Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 29, 2021

पुणे महापालिका आयुक्तांनी केला अंदाजपत्रक फुगवट्याचा ‘विक्रम’!

पुणे - कोरोनामुळे घटलेले उत्पन्न, राज्य सरकारकडे थकलेले अनुदान या पार्श्‍वभूमीवर उत्पन्नवाढीसाठी नवे स्रोत नसतानाही महापालिका आयुक्तांनी पुढील वर्षीचे सुमारे ७ हजार ६५० कोटी रुपयांचे प्रारूप अंदाजपत्रक शुक्रवारी सादर केले. गेल्या वर्षीपेक्षा तब्बल १४५० कोटी रुपयांनी हे अंदाजपत्रक फुगविण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना अर्थसंकल्प सादर केला. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, आबा बागूल, पृथ्वीराज सुतार, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, कुणाल खेमणार, सुरेश जगताप, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त वस्तुस्थितीदर्शक अंदाजपत्रक मांडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात आयुक्तांनी आजपर्यंतची परंपरा मोडीत काढत अंदाजपत्रक फुगविण्याचा विक्रम केला. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नव्याने समाविष्ट होणारी २३ गावे, या गावांमध्ये पुढील वर्षी होणारी बांधकामे, या गावांतील जुन्या व नव्या इमारतींच्या माध्यमातून मिळणारा मिळकतकर, ॲमेनेटी स्पेस भाडेतत्वावर देणे, मिळकतकरात प्रस्तावित केलेली ११ टक्के वाढ या जोरावर पुढील वर्षी उत्पन्नात मोठी वाढ होईल, असा दावा आयुक्त कुमार यांनी केला. गेल्या वर्षी (२०२०-२१) महापालिका प्रशासनाने ६ हजार २२९ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले होते; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे डिसेंबर अखेरपर्यंत जेमतेम ३ हजार ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेस मिळाले. मार्च अखेरपर्यंत चार ते साडेचार हजार कोटी रूपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, अशी आशा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. यावरून गेल्या वर्षी अपेक्षित धरलेल्या उत्पन्नात १ हजार ७२९ कोटी रुपयांची तूट येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असताना गेल्या वर्षीच्या (२०२०-२१) तुलनेत पुढील वर्षी (२०२१-२२) १ हजार ४५० कोटी रुपयांनी उत्पन्न वाढेल, असे गृहीत धरून ७ हजार ६५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावरून महापालिकेच्या उत्पन्नात ३ हजार १७९ कोटी रुपयांची तूट असताना महापालिका प्रशासन पुढील वर्षी अशी कोणती जादूची कांडी फिरवून उत्पन्न वाढविणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Video: पुणेकरांनो, चला राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे; नूतनीकरणानंतर सर्वसामान्यांसाठी खुलं

नियोजनातील कामे
- समान पाणीपुरवठा योजना
- जायका प्रकल्प
- समाविष्ट नवीन २३ गावांसाठी सांडपाणी प्रकल्प 
- चार उड्डाण पूल
- नदीवर दोन पूल
- नव्याने ५६ रस्त्यांचा विकास
- स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी रूग्णालय
- पीएमपीसाठी नव्याने ५०० बस खरेदी

पुण्यात ६३ जणांना अटक; अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची धडक कारवाई

विकासाचे नवे मॉडेल करू
नव्या, जुन्या मिळकतींचा शोध घेऊन त्यांची नोंद, करातील ११ टक्के वाढ, बांधकाम परवाने, सुविधा क्षेत्र भाडेतत्त्वावर देण्याच्या योजनांमुळे महापालिकेच्या उत्पन्नात निश्‍चितपणे वाढ होईल, असा विश्‍वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केला. उत्पन्नवाढीच्या बळावर शहर विकासाचे नवे मॉडेल तयार करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासगीकरणातून (पीपीपी मॉडेल) पुणेकरांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शहर विकासाच्या दृष्टीने आखलेले महापालिकेचे (०२१-२२) ७ हजार ६५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मांडल्यानंतर कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली.

तेव्हा, पुणेकरांच्या अपेक्षा, नवे प्रकल्प, त्यांची उभारणी, परिणामकारकता, त्यावरील खर्च, त्यासाठीच्या उत्पन्नाबाबत कुमार यांनी आपली भूमिका मांडली. 

ते म्हणाले, ‘पुणेकरांच्या गरजांना प्राधान्यक्रम लक्षात घेऊन अंदाजपत्रकात योजनांचा समावेश केला आहे. त्या शंभर टक्के अमलात आणल्या जातील. त्यासाठीच्या उत्पन्नवाढीच्या योजनांवर प्रभावीपणे राबविल्या जातील. मूळ हद्दीसह नव्या २३ गावांमुळे वाढलेल्या मिळकतींमुळे करात वाढ होईल. त्यानंतर नव्या सवलतींमुळे बांधकामांचा वेग वाढून ९८० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. राज्य सरकारकडूनही ‘जीएसटी’ आणि अन्य स्वरूपाचे अनुदान मिळेल. तीनशे कोटी रुपयांचे कर्जरोखेही घेतले जाणार आहे.’’

रिक्त पदांच्या भरतीबाबत धनंजय मुंडेंनी दिली माहिती; आश्वासनानंतर आंदोलन मागे

‘महापालिकेच्या वापरात ५० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात येणार असून, या पुढील नवी वाहने महापालिका विकत घेणार नाही. गरजेनुसार भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करू. तसेच, महापालिकेच्या मिळकतींमध्ये विजेच्या वापरावर मर्यादा आणून खर्चात कपात करण्याचा प्रयत्न आहे,’ असेही कुमार यांनी सांगितले.

युनिफाईड डीसी रूलमध्ये प्रिमिअम शुल्कात दिलेल्या सवलती आणि वाढीव एफएसआय दिल्यामुळे नव्या बांधकामांचा वेग वाढणार आहे. तसेच महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये होत असलेल्या टाऊनशिपमुळे बांधकाम विकसन शुल्क मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत होईल. पुढील वर्षी त्यातून महापालिकेला एक हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल.
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे महापालिका आयुक्तांनी केला अंदाजपत्रक फुगवट्याचा ‘विक्रम’! पुणे - कोरोनामुळे घटलेले उत्पन्न, राज्य सरकारकडे थकलेले अनुदान या पार्श्‍वभूमीवर उत्पन्नवाढीसाठी नवे स्रोत नसतानाही महापालिका आयुक्तांनी पुढील वर्षीचे सुमारे ७ हजार ६५० कोटी रुपयांचे प्रारूप अंदाजपत्रक शुक्रवारी सादर केले. गेल्या वर्षीपेक्षा तब्बल १४५० कोटी रुपयांनी हे अंदाजपत्रक फुगविण्यात आले आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना अर्थसंकल्प सादर केला. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, आबा बागूल, पृथ्वीराज सुतार, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, कुणाल खेमणार, सुरेश जगताप, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त वस्तुस्थितीदर्शक अंदाजपत्रक मांडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात आयुक्तांनी आजपर्यंतची परंपरा मोडीत काढत अंदाजपत्रक फुगविण्याचा विक्रम केला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा नव्याने समाविष्ट होणारी २३ गावे, या गावांमध्ये पुढील वर्षी होणारी बांधकामे, या गावांतील जुन्या व नव्या इमारतींच्या माध्यमातून मिळणारा मिळकतकर, ॲमेनेटी स्पेस भाडेतत्वावर देणे, मिळकतकरात प्रस्तावित केलेली ११ टक्के वाढ या जोरावर पुढील वर्षी उत्पन्नात मोठी वाढ होईल, असा दावा आयुक्त कुमार यांनी केला. गेल्या वर्षी (२०२०-२१) महापालिका प्रशासनाने ६ हजार २२९ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले होते; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे डिसेंबर अखेरपर्यंत जेमतेम ३ हजार ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेस मिळाले. मार्च अखेरपर्यंत चार ते साडेचार हजार कोटी रूपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, अशी आशा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. यावरून गेल्या वर्षी अपेक्षित धरलेल्या उत्पन्नात १ हजार ७२९ कोटी रुपयांची तूट येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असताना गेल्या वर्षीच्या (२०२०-२१) तुलनेत पुढील वर्षी (२०२१-२२) १ हजार ४५० कोटी रुपयांनी उत्पन्न वाढेल, असे गृहीत धरून ७ हजार ६५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावरून महापालिकेच्या उत्पन्नात ३ हजार १७९ कोटी रुपयांची तूट असताना महापालिका प्रशासन पुढील वर्षी अशी कोणती जादूची कांडी फिरवून उत्पन्न वाढविणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. Video: पुणेकरांनो, चला राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे; नूतनीकरणानंतर सर्वसामान्यांसाठी खुलं नियोजनातील कामे - समान पाणीपुरवठा योजना - जायका प्रकल्प - समाविष्ट नवीन २३ गावांसाठी सांडपाणी प्रकल्प  - चार उड्डाण पूल - नदीवर दोन पूल - नव्याने ५६ रस्त्यांचा विकास - स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी रूग्णालय - पीएमपीसाठी नव्याने ५०० बस खरेदी पुण्यात ६३ जणांना अटक; अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची धडक कारवाई विकासाचे नवे मॉडेल करू नव्या, जुन्या मिळकतींचा शोध घेऊन त्यांची नोंद, करातील ११ टक्के वाढ, बांधकाम परवाने, सुविधा क्षेत्र भाडेतत्त्वावर देण्याच्या योजनांमुळे महापालिकेच्या उत्पन्नात निश्‍चितपणे वाढ होईल, असा विश्‍वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केला. उत्पन्नवाढीच्या बळावर शहर विकासाचे नवे मॉडेल तयार करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासगीकरणातून (पीपीपी मॉडेल) पुणेकरांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शहर विकासाच्या दृष्टीने आखलेले महापालिकेचे (०२१-२२) ७ हजार ६५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मांडल्यानंतर कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा, पुणेकरांच्या अपेक्षा, नवे प्रकल्प, त्यांची उभारणी, परिणामकारकता, त्यावरील खर्च, त्यासाठीच्या उत्पन्नाबाबत कुमार यांनी आपली भूमिका मांडली.  ते म्हणाले, ‘पुणेकरांच्या गरजांना प्राधान्यक्रम लक्षात घेऊन अंदाजपत्रकात योजनांचा समावेश केला आहे. त्या शंभर टक्के अमलात आणल्या जातील. त्यासाठीच्या उत्पन्नवाढीच्या योजनांवर प्रभावीपणे राबविल्या जातील. मूळ हद्दीसह नव्या २३ गावांमुळे वाढलेल्या मिळकतींमुळे करात वाढ होईल. त्यानंतर नव्या सवलतींमुळे बांधकामांचा वेग वाढून ९८० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. राज्य सरकारकडूनही ‘जीएसटी’ आणि अन्य स्वरूपाचे अनुदान मिळेल. तीनशे कोटी रुपयांचे कर्जरोखेही घेतले जाणार आहे.’’ रिक्त पदांच्या भरतीबाबत धनंजय मुंडेंनी दिली माहिती; आश्वासनानंतर आंदोलन मागे ‘महापालिकेच्या वापरात ५० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात येणार असून, या पुढील नवी वाहने महापालिका विकत घेणार नाही. गरजेनुसार भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करू. तसेच, महापालिकेच्या मिळकतींमध्ये विजेच्या वापरावर मर्यादा आणून खर्चात कपात करण्याचा प्रयत्न आहे,’ असेही कुमार यांनी सांगितले. युनिफाईड डीसी रूलमध्ये प्रिमिअम शुल्कात दिलेल्या सवलती आणि वाढीव एफएसआय दिल्यामुळे नव्या बांधकामांचा वेग वाढणार आहे. तसेच महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये होत असलेल्या टाऊनशिपमुळे बांधकाम विकसन शुल्क मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत होईल. पुढील वर्षी त्यातून महापालिकेला एक हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल. - प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3j2jBhm
Read More
Unmasking Happiness | पोस्ट कोव्हिडमध्ये औषधांचे विपरित परिणाम! आराम, आहार, व्यायामाकडे लक्ष देण्याचे डॉक्‍टरांचे आवाहन

मुंबई,: कोव्हिड उपचारात औषधांच्या वापराबाबत अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. तरीही यादरम्यान केलेल्या औषधोपचारामुळे रुग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर मोठा परिणाम झाला. या औषधांमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी विकार वाढल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आराम व आहार, व्यायाम आदी दैनंदिन गोष्टींकडे लक्ष देण्याचे आवाहन डॉक्‍टरांनी केले आहे. 
कोरोना काळात औषधांचा वापर प्रामुख्याने संसर्गाचा गुणाकार रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व उपचारादरम्यान केला गेला. संसर्ग रोखण्यासाठी स्टेरॉईडने म्हत्त्वपूर्ण भूमिका बजावली; मात्र त्यामुळेच रुग्णाची सामान्य रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्याचे समोर आले आहे. तसेच स्टेरॉईडच्या वापरामुळे रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशाही परिस्थितीत स्टेरॉयड रुग्णांना दिले गेले. कारण, वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित करता येते व कोरोना संसर्ग रोखणे हे अधिक महत्त्वाचे होते. 

