाणात आपल्या शरीरातून घाम बाहेर येईल तेवढ्या प्रमाणात आपले त्वचेची छिद्रे ऍक्टिव्ह होतात. उत्तम त्वचेसाठी व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ आपले वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेसाठी सुद्धा तुम्ही व्यायाम करावे. 3) नैसर्गिक ब्युटी प्रोडक्ट चा उपयोग करा:  अनेक वेळा आपण वापरत असलेले कॉस्मेटिक आपल्या त्वचेला अधिक नुकसान पोहोचवतात. मार्केटमध्ये मिळणारे अनेक ब्युटी प्रॉडक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात. प्याराबेन केमिकल आणि सल्फेट जे कॉस्मेटिक मध्ये वापरले जातात ते स्किन चे आयुष्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात. आपण नैसर्गिक उत्पादन आधारे आपला चेहरा अधिक चांगला करू शकतो. 4 अॅटी एक्सीडेंट असणारा पदार्थ भरपूर खा खाण्यापिण्याच्या सवयी मुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. जर तुमची त्वचा लवकर आकसते. जर तुमची त्वचा असलेली दिसत असेल तर त्याचे कारण तुम्हाला योग्य आहार मिळत नाही आणि तुम्ही ज्यादा तेल आणि मसाले पदार्थ पदार्थ खाता अशावेळी  तुमची त्वचा तुमचे वय अधिक दाखवते. जर तुम्ही अँटीॲक्सिडेंट असणारी फळे  भरपूर खाल्ला तर त्याचा परिणाम लगेच दिसतो.  हे पदार्थ  चेहऱ्याच्या अनेक  समस्या दूर करतात. यासाठी तुम्ही  काही वेगळे असे करण्याची गरज नाही.  फक्त ग्रीन टी, गाजर, पालक, दूध,  समुद्र फळे  अशा पदार्थांचा आपल्या खाण्यामध्ये समावेश करा. 5 सिगरेट ओढण्या वर ठेवा ताबा:   तंबाखू कोणत्याही प्रकारे सेवन केला तरी ते तुमच्या त्वचेला अधिक हानी पोहोचवते. आपल्या शरीरासाठी तंबाखू अत्यंत हानिकारक ठरते. तुम्ही तंबाखूचे सेवन कशा प्रकारे करता त्यावर चेहऱ्यावरील समस्या अधिक दिसू लागतात. तंबाखू बरोबर मध्यपान बरोबर नाही. जर तुम्ही अधिक वेळेपासून मद्यपान करत असाल तर त्वचेचे अशा पद्धतीने नुकसान होते की जे कोणत्याही उपचाराने भरून निघत नाही. यासाठी तुम्ही याचे सेवन न करणे उत्तम. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3ds5wHk
Read More