Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, July 6, 2020

गोल्ड बाँड : सोनं खरेदी करण्याऐवजी बाँडमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते का?
पुण्यात स्टेशनरी व पुस्तकविक्रीला पुन्हा उभारी

पुणे - शैक्षणिक साहित्याचे बदलते स्वरूप तसेच मोबाईल आणि टॅब यांचा वाढता हस्तक्षेप, यामुळे आधीच बदलाला सामोरे जाणारा स्टेशनरी आणि पुस्तक व्यवसाय लॉकडाउनमध्ये अधिकच कचाट्यात सापडला होता. पण ऑनलाईन पद्धतीने सुरु झालेलं शिक्षण आणि जाणत्या ग्राहकांच्या जोरावर स्टेशनरी व पुस्तक विक्रीचा व्यवसाय पुन्हा उभा राहत आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एकविसाव्या शतकात ग्राहकांच्या गरजांचे बदलते स्वरूप आत्मसात करत असतानाच, कोरोनामुळे एका मोठ्या स्थित्यंतराचा सामना हा व्यवसाय करत आहे. लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यामुळे ग्राहकांची पावले पुन्हा खरेदीकडे वळाली आहेत. मात्र, आता या खरेदीचे स्वरूप ऑनलाईन आणि कुरियर पद्धतीने वाढले आहे. व्यवसाय सुरू जरी झाल्याचे समाधान असले तरी त्याचा वेग अजूनही मंदावलेला आहे. अप्पा बळवंत चौकातील सर्वच दुकानांमध्ये कोरोनाच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेत विक्रीला सुरवात करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्टेशनरी कटलरी जनरल मर्चंट असोसिएशनचे दिलीप कुंभोजकर म्हणाले, ‘‘बहुतेक शैक्षणिक संस्थाच आता थेट वह्या, पुस्तके आणि इतर साहित्याची खरेदी करतात. त्यामुळे ट्रेडर्सवर विपरीत परिणाम दिसत आहे. लॉकडाउनमुळे त्याची खरेदीही पुढे ढकलली जात आहे. शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपानुसार पारंपारिक वह्या, पुस्तके खरेदी विक्री व्यवसायाला नवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.’’

शाळेच्या पुस्तकांची खरेदी सुरु झाली असून, गरज पडल्यास प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी कुरियरने साहित्य मागवले जाते. मुख्यत्वे शहरातून ऑनलाइन पद्धतीने साहित्य मागविण्यात येत असून, एखाद्या दुर्मिळ पुस्तकांसाठी पुण्याबाहेरूनही विचारणा होते. फक्त पूर्वीप्रमाणे जास्त पुस्तके दाखवणे शक्‍य होत नाही. कोरोनाच्या दृष्टीने आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत.
- ओंकार जोशी, वर्मा बुक डेपो

लॉकडाउननंतरचा व्यवहार -

सॅनिटायझर, थर्मामीटर, सोशल डिस्टसिंग पाळत खरेदी विक्री

ऑनलाइन शाळा सुरु झाल्यामुळे निवडक पुस्तके, वह्या आणि इतर साहित्याच्या खरेदीला वेग.

ऑनलाईन पद्धतीने साहित्य मागविण्यात भर.

ग्राहकाला जास्त व्हरायटी दाखवण्यात मर्यादा

दुकानाची खरेदीविक्रीची वेळ मर्यादित

शालेय साहित्याच्या विक्रीवर भर.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यात स्टेशनरी व पुस्तकविक्रीला पुन्हा उभारी पुणे - शैक्षणिक साहित्याचे बदलते स्वरूप तसेच मोबाईल आणि टॅब यांचा वाढता हस्तक्षेप, यामुळे आधीच बदलाला सामोरे जाणारा स्टेशनरी आणि पुस्तक व्यवसाय लॉकडाउनमध्ये अधिकच कचाट्यात सापडला होता. पण ऑनलाईन पद्धतीने सुरु झालेलं शिक्षण आणि जाणत्या ग्राहकांच्या जोरावर स्टेशनरी व पुस्तक विक्रीचा व्यवसाय पुन्हा उभा राहत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप एकविसाव्या शतकात ग्राहकांच्या गरजांचे बदलते स्वरूप आत्मसात करत असतानाच, कोरोनामुळे एका मोठ्या स्थित्यंतराचा सामना हा व्यवसाय करत आहे. लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यामुळे ग्राहकांची पावले पुन्हा खरेदीकडे वळाली आहेत. मात्र, आता या खरेदीचे स्वरूप ऑनलाईन आणि कुरियर पद्धतीने वाढले आहे. व्यवसाय सुरू जरी झाल्याचे समाधान असले तरी त्याचा वेग अजूनही मंदावलेला आहे. अप्पा बळवंत चौकातील सर्वच दुकानांमध्ये कोरोनाच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेत विक्रीला सुरवात करण्यात आली आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा स्टेशनरी कटलरी जनरल मर्चंट असोसिएशनचे दिलीप कुंभोजकर म्हणाले, ‘‘बहुतेक शैक्षणिक संस्थाच आता थेट वह्या, पुस्तके आणि इतर साहित्याची खरेदी करतात. त्यामुळे ट्रेडर्सवर विपरीत परिणाम दिसत आहे. लॉकडाउनमुळे त्याची खरेदीही पुढे ढकलली जात आहे. शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपानुसार पारंपारिक वह्या, पुस्तके खरेदी विक्री व्यवसायाला नवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.’’ शाळेच्या पुस्तकांची खरेदी सुरु झाली असून, गरज पडल्यास प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी कुरियरने साहित्य मागवले जाते. मुख्यत्वे शहरातून ऑनलाइन पद्धतीने साहित्य मागविण्यात येत असून, एखाद्या दुर्मिळ पुस्तकांसाठी पुण्याबाहेरूनही विचारणा होते. फक्त पूर्वीप्रमाणे जास्त पुस्तके दाखवणे शक्‍य होत नाही. कोरोनाच्या दृष्टीने आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत. - ओंकार जोशी, वर्मा बुक डेपो लॉकडाउननंतरचा व्यवहार - सॅनिटायझर, थर्मामीटर, सोशल डिस्टसिंग पाळत खरेदी विक्री ऑनलाइन शाळा सुरु झाल्यामुळे निवडक पुस्तके, वह्या आणि इतर साहित्याच्या खरेदीला वेग. ऑनलाईन पद्धतीने साहित्य मागविण्यात भर. ग्राहकाला जास्त व्हरायटी दाखवण्यात मर्यादा दुकानाची खरेदीविक्रीची वेळ मर्यादित शालेय साहित्याच्या विक्रीवर भर. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2AzkYSE
Read More
दहावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना रोजगाराच्या संधी

दहावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना मुंबई प्रवेशाच्या पाच व देशातील निरनिराळ्या पथकर नाक्‍यांवर काम करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एमईपी इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपर्स या पथकर वसुली क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीत इच्छुक उमेदवारांना संधी मिळणार आहे. यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आवश्‍यक कागदपत्रे 

आधार कार्ड    

पॅन कार्ड

शैक्षणिक प्रमाणपत्र    

वास्तव्याचा पुरावा

शारीरिक क्षमता प्रमाणपत्र (कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिटनेस सर्टिफिकेट)

लोकप्रतिनिधी/ डॉक्‍टर/ वकील यांच्यामार्फत दिले गेलेले ओळख/चारित्र्य प्रमाणपत्र.