मुंबई. ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच, कोव्हिड रुग्ण आयसीयूत गेल्यावर दिले जाणारे रेमडेसिव्हिर व विषाणूचा प्रभाव कमी होण्यासाठी दिले जाणारे फॅविपिरावीर या औषधांच्या अधिक वापरामुळेही रुग्णाला अशक्तपणा जाणवत असल्याचे समोर आले आहे. याचाच अर्थ या औषधांमुळे रुग्ण बरा होतो; मात्र सोबतच आतून अशक्त होतो. पण, हा अशक्तपणा जीवासाठी घातक नसतो, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले. 

Unmasking Happiness | कोरोनामुक्त रुग्णांना "गुलियन बॅरी सिंड्रोम' आजाराचा धोका 

रेमडेसिव्हिर या औषधाला अजूनही कोव्हिड उपचारासाठी मान्यता नाही; मात्र औषधाच्या वापराने रुग्णामधील संसर्ग कमी होण्यास मदत होत असल्याचे डॉक्‍टरांना निदर्शनास आल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. रेमडेसिव्हिरला मान्यता नसली तरी या औषधामुळे रुग्ण बरे झाले आणि त्याचा जास्त दुष्परिणाम झाला नाही, असे डॉ. खोब्रागडे यांनी सांगितले. 

 

औषधांच्या अधिक डोसमुळे किमान 15 ते 20 दिवस अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे दोन आठवड्यानंतर रुग्णांना आहार व इतरदैनंदिन गोष्टीकडे लक्ष देण्याचे सांगितले जाते. इतर व्याधी असतील तर जास्तीत जास्त एक महिना आराम करण्याचा सल्ला दिला जातो. 
- डॉ. आकाश खोब्रागडे,
वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय 

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 

Unmasking Happiness Adverse effects of drugs in post covid Doctors urge attention to rest, diet, exercise

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Unmasking Happiness | पोस्ट कोव्हिडमध्ये औषधांचे विपरित परिणाम! आराम, आहार, व्यायामाकडे लक्ष देण्याचे डॉक्‍टरांचे आवाहन मुंबई,: कोव्हिड उपचारात औषधांच्या वापराबाबत अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. तरीही यादरम्यान केलेल्या औषधोपचारामुळे रुग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर मोठा परिणाम झाला. या औषधांमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी विकार वाढल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आराम व आहार, व्यायाम आदी दैनंदिन गोष्टींकडे लक्ष देण्याचे आवाहन डॉक्‍टरांनी केले आहे.  कोरोना काळात औषधांचा वापर प्रामुख्याने संसर्गाचा गुणाकार रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व उपचारादरम्यान केला गेला. संसर्ग रोखण्यासाठी स्टेरॉईडने म्हत्त्वपूर्ण भूमिका बजावली; मात्र त्यामुळेच रुग्णाची सामान्य रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्याचे समोर आले आहे. तसेच स्टेरॉईडच्या वापरामुळे रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशाही परिस्थितीत स्टेरॉयड रुग्णांना दिले गेले. कारण, वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित करता येते व कोरोना संसर्ग रोखणे हे अधिक महत्त्वाचे होते.  मुंबई. ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा तसेच, कोव्हिड रुग्ण आयसीयूत गेल्यावर दिले जाणारे रेमडेसिव्हिर व विषाणूचा प्रभाव कमी होण्यासाठी दिले जाणारे फॅविपिरावीर या औषधांच्या अधिक वापरामुळेही रुग्णाला अशक्तपणा जाणवत असल्याचे समोर आले आहे. याचाच अर्थ या औषधांमुळे रुग्ण बरा होतो; मात्र सोबतच आतून अशक्त होतो. पण, हा अशक्तपणा जीवासाठी घातक नसतो, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले.  Unmasking Happiness | कोरोनामुक्त रुग्णांना "गुलियन बॅरी सिंड्रोम' आजाराचा धोका  रेमडेसिव्हिर या औषधाला अजूनही कोव्हिड उपचारासाठी मान्यता नाही; मात्र औषधाच्या वापराने रुग्णामधील संसर्ग कमी होण्यास मदत होत असल्याचे डॉक्‍टरांना निदर्शनास आल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. रेमडेसिव्हिरला मान्यता नसली तरी या औषधामुळे रुग्ण बरे झाले आणि त्याचा जास्त दुष्परिणाम झाला नाही, असे डॉ. खोब्रागडे यांनी सांगितले.    औषधांच्या अधिक डोसमुळे किमान 15 ते 20 दिवस अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे दोन आठवड्यानंतर रुग्णांना आहार व इतरदैनंदिन गोष्टीकडे लक्ष देण्याचे सांगितले जाते. इतर व्याधी असतील तर जास्तीत जास्त एक महिना आराम करण्याचा सल्ला दिला जातो.  - डॉ. आकाश खोब्रागडे, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय  ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )   Unmasking Happiness Adverse effects of drugs in post covid Doctors urge attention to rest, diet, exercise Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/36kIL5B
Read More
खडकवासला : नियोजनबद्ध विकासाची भूमिपुत्रांना आस 

जल व विद्युत विषयावर संशोधन करणारी संस्था, स्वातंत्र्यापूर्वी बांधलेले खडकवासला धरण व संरक्षण क्षेत्रात शस्त्र निर्मितीचे संशोधन करणारी संस्था यांमुळे खडकवासला गावाचे नाव जगाच्या नकाशावर आहे. याचा भूमीपुत्रांच्या उरात देशाभिमान आहे, परंतु या संस्थांमुळे गावाचे गावपण हिराविल्याने ग्रामस्थ मात्र विकासापासून कोसो दूर राहिले आहेत. महापालिकेत समावेश होत असताना ग्रामस्थांच्या मनात आता नियोजनबद्ध विकासाची आस आहे.

नांदेड : कुठे भकास, तर कुठे झकास...

पूर्वी गावात धर्मशाळा असल्याने रस्त्यावरील मोठे गाव असल्याचा संदर्भ लागतो. मुळशीचे पाहिले आमदार व पुण्याचे माजी महापौर नामदेवराव मते, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण मते, माजी सभापती उत्तमराव मते, केशवराव मते यांची राजकीय पार्श्वभूमी आहे. गावाच्या पश्चिम व उत्तरेला डीआयएटी संस्था, धरण व नदी वाहते. पश्चिम ते दक्षिणेला शेतजमीन डोंगर रांग, पूर्वेला कोल्हेवाडी व सीडब्ल्यूपीआरएस संस्था आहे. गावातून पूर्व- पश्चिम असा पुणे- पानशेत रस्ता जातो. यामुळे गावाचे दोन भाग होतात. हा रस्तादेखील अरुंद आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी धरणातून जीवन साधना संस्थेच्या माध्यमातून पाणी योजना राबविली आहे. पूर्वी १०० शेतकरी पाणी घेत होते आता ही संख्या साठपर्यत कमी झाली आहे.

किरकटवाडी : सर्वंकष विकासाची ग्रामस्थांना आस

बावधन बुद्रूक : शहरीकरणाला साजेसा गावचा चेहरामोहरा 

गावात महापालिकेच्या बंद जलवाहिनीतून पाणी घेऊन पाणी योजना केली आहे. जल शुद्धीकरण केंद्र नाही, परंतु क्लोरिन टाकून पाणी पुरवठा होतो. कोल्हेवाडीच्या काही भागात पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. गावठाणातील काही जागा कालव्यासाठी ताब्यात घेतली. परिणामी अंतर्गत रस्ते रस्ते अरुंद झाले. गावाला जास्त जागा शिल्लक नसल्याने गावालगत सर्व्हे नंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. गावात ग्रामपंचायतीसमोर मुख्य व अंतर्गत रस्त्यावर भाजी मंडई भरते. खडकवासला पर्यटन स्थळ असल्याने शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टी, पावसाळी दिवसांत चौपाटी परिसरात पर्यटकांची गर्दी होती. अरुंद रस्त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्याचा स्थानिकांना अतोनात त्रास होतो. 

नांदोशी-सणसनगर : भौतिक सुविधांपासून कोसो मैल दूर

होळकरवाडी : शेती अन् मातीशी नाळ जोडलेले गाव

जांभूळवाडी : गावाचे गावपण राहणार का?

दृष्टिक्षेपात गाव...

लोकसंख्या : ९ हजार २०११ च्या जनगणनेनुसार, सध्या २५ हजार

१९०० एकर क्षेत्रफळ

सौरभ मते (राष्ट्रवादी काँग्रेस) - सरपंच

१७ सदस्यसंख्या

१३ कि.मी. स्वारगेटपासून अंतर 

वेगळेपण : केंद्रीय जल व विद्युत संशोधन, प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थांचे प्रकल्प, खडकवासला धरण, महात्मा गांधी यांचे ७० वर्षांपूर्वी आगमन

 

मांगडेवाडी : कुस्तीचा वारसा जपणारे गाव

गुजर-निंबाळकरवाडी : पायाभूत सुविधा मिळणार का?

ग्रामस्थ म्हणतात...
सचिन पाटील (नोकरदार) - अंतर्गत रस्ते मोठे होऊन रस्त्यावरील अतिक्रमणे काढली पाहिजेत. महापालिकेने ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलांसाठी सुविधा निर्माण कराव्यात.

शेवाळेवाडी : बेसुमार अनधिकृत बांधकामांचे पेव

मांजरी बुद्रूक : प्रतीक्षा विकासाच्या गंगेची !

विलास मते (माजी जिल्हा परिषद सदस्य) - शासकीय यंत्रणा चालविणारी व्यक्ती अनुभवी व सक्षम असेल, तर कारभार योग्य रीतीने चालतो. मात्र प्रत्येकाला पद देण्याच्या नादात प्रशासनावर वचक राहत नाही. त्यामुळे महापालिका आल्याने जीवनमान सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा.

महाळुंगे (पाडाळे) : आव्हान अतिक्रमणांच्या विळख्याचे!

वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल?

महादेव मते (ग्रामस्थ) - ग्रामपंचायतीलादेखील आता थेट केंद्र सरकारकडून विकास निधी मिळत असल्यामुळे ग्रामपंचायत सक्षम होत आहेत. महापालिकेत समावेश होणार असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण नको.

पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम 

वाघोलीकरांना वेध विकासाचे 

संदीप मते (उद्योजक) - भाजी मंडईला जागा नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर भाजी विकावी लागते. धरण चौपाटीवर सुट्टीच्या दिवशी गर्दी होते. चौपाटीचे नियोजन होऊन स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा.