निवड प्रक्रियेत यशस्वी उमेदवारास पोलिस व्हेरिफिकेशन अनिवार्य.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/3f6SAq6

दहावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना रोजगाराच्या संधी दहावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना मुंबई प्रवेशाच्या पाच व देशातील निरनिराळ्या पथकर नाक्‍यांवर काम करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एमईपी इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपर्स या पथकर वसुली क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीत इच्छुक उमेदवारांना संधी मिळणार आहे. यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आवश्‍यक कागदपत्रे  आधार कार्ड     पॅन कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्र     वास्तव्याचा पुरावा शारीरिक क्षमता प्रमाणपत्र (कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिटनेस सर्टिफिकेट) लोकप्रतिनिधी/ डॉक्‍टर/ वकील यांच्यामार्फत दिले गेलेले ओळख/चारित्र्य प्रमाणपत्र. निवड प्रक्रियेत यशस्वी उमेदवारास पोलिस व्हेरिफिकेशन अनिवार्य. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/3f6SAq6

July 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BMzcjD
Read More
....आता संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन (बाधित क्षेत्र) जाहीर करणार; पण कधी वाचा सविस्तर

पुणे - पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नियमांची आणखी कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच, हवेली तालुक्‍यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात एखाद्या गावात पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन (बाधित क्षेत्र) जाहीर करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी वेब पत्रकार परिषदेत दिली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हाधिकारी राम म्हणाले, ‘‘कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून परिस्थिती नियंत्रणात न आल्यास कठोर भूमिका घेण्याबाबत प्रशासन तयारी करीत आहे. लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना घरीच विलगीकरण करून राहावे. परंतु घरी स्वतंत्र विलगीकरणात राहण्याची व्यवस्था नसल्यास त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल. हवेली तालुक्‍यात रुग्णांची संख्या वाढत असून, त्याबाबत प्रशासनाकडून अधिक लक्ष देण्यात येईल.’’

घरमालकाला कोरोना झाल्यामुळे तरुणी आली गावाला...ताप आल्यामुळे तपासणी केली तर...

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आणखी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. चाचण्यांची संख्या वाढविल्याने बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.’’ 

योजनेतून दिलासा
जुलै महिना अखेरपर्यंत पुणे शहरात २० हजार नवीन बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता असून, त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. शहरी गरीब रुग्ण योजनेअंतर्गत प्रति कुटुंब एक लाखापर्यंत मदत करण्यात येते. परंतु, आता एकाच कुटुंबातील तीन-चार व्यक्ती बाधित होत आहेत. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकी एक लाखापर्यंत मदत देण्याबाबत लवकरच निर्णय होईल.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

....आता संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन (बाधित क्षेत्र) जाहीर करणार; पण कधी वाचा सविस्तर पुणे - पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नियमांची आणखी कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच, हवेली तालुक्‍यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात एखाद्या गावात पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन (बाधित क्षेत्र) जाहीर करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी वेब पत्रकार परिषदेत दिली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जिल्हाधिकारी राम म्हणाले, ‘‘कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून परिस्थिती नियंत्रणात न आल्यास कठोर भूमिका घेण्याबाबत प्रशासन तयारी करीत आहे. लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना घरीच विलगीकरण करून राहावे. परंतु घरी स्वतंत्र विलगीकरणात राहण्याची व्यवस्था नसल्यास त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल. हवेली तालुक्‍यात रुग्णांची संख्या वाढत असून, त्याबाबत प्रशासनाकडून अधिक लक्ष देण्यात येईल.’’ घरमालकाला कोरोना झाल्यामुळे तरुणी आली गावाला...ताप आल्यामुळे तपासणी केली तर... विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आणखी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. चाचण्यांची संख्या वाढविल्याने बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.’’  योजनेतून दिलासा जुलै महिना अखेरपर्यंत पुणे शहरात २० हजार नवीन बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता असून, त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. शहरी गरीब रुग्ण योजनेअंतर्गत प्रति कुटुंब एक लाखापर्यंत मदत करण्यात येते. परंतु, आता एकाच कुटुंबातील तीन-चार व्यक्ती बाधित होत आहेत. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकी एक लाखापर्यंत मदत देण्याबाबत लवकरच निर्णय होईल. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZXPgHF
Read More
स्टार्टअप्सना मिळावे आर्थिक पॅकेज; ‘फिक्की’ने केल्या शिफारसी

नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे ओढवलेल्या आर्थिक अरिष्टाचा फटका सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसोबतच स्टार्टअपनाही बसला आहे. तब्बल ७० टक्के स्टार्टअप्स कोरोनामुळे घायाळ झाले आहेत. तर १२ टक्के स्टार्टअप बंद झाले आहेत. यामुळे रोजगारावर होणारा गंभीर परिणाम पाहता स्टार्टअप्सना आर्थिक पॅकेज मिळावे, सरकारने त्यांच्याकडून खरेदी करावी, तसेच कर कसवलती देऊन सरकारने त्वरीत कर परतावा देण्याचीही व्यवस्था करावी, अशा शिफारशी उद्योजकांची संघटना ‘फिक्की’ने (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स) सुचविल्या आहेत. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना संकटाने संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था झाकोळली आहे. बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे मोठ्या त्याचप्रमाणे सूक्ष्म, मध्यम, लघु उद्योगांसोबतच स्टार्टअप्स कंपन्या देखील दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचल्या असून अस्तित्वासाठी झगडत असल्याचे उद्योजकांची संघटना ‘फिक्की’ने इंडिया एंजल नेटवर्क या संस्थेसोबत केलेल्या पाहणीत आढळले आहे. देशभरातील २५० स्टार्टअप्स कंपन्यांचे अध्ययन पाहणीदरम्यान करण्यात आले. यातील केवळ आठ टक्के कंपन्यांनाच कराराप्रमाणे वेळेवर अर्थसाह्य मिळाले. बाकीच्यांना बराच फटका बसला आहे. 

भारतात कोरोनावर स्वस्त औषधाला मंजुरी, Cipla, Hetero नंतर Mylan ला परवानगी

गुंतवणूकदारांचा कल
कोरोनामुळे उद्भभवलेली परिस्थिती पाहता ३५ टक्के गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी आरोग्य क्षेत्राशी (हेल्थकेअर) संबंधित स्टार्टअप्सला प्राधान्य दिले आहे. तर त्याखालोखाल तंत्रक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्थिक तंत्रज्ञान आणि कृषी तंत्रज्ञान असा क्रम ठरविला आहे. 

स्टार्टअप क्षेत्र सध्या अस्तित्वासाठी झगडते आहे. भांडवलाचा अभाव आणि रोकड टंचाईमुळे पुढील तीन ते सहा महिन्यात बऱ्याच स्टार्टअप्स बंद पडू शकतात. त्या सुरू ठेवण्यासाठी सुयोग्य व्यवस्था आणि आर्थिक मदतीची गरज या सर्वेक्षणातून व्यक्त झाली आहे 
- दिलीप चेनॉय, सरचिटणीस, फिक्की

भारताला आत्मनिर्भर बनविण्यात स्टार्टअप क्षेत्र महत्त्वाचे योगदान देऊ शकते. परंतु भांडवलाच्या अभावामुळे स्टार्टअप्सवर प्रचंड ताण आहे. त्यांच्या बचावासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्राने पुढाकार घेऊन आर्थिक आणि व्यावसायिक संधी द्यावी.
- अजय चौधरी, अध्यक्ष, फिक्की स्टार्टअप कमिटी आणि एचसीएलचे संस्थापक.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

स्टार्टअप्सना मिळावे आर्थिक पॅकेज; ‘फिक्की’ने केल्या शिफारसी नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे ओढवलेल्या आर्थिक अरिष्टाचा फटका सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसोबतच स्टार्टअपनाही बसला आहे. तब्बल ७० टक्के स्टार्टअप्स कोरोनामुळे घायाळ झाले आहेत. तर १२ टक्के स्टार्टअप बंद झाले आहेत. यामुळे रोजगारावर होणारा गंभीर परिणाम पाहता स्टार्टअप्सना आर्थिक पॅकेज मिळावे, सरकारने त्यांच्याकडून खरेदी करावी, तसेच कर कसवलती देऊन सरकारने त्वरीत कर परतावा देण्याचीही व्यवस्था करावी, अशा शिफारशी उद्योजकांची संघटना ‘फिक्की’ने (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स) सुचविल्या आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना संकटाने संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था झाकोळली आहे. बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे मोठ्या त्याचप्रमाणे सूक्ष्म, मध्यम, लघु उद्योगांसोबतच स्टार्टअप्स कंपन्या देखील दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचल्या असून अस्तित्वासाठी झगडत असल्याचे उद्योजकांची संघटना ‘फिक्की’ने इंडिया एंजल नेटवर्क या संस्थेसोबत केलेल्या पाहणीत आढळले आहे. देशभरातील २५० स्टार्टअप्स कंपन्यांचे अध्ययन पाहणीदरम्यान करण्यात आले. यातील केवळ आठ टक्के कंपन्यांनाच कराराप्रमाणे वेळेवर अर्थसाह्य मिळाले. बाकीच्यांना बराच फटका बसला आहे.  भारतात कोरोनावर स्वस्त औषधाला मंजुरी, Cipla, Hetero नंतर Mylan ला परवानगी गुंतवणूकदारांचा कल कोरोनामुळे उद्भभवलेली परिस्थिती पाहता ३५ टक्के गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी आरोग्य क्षेत्राशी (हेल्थकेअर) संबंधित स्टार्टअप्सला प्राधान्य दिले आहे. तर त्याखालोखाल तंत्रक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्थिक तंत्रज्ञान आणि कृषी तंत्रज्ञान असा क्रम ठरविला आहे.  स्टार्टअप क्षेत्र सध्या अस्तित्वासाठी झगडते आहे. भांडवलाचा अभाव आणि रोकड टंचाईमुळे पुढील तीन ते सहा महिन्यात बऱ्याच स्टार्टअप्स बंद पडू शकतात. त्या सुरू ठेवण्यासाठी सुयोग्य व्यवस्था आणि आर्थिक मदतीची गरज या सर्वेक्षणातून व्यक्त झाली आहे  - दिलीप चेनॉय, सरचिटणीस, फिक्की भारताला आत्मनिर्भर बनविण्यात स्टार्टअप क्षेत्र महत्त्वाचे योगदान देऊ शकते. परंतु भांडवलाच्या अभावामुळे स्टार्टअप्सवर प्रचंड ताण आहे. त्यांच्या बचावासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्राने पुढाकार घेऊन आर्थिक आणि व्यावसायिक संधी द्यावी. - अजय चौधरी, अध्यक्ष, फिक्की स्टार्टअप कमिटी आणि एचसीएलचे संस्थापक. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2O3ecb6
Read More
प्राचीन पाऊलखुणा ५ : हिंजवडीच्या हनुमान मंदिरात मध्ययुगीन स्मृतीशिळा

पिंपरी - हिंजवडी गावठाणातील हनुमान मंदिराबाहेर ४ ते ५ वृंदावन प्रकारातील स्मृतीशिळा आहेत. त्या मध्ययुगीन काळातील असून काही जमिनीखाली गाडल्या गेल्या आहेत. यातील काही शिळा झिजलेल्या अवस्थेत असून जुन्या अवशेषाचे संवर्धन होणे गरजेचं असल्याचे अभ्यासक प्रणव पाटील यांनी सांगितले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील हनुमानासह भैरवाची काळ्या रंगातील प्राचीन मूर्ती आहे. तसेच गावातील टेकडीवर श्री म्हातोबाचे मूळ मंदिर आहे. डोंगराच्या कुशीत वसलेले हे ग्रामदैवत दगडी बांधकामातील आहे. श्री म्हातोबाचे मूळ स्थान मुळशी तालुक्‍यातील बारपे या गावातील होते. त्यानंतर जांभूळकर ग्रामस्थांसोबत ते हिंजवडीत आले. वाकड येथील शिलालेखात असा उल्लेख आहे की, पूर्वी यात्रेच्या वेळी भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय होत नव्हती. त्यामुळे मूळ दैवत वाकडला गेल्यानंतरही हे मंदिर हिंजवडीत बांधले गेले.
हिंजवडी येथे मंदिराच्या आवारात जांभूळकर घराण्याच्या मूळ पुरुषाचे स्मृतीशिल्प आहे.

चैत्र पौर्णिमेला येथे यात्रा भरते. हिंजवडीमधून बगाड वाकड येथील श्री म्हातोबा मंदिरात आणले जाते. यात्रेवेळी बगाडाचा मान आजही जांभूळकर परिवाराला आहे. हिंजवडीचे ग्रामस्थ आजही पायी चालत जाऊन मुळशीतील जंगलात जाऊन बगाडासाठी लाकूड घेऊन येतात. गावामध्ये येईपर्यंत ते जमिनीला टेकविले जात नाही. दरवर्षी बगाडाला नवीन लाकूड लावले जाते. त्यानंतर वाजत गाजत बगाड गोल फिरवून वाकडकडे रवाना होते. आजही ही प्रथा या भागात कायम आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये आज कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात रुग्णांची संख्या सहाशेच्या जवळ

असे पडले हिंजवडी गावाला नाव
हिवंजा म्हणजे कोळी. अभ्यासकांच्या मते कोळी लोकांची येथे वस्ती असावी म्हणून हिवंजा वाडीवरून हिंजवडी नाव पडल्याची आख्यायिका प्रचलित आहे. आयटी पार्कमधील आयटीयन्सची आजही या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होते. डोंगराच्या कुशीत वसलेले हे मंदिर सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेते. ध्यानधारणेसाठी येथे स्वतंत्र कक्ष आहे. जवळच कंपन्यांच्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत. त्यामुळे मंदिर परिसर अतिशय विलोभनीय वाटतो.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्राचीन पाऊलखुणा ५ : हिंजवडीच्या हनुमान मंदिरात मध्ययुगीन स्मृतीशिळा पिंपरी - हिंजवडी गावठाणातील हनुमान मंदिराबाहेर ४ ते ५ वृंदावन प्रकारातील स्मृतीशिळा आहेत. त्या मध्ययुगीन काळातील असून काही जमिनीखाली गाडल्या गेल्या आहेत. यातील काही शिळा झिजलेल्या अवस्थेत असून जुन्या अवशेषाचे संवर्धन होणे गरजेचं असल्याचे अभ्यासक प्रणव पाटील यांनी सांगितले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा येथील हनुमानासह भैरवाची काळ्या रंगातील प्राचीन मूर्ती आहे. तसेच गावातील टेकडीवर श्री म्हातोबाचे मूळ मंदिर आहे. डोंगराच्या कुशीत वसलेले हे ग्रामदैवत दगडी बांधकामातील आहे. श्री म्हातोबाचे मूळ स्थान मुळशी तालुक्‍यातील बारपे या गावातील होते. त्यानंतर जांभूळकर ग्रामस्थांसोबत ते हिंजवडीत आले. वाकड येथील शिलालेखात असा उल्लेख आहे की, पूर्वी यात्रेच्या वेळी भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय होत नव्हती. त्यामुळे मूळ दैवत वाकडला गेल्यानंतरही हे मंदिर हिंजवडीत बांधले गेले. हिंजवडी येथे मंदिराच्या आवारात जांभूळकर घराण्याच्या मूळ पुरुषाचे स्मृतीशिल्प आहे. चैत्र पौर्णिमेला येथे यात्रा भरते. हिंजवडीमधून बगाड वाकड येथील श्री म्हातोबा मंदिरात आणले जाते. यात्रेवेळी बगाडाचा मान आजही जांभूळकर परिवाराला आहे. हिंजवडीचे ग्रामस्थ आजही पायी चालत जाऊन मुळशीतील जंगलात जाऊन बगाडासाठी लाकूड घेऊन येतात. गावामध्ये येईपर्यंत ते जमिनीला टेकविले जात नाही. दरवर्षी बगाडाला नवीन लाकूड लावले जाते. त्यानंतर वाजत गाजत बगाड गोल फिरवून वाकडकडे रवाना होते. आजही ही प्रथा या भागात कायम आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आज कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात रुग्णांची संख्या सहाशेच्या जवळ असे पडले हिंजवडी गावाला नाव हिवंजा म्हणजे कोळी. अभ्यासकांच्या मते कोळी लोकांची येथे वस्ती असावी म्हणून हिवंजा वाडीवरून हिंजवडी नाव पडल्याची आख्यायिका प्रचलित आहे. आयटी पार्कमधील आयटीयन्सची आजही या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होते. डोंगराच्या कुशीत वसलेले हे मंदिर सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेते. ध्यानधारणेसाठी येथे स्वतंत्र कक्ष आहे. जवळच कंपन्यांच्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत. त्यामुळे मंदिर परिसर अतिशय विलोभनीय वाटतो. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gxoH2n
Read More
उद्योगाभिमुख बदलाची इंजिनिअरिंगला गरज...