भिलारेवाडी : डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव 

कोळेवाडी : रस्ता वगळता अन्य सर्वच सुविधांची वानवा

महापालिकेत समावेश झाल्याने घरपट्टीमध्ये मोठी वाढ होईल, मात्र गावाचा मोठ्या प्रमाणात रचनात्मक विकास कमी वेळेत होईल. पीएमआरडीएने प्रस्तावित केलेले शेतामधील रस्ते  तातडीने होणे गरजेचे असून, शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळावा. 
- सौरभ मते, सरपंच 

(उद्याच्या अंकात वाचा कोंढवे धावडे गावाचा लेखाजोखा)

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

खडकवासला : नियोजनबद्ध विकासाची भूमिपुत्रांना आस  जल व विद्युत विषयावर संशोधन करणारी संस्था, स्वातंत्र्यापूर्वी बांधलेले खडकवासला धरण व संरक्षण क्षेत्रात शस्त्र निर्मितीचे संशोधन करणारी संस्था यांमुळे खडकवासला गावाचे नाव जगाच्या नकाशावर आहे. याचा भूमीपुत्रांच्या उरात देशाभिमान आहे, परंतु या संस्थांमुळे गावाचे गावपण हिराविल्याने ग्रामस्थ मात्र विकासापासून कोसो दूर राहिले आहेत. महापालिकेत समावेश होत असताना ग्रामस्थांच्या मनात आता नियोजनबद्ध विकासाची आस आहे. नांदेड : कुठे भकास, तर कुठे झकास... पूर्वी गावात धर्मशाळा असल्याने रस्त्यावरील मोठे गाव असल्याचा संदर्भ लागतो. मुळशीचे पाहिले आमदार व पुण्याचे माजी महापौर नामदेवराव मते, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण मते, माजी सभापती उत्तमराव मते, केशवराव मते यांची राजकीय पार्श्वभूमी आहे. गावाच्या पश्चिम व उत्तरेला डीआयएटी संस्था, धरण व नदी वाहते. पश्चिम ते दक्षिणेला शेतजमीन डोंगर रांग, पूर्वेला कोल्हेवाडी व सीडब्ल्यूपीआरएस संस्था आहे. गावातून पूर्व- पश्चिम असा पुणे- पानशेत रस्ता जातो. यामुळे गावाचे दोन भाग होतात. हा रस्तादेखील अरुंद आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी धरणातून जीवन साधना संस्थेच्या माध्यमातून पाणी योजना राबविली आहे. पूर्वी १०० शेतकरी पाणी घेत होते आता ही संख्या साठपर्यत कमी झाली आहे. किरकटवाडी : सर्वंकष विकासाची ग्रामस्थांना आस बावधन बुद्रूक : शहरीकरणाला साजेसा गावचा चेहरामोहरा  गावात महापालिकेच्या बंद जलवाहिनीतून पाणी घेऊन पाणी योजना केली आहे. जल शुद्धीकरण केंद्र नाही, परंतु क्लोरिन टाकून पाणी पुरवठा होतो. कोल्हेवाडीच्या काही भागात पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. गावठाणातील काही जागा कालव्यासाठी ताब्यात घेतली. परिणामी अंतर्गत रस्ते रस्ते अरुंद झाले. गावाला जास्त जागा शिल्लक नसल्याने गावालगत सर्व्हे नंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. गावात ग्रामपंचायतीसमोर मुख्य व अंतर्गत रस्त्यावर भाजी मंडई भरते. खडकवासला पर्यटन स्थळ असल्याने शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टी, पावसाळी दिवसांत चौपाटी परिसरात पर्यटकांची गर्दी होती. अरुंद रस्त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्याचा स्थानिकांना अतोनात त्रास होतो.  नांदोशी-सणसनगर : भौतिक सुविधांपासून कोसो मैल दूर होळकरवाडी : शेती अन् मातीशी नाळ जोडलेले गाव जांभूळवाडी : गावाचे गावपण राहणार का? दृष्टिक्षेपात गाव... लोकसंख्या : ९ हजार २०११ च्या जनगणनेनुसार, सध्या २५ हजार १९०० एकर क्षेत्रफळ सौरभ मते (राष्ट्रवादी काँग्रेस) - सरपंच १७ सदस्यसंख्या १३ कि.मी. स्वारगेटपासून अंतर  वेगळेपण : केंद्रीय जल व विद्युत संशोधन, प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थांचे प्रकल्प, खडकवासला धरण, महात्मा गांधी यांचे ७० वर्षांपूर्वी आगमन   मांगडेवाडी : कुस्तीचा वारसा जपणारे गाव गुजर-निंबाळकरवाडी : पायाभूत सुविधा मिळणार का? ग्रामस्थ म्हणतात... सचिन पाटील (नोकरदार) - अंतर्गत रस्ते मोठे होऊन रस्त्यावरील अतिक्रमणे काढली पाहिजेत. महापालिकेने ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलांसाठी सुविधा निर्माण कराव्यात. शेवाळेवाडी : बेसुमार अनधिकृत बांधकामांचे पेव मांजरी बुद्रूक : प्रतीक्षा विकासाच्या गंगेची ! विलास मते (माजी जिल्हा परिषद सदस्य) - शासकीय यंत्रणा चालविणारी व्यक्ती अनुभवी व सक्षम असेल, तर कारभार योग्य रीतीने चालतो. मात्र प्रत्येकाला पद देण्याच्या नादात प्रशासनावर वचक राहत नाही. त्यामुळे महापालिका आल्याने जीवनमान सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा. महाळुंगे (पाडाळे) : आव्हान अतिक्रमणांच्या विळख्याचे! वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल? महादेव मते (ग्रामस्थ) - ग्रामपंचायतीलादेखील आता थेट केंद्र सरकारकडून विकास निधी मिळत असल्यामुळे ग्रामपंचायत सक्षम होत आहेत. महापालिकेत समावेश होणार असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण नको. पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम  वाघोलीकरांना वेध विकासाचे  संदीप मते (उद्योजक) - भाजी मंडईला जागा नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर भाजी विकावी लागते. धरण चौपाटीवर सुट्टीच्या दिवशी गर्दी होते. चौपाटीचे नियोजन होऊन स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा. भिलारेवाडी : डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव  कोळेवाडी : रस्ता वगळता अन्य सर्वच सुविधांची वानवा महापालिकेत समावेश झाल्याने घरपट्टीमध्ये मोठी वाढ होईल, मात्र गावाचा मोठ्या प्रमाणात रचनात्मक विकास कमी वेळेत होईल. पीएमआरडीएने प्रस्तावित केलेले शेतामधील रस्ते  तातडीने होणे गरजेचे असून, शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळावा.  - सौरभ मते, सरपंच  (उद्याच्या अंकात वाचा कोंढवे धावडे गावाचा लेखाजोखा) Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3agnJWT
Read More
सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी 

नागपूर : सुनेने व नातवाने मारहाण करून तिला स्वतःच्याच घरून हाकलून दिले. कित्येक दिवस इकडेतिकडे भटकंती सुरू असतानाच एका तरुणीला ती रस्त्यावर दिसली. तिने लगेच निराधार मुलांच्या संस्थेला कळविले. संस्थेत तिची व्यवस्थित देखभाल सुरू असतानाच अचानक तिचा मृत्यू झाला. आप्तस्वकीयांनी दूर लोटलेल्या त्या म्हातारीवर नाइलाजाने संस्थेच्याच चिमुकल्यांना खांदा देण्याची दुर्दैवी वेळ आली.

ही दुर्दैवी कहाणी आहे नागपुरात राहणाऱ्या ८० वर्षीय यशोदा मारोती खडगीची. एकेकाळी यशोदाचा सुखी संसार होता. स्वतःचे घर होते, घरात मुलगा, सून, नातू सर्वकाही होते. मात्र अचानक कर्त्या मुलाचा मृत्यू झाला आणि यशोदाची दुर्दशा सुरू झाली. छोट्या छोट्या कारणांवरून सून व नातवाने तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. तिला शिवीगाळ, मारझोडही होऊ लागली. 

हेही वाचा - रक्तबंबाळ अवस्थेत शेतात पडून होती तरुणी; काकानं खांद्यावर घेत पायी पार केलं तब्बल ३...

एकदिवस दोघांनीही यशोदाला मारहाण करून घरातून हाकलून दिले. ज्यांच्यासाठी जीव लावला, त्यांनीच दूर लोटल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या पार खचून गेली. आधाराच्या प्रतीक्षेत हिंडत असताना कुणीही तिला जवळ केले नाही. वृद्धाश्रमही ठेवायला तयार नव्हते. अखेर एका तरुणीचे (नीता) तिच्याकडे लक्ष गेले. तरुणीने लगेच रोठा (जि. वर्धा) येथील उमेद संकल्प संस्था चालविणाऱ्या मंगेशी मून हिला फोन करून मदत मागितली. दुसऱ्याच दिवशी मंगेशी आणि 'गरज फाऊंडेशन'च्या मिनुश्री रावत व तिच्या टीमने यशोदाला नागपूरवरून प्रकल्पावर आणले.

यशोदाची विचारपूस केली असता, ती काहीही सांगायला तयार नव्हती. केवळ सून व नातवाने घराबाहेर काढले एवढेच तिने सांगितले. मानसिक धक्क्यामुळे ती अक्षरशः वेडी झाली होती. कुणाला ओळखत नव्हती. अन्नपाणीही सोडले होते. अशा परिस्थितीत ‘उमेद’ने तिला मदतीचा हात दिला. 

‘उमेद’च्या चिमुकल्यांनी महिनाभर यशोदाला खाऊपिऊ घातले, उपचार केलेत. मात्र त्याउपरही तिची तब्येत खालावत गेली. अखेर आज, शुक्रवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. पोलिस चौकशीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे ‘उमेद’च्या छोट्याछोट्या मुला-मुलींनी व कर्मचाऱ्यांनी तिला खांदा देऊन अखेरचा निरोप दिला.

हेही वाचा - दुर्दैवी! दोन वेळच्या अन्नासाठी झटताहेत तब्बल ३००...

'माझ्या मैत्रिणीने यशोदा आजीविषयी सांगितल्यावर आम्ही तिला घेऊन आलो. आमच्या परीने तिची सेवा करून तिचे प्राण वाचविण्याचे खूप प्रयत्न केले. दुर्दैवाने त्यात यश आले नाही. त्यामुळे नाइलाजाने आमच्या मुलांनाच तिला खांदा देण्याची वेळ आली. आम्ही सर्वांनी मिळून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. '
-मंगेशी मून, 
संस्थापक, उमेद संकल्प संस्था 

संपादन - अथर्व महांकाळ 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी  नागपूर : सुनेने व नातवाने मारहाण करून तिला स्वतःच्याच घरून हाकलून दिले. कित्येक दिवस इकडेतिकडे भटकंती सुरू असतानाच एका तरुणीला ती रस्त्यावर दिसली. तिने लगेच निराधार मुलांच्या संस्थेला कळविले. संस्थेत तिची व्यवस्थित देखभाल सुरू असतानाच अचानक तिचा मृत्यू झाला. आप्तस्वकीयांनी दूर लोटलेल्या त्या म्हातारीवर नाइलाजाने संस्थेच्याच चिमुकल्यांना खांदा देण्याची दुर्दैवी वेळ आली. ही दुर्दैवी कहाणी आहे नागपुरात राहणाऱ्या ८० वर्षीय यशोदा मारोती खडगीची. एकेकाळी यशोदाचा सुखी संसार होता. स्वतःचे घर होते, घरात मुलगा, सून, नातू सर्वकाही होते. मात्र अचानक कर्त्या मुलाचा मृत्यू झाला आणि यशोदाची दुर्दशा सुरू झाली. छोट्या छोट्या कारणांवरून सून व नातवाने तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. तिला शिवीगाळ, मारझोडही होऊ लागली.  हेही वाचा - रक्तबंबाळ अवस्थेत शेतात पडून होती तरुणी; काकानं खांद्यावर घेत पायी पार केलं तब्बल ३... एकदिवस दोघांनीही यशोदाला मारहाण करून घरातून हाकलून दिले. ज्यांच्यासाठी जीव लावला, त्यांनीच दूर लोटल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या पार खचून गेली. आधाराच्या प्रतीक्षेत हिंडत असताना कुणीही तिला जवळ केले नाही. वृद्धाश्रमही ठेवायला तयार नव्हते. अखेर एका तरुणीचे (नीता) तिच्याकडे लक्ष गेले. तरुणीने लगेच रोठा (जि. वर्धा) येथील उमेद संकल्प संस्था चालविणाऱ्या मंगेशी मून हिला फोन करून मदत मागितली. दुसऱ्याच दिवशी मंगेशी आणि 'गरज फाऊंडेशन'च्या मिनुश्री रावत व तिच्या टीमने यशोदाला नागपूरवरून प्रकल्पावर आणले. यशोदाची विचारपूस केली असता, ती काहीही सांगायला तयार नव्हती. केवळ सून व नातवाने घराबाहेर काढले एवढेच तिने सांगितले. मानसिक धक्क्यामुळे ती अक्षरशः वेडी झाली होती. कुणाला ओळखत नव्हती. अन्नपाणीही सोडले होते. अशा परिस्थितीत ‘उमेद’ने तिला मदतीचा हात दिला.  ‘उमेद’च्या चिमुकल्यांनी महिनाभर यशोदाला खाऊपिऊ घातले, उपचार केलेत. मात्र त्याउपरही तिची तब्येत खालावत गेली. अखेर आज, शुक्रवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. पोलिस चौकशीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे ‘उमेद’च्या छोट्याछोट्या मुला-मुलींनी व कर्मचाऱ्यांनी तिला खांदा देऊन अखेरचा निरोप दिला. हेही वाचा - दुर्दैवी! दोन वेळच्या अन्नासाठी झटताहेत तब्बल ३००... 'माझ्या मैत्रिणीने यशोदा आजीविषयी सांगितल्यावर आम्ही तिला घेऊन आलो. आमच्या परीने तिची सेवा करून तिचे प्राण वाचविण्याचे खूप प्रयत्न केले. दुर्दैवाने त्यात यश आले नाही. त्यामुळे नाइलाजाने आमच्या मुलांनाच तिला खांदा देण्याची वेळ आली. आम्ही सर्वांनी मिळून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. ' -मंगेशी मून,  संस्थापक, उमेद संकल्प संस्था  संपादन - अथर्व महांकाळ  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3j0DMfm
Read More
इंडियन ऑइलमध्ये इंजिनिअर पदासाठी भरती; पगार १.०५ लाख रुपये!