भारतात इंजिनिअरिंगचे शिक्षण व्यावहारिक व कौशल्याधारित करायला हवे. त्यासाठी, अध्यापनशास्त्रात आमूलाग्र बदल करण्याबरोबरच विविध घटकांमधील दरीही दूर करावी लागेल. ‘एफआयआयटीजेईई’ने इंजिनिअरिंगमधील प्रतिष्ठित ‘जेईई’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आदर्श प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. ‘एफआयआयटीजेईई’चे संचालक आणि मुख्य सल्लागार डी. के. गोयल यांच्याशी साधलेला संवाद.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतातील सध्याच्या इंजिनिअरिंग शिक्षणाची सद्यःस्थिती सविस्तरपणे कशी सांगाल?
भारतात इंजिनिअरिंगचे शिक्षण विकसित होत आहे. त्यात मेकॅट्रोनिक्स इंजिनिअरिंग, नॅनो-इंजिनिअरिंग, स्पेस इंजिनिअरिंग, ॲग्रीकल्चरल इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग आदी नावीन्यपूर्ण व आकर्षक शाखांचा उदय होतो आहे. तरीही, भारतातील इंजिनिअरिंग शिक्षणामध्ये धोरणात्मक बदलाची गरज आहे. देशातील इंजिनिअर्सची संख्या मोठी असून, बहुसंख्य खासगी महाविद्यालयांमधील इंजिनिअर बेरोजगार राहतात. भारतासह परदेशातील उद्योगांमधील वेगाने बदलणाऱ्या तांत्रिक आणि व्यावसायिक गरजाही वेगाने बदलत आहेत. उद्योगांच्या शाश्वत विकास, ॲटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग आदी गरजांच्या दृष्टिने इंजिनिअरिंगचे विषय कालबाह्य झालेत किंवा अपडेट केलेले नाहीत. मुळात विद्यार्थ्यांच्या आकांक्षा- पालकांचा दबाव, अभ्यासक्रम - उद्योगांच्या गरजा, सत्तेतील राजकीय पक्ष - व्यवस्थापन यांच्यात दरी निर्माण झालीय. मात्र, आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी, बीआयटीएस बदलत्या वेगवान तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आहेत. 
 
दरवर्षी हजारो विद्यार्थी इंजिनिअरिंगची पदवी घेतात. मात्र, त्यापैकी अनेकजण बेरोजगार राहतात. यावर तुम्ही काय उपाय सुचवाल?
मोठ्या बेरोजगारीमागचे मोठे कारण म्हणजे खासगी कॉलेजमध्ये निवडीसाठी कोणतेही निकष नाहीत. संस्था कोणत्याही विद्यार्थ्याला ॲडमिशन देतात. त्याचप्रमाणे तिथे अद्ययावत अभ्यासक्रम किंवा नोकरीसाठीची आवश्यक कौशल्येही शिकविली जात नाहीत. परिणामी, या विद्यार्थ्यांना नोकरी मिळणे खूप अवघड होते. त्यावरचा उपाय म्हणजे, इंजिनिअरिंगचे शिक्षण उद्योगाभिमुख दृष्टिकोनातून व्यावहारिक आणि कौशल्याधारित हवे. त्यातून आपण देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देऊ शकतो. इंजिनिअरिंग पदवीधरांची मोठी बेरोजगारी आटोक्यात आणण्यासाठी अध्यापनशास्त्राचा चेहरामोहरा बदलायलाच हवा. तरीही मर्यादित साधनांच्या जोरावर भारतीय विद्यार्थी इतरांच्या तुलनेत पुढे आहेत. ते आपल्या असामान्य कर्तृत्वातून जगाला लक्ष द्यायला भाग पाडतील. 

इंजिनिअरिंगचे शिक्षण आणि उद्योगांच्या गरजांमधील वाढती दरी कशी कमी करावी?
ही दरी वाढण्यामागचे कारण, आज बहुतेक कॉलेजमधून शिकविले जाणारे विषय कालबाह्य झाले आहेत. ते बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत नाहीत. ही दरी भरून काढण्यासाठी इंजिनिअरिंगचे विषय आणि विद्यार्थ्यांनी उद्योगांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), मशिन लर्निंग कौशल्ये, ॲटोमेशन आणि शाश्वत विकासाच्या गरजा पूर्ण व्हाव्यात. कॉलेज सिलॅबस आणि उद्योगांच्या गरजा, पालकांचा दबाव आणि विद्यार्थ्यांच्या आशाआकांक्षांमधील सहसंबंध पुन्हा जोडला गेला की, उद्योगांनाही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे विद्यार्थी मिळू लागतील. 

रोजगाराच्या दृष्टिकोनातून आपण शिक्षणव्यवस्था कशी बदलू शकतो?
सर्वप्रथम आपण ‘घोका आणि ओका’ पद्धतीच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. आपल्या शिक्षणव्यवस्थेला सर्वाधिक कोणत्या मूलभूत बदलाची गरज असेल, तर तो म्हणजे संकल्पनाधारित अध्ययनाची. त्यामुळे विद्यार्थी केवळ शिकविलेल्या घटकाची घोकंपट्टी करणार नाहीत, तर तो घटक मुळातून समजून घेऊन लागू करायला शिकतील. याशिवाय, उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन कौशल्याभिमुख एकीकृत शिक्षणव्यवस्थेला चालना द्यायला हवी. रोजगारवृद्धीचा हाच एकमेव मार्ग आहे. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यामधील उपजत गुणवत्ता ओळखणे आणि संबधित विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला त्यानुसार सर्वोत्तम क्षमतेनुसार कामगिरी करण्यासाठी तयार करणे, ही खासगी कॉलेजेसची जबाबदारी आहे. केवळ याच मार्गाने विद्यार्थी अधिक चांगली कामगिरी करू शकतील. आपल्या बुद्धिमत्तेला उत्पादकतेत उतरवू शकतील.    

‘एफआयआयटीजेईई’ बद्दल काय सांगाल, स्थापना कधी झाली?
इन्स्टिटयूटची मूळ कल्पना १९९१मध्ये मनात आली. प्रत्यक्षात जून १९९२मध्ये दिल्लीत केवळ दहा हजार रुपयांच्या भांडवलावर ८०० चौरस फूटांच्या छोट्या खोलीत एफआयआयटीजेईई सुरू झाली. ‘आयआयटी - जेईई’साठीचा एक फोरम म्हणून आम्ही विनम्रतेने सुरवात केली. या परीक्षेची गांभीर्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श लाँच पॅड पुरविण्याची दूरदृष्टी त्यामागे होती. योग्य मार्गदर्शनाअभावी आयआयटीयन्स बनण्याचे अनेकांचे स्वप्न अधुरे राहते. त्यांना संधीचा व्यवस्थित फायदा घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या तीव्र इच्छेतून आयआयटी- ईईच्या तयारीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली. आम्ही कोचिंगच्याही पलीकडे गेलो. विद्यार्थ्यांची विचार करण्याची पद्धत आणि समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलण्यास सुरवात केली. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांचा बुध्यांक (IQ) विकसित करण्यावरही आम्ही काम सुरू केले. एफआयआयटीजेईईमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर आम्ही अमीट ठसा उमटवला. कित्येक वर्षांपासून आमचे विद्यार्थी ‘आयआयटी - जेईई’मध्ये ‘टॉप रॅंक’ मिळवत आहेत, याचा हा पुरावाच. आम्ही विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणत असतानाच सातत्याने उत्कृष्टतेची नवनवीन शिखरे गाठत होतो. यातूनच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसह आज हा टप्पा गाठला आहे. खरंतर, अशक्यप्राय गोष्टीचे ध्येय समोर ठेवून सातत्याने आपली कामगिरी उंचावत राहणे, हे एफआयआयटीजेईईच्या डीएनएमध्येच आहे. आज ईश्वरीकृपा आणि आमचे प्रयत्न, दृष्टीमुळे एफआयआयटीजेईईने केवळ संपूर्ण भारतात नव्हे, तर तीन देशांमध्येही आपले अस्तित्व निर्माण केले आहे. भारतातील ४५ शहरांमध्ये ८० केंद्रे, ५ वर्ल्ड स्कूल्स, ११ ज्युनियर कॉलेजेस आणि ७८ असोसिएट स्कूल्समध्ये ‘एफआयआयटीजेईई’चा झेंडा डौलाने फडकतोय. वरील सर्व शाखांमध्ये उच्च दर्जाचा, अनुभवी शिक्षकवर्ग आहे. इन्स्टिट्यूटचा असा वटवृक्ष होताना व भारत, परदेशातील हजारो विद्यार्थ्यांना लाभ होतानाचे साक्षीदार होणे, ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.  

देशातील इतर इन्स्टिट्यूटपेक्षा तुमच्या इन्स्टिट्यूटचे वेगळेपण कसे स्पष्ट कराल?
हे तर निर्माता विरुद्ध अनुयायी आहे. आम्ही निर्मिती करतो, इतर अनुकरण करतात. आमची अंतर्गत व भक्कम मूल्यव्यवस्था आम्हाला इतरांपेक्षा वेगळे करते, ती सत्य, पारदर्शकता आणि बांधिलकीभोवती फिरते. आम्ही ज्याचा आधी विचार करतो, तेच बोलतो आणि करतो. आम्ही पालक, विद्यार्थ्यांसमोर जसे आहोत, तसेच सादर होतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्येही तीच मूल्ये रूजविण्याचा गांभीर्याने प्रयत्न करतो. आज येनकेन प्रकारे निष्पाप विद्यार्थी व पालकांना फसविणाऱ्या अनेक इन्स्टिटयूट आहेत. 

एफआयआयटीजेईई कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, सत्य आणि बांधिलकीवर विश्वास ठेवते. आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये नोंदणी करण्यापूर्वी विद्यार्थ्याला ॲडमिशन टेस्टसाठी पात्र व्हावे लागते. त्यातून जेईई (मेन आणि ॲडव्हान्सड) सारख्या प्रतिष्ठित परीक्षांच्या दृष्टिने विद्यार्थ्याची क्षमता आणि आयक्यू तपासला जातो. मात्र, इतर इन्स्टिट्यूटमध्ये थेट प्रवेश दिला जातो किंवा नाममात्र ॲडमिशन टेस्ट घेऊन धूळफेक केली जाते. घोकंपट्टीच्या पलीकडे जात संकल्पना आधारित अध्ययन हाही आम्हाला इतर इन्स्टिट्यूटपेक्षा वेगळे करणारा महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्याचा पाया पक्का झाल्यावर तो किंवा ती कोणत्याही परीक्षेसाठी तयार होऊ शकते, हे आमचे वैशिष्टय. आमची अध्यापनाची पद्धत त्यावरच केंद्रित झालेली आहे. दरवर्षीच्या स्पर्धात्मक किंवा शिष्यवृत्ती परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचे निकालातून आमचा हा वारसा ठळकपणे दिसतो. उत्कृष्ट आणि सखोल संशोधनातून तयार केलेले अभ्यास साहित्यही आम्हाला आमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे ठेवते. या सर्वांमुळेच आयआयटी -जेईईमध्ये एफआयआयटीजेईई देशभरात सर्वाधिक नावाजलेली इन्स्टिट्यूट आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशासाठी दर्जेदार स्टडी मटेरियलला पर्याय नसतो, याचीही आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच आमची टीम दिवसाचे २४ तास उत्कृष्ट, दर्जेदार स्टडी मटेरियल निर्माण करण्यात गुंतलेली असते. हे मटेरियल विद्यार्थ्यांसाठी अमृतासमानच आहे. ते इतके दर्जेदार आहे की इतर प्रकाशक किंवा इन्स्टिट्यूटही त्याची शिफारस करतात. सारांश, आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा केवळ वेगळे नाही, तर कितीतरी पुढे आहोत.     

इंजिनिअरिंगला यशस्वीरित्या प्रवेश कसा मिळवावा? त्यासाठी विद्यार्थ्याने नेमके कोणते प्रयत्न करायला हवेत? 
विद्यार्थ्यांनी मूलभूत संकल्पनांच्या अभ्यासापासून सुरवात करायला हवी. त्याचप्रमाणे, तार्किक विचारक्षमता व विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित करणे, मुलभूत तत्वांपासून प्रॉब्लेम सोडविणे आणि त्यातून आव्हानात्मक प्रश्न सोडवायला हवेत. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील प्रश्नांना ही संकल्पना लागू करायला शिकले पाहिजे. त्याचप्रमाणे, प्रश्न वेगवेगळ्या पद्धतींनी सोडवता येण्यासाठी समांतर विचार प्रक्रियाही विकसित करायला हवी. विद्यार्थ्यांनी आपल्या दिनक्रमातही आवश्यक तो बदल करायलाच हवा. त्यांनी सावधपूर्वक अध्ययन, सराव, चाचणी, विश्लेषक, कमकुवत घटकांवर काम करणे हे चक्र पाळायला हवे. परीक्षेसारख्या वातावरणात सराव करावा. प्रश्न सोडविण्याचा वेग आणि अचूकता वाढवणेही तयारीच्या दृष्टिने महत्त्वाचे. एफआयआयटीजेईईला कायमस्वरूपी जगातील सर्वोत्तम शिक्षणसंस्था म्हणून पाहायचे आहे.