Indian Oil Recruitment 2021: पुणे : इंजिनिअरिंग किंवा बीएस्सीचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना भारत सरकारच्या कंपनीत चांगल्या नोकरीच्या नोकरीची संधी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने ज्युनिअर इंजिनीअर असिस्टंट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती घ्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे. 

पदाचे नाव - कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Junior Engineering Assistant)
पदांची संख्या - १६
वेतनमान - दरमहा २५,००० ते १,०५,००० रुपये

- महामेट्रोमध्ये १३९ पदांची भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ!​

महत्त्वाच्या तारखा -
- ऑनलाईन अर्ज सुरू - २८ जानेवारी २०२१ 
- अर्ज करण्याची अंतिम तारीख - १९ फेब्रुवारी २०२१
- ऑनलाइन अर्ज प्रिंटआउट घेण्याची अंतिम तारीख - २७ फेब्रुवारी २०२१
- लेखी परीक्षेची संभाव्य तारीख - २८ फेब्रुवारी २०२१
- लेखी परीक्षेच्या निकालाची तारीख - ९ मार्च २०२१

अर्ज कसा करावा -
या रिक्त पदांसाठी तुम्हाला इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. बातमीच्या शेवटी लिंक देण्यात आली आहे. 

- मोठी संधी: CAG च्या 10811 जागांसाठी भरती; CAG Recruitment 2021 ची इत्यंभूत माहिती

आवश्यक पात्रता - 
किमान १८ आणि कमाल २६ वर्षे वय असणारा कोणताही उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतो. ओबीसी उमेदवारांना ३ वर्ष तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत देण्यात येत आहे. तसेच केमिकल/ रिफायनरी अॅण्ड पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यासह बीएस्सी पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. 

कशी निवड होणार? 
लेखी परीक्षा, कौशल्य आणि प्रवीणता, शारीरिक चाचणी या आधारे निवड केली जाईल. शारीरिक चाचणीस पात्र होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक असणार आहे. 

- RBI Jobs: ग्रेड-बी ऑफिसर्सच्या पदांसाठी मोठी भरती; पगार ६३ हजारपर्यंत!​

- इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा
- अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

इंडियन ऑइलमध्ये इंजिनिअर पदासाठी भरती; पगार १.०५ लाख रुपये! Indian Oil Recruitment 2021: पुणे : इंजिनिअरिंग किंवा बीएस्सीचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना भारत सरकारच्या कंपनीत चांगल्या नोकरीच्या नोकरीची संधी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने ज्युनिअर इंजिनीअर असिस्टंट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती घ्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे.  पदाचे नाव - कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Junior Engineering Assistant) पदांची संख्या - १६ वेतनमान - दरमहा २५,००० ते १,०५,००० रुपये - महामेट्रोमध्ये १३९ पदांची भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ!​ महत्त्वाच्या तारखा - - ऑनलाईन अर्ज सुरू - २८ जानेवारी २०२१  - अर्ज करण्याची अंतिम तारीख - १९ फेब्रुवारी २०२१ - ऑनलाइन अर्ज प्रिंटआउट घेण्याची अंतिम तारीख - २७ फेब्रुवारी २०२१ - लेखी परीक्षेची संभाव्य तारीख - २८ फेब्रुवारी २०२१ - लेखी परीक्षेच्या निकालाची तारीख - ९ मार्च २०२१ अर्ज कसा करावा - या रिक्त पदांसाठी तुम्हाला इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. बातमीच्या शेवटी लिंक देण्यात आली आहे.  - मोठी संधी: CAG च्या 10811 जागांसाठी भरती; CAG Recruitment 2021 ची इत्यंभूत माहिती आवश्यक पात्रता -  किमान १८ आणि कमाल २६ वर्षे वय असणारा कोणताही उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतो. ओबीसी उमेदवारांना ३ वर्ष तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत देण्यात येत आहे. तसेच केमिकल/ रिफायनरी अॅण्ड पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यासह बीएस्सी पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.  कशी निवड होणार?  लेखी परीक्षा, कौशल्य आणि प्रवीणता, शारीरिक चाचणी या आधारे निवड केली जाईल. शारीरिक चाचणीस पात्र होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक असणार आहे.  - RBI Jobs: ग्रेड-बी ऑफिसर्सच्या पदांसाठी मोठी भरती; पगार ६३ हजारपर्यंत!​ - इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा - अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा - ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3ahKYjb
Read More
घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद ! पेट्रोलिंगच्या दरम्यान पोलिसांच्या जाळ्यात; दिल्लीतून मुद्देमाल हस्तगत 

सोलापूर : जोडभावी पेठ व फौजदार चावडी पोलिस ठाणे हद्दीत दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या चार आरोपींना अटक करून पोलिसांनी चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून 70 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 281 ग्रॅम चांदीचे दागिने व इतर असा एकूण सहा लाख 21 हजार 180 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना जुना कारंबा नाका येथे रस्त्याच्या कडेला कार (क्र. यू. पी. 13 / ए. एन. 5438) उभी असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामध्ये चार संशयित व्यक्‍ती चर्चा करीत बसल्याचे दिसून आले. सदरची गाडी ही परराज्यातील असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. संशयित व्यक्‍तींना त्यांची नावे व पत्ते विचारले असता त्यांनी आपली नावे सैफअली मोहम्मद अली सय्यद (वय 26, रा. मोहल्ला परिखॉं, कसबा गुलावटी, जि. बुलंदशहर, उत्तर प्रदेश), मोहम्मद मुबशीर अब्दुल अजीज शेखसिद्दीकी (वय 43, रा. हाजी यांच्या घरात, गल्ली नंबर 4, मुस्तफाबाद, दिल्ली), मोहंमद शकील नूरमहंमद तेली (वय 44, रा. मोहल्ला कहिलीयान, फरीदनगर, जि. गाझिायाबाद, उत्तर प्रदेश) व तन्वीरअहमद जहीरअहमद अन्सारी (वय 32, रा. कोठीयात, सिव्हिल लाइन, कोतवाली नगर, उत्तर प्रदेश) असे सांगितले. 

सोलापूर शहरातील सोसायटींमध्ये वॉचमन ठेवले जात नाहीत. त्यामुळे या चोरांनी मिळून हायवे लगत असलेल्या द्वारका विहार, मडकी वस्ती, अवंती नगर, जुना पूना नाका, माकणे अपार्टमेंट, शेळगी तसेच डी - मार्ट जवळील कमलश्री अपार्टमेंट येथील बंद असलेल्या घरांची पाहणी करून चोरी करत असल्याची कबुली दिली. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. 

सीसीटीव्हीत कैद 
घरफोडी ठिकाणची क्षणचित्रे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचेही समोर आले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना 18 जानेवारी रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्लीतून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद ! पेट्रोलिंगच्या दरम्यान पोलिसांच्या जाळ्यात; दिल्लीतून मुद्देमाल हस्तगत  सोलापूर : जोडभावी पेठ व फौजदार चावडी पोलिस ठाणे हद्दीत दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या चार आरोपींना अटक करून पोलिसांनी चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून 70 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 281 ग्रॅम चांदीचे दागिने व इतर असा एकूण सहा लाख 21 हजार 180 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना जुना कारंबा नाका येथे रस्त्याच्या कडेला कार (क्र. यू. पी. 13 / ए. एन. 5438) उभी असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामध्ये चार संशयित व्यक्‍ती चर्चा करीत बसल्याचे दिसून आले. सदरची गाडी ही परराज्यातील असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. संशयित व्यक्‍तींना त्यांची नावे व पत्ते विचारले असता त्यांनी आपली नावे सैफअली मोहम्मद अली सय्यद (वय 26, रा. मोहल्ला परिखॉं, कसबा गुलावटी, जि. बुलंदशहर, उत्तर प्रदेश), मोहम्मद मुबशीर अब्दुल अजीज शेखसिद्दीकी (वय 43, रा. हाजी यांच्या घरात, गल्ली नंबर 4, मुस्तफाबाद, दिल्ली), मोहंमद शकील नूरमहंमद तेली (वय 44, रा. मोहल्ला कहिलीयान, फरीदनगर, जि. गाझिायाबाद, उत्तर प्रदेश) व तन्वीरअहमद जहीरअहमद अन्सारी (वय 32, रा. कोठीयात, सिव्हिल लाइन, कोतवाली नगर, उत्तर प्रदेश) असे सांगितले.  सोलापूर शहरातील सोसायटींमध्ये वॉचमन ठेवले जात नाहीत. त्यामुळे या चोरांनी मिळून हायवे लगत असलेल्या द्वारका विहार, मडकी वस्ती, अवंती नगर, जुना पूना नाका, माकणे अपार्टमेंट, शेळगी तसेच डी - मार्ट जवळील कमलश्री अपार्टमेंट येथील बंद असलेल्या घरांची पाहणी करून चोरी करत असल्याची कबुली दिली. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.  सीसीटीव्हीत कैद  घरफोडी ठिकाणची क्षणचित्रे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचेही समोर आले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना 18 जानेवारी रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्लीतून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3t9qAJN
Read More
गटार बुजविण्याची ठेकेदारावर ओढवली नामुष्की

कणकवली (सिंधुदुर्ग) - चौपदरीकरणाचे नियम-निकष धाब्यावर बसवून पटवर्धन चौकात बांधण्यात आलेले गटार बुजविण्याची वेळ महामार्ग ठेकेदारावर आली. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या सतर्कतेमुळे हे चुकीचे बांधकाम रोखले गेले. महामार्ग हद्दीपासून तीन मिटर अंतरावर हे गटार बांधकाम होत असल्याने शहरातील पटवर्धन चौकातील रस्ता अरुंद होणार होता; मात्र आता गटार बांधकाम थांबल्याने नागरिकांतूनही समाधान व्यक्‍त झाले. 

शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या पटवर्धन चौकात अरुंद रस्त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. महामार्ग चौपदरीकरणात महामार्ग हद्दीपासून एक ते दीड मिटर अंतर सोडून गटार बांधकाम आणि त्यावर फुटपाथचे बांधकाम करणे अपेक्षित होते; मात्र महामार्ग ठेकेदाराने पटवर्धन चौकात महामार्ग हद्दीपासून तीन मिटर अंतर सोडून गटार बांधकाम सुरू केले होते. या बांधकामामुळे पटवर्धन चौकातील सेवा रस्ता आणखी अरुंद होणार होता. 

ही बाब लक्षात आल्यानंतर गेल्या आठवड्यात नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी जागेवर येऊन गटाराचे बांधकाम थांबवले होते. येथील जागेची मोजणी करण्यासही ठेकेदाराला भाग पाडले होते. या मोजणीमध्ये पटवर्धन चौकातील लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्‍समधील दर्शनी भागातील दुकानगाळ्यांचा काही भाग बाधित होत असल्याचे निदर्शनास आले. 

भविष्यातील अडचण दूर 
चुकीच्या गटार बांधकामामुळे सेवा रस्ता अरुंद होणार होता. शहरातील जलवाहिनी, भूमिगत वीज वाहिनी आणि नियोजित गॅस वाहिनी टाकण्यामध्येही पुढील काळात अडचणी निर्माण होणार होत्या. त्यामुळे चुकीचे गटार बांधकाम पाडून नव्याने महामार्ग हद्दीपासून एक ते दीड मिटर अंतरावर गटाराचे बांधकाम करा, असे निर्देश नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महामार्ग ठेकेदाराला दिले होते. त्यानुसार आज दुपारी पटवर्धन चौकातील सिमेंट क्रॉंक्रिटचे बांधकाम तोडून बुजविण्यात आले. 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

गटार बुजविण्याची ठेकेदारावर ओढवली नामुष्की कणकवली (सिंधुदुर्ग) - चौपदरीकरणाचे नियम-निकष धाब्यावर बसवून पटवर्धन चौकात बांधण्यात आलेले गटार बुजविण्याची वेळ महामार्ग ठेकेदारावर आली. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या सतर्कतेमुळे हे चुकीचे बांधकाम रोखले गेले. महामार्ग हद्दीपासून तीन मिटर अंतरावर हे गटार बांधकाम होत असल्याने शहरातील पटवर्धन चौकातील रस्ता अरुंद होणार होता; मात्र आता गटार बांधकाम थांबल्याने नागरिकांतूनही समाधान व्यक्‍त झाले.  शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या पटवर्धन चौकात अरुंद रस्त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. महामार्ग चौपदरीकरणात महामार्ग हद्दीपासून एक ते दीड मिटर अंतर सोडून गटार बांधकाम आणि त्यावर फुटपाथचे बांधकाम करणे अपेक्षित होते; मात्र महामार्ग ठेकेदाराने पटवर्धन चौकात महामार्ग हद्दीपासून तीन मिटर अंतर सोडून गटार बांधकाम सुरू केले होते. या बांधकामामुळे पटवर्धन चौकातील सेवा रस्ता आणखी अरुंद होणार होता.  ही बाब लक्षात आल्यानंतर गेल्या आठवड्यात नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी जागेवर येऊन गटाराचे बांधकाम थांबवले होते. येथील जागेची मोजणी करण्यासही ठेकेदाराला भाग पाडले होते. या मोजणीमध्ये पटवर्धन चौकातील लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्‍समधील दर्शनी भागातील दुकानगाळ्यांचा काही भाग बाधित होत असल्याचे निदर्शनास आले.  भविष्यातील अडचण दूर  चुकीच्या गटार बांधकामामुळे सेवा रस्ता अरुंद होणार होता. शहरातील जलवाहिनी, भूमिगत वीज वाहिनी आणि नियोजित गॅस वाहिनी टाकण्यामध्येही पुढील काळात अडचणी निर्माण होणार होत्या. त्यामुळे चुकीचे गटार बांधकाम पाडून नव्याने महामार्ग हद्दीपासून एक ते दीड मिटर अंतरावर गटाराचे बांधकाम करा, असे निर्देश नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महामार्ग ठेकेदाराला दिले होते. त्यानुसार आज दुपारी पटवर्धन चौकातील सिमेंट क्रॉंक्रिटचे बांधकाम तोडून बुजविण्यात आले.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3pDtOmU
Read More
जीएसटी जाचक तरतुदींविरोधात आंदोलन 

कुडाळ (सिंधुदुर्ग) - देशातील विविध कर-सल्लागार, व्यापारी व उद्योजक संघटनांतर्फे जीएसटी जाचक तरतुदींविरोधात निषेध पुकारण्यात आला. जीएसटी प्रॅक्‍टिशर्सन असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गतर्फे ओरोस येथील वस्तू व सेवा कर कार्यालयासमोर निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आले. 

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार्टर्ड अकाउंटंट्‌स, टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर, इन्कम टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निषेधामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्‍ट केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशन व कंजूमर प्रोडक्‍स डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन सिंधुदुर्ग यांनी जाहीर पाठिंबा दिला. 

यावेळी व्यापाऱ्यांच्यावतीने अरविंद नेवाळकर व विवेक नेवाळकर यांनी तरतुदींविरोधात मते मांडली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सीए सागर तेली यांनी जीएसटी कायदा सरळ व सोपा करावा व करदात्यांवर जटील तरतुदी आणि अनुपालनाचे ओझे लादू नये, असे मत मांडले. भारतातील सर्व व्यावसायिक कर कायद्याचे पालन कसे करावे याबद्दल नेहमीच तणावात आणि संभ्रमात असतात असेही सांगितले. 

संस्थेचे सदस्य सीए सुधीर नाईक व सीए हर्षल नाडकर्णी यांनीही मते मांडली. या आंदोलनात जीएसटी व इन्कम टॅक्‍स कर कायद्यामध्ये सुधारणा करण्याबाबतचे निवेदन जीएसटी प्रॅक्‍टिशर्सन असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गतर्फे सिंधुदुर्ग, वस्तू व सेवा कर कार्यालयाचे डेप्यूटी कमिशनर प्रताप आजगेकर यांना देण्यात आले. 

यावेळी संस्थेचे सचिव प्रमोद जांभेकर, उपाध्यक्ष हेमंत वालकर, सेक्रेटरी सीए जयंती कुलकर्णी, संस्थेचे सदस्य ऍड विनायक जांभेकर, सीए शैलेश मुंडये, सीए विवेक धुरी, सीए जबक मालदार, सीए दामोदर खानोलकर, सीए नीलकंठ मराठे, नागेश नाईक, सीए सुधाकर परांजपे, सीए दर्शना देसाई, सीए लक्ष्मण नाईक, राजेंद्र डोंगरे, सदानंद बांदेकर, गोपाल वावळीये, शंकर तेजम, सदानंद सामंत, मनोज माठेकर, राहुल वरसकर आदी सदस्य उपस्थित होते. 

जिकरीचे काम 
सीए अशोक सारंग म्हणाले, ""जीएसटी कायद्याअंतर्गत व्यापारी व उद्योजकांना न परवडणारी लेट फी व न परवडणारे व्याजदर 18 ते 24 टक्के आकारले जात आहेत. व्यापाऱ्यांच्या आर्थिक व धंद्यातील अडचणींचा विचार न करता जीएसटीचे रजिस्ट्रेशन, विवरण पत्र न भरल्याने रद्द करण्यात येत आहे. जीएसटी कायदा सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे पंधराशे नोटिफिकेशन्स व परिपत्रके काढली आहेत. त्यामुळे कायद्याचा अभ्यास करून त्याबाबत व्यापाऱ्यांना सल्ला देणे हे कर सल्लागार व सनदी लेखापालांसाठी जिकरीचे काम बनले आहे. 

तणावामध्ये भरच 
जीएसटी कायदा अंतर्गत जीएसटी रिटर्नमध्ये चुकीची दुरुस्ती करण्याची किंवा सुधारित माहिती भरण्याची सुविधा देण्यात येत नाही. त्यामुळे कामाच्या तणावामध्ये भर पडते. मोठे व छोटे व्यापारी प्रत्येकासाठी नियम समान आहेत, मोठ्या कंपन्यांकडे कर कायद्याचे पालन करण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे; परंतु लहान आणि मध्यम व्यवसायिकांना कर सल्लागार सनदी लेखापाल यांच्या मदतीची आवश्‍यकता आहे, असे सारंग म्हणाले. 

परिपत्रकाची भाषा कठीण 
सरकार आणि व्यापारी समुदायामधील दुवा हा कर सल्लागार आहे. सरकारी कायदे, नियम, विधान, परिपत्रकांची भाषा संदिग्ध आहे आणि ती समजणे फार कठीण आहे. या सर्व जबाबदाऱ्या कर सल्लागार पार पाडून व्यापाऱ्यांना त्या सोप्या भाषेत समजावून आणि सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत स्पष्ट करतात, असे सारंग यांनी सांगितले.

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

जीएसटी जाचक तरतुदींविरोधात आंदोलन  कुडाळ (सिंधुदुर्ग) - देशातील विविध कर-सल्लागार, व्यापारी व उद्योजक संघटनांतर्फे जीएसटी जाचक तरतुदींविरोधात निषेध पुकारण्यात आला. जीएसटी प्रॅक्‍टिशर्सन असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गतर्फे ओरोस येथील वस्तू व सेवा कर कार्यालयासमोर निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आले.  यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार्टर्ड अकाउंटंट्‌स, टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर, इन्कम टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निषेधामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्‍ट केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशन व कंजूमर प्रोडक्‍स डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन सिंधुदुर्ग यांनी जाहीर पाठिंबा दिला.  यावेळी व्यापाऱ्यांच्यावतीने अरविंद नेवाळकर व विवेक नेवाळकर यांनी तरतुदींविरोधात मते मांडली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सीए सागर तेली यांनी जीएसटी कायदा सरळ व सोपा करावा व करदात्यांवर जटील तरतुदी आणि अनुपालनाचे ओझे लादू नये, असे मत मांडले. भारतातील सर्व व्यावसायिक कर कायद्याचे पालन कसे करावे याबद्दल नेहमीच तणावात आणि संभ्रमात असतात असेही सांगितले.  संस्थेचे सदस्य सीए सुधीर नाईक व सीए हर्षल नाडकर्णी यांनीही मते मांडली. या आंदोलनात जीएसटी व इन्कम टॅक्‍स कर कायद्यामध्ये सुधारणा करण्याबाबतचे निवेदन जीएसटी प्रॅक्‍टिशर्सन असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गतर्फे सिंधुदुर्ग, वस्तू व सेवा कर कार्यालयाचे डेप्यूटी कमिशनर प्रताप आजगेकर यांना देण्यात आले.  यावेळी संस्थेचे सचिव प्रमोद जांभेकर, उपाध्यक्ष हेमंत वालकर, सेक्रेटरी सीए जयंती कुलकर्णी, संस्थेचे सदस्य ऍड विनायक जांभेकर, सीए शैलेश मुंडये, सीए विवेक धुरी, सीए जबक मालदार, सीए दामोदर खानोलकर, सीए नीलकंठ मराठे, नागेश नाईक, सीए सुधाकर परांजपे, सीए दर्शना देसाई, सीए लक्ष्मण नाईक, राजेंद्र डोंगरे, सदानंद बांदेकर, गोपाल वावळीये, शंकर तेजम, सदानंद सामंत, मनोज माठेकर, राहुल वरसकर आदी सदस्य उपस्थित होते.  जिकरीचे काम  सीए अशोक सारंग म्हणाले, ""जीएसटी कायद्याअंतर्गत व्यापारी व उद्योजकांना न परवडणारी लेट फी व न परवडणारे व्याजदर 18 ते 24 टक्के आकारले जात आहेत. व्यापाऱ्यांच्या आर्थिक व धंद्यातील अडचणींचा विचार न करता जीएसटीचे रजिस्ट्रेशन, विवरण पत्र न भरल्याने रद्द करण्यात येत आहे. जीएसटी कायदा सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे पंधराशे नोटिफिकेशन्स व परिपत्रके काढली आहेत. त्यामुळे कायद्याचा अभ्यास करून त्याबाबत व्यापाऱ्यांना सल्ला देणे हे कर सल्लागार व सनदी लेखापालांसाठी जिकरीचे काम बनले आहे.  तणावामध्ये भरच  जीएसटी कायदा अंतर्गत जीएसटी रिटर्नमध्ये चुकीची दुरुस्ती करण्याची किंवा सुधारित माहिती भरण्याची सुविधा देण्यात येत नाही. त्यामुळे कामाच्या तणावामध्ये भर पडते. मोठे व छोटे व्यापारी प्रत्येकासाठी नियम समान आहेत, मोठ्या कंपन्यांकडे कर कायद्याचे पालन करण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे; परंतु लहान आणि मध्यम व्यवसायिकांना कर सल्लागार सनदी लेखापाल यांच्या मदतीची आवश्‍यकता आहे, असे सारंग म्हणाले.  परिपत्रकाची भाषा कठीण  सरकार आणि व्यापारी समुदायामधील दुवा हा कर सल्लागार आहे. सरकारी कायदे, नियम, विधान, परिपत्रकांची भाषा संदिग्ध आहे आणि ती समजणे फार कठीण आहे. या सर्व जबाबदाऱ्या कर सल्लागार पार पाडून व्यापाऱ्यांना त्या सोप्या भाषेत समजावून आणि सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत स्पष्ट करतात, असे सारंग यांनी सांगितले. संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3pBFI0o
Read More
अनोखी निसर्ग शाळा! नौका विहाराने मुले आनंदी

आचरा (सिंधुदुर्ग) - आचरा खाडीतील नावेतून विहारणे, पक्षांचे किलबिलणे, कांदळवनाची उपयुक्तता, या आणि अशा अनेक निसर्गातील गोष्टींचा आनंद घेत मुले निसर्ग शाळेत हरखून गेली. 