एफआयआयटीजेईई च्या विद्यार्थ्यांच्या आयआयटीजेईईमधील कामगिरीबद्दल समाधानी आहात का? तुमचे भविष्यातील उपक्रम कोणते?
मला हे सांगताना निश्चित आनंद वाटतो, की आमच्या विद्यार्थ्यांची आत्तापर्यंतची कामगिरी आनंददायक आहे.  हा प्रवास आनंददायी असून आम्ही एकत्रितरित्या अनेक मैलाचे दगड पार केले आहेत. तरीही आम्ही निवांतपणे बसू शकत नाही. मात्र, तरीही आम्हाला आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे. ईश्वरानेही आमच्यावर कृपाशिर्वाद ठेवला, हे विनम्रतेने सांगू इच्छितो. आमच्या प्रयत्नांना विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाची जोड मिळाली. त्यामुळे, एफआयआयटीजेईईचे सर्वाधिक विद्यार्थी आयआयटी - जेईई (जेईई ॲडव्हान्सड) मध्ये मोठ्या संख्येने निवडले जातात. गेल्या २३ वर्षांतील वर्गातील व २२ वर्षांतील सर्व प्रकारच्या अध्ययन उपक्रमातून ही देदिप्यमान कामगिरी दिसते. आम्ही विद्यार्थी - पालकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. आजही हा प्रवास संपलेला नाही, कारण आमच्यासाठी सतत प्रवास करत राहणे, हेच अंतिम उद्दिष्ट आहे. आज मोठ्या संख्येने एफआयआयटीजेईईचे विद्यार्थी आपले जेईईचे ध्येयं पूर्ण करत असल्याचे पाहून खूप समाधान वाटते. केवळ जेईईचं नव्हे तर जीवनात ते सर्वांगीण यश मिळवतात. मात्र, आणखी करण्यासारखेही खूप काही आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून बदल घडवणे, त्यातून भारतात आदर्श समाजनिर्मितीला चालना देणे, ही माझी दृष्टी आहे.

सध्या कोव्हिड -१९ साथीचा तुम्ही कसा सामना करत आहात? तुम्ही काही बदल केले आहेत का?
सध्याच्या कोरोना संसर्गात इतर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी तयारी मध्येच सोडली आहे. मात्र, एफआयआयटीजेईईचे विद्यार्थी आजिबात तणावात नाहीत. आम्ही परिस्थिती ओळखून ताबडतोब लाईव्ह ऑनलाईन क्लास सुरू केले. ती प्रत्यक्षातील क्लासचीच प्रतिकृती आहे. ते तितकेच परिणामकारक आहेत. आम्ही आमच्या शिक्षणाच्या माध्यमातही बदल केलाय. ऑफलाईन क्लासप्रमाणेच बॅचनुसार लाईव्ह ऑनलाईन क्लास सुरू केले आहेत, ज्यात विद्यार्थ्यांनाही नेहमीप्रमाणे संवाद साधता येतो. एफआयआयटीजेईईचे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक मार्गदर्शन ऑनलाइन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या शंकांचेही ते सर्वतोपरी प्रयत्न करून शेवटपर्यंत शंकानिरसन करतात. त्यामुळे, आम्ही सध्याच्या परिस्थितीचा सर्वांत आदर्श पध्दतीने सामना करतोय, याचा अभिमान वाटतो. आमच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ध्येयांवर याचा कसलाही परिणाम झालेला नाही. परिस्थिती सामान्य होताच आमचे ऑफलाइन क्लासही सुरू होतील. यापुढेही भौगोलिक किंवा इतर कारणांमुळे ऑफलाइन क्लास करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासचा पर्याय असेल.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

उद्योगाभिमुख बदलाची इंजिनिअरिंगला गरज... भारतात इंजिनिअरिंगचे शिक्षण व्यावहारिक व कौशल्याधारित करायला हवे. त्यासाठी, अध्यापनशास्त्रात आमूलाग्र बदल करण्याबरोबरच विविध घटकांमधील दरीही दूर करावी लागेल. ‘एफआयआयटीजेईई’ने इंजिनिअरिंगमधील प्रतिष्ठित ‘जेईई’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आदर्श प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. ‘एफआयआयटीजेईई’चे संचालक आणि मुख्य सल्लागार डी. के. गोयल यांच्याशी साधलेला संवाद. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा भारतातील सध्याच्या इंजिनिअरिंग शिक्षणाची सद्यःस्थिती सविस्तरपणे कशी सांगाल? भारतात इंजिनिअरिंगचे शिक्षण विकसित होत आहे. त्यात मेकॅट्रोनिक्स इंजिनिअरिंग, नॅनो-इंजिनिअरिंग, स्पेस इंजिनिअरिंग, ॲग्रीकल्चरल इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग आदी नावीन्यपूर्ण व आकर्षक शाखांचा उदय होतो आहे. तरीही, भारतातील इंजिनिअरिंग शिक्षणामध्ये धोरणात्मक बदलाची गरज आहे. देशातील इंजिनिअर्सची संख्या मोठी असून, बहुसंख्य खासगी महाविद्यालयांमधील इंजिनिअर बेरोजगार राहतात. भारतासह परदेशातील उद्योगांमधील वेगाने बदलणाऱ्या तांत्रिक आणि व्यावसायिक गरजाही वेगाने बदलत आहेत. उद्योगांच्या शाश्वत विकास, ॲटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग आदी गरजांच्या दृष्टिने इंजिनिअरिंगचे विषय कालबाह्य झालेत किंवा अपडेट केलेले नाहीत. मुळात विद्यार्थ्यांच्या आकांक्षा- पालकांचा दबाव, अभ्यासक्रम - उद्योगांच्या गरजा, सत्तेतील राजकीय पक्ष - व्यवस्थापन यांच्यात दरी निर्माण झालीय. मात्र, आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी, बीआयटीएस बदलत्या वेगवान तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आहेत.    दरवर्षी हजारो विद्यार्थी इंजिनिअरिंगची पदवी घेतात. मात्र, त्यापैकी अनेकजण बेरोजगार राहतात. यावर तुम्ही काय उपाय सुचवाल? मोठ्या बेरोजगारीमागचे मोठे कारण म्हणजे खासगी कॉलेजमध्ये निवडीसाठी कोणतेही निकष नाहीत. संस्था कोणत्याही विद्यार्थ्याला ॲडमिशन देतात. त्याचप्रमाणे तिथे अद्ययावत अभ्यासक्रम किंवा नोकरीसाठीची आवश्यक कौशल्येही शिकविली जात नाहीत. परिणामी, या विद्यार्थ्यांना नोकरी मिळणे खूप अवघड होते. त्यावरचा उपाय म्हणजे, इंजिनिअरिंगचे शिक्षण उद्योगाभिमुख दृष्टिकोनातून व्यावहारिक आणि कौशल्याधारित हवे. त्यातून आपण देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देऊ शकतो. इंजिनिअरिंग पदवीधरांची मोठी बेरोजगारी आटोक्यात आणण्यासाठी अध्यापनशास्त्राचा चेहरामोहरा बदलायलाच हवा. तरीही मर्यादित साधनांच्या जोरावर भारतीय विद्यार्थी इतरांच्या तुलनेत पुढे आहेत. ते आपल्या असामान्य कर्तृत्वातून जगाला लक्ष द्यायला भाग पाडतील.  इंजिनिअरिंगचे शिक्षण आणि उद्योगांच्या गरजांमधील वाढती दरी कशी कमी करावी? ही दरी वाढण्यामागचे कारण, आज बहुतेक कॉलेजमधून शिकविले जाणारे विषय कालबाह्य झाले आहेत. ते बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत नाहीत. ही दरी भरून काढण्यासाठी इंजिनिअरिंगचे विषय आणि विद्यार्थ्यांनी उद्योगांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), मशिन लर्निंग कौशल्ये, ॲटोमेशन आणि शाश्वत विकासाच्या गरजा पूर्ण व्हाव्यात. कॉलेज सिलॅबस आणि उद्योगांच्या गरजा, पालकांचा दबाव आणि विद्यार्थ्यांच्या आशाआकांक्षांमधील सहसंबंध पुन्हा जोडला गेला की, उद्योगांनाही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे विद्यार्थी मिळू लागतील.  रोजगाराच्या दृष्टिकोनातून आपण शिक्षणव्यवस्था कशी बदलू शकतो? सर्वप्रथम आपण ‘घोका आणि ओका’ पद्धतीच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. आपल्या शिक्षणव्यवस्थेला सर्वाधिक कोणत्या मूलभूत बदलाची गरज असेल, तर तो म्हणजे संकल्पनाधारित अध्ययनाची. त्यामुळे विद्यार्थी केवळ शिकविलेल्या घटकाची घोकंपट्टी करणार नाहीत, तर तो घटक मुळातून समजून घेऊन लागू करायला शिकतील. याशिवाय, उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन कौशल्याभिमुख एकीकृत शिक्षणव्यवस्थेला चालना द्यायला हवी. रोजगारवृद्धीचा हाच एकमेव मार्ग आहे. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यामधील उपजत गुणवत्ता ओळखणे आणि संबधित विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला त्यानुसार सर्वोत्तम क्षमतेनुसार कामगिरी करण्यासाठी तयार करणे, ही खासगी कॉलेजेसची जबाबदारी आहे. केवळ याच मार्गाने विद्यार्थी अधिक चांगली कामगिरी करू शकतील. आपल्या बुद्धिमत्तेला उत्पादकतेत उतरवू शकतील.     ‘एफआयआयटीजेईई’ बद्दल काय सांगाल, स्थापना कधी झाली? इन्स्टिटयूटची मूळ कल्पना १९९१मध्ये मनात आली. प्रत्यक्षात जून १९९२मध्ये दिल्लीत केवळ दहा हजार रुपयांच्या भांडवलावर ८०० चौरस फूटांच्या छोट्या खोलीत एफआयआयटीजेईई सुरू झाली. ‘आयआयटी - जेईई’साठीचा एक फोरम म्हणून आम्ही विनम्रतेने सुरवात केली. या परीक्षेची गांभीर्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श लाँच पॅड पुरविण्याची दूरदृष्टी त्यामागे होती. योग्य मार्गदर्शनाअभावी आयआयटीयन्स बनण्याचे अनेकांचे स्वप्न अधुरे राहते. त्यांना संधीचा व्यवस्थित फायदा घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या तीव्र इच्छेतून आयआयटी- ईईच्या तयारीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली. आम्ही कोचिंगच्याही पलीकडे गेलो. विद्यार्थ्यांची विचार करण्याची पद्धत आणि समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलण्यास सुरवात केली. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांचा बुध्यांक (IQ) विकसित करण्यावरही आम्ही काम सुरू केले. एफआयआयटीजेईईमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर आम्ही अमीट ठसा उमटवला. कित्येक वर्षांपासून आमचे विद्यार्थी ‘आयआयटी - जेईई’मध्ये ‘टॉप रॅंक’ मिळवत आहेत, याचा हा पुरावाच. आम्ही विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणत असतानाच सातत्याने उत्कृष्टतेची नवनवीन शिखरे गाठत होतो. यातूनच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसह आज हा टप्पा गाठला आहे. खरंतर, अशक्यप्राय गोष्टीचे ध्येय समोर ठेवून सातत्याने आपली कामगिरी उंचावत राहणे, हे एफआयआयटीजेईईच्या डीएनएमध्येच आहे. आज ईश्वरीकृपा आणि आमचे प्रयत्न, दृष्टीमुळे एफआयआयटीजेईईने केवळ संपूर्ण भारतात नव्हे, तर तीन देशांमध्येही आपले अस्तित्व निर्माण केले आहे. भारतातील ४५ शहरांमध्ये ८० केंद्रे, ५ वर्ल्ड स्कूल्स, ११ ज्युनियर कॉलेजेस आणि ७८ असोसिएट स्कूल्समध्ये ‘एफआयआयटीजेईई’चा झेंडा डौलाने फडकतोय. वरील सर्व शाखांमध्ये उच्च दर्जाचा, अनुभवी शिक्षकवर्ग आहे. इन्स्टिट्यूटचा असा वटवृक्ष होताना व भारत, परदेशातील हजारो विद्यार्थ्यांना लाभ होतानाचे साक्षीदार होणे, ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.   देशातील इतर इन्स्टिट्यूटपेक्षा तुमच्या इन्स्टिट्यूटचे वेगळेपण कसे स्पष्ट कराल? हे तर निर्माता विरुद्ध अनुयायी आहे. आम्ही निर्मिती करतो, इतर अनुकरण करतात. आमची अंतर्गत व भक्कम मूल्यव्यवस्था आम्हाला इतरांपेक्षा वेगळे करते, ती सत्य, पारदर्शकता आणि बांधिलकीभोवती फिरते. आम्ही ज्याचा आधी विचार करतो, तेच बोलतो आणि करतो. आम्ही पालक, विद्यार्थ्यांसमोर जसे आहोत, तसेच सादर होतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्येही तीच मूल्ये रूजविण्याचा गांभीर्याने प्रयत्न करतो. आज येनकेन प्रकारे निष्पाप विद्यार्थी व पालकांना फसविणाऱ्या अनेक इन्स्टिटयूट आहेत.  एफआयआयटीजेईई कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, सत्य आणि बांधिलकीवर विश्वास ठेवते. आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये नोंदणी करण्यापूर्वी विद्यार्थ्याला ॲडमिशन टेस्टसाठी पात्र व्हावे लागते. त्यातून जेईई (मेन आणि ॲडव्हान्सड) सारख्या प्रतिष्ठित परीक्षांच्या दृष्टिने विद्यार्थ्याची क्षमता आणि आयक्यू तपासला जातो. मात्र, इतर इन्स्टिट्यूटमध्ये थेट प्रवेश दिला जातो किंवा नाममात्र ॲडमिशन टेस्ट घेऊन धूळफेक केली जाते. घोकंपट्टीच्या पलीकडे जात संकल्पना आधारित अध्ययन हाही आम्हाला इतर इन्स्टिट्यूटपेक्षा वेगळे करणारा महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्याचा पाया पक्का झाल्यावर तो किंवा ती कोणत्याही परीक्षेसाठी तयार होऊ शकते, हे आमचे वैशिष्टय. आमची अध्यापनाची पद्धत त्यावरच केंद्रित झालेली आहे. दरवर्षीच्या स्पर्धात्मक किंवा शिष्यवृत्ती परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचे निकालातून आमचा हा वारसा ठळकपणे दिसतो. उत्कृष्ट आणि सखोल संशोधनातून तयार केलेले अभ्यास साहित्यही आम्हाला आमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे ठेवते. या सर्वांमुळेच आयआयटी -जेईईमध्ये एफआयआयटीजेईई देशभरात सर्वाधिक नावाजलेली इन्स्टिट्यूट आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशासाठी दर्जेदार स्टडी मटेरियलला पर्याय नसतो, याचीही आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच आमची टीम दिवसाचे २४ तास उत्कृष्ट, दर्जेदार स्टडी मटेरियल निर्माण करण्यात गुंतलेली असते. हे मटेरियल विद्यार्थ्यांसाठी अमृतासमानच आहे. ते इतके दर्जेदार आहे की इतर प्रकाशक किंवा इन्स्टिट्यूटही त्याची शिफारस करतात. सारांश, आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा केवळ वेगळे नाही, तर कितीतरी पुढे आहोत.      इंजिनिअरिंगला यशस्वीरित्या प्रवेश कसा मिळवावा? त्यासाठी विद्यार्थ्याने नेमके कोणते प्रयत्न करायला हवेत?  विद्यार्थ्यांनी मूलभूत संकल्पनांच्या अभ्यासापासून सुरवात करायला हवी. त्याचप्रमाणे, तार्किक विचारक्षमता व विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित करणे, मुलभूत तत्वांपासून प्रॉब्लेम सोडविणे आणि त्यातून आव्हानात्मक प्रश्न सोडवायला हवेत. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील प्रश्नांना ही संकल्पना लागू करायला शिकले पाहिजे. त्याचप्रमाणे, प्रश्न वेगवेगळ्या पद्धतींनी सोडवता येण्यासाठी समांतर विचार प्रक्रियाही विकसित करायला हवी. विद्यार्थ्यांनी आपल्या दिनक्रमातही आवश्यक तो बदल करायलाच हवा. त्यांनी सावधपूर्वक अध्ययन, सराव, चाचणी, विश्लेषक, कमकुवत घटकांवर काम करणे हे चक्र पाळायला हवे. परीक्षेसारख्या वातावरणात सराव करावा. प्रश्न सोडविण्याचा वेग आणि अचूकता वाढवणेही तयारीच्या दृष्टिने महत्त्वाचे. एफआयआयटीजेईईला कायमस्वरूपी जगातील सर्वोत्तम शिक्षणसंस्था म्हणून पाहायचे आहे. एफआयआयटीजेईई च्या विद्यार्थ्यांच्या आयआयटीजेईईमधील कामगिरीबद्दल समाधानी आहात का? तुमचे भविष्यातील उपक्रम कोणते? मला हे सांगताना निश्चित आनंद वाटतो, की आमच्या विद्यार्थ्यांची आत्तापर्यंतची कामगिरी आनंददायक आहे.  हा प्रवास आनंददायी असून आम्ही एकत्रितरित्या अनेक मैलाचे दगड पार केले आहेत. तरीही आम्ही निवांतपणे बसू शकत नाही. मात्र, तरीही आम्हाला आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे. ईश्वरानेही आमच्यावर कृपाशिर्वाद ठेवला, हे विनम्रतेने सांगू इच्छितो. आमच्या प्रयत्नांना विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाची जोड मिळाली. त्यामुळे, एफआयआयटीजेईईचे सर्वाधिक विद्यार्थी आयआयटी - जेईई (जेईई ॲडव्हान्सड) मध्ये मोठ्या संख्येने निवडले जातात. गेल्या २३ वर्षांतील वर्गातील व २२ वर्षांतील सर्व प्रकारच्या अध्ययन उपक्रमातून ही देदिप्यमान कामगिरी दिसते. आम्ही विद्यार्थी - पालकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. आजही हा प्रवास संपलेला नाही, कारण आमच्यासाठी सतत प्रवास करत राहणे, हेच अंतिम उद्दिष्ट आहे. आज मोठ्या संख्येने एफआयआयटीजेईईचे विद्यार्थी आपले जेईईचे ध्येयं पूर्ण करत असल्याचे पाहून खूप समाधान वाटते. केवळ जेईईचं नव्हे तर जीवनात ते सर्वांगीण यश मिळवतात. मात्र, आणखी करण्यासारखेही खूप काही आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून बदल घडवणे, त्यातून भारतात आदर्श समाजनिर्मितीला चालना देणे, ही माझी दृष्टी आहे. सध्या कोव्हिड -१९ साथीचा तुम्ही कसा सामना करत आहात? तुम्ही काही बदल केले आहेत का? सध्याच्या कोरोना संसर्गात इतर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी तयारी मध्येच सोडली आहे. मात्र, एफआयआयटीजेईईचे विद्यार्थी आजिबात तणावात नाहीत. आम्ही परिस्थिती ओळखून ताबडतोब लाईव्ह ऑनलाईन क्लास सुरू केले. ती प्रत्यक्षातील क्लासचीच प्रतिकृती आहे. ते तितकेच परिणामकारक आहेत. आम्ही आमच्या शिक्षणाच्या माध्यमातही बदल केलाय. ऑफलाईन क्लासप्रमाणेच बॅचनुसार लाईव्ह ऑनलाईन क्लास सुरू केले आहेत, ज्यात विद्यार्थ्यांनाही नेहमीप्रमाणे संवाद साधता येतो. एफआयआयटीजेईईचे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक मार्गदर्शन ऑनलाइन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या शंकांचेही ते सर्वतोपरी प्रयत्न करून शेवटपर्यंत शंकानिरसन करतात. त्यामुळे, आम्ही सध्याच्या परिस्थितीचा सर्वांत आदर्श पध्दतीने सामना करतोय, याचा अभिमान वाटतो. आमच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ध्येयांवर याचा कसलाही परिणाम झालेला नाही. परिस्थिती सामान्य होताच आमचे ऑफलाइन क्लासही सुरू होतील. यापुढेही भौगोलिक किंवा इतर कारणांमुळे ऑफलाइन क्लास करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासचा पर्याय असेल. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38wozNU
Read More