जैवविविधतेने बहरलेल्या आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे वरदान लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या भागात राहणाऱ्या स्थानिक मुलांना त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसंस्थेची ओळख घडावी आणि निसर्ग भटंकतीमधून शिक्षण देऊन त्यांच्या मध्ये निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने "कोकणी रानमाणूस' प्रसाद गावडे आणि त्यांच्या टीमने आयोजीत केलेली दुसरी निसर्ग शाळा नुकतीच आचरा गावातील चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या जामडूल बेटावर पार पडली. 

आंबोलीच्या वर्षावनातील निसर्ग शाळेनंतर आचरा येथील दुसऱ्या निसर्ग शाळेत आचरा किनारपट्टी भागात चालणारी मासेमारी त्यावर आधारित जीवनशैली आणि समुद्राच्या लगतची जैवविविधता याबद्दल माहिती मुलांना या निसर्ग शाळेमधून देण्यात आली. या शाळेसाठी आचरा, मालवण, देवगड, वेंगुर्ले आदी भागातील विद्यार्थी व त्यांचे पालक सहभागी झाले होते. आचरा सरपंच प्रणया टेमकर साहित्यिक, सुरेश ठाकुर, केंद्रप्रमुख सुगंधा गुरव, आहारतज्ञ डॉ. गार्गी ओरसकर, डॉ. आदित्य शिंदे, विद्यानंद परब, पक्षी निरीक्षक चैतन्य आडवलकर, ऑलिसटर फर्नांडिस, वैदेही लेले, सुशांत सावंत आदी यावेळी उपस्थित होते. 

आचरा जामडूल येथील मच्छीमार व कांदळवन संवर्धनात मोलाची कामगिरी बजावणारे प्रमोद वाडेकर यांनी सर्वांना आचरा खाडी व कांदळवन सफर घडविताना कांदळवनाच्या विविध प्रजाती व त्यांचे महत्व विषद केले. आचरा रामेश्वर मंदिर आणि नागझरी तलाव आदी परिसराला देखील यावेळी भेट देण्यात आली. नागझरी तलावाच्या पाण्यावर होणारी वांयगणी भातशेती, देवमळा व देवभाताबद्दल यावेळी सुशांत सावंत यांनी माहिती दिली. 
 

सिंधुदुर्ग पर्यटन हे शाश्‍वत आणि निसर्गावर आधारित जीवनशैली या तत्वावर पुढे जायला हवे. यासाठी "कोकणी रानमाणस'च्या माध्यमातूनच आगामी काळात सिंधुदुर्गातील वेगवेगळ्या भागात अशा निसर्ग शाळेंचे आयोजन करणार आहे. 
- प्रसाद गावडे, "कोकणी रानमाणूस' 

संपादन - राहुल पाटील

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

अनोखी निसर्ग शाळा! नौका विहाराने मुले आनंदी आचरा (सिंधुदुर्ग) - आचरा खाडीतील नावेतून विहारणे, पक्षांचे किलबिलणे, कांदळवनाची उपयुक्तता, या आणि अशा अनेक निसर्गातील गोष्टींचा आनंद घेत मुले निसर्ग शाळेत हरखून गेली.  जैवविविधतेने बहरलेल्या आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे वरदान लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या भागात राहणाऱ्या स्थानिक मुलांना त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसंस्थेची ओळख घडावी आणि निसर्ग भटंकतीमधून शिक्षण देऊन त्यांच्या मध्ये निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने "कोकणी रानमाणूस' प्रसाद गावडे आणि त्यांच्या टीमने आयोजीत केलेली दुसरी निसर्ग शाळा नुकतीच आचरा गावातील चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या जामडूल बेटावर पार पडली.  आंबोलीच्या वर्षावनातील निसर्ग शाळेनंतर आचरा येथील दुसऱ्या निसर्ग शाळेत आचरा किनारपट्टी भागात चालणारी मासेमारी त्यावर आधारित जीवनशैली आणि समुद्राच्या लगतची जैवविविधता याबद्दल माहिती मुलांना या निसर्ग शाळेमधून देण्यात आली. या शाळेसाठी आचरा, मालवण, देवगड, वेंगुर्ले आदी भागातील विद्यार्थी व त्यांचे पालक सहभागी झाले होते. आचरा सरपंच प्रणया टेमकर साहित्यिक, सुरेश ठाकुर, केंद्रप्रमुख सुगंधा गुरव, आहारतज्ञ डॉ. गार्गी ओरसकर, डॉ. आदित्य शिंदे, विद्यानंद परब, पक्षी निरीक्षक चैतन्य आडवलकर, ऑलिसटर फर्नांडिस, वैदेही लेले, सुशांत सावंत आदी यावेळी उपस्थित होते.  आचरा जामडूल येथील मच्छीमार व कांदळवन संवर्धनात मोलाची कामगिरी बजावणारे प्रमोद वाडेकर यांनी सर्वांना आचरा खाडी व कांदळवन सफर घडविताना कांदळवनाच्या विविध प्रजाती व त्यांचे महत्व विषद केले. आचरा रामेश्वर मंदिर आणि नागझरी तलाव आदी परिसराला देखील यावेळी भेट देण्यात आली. नागझरी तलावाच्या पाण्यावर होणारी वांयगणी भातशेती, देवमळा व देवभाताबद्दल यावेळी सुशांत सावंत यांनी माहिती दिली.    सिंधुदुर्ग पर्यटन हे शाश्‍वत आणि निसर्गावर आधारित जीवनशैली या तत्वावर पुढे जायला हवे. यासाठी "कोकणी रानमाणस'च्या माध्यमातूनच आगामी काळात सिंधुदुर्गातील वेगवेगळ्या भागात अशा निसर्ग शाळेंचे आयोजन करणार आहे.  - प्रसाद गावडे, "कोकणी रानमाणूस'  संपादन - राहुल पाटील   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3or66bW
Read More
शिक्षकांच्या कोरोना टेस्टमध्ये कणकवली मागे 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - राज्यभरात 27 पासून प्राथमिक शाळा सुरू झाल्या असून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षण विभागाकडून दैनंदिन अहवाल मागविण्यात येत आहे. पहिल्या दिवशी जवळपास 52 टक्के विद्यार्थी शाळेत हजर राहिल्याची नोंद झाली आहे, तर सुरक्षेचा भाग म्हणून सर्व कोरोनाविषयक नियमांचे पालन शिक्षकांकडून होत आहे. आतापर्यंत 2 हजार 976 शिक्षकांपैकी 2 हजार 461 शिक्षकांचीच कोरोना चाचणीही पूर्ण झालेली आहे. वैभववाडी आणि वेंगुर्ले या दोन तालुक्‍यांतील सर्व शिक्षकांची कोरोना टेस्ट पूर्ण झालेली आहे. मात्र, कणकवलीतील जास्तीत जास्त शिक्षकांची कोरोना टेस्ट शिल्लक राहिली आहे. 

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग विभागातर्फे पाचवी ते आठवी या वर्गाचा तालुकानिहाय कोरोना पार्श्वभूमीवर दैनंदिन शाळा अहवाल मागविण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. 27 पासून राज्यभरात पाचवी ते आठवी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. एकीकडे कोरोना प्रादुर्भाव असताना शासनाकडून शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा जिल्ह्यात प्रादुर्भाव कमी झाल्याने काही मुलांना सूचना देत पालकांनी शाळेत पाठविण्यास सुरुवात केली आहे; मात्र विद्यार्थ्यांचा पूर्ण प्रतिसाद मिळत नसलेला दिसून येत नाही. पाचवी ते आठवीमध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांत 28 हजार 159 एवढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर 28 ला त्यातील 15 हजार 88 एवढ्या विद्यार्थी शाळेमध्ये हजर राहिले होते. यातील जवळपास 13 हजार विद्यार्थी शाळेत हजर न राहिल्यामुळे पालकांच्या मनात अद्यापही कोरोनाची भीती असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. 

अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. पाचवी ते आठवी या वर्गावर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची एकूण संख्या 2 हजार 976 एवढी आहे. यापैकी 2 हजार 461 एवढ्या शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या 695 एवढी असून 683 एवढ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे. त्यातील यापूर्वी एक शिक्षकेतर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. 

एकीकडे कोरोना लस जिल्ह्यात दाखल झाली असून, ती आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गेले काही दिवस कमी झालेला दिसून आला. मात्र, असे असले तरी जिल्ह्यामध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके रुग्ण सापडत नसल्याने दुसरीकडे चिंतेचे वातावरणही कायम आहे. अशा परिस्थितीत मुलांना शाळेत कसे पाठवणार, हा प्रश्‍न पालकांपुढे अद्यापही आहे. 

जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या 896 वर्गाच्या शाळा आहेत, त्यापैकी 735 शाळांना कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, या सर्व शाळांमध्ये पूर्ण प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला नसल्याचे दिसून आले. जवळपास 52 ते 53 टक्के विद्यार्थी शाळेमध्ये हजर राहिले होते. शासनाच्या नियमांचे पालन करून कोरोनाविषयक काळजी घेऊन मास्क व सॅनिटायझरचा वापर करून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला होता. कमी पटसंख्येमुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून बसविले होते. शिक्षकांची कोरोना टेस्ट बऱ्यापैकी करण्यात आली. 
जिल्ह्यातील वेंगुर्लेमध्ये 402 शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर देवगडमधील 356 शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. कणकवलीमधील 366 शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

मालवणमधील 363 शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. अशा 4 तालुक्‍यांत सर्वाधिक शिक्षकांच्या कोरोना टेस्ट झाल्या. कणकवली तालुक्‍यात सर्वाधिक 624 एवढे शिक्षक असून आतापर्यंत फक्त 366 एवढ्याच शिक्षकांची कोरोना टेस्ट झालेली आहे. त्यातील तब्बल 258 शिक्षकांची अद्यापही कोरोना टेस्ट बाकी आहे. ही विचार करण्यासारखी बाब आहे. इतर तालुक्‍यांच्या तुलनेत ही संख्या बरीच कमी आहे. याआधी जिल्ह्यात कोरोना कालावधीत 27 शिक्षक पॉझिटिव्ह आले होते. पॉझिटिव्ह आलेल्या कुडाळ तालुक्‍यातील 12 शिक्षक पूर्ण पॉझिटिव्ह आले होते. मालवणमधील पाच शिक्षक आणि कणकवलीतील सहशिक्षक याआधी पॉझिटिव्ह आले होते; मात्र त्यातील बरेच शिक्षक हे आता कोरोनामुक्त झालेले आहेत.

गेल्या काही आठवड्यांमध्ये कोणत्याही शिक्षकाला कोरोनाची बाधा झालेली नाही. शाळा अध्यापनावर परिणाम होऊ नये, यासाठी तसेच मुलांना धोका उत्पन्न होऊ नये, यासाठी दैनंदिन जीवनासह अध्यापनाचे कार्य करताना बाधा होऊ नये, शिक्षकही आपली योग्यप्रकारे काळजी घेत आहेत. अध्ययन-अध्यापनाचे कार्य सुरू होण्यासाठी मुलांची हजेरी शाळेसाठी आवश्‍यक आहे. शिक्षण विभागाकडे 28 ला नोंद झालेल्या माहितीनुसार पाचवी ते आठवीचे 15 हजार 88 विद्यार्थी हजर राहिले होते. 

*तालुका*शिक्षक*टेस्ट झालेले 
*सावंतवाडी*380*289 
*वेंगुर्ले*402*402 
*देवगड*389*356 
*दोडामार्ग*170*162 
*कणकवली*624*366 
*कुडाळ*448*332 
*मालवण*372*363 
*वैभववाडी*191*191 
 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

शिक्षकांच्या कोरोना टेस्टमध्ये कणकवली मागे  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - राज्यभरात 27 पासून प्राथमिक शाळा सुरू झाल्या असून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षण विभागाकडून दैनंदिन अहवाल मागविण्यात येत आहे. पहिल्या दिवशी जवळपास 52 टक्के विद्यार्थी शाळेत हजर राहिल्याची नोंद झाली आहे, तर सुरक्षेचा भाग म्हणून सर्व कोरोनाविषयक नियमांचे पालन शिक्षकांकडून होत आहे. आतापर्यंत 2 हजार 976 शिक्षकांपैकी 2 हजार 461 शिक्षकांचीच कोरोना चाचणीही पूर्ण झालेली आहे. वैभववाडी आणि वेंगुर्ले या दोन तालुक्‍यांतील सर्व शिक्षकांची कोरोना टेस्ट पूर्ण झालेली आहे. मात्र, कणकवलीतील जास्तीत जास्त शिक्षकांची कोरोना टेस्ट शिल्लक राहिली आहे.  जिल्हा परिषद सिंधुदुर्ग विभागातर्फे पाचवी ते आठवी या वर्गाचा तालुकानिहाय कोरोना पार्श्वभूमीवर दैनंदिन शाळा अहवाल मागविण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. 27 पासून राज्यभरात पाचवी ते आठवी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. एकीकडे कोरोना प्रादुर्भाव असताना शासनाकडून शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा जिल्ह्यात प्रादुर्भाव कमी झाल्याने काही मुलांना सूचना देत पालकांनी शाळेत पाठविण्यास सुरुवात केली आहे; मात्र विद्यार्थ्यांचा पूर्ण प्रतिसाद मिळत नसलेला दिसून येत नाही. पाचवी ते आठवीमध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांत 28 हजार 159 एवढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर 28 ला त्यातील 15 हजार 88 एवढ्या विद्यार्थी शाळेमध्ये हजर राहिले होते. यातील जवळपास 13 हजार विद्यार्थी शाळेत हजर न राहिल्यामुळे पालकांच्या मनात अद्यापही कोरोनाची भीती असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.  अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. पाचवी ते आठवी या वर्गावर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची एकूण संख्या 2 हजार 976 एवढी आहे. यापैकी 2 हजार 461 एवढ्या शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या 695 एवढी असून 683 एवढ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे. त्यातील यापूर्वी एक शिक्षकेतर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता.  एकीकडे कोरोना लस जिल्ह्यात दाखल झाली असून, ती आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गेले काही दिवस कमी झालेला दिसून आला. मात्र, असे असले तरी जिल्ह्यामध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके रुग्ण सापडत नसल्याने दुसरीकडे चिंतेचे वातावरणही कायम आहे. अशा परिस्थितीत मुलांना शाळेत कसे पाठवणार, हा प्रश्‍न पालकांपुढे अद्यापही आहे.  जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या 896 वर्गाच्या शाळा आहेत, त्यापैकी 735 शाळांना कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, या सर्व शाळांमध्ये पूर्ण प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला नसल्याचे दिसून आले. जवळपास 52 ते 53 टक्के विद्यार्थी शाळेमध्ये हजर राहिले होते. शासनाच्या नियमांचे पालन करून कोरोनाविषयक काळजी घेऊन मास्क व सॅनिटायझरचा वापर करून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला होता. कमी पटसंख्येमुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून बसविले होते. शिक्षकांची कोरोना टेस्ट बऱ्यापैकी करण्यात आली.  जिल्ह्यातील वेंगुर्लेमध्ये 402 शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर देवगडमधील 356 शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. कणकवलीमधील 366 शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. मालवणमधील 363 शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. अशा 4 तालुक्‍यांत सर्वाधिक शिक्षकांच्या कोरोना टेस्ट झाल्या. कणकवली तालुक्‍यात सर्वाधिक 624 एवढे शिक्षक असून आतापर्यंत फक्त 366 एवढ्याच शिक्षकांची कोरोना टेस्ट झालेली आहे. त्यातील तब्बल 258 शिक्षकांची अद्यापही कोरोना टेस्ट बाकी आहे. ही विचार करण्यासारखी बाब आहे. इतर तालुक्‍यांच्या तुलनेत ही संख्या बरीच कमी आहे. याआधी जिल्ह्यात कोरोना कालावधीत 27 शिक्षक पॉझिटिव्ह आले होते. पॉझिटिव्ह आलेल्या कुडाळ तालुक्‍यातील 12 शिक्षक पूर्ण पॉझिटिव्ह आले होते. मालवणमधील पाच शिक्षक आणि कणकवलीतील सहशिक्षक याआधी पॉझिटिव्ह आले होते; मात्र त्यातील बरेच शिक्षक हे आता कोरोनामुक्त झालेले आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये कोणत्याही शिक्षकाला कोरोनाची बाधा झालेली नाही. शाळा अध्यापनावर परिणाम होऊ नये, यासाठी तसेच मुलांना धोका उत्पन्न होऊ नये, यासाठी दैनंदिन जीवनासह अध्यापनाचे कार्य करताना बाधा होऊ नये, शिक्षकही आपली योग्यप्रकारे काळजी घेत आहेत. अध्ययन-अध्यापनाचे कार्य सुरू होण्यासाठी मुलांची हजेरी शाळेसाठी आवश्‍यक आहे. शिक्षण विभागाकडे 28 ला नोंद झालेल्या माहितीनुसार पाचवी ते आठवीचे 15 हजार 88 विद्यार्थी हजर राहिले होते.  *तालुका*शिक्षक*टेस्ट झालेले  *सावंतवाडी*380*289  *वेंगुर्ले*402*402  *देवगड*389*356  *दोडामार्ग*170*162  *कणकवली*624*366  *कुडाळ*448*332  *मालवण*372*363  *वैभववाडी*191*191    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3agm3N5
Read More
जीएसटी जाचक तरतुदींविरोधात आंदोलन 

कुडाळ (सिंधुदुर्ग) - देशातील विविध कर-सल्लागार, व्यापारी व उद्योजक संघटनांतर्फे जीएसटी जाचक तरतुदींविरोधात निषेध पुकारण्यात आला. जीएसटी प्रॅक्‍टिशर्सन असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गतर्फे ओरोस येथील वस्तू व सेवा कर कार्यालयासमोर निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आले. 

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार्टर्ड अकाउंटंट्‌स, टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर, इन्कम टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निषेधामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्‍ट केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशन व कंजूमर प्रोडक्‍स डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन सिंधुदुर्ग यांनी जाहीर पाठिंबा दिला. 

यावेळी व्यापाऱ्यांच्यावतीने अरविंद नेवाळकर व विवेक नेवाळकर यांनी तरतुदींविरोधात मते मांडली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सीए सागर तेली यांनी जीएसटी कायदा सरळ व सोपा करावा व करदात्यांवर जटील तरतुदी आणि अनुपालनाचे ओझे लादू नये, असे मत मांडले. भारतातील सर्व व्यावसायिक कर कायद्याचे पालन कसे करावे याबद्दल नेहमीच तणावात आणि संभ्रमात असतात असेही सांगितले. 

संस्थेचे सदस्य सीए सुधीर नाईक व सीए हर्षल नाडकर्णी यांनीही मते मांडली. या आंदोलनात जीएसटी व इन्कम टॅक्‍स कर कायद्यामध्ये सुधारणा करण्याबाबतचे निवेदन जीएसटी प्रॅक्‍टिशर्सन असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गतर्फे सिंधुदुर्ग, वस्तू व सेवा कर कार्यालयाचे डेप्यूटी कमिशनर प्रताप आजगेकर यांना देण्यात आले. 

यावेळी संस्थेचे सचिव प्रमोद जांभेकर, उपाध्यक्ष हेमंत वालकर, सेक्रेटरी सीए जयंती कुलकर्णी, संस्थेचे सदस्य ऍड विनायक जांभेकर, सीए शैलेश मुंडये, सीए विवेक धुरी, सीए जबक मालदार, सीए दामोदर खानोलकर, सीए नीलकंठ मराठे, नागेश नाईक, सीए सुधाकर परांजपे, सीए दर्शना देसाई, सीए लक्ष्मण नाईक, राजेंद्र डोंगरे, सदानंद बांदेकर, गोपाल वावळीये, शंकर तेजम, सदानंद सामंत, मनोज माठेकर, राहुल वरसकर आदी सदस्य उपस्थित होते. 

जिकरीचे काम 
सीए अशोक सारंग म्हणाले, ""जीएसटी कायद्याअंतर्गत व्यापारी व उद्योजकांना न परवडणारी लेट फी व न परवडणारे व्याजदर 18 ते 24 टक्के आकारले जात आहेत. व्यापाऱ्यांच्या आर्थिक व धंद्यातील अडचणींचा विचार न करता जीएसटीचे रजिस्ट्रेशन, विवरण पत्र न भरल्याने रद्द करण्यात येत आहे. जीएसटी कायदा सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे पंधराशे नोटिफिकेशन्स व परिपत्रके काढली आहेत. त्यामुळे कायद्याचा अभ्यास करून त्याबाबत व्यापाऱ्यांना सल्ला देणे हे कर सल्लागार व सनदी लेखापालांसाठी जिकरीचे काम बनले आहे. 

तणावामध्ये भरच 
जीएसटी कायदा अंतर्गत जीएसटी रिटर्नमध्ये चुकीची दुरुस्ती करण्याची किंवा सुधारित माहिती भरण्याची सुविधा देण्यात येत नाही. त्यामुळे कामाच्या तणावामध्ये भर पडते. मोठे व छोटे व्यापारी प्रत्येकासाठी नियम समान आहेत, मोठ्या कंपन्यांकडे कर कायद्याचे पालन करण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे; परंतु लहान आणि मध्यम व्यवसायिकांना कर सल्लागार सनदी लेखापाल यांच्या मदतीची आवश्‍यकता आहे, असे सारंग म्हणाले. 

परिपत्रकाची भाषा कठीण 
सरकार आणि व्यापारी समुदायामधील दुवा हा कर सल्लागार आहे. सरकारी कायदे, नियम, विधान, परिपत्रकांची भाषा संदिग्ध आहे आणि ती समजणे फार कठीण आहे. या सर्व जबाबदाऱ्या कर सल्लागार पार पाडून व्यापाऱ्यांना त्या सोप्या भाषेत समजावून आणि सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत स्पष्ट करतात, असे सारंग यांनी सांगितले.

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

जीएसटी जाचक तरतुदींविरोधात आंदोलन  कुडाळ (सिंधुदुर्ग) - देशातील विविध कर-सल्लागार, व्यापारी व उद्योजक संघटनांतर्फे जीएसटी जाचक तरतुदींविरोधात निषेध पुकारण्यात आला. जीएसटी प्रॅक्‍टिशर्सन असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गतर्फे ओरोस येथील वस्तू व सेवा कर कार्यालयासमोर निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आले.  यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार्टर्ड अकाउंटंट्‌स, टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर, इन्कम टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निषेधामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्‍ट केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशन व कंजूमर प्रोडक्‍स डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन सिंधुदुर्ग यांनी जाहीर पाठिंबा दिला.  यावेळी व्यापाऱ्यांच्यावतीने अरविंद नेवाळकर व विवेक नेवाळकर यांनी तरतुदींविरोधात मते मांडली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सीए सागर तेली यांनी जीएसटी कायदा सरळ व सोपा करावा व करदात्यांवर जटील तरतुदी आणि अनुपालनाचे ओझे लादू नये, असे मत मांडले. भारतातील सर्व व्यावसायिक कर कायद्याचे पालन कसे करावे याबद्दल नेहमीच तणावात आणि संभ्रमात असतात असेही सांगितले.  संस्थेचे सदस्य सीए सुधीर नाईक व सीए हर्षल नाडकर्णी यांनीही मते मांडली. या आंदोलनात जीएसटी व इन्कम टॅक्‍स कर कायद्यामध्ये सुधारणा करण्याबाबतचे निवेदन जीएसटी प्रॅक्‍टिशर्सन असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गतर्फे सिंधुदुर्ग, वस्तू व सेवा कर कार्यालयाचे डेप्यूटी कमिशनर प्रताप आजगेकर यांना देण्यात आले.  यावेळी संस्थेचे सचिव प्रमोद जांभेकर, उपाध्यक्ष हेमंत वालकर, सेक्रेटरी सीए जयंती कुलकर्णी, संस्थेचे सदस्य ऍड विनायक जांभेकर, सीए शैलेश मुंडये, सीए विवेक धुरी, सीए जबक मालदार, सीए दामोदर खानोलकर, सीए नीलकंठ मराठे, नागेश नाईक, सीए सुधाकर परांजपे, सीए दर्शना देसाई, सीए लक्ष्मण नाईक, राजेंद्र डोंगरे, सदानंद बांदेकर, गोपाल वावळीये, शंकर तेजम, सदानंद सामंत, मनोज माठेकर, राहुल वरसकर आदी सदस्य उपस्थित होते.  जिकरीचे काम  सीए अशोक सारंग म्हणाले, ""जीएसटी कायद्याअंतर्गत व्यापारी व उद्योजकांना न परवडणारी लेट फी व न परवडणारे व्याजदर 18 ते 24 टक्के आकारले जात आहेत. व्यापाऱ्यांच्या आर्थिक व धंद्यातील अडचणींचा विचार न करता जीएसटीचे रजिस्ट्रेशन, विवरण पत्र न भरल्याने रद्द करण्यात येत आहे. जीएसटी कायदा सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे पंधराशे नोटिफिकेशन्स व परिपत्रके काढली आहेत. त्यामुळे कायद्याचा अभ्यास करून त्याबाबत व्यापाऱ्यांना सल्ला देणे हे कर सल्लागार व सनदी लेखापालांसाठी जिकरीचे काम बनले आहे.  तणावामध्ये भरच  जीएसटी कायदा अंतर्गत जीएसटी रिटर्नमध्ये चुकीची दुरुस्ती करण्याची किंवा सुधारित माहिती भरण्याची सुविधा देण्यात येत नाही. त्यामुळे कामाच्या तणावामध्ये भर पडते. मोठे व छोटे व्यापारी प्रत्येकासाठी नियम समान आहेत, मोठ्या कंपन्यांकडे कर कायद्याचे पालन करण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे; परंतु लहान आणि मध्यम व्यवसायिकांना कर सल्लागार सनदी लेखापाल यांच्या मदतीची आवश्‍यकता आहे, असे सारंग म्हणाले.  परिपत्रकाची भाषा कठीण  सरकार आणि व्यापारी समुदायामधील दुवा हा कर सल्लागार आहे. सरकारी कायदे, नियम, विधान, परिपत्रकांची भाषा संदिग्ध आहे आणि ती समजणे फार कठीण आहे. या सर्व जबाबदाऱ्या कर सल्लागार पार पाडून व्यापाऱ्यांना त्या सोप्या भाषेत समजावून आणि सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत स्पष्ट करतात, असे सारंग यांनी सांगितले. संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3pBFI0o
Read More
अकार्यक्षमतेमुळे केसरकरांचे पालकमंत्रिपद गेले ः परब

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - आमदार दीपक केसरकर यांचे पालकमंत्रिपद त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे काढून घेण्यात आले आहे. आमच्या कामांकडे लक्ष देण्यापेक्षा केसरकरांनी स्वतःकडे लक्ष द्यावे, असा टोलाही आज नगराध्यक्ष संजू परब यांनी येथे लगावला. 

रवी जाधव यांचा स्टॉल उभारण्याबाबत कोणताही लेखी आदेश अद्याप झाला नसून तसा आदेश झाल्यास योग्य उत्तर संबंधितांना कळवू, असेही परब यांनी सांगितले. 
येथील मोती तलाव काठी आठवडा बाजार भरविणे चुकीचे असल्याचे यापूर्वी आमदार केसरकर यांनी सांगितले होते. याबाबत नगराध्यक्ष परब यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ""याआधी वीस वर्ष पालिका केसरकर यांच्या ताब्यात होती. त्या वीस वर्षात त्यांना वाटेल ते त्यांनी निर्णय घेतले. आता दोन वर्ष पालिका आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे शहरवासियांना योग्य होईल असे निर्णय आम्ही घेत आहोत.

सध्याचा बाजार आम्ही मोती तलावाकाठी भरत असून आतापर्यंत तरी त्याला कोणत्याही नागरिकाने किंवा व्यापाऱ्याने विरोध केला नाही. त्यामुळे मोती तलावाकाठी बाजार भरवण्याचा निर्णय योग्य आहे. त्यामुळे आमदार केसरकर यांनी आम्ही घेत असलेल्या निर्णयांमध्ये ढवळाढवळ करू नये. त्यांनी पालकमंत्री असताना बेजबाबदारपणा आणि अकार्यक्षमता दाखवली आहे. त्यांच्या या अकार्यक्षमतेमुळे त्यांचे पालकमंत्री पद काढून घेण्यात आले. त्यामुळे आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी शिकवू नये. आमची काळजी करण्यापेक्षा त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यावे. पालकमंत्रिपद का काढून घेतले याचा विचार करावा.'' 

...तर योग्य उत्तर कळवणार 
यावेळी नगरविकास मंत्र्यांनी रवी जाधव यांचा स्टॉल त्याच जागेवर उभारण्याचे आदेश दिले आहेत का? अशी विचारणा केल्यावर श्री. परब यांनी असे कोणतेही आदेश अद्याप आपल्याजवळ आले नसून अशा प्रकारचे आदेश प्राप्त झाल्यास संबंधितांना योग्य ते उत्तर कळवू, असे यावेळी श्री. परब यांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

अकार्यक्षमतेमुळे केसरकरांचे पालकमंत्रिपद गेले ः परब सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - आमदार दीपक केसरकर यांचे पालकमंत्रिपद त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे काढून घेण्यात आले आहे. आमच्या कामांकडे लक्ष देण्यापेक्षा केसरकरांनी स्वतःकडे लक्ष द्यावे, असा टोलाही आज नगराध्यक्ष संजू परब यांनी येथे लगावला.  रवी जाधव यांचा स्टॉल उभारण्याबाबत कोणताही लेखी आदेश अद्याप झाला नसून तसा आदेश झाल्यास योग्य उत्तर संबंधितांना कळवू, असेही परब यांनी सांगितले.  येथील मोती तलाव काठी आठवडा बाजार भरविणे चुकीचे असल्याचे यापूर्वी आमदार केसरकर यांनी सांगितले होते. याबाबत नगराध्यक्ष परब यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ""याआधी वीस वर्ष पालिका केसरकर यांच्या ताब्यात होती. त्या वीस वर्षात त्यांना वाटेल ते त्यांनी निर्णय घेतले. आता दोन वर्ष पालिका आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे शहरवासियांना योग्य होईल असे निर्णय आम्ही घेत आहोत. सध्याचा बाजार आम्ही मोती तलावाकाठी भरत असून आतापर्यंत तरी त्याला कोणत्याही नागरिकाने किंवा व्यापाऱ्याने विरोध केला नाही. त्यामुळे मोती तलावाकाठी बाजार भरवण्याचा निर्णय योग्य आहे. त्यामुळे आमदार केसरकर यांनी आम्ही घेत असलेल्या निर्णयांमध्ये ढवळाढवळ करू नये. त्यांनी पालकमंत्री असताना बेजबाबदारपणा आणि अकार्यक्षमता दाखवली आहे. त्यांच्या या अकार्यक्षमतेमुळे त्यांचे पालकमंत्री पद काढून घेण्यात आले. त्यामुळे आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी शिकवू नये. आमची काळजी करण्यापेक्षा त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यावे. पालकमंत्रिपद का काढून घेतले याचा विचार करावा.''  ...तर योग्य उत्तर कळवणार  यावेळी नगरविकास मंत्र्यांनी रवी जाधव यांचा स्टॉल त्याच जागेवर उभारण्याचे आदेश दिले आहेत का? अशी विचारणा केल्यावर श्री. परब यांनी असे कोणतेही आदेश अद्याप आपल्याजवळ आले नसून अशा प्रकारचे आदेश प्राप्त झाल्यास संबंधितांना योग्य ते उत्तर कळवू, असे यावेळी श्री. परब यांनी सांगितले.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/39tgxaL
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३० जानेवारी २०२१

पंचांग -
शनिवार : पौष कृष्ण २, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ७.०९ सूर्यास्त ६.२६, चंद्रोदय रात्री ८.२३, चंद्रास्त सकाळी ८.२३, भारतीय सौर माघ ९ शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९११ : जॅक्‍सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा.
१९४८ : दिल्ली येथे सायंप्रार्थनेच्या वेळी महात्मा गांधींची हत्या. 
१९९६ : हार्मोनिअम आणि ऑर्गन या वाद्यांवर अनेक वर्षे मोठमोठ्या कलाकारांची उत्कृष्ठ साथसंगत केलेले गोविंदराव पटवर्धन यांचे निधन.
१९९७ : महात्मा गांधींच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरुण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. गेली ४७ वर्षे या अस्थी कटकमधील बॅंकेच्या लॉकरमध्ये होत्या.
२००१ : ज्येष्ठ नाटककार प्रा.वसंत कानेटकर यांचे नाशिक येथे निधन.
२००३ : सर्वधर्म व समाजात शांतता व सामंजस्याची भावना निर्माण करण्यासाठी केलेल्या कामाबद्दल भारतीय विद्या भवनला ‘गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर.
२००४ : मराठी गाण्यांचे प्रसिद्ध गीतकार रमेश अणावकर  यांचे निधन.
२००२ : भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्‍टर शरदकुमार दीक्षित यांना ‘एनआरआय ऑफ द इयर २००१’ हा पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.
मिथुन : नातेवाईकांच्यावर खर्च कराल. प्रवास सुखकर होतील.
कर्क : आर्थिक कामे यशस्वी होतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो.
सिंह : महत्त्वाची कामे पार पडतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रुंवर मात कराल.व्यवसायात वाढ होईल.
तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.
वृश्‍चिक  : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
धनु : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. अडचणींवर मात कराल.
मकर : मानसिक अस्वस्थता राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.
कुंभ : वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
मीन : हितशत्रुंवर मात कराल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३० जानेवारी २०२१ पंचांग - शनिवार : पौष कृष्ण २, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ७.०९ सूर्यास्त ६.२६, चंद्रोदय रात्री ८.२३, चंद्रास्त सकाळी ८.२३, भारतीय सौर माघ ९ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९११ : जॅक्‍सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा. १९४८ : दिल्ली येथे सायंप्रार्थनेच्या वेळी महात्मा गांधींची हत्या.  १९९६ : हार्मोनिअम आणि ऑर्गन या वाद्यांवर अनेक वर्षे मोठमोठ्या कलाकारांची उत्कृष्ठ साथसंगत केलेले गोविंदराव पटवर्धन यांचे निधन. १९९७ : महात्मा गांधींच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरुण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. गेली ४७ वर्षे या अस्थी कटकमधील बॅंकेच्या लॉकरमध्ये होत्या. २००१ : ज्येष्ठ नाटककार प्रा.वसंत कानेटकर यांचे नाशिक येथे निधन. २००३ : सर्वधर्म व समाजात शांतता व सामंजस्याची भावना निर्माण करण्यासाठी केलेल्या कामाबद्दल भारतीय विद्या भवनला ‘गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर. २००४ : मराठी गाण्यांचे प्रसिद्ध गीतकार रमेश अणावकर  यांचे निधन. २००२ : भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्‍टर शरदकुमार दीक्षित यांना ‘एनआरआय ऑफ द इयर २००१’ हा पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. मिथुन : नातेवाईकांच्यावर खर्च कराल. प्रवास सुखकर होतील. कर्क : आर्थिक कामे यशस्वी होतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. सिंह : महत्त्वाची कामे पार पडतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रुंवर मात कराल.व्यवसायात वाढ होईल. तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. वृश्‍चिक  : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. धनु : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. अडचणींवर मात कराल. मकर : मानसिक अस्वस्थता राहील. काहींना प्रवासाचे योग येतील. कुंभ : वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मीन : हितशत्रुंवर मात कराल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

January 29, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3cvW1rI
Read More