Sunday, July 5, 2020

लाॅकडाउन नियमांना हरताळ अन् पोलिसांचा असा हिसका

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - लॉकडाउन जाहीर केले असताना येथील शहरांमध्ये झालेली गर्दी पाहता पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या 14 जणांवर कारवाई करण्यात आली. आज येथील मच्छीमार्केट परिसरात चिकन घेण्यासाठी झालेली गर्दी पाहता यावेळी पोलिसांनी एका बाजूने गाड्यांची पार्किंग करून गर्दी नियंत्रित केली. 

जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे; मात्र असे असतानाही अनेक नागरिक बाजारात खरेदीसाठी दाखल होत आहेत. यामध्ये आश्‍चर्याची बाब म्हणजे गेले दोन-तीन दिवस पोलिसांना काही नागरिक विनामास्क बाजारांमध्ये फिरत आहेत. जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाचा वेग वाढत आहे. याला नियंत्रित घालण्यासाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी लॉकडाउन जाहीर केले आहे; मात्र तरीही याला हरताळ फासत नागरिक बाजारामध्ये दाखल होत आहेत. 

आज रविवार असल्याने येथील मच्छी मार्केट परिसरात नागरिकांची गर्दी होणार असल्याचे लक्षात घेत पोलिसांनी या परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी एका बाजूने वाहनांची पार्किंग करून गर्दी नियंत्रित केली. यासाठी सहायक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी विशेष मोहीम राबवली. याशिवाय जयप्रकाश चौक, मुख्य बाजारपेठ याठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली.

सकाळच्या सुमारास तब्बल 14 जण मास्कशिवाय फिरताना दिसून आले. त्यांच्यावर कारवाई करत दंड ठोठावला. गेल्या दोन दिवसापासून एक शहरांमध्ये गर्दी होत आहे. लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी ते पालन केले; मात्र त्यानंतर लॉकडाउनची एैशी की तैशी करून ठेवली. येथील पोलिस ठाण्यातील आज अण्णासो बाबर हे पोलिस अधिकारी स्पीकरच्याच्या माध्यमातून नागरिकांना सूचना देत होते. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लाॅकडाउन नियमांना हरताळ अन् पोलिसांचा असा हिसका सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - लॉकडाउन जाहीर केले असताना येथील शहरांमध्ये झालेली गर्दी पाहता पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या 14 जणांवर कारवाई करण्यात आली. आज येथील मच्छीमार्केट परिसरात चिकन घेण्यासाठी झालेली गर्दी पाहता यावेळी पोलिसांनी एका बाजूने गाड्यांची पार्किंग करून गर्दी नियंत्रित केली.  जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे; मात्र असे असतानाही अनेक नागरिक बाजारात खरेदीसाठी दाखल होत आहेत. यामध्ये आश्‍चर्याची बाब म्हणजे गेले दोन-तीन दिवस पोलिसांना काही नागरिक विनामास्क बाजारांमध्ये फिरत आहेत. जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाचा वेग वाढत आहे. याला नियंत्रित घालण्यासाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी लॉकडाउन जाहीर केले आहे; मात्र तरीही याला हरताळ फासत नागरिक बाजारामध्ये दाखल होत आहेत.  आज रविवार असल्याने येथील मच्छी मार्केट परिसरात नागरिकांची गर्दी होणार असल्याचे लक्षात घेत पोलिसांनी या परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी एका बाजूने वाहनांची पार्किंग करून गर्दी नियंत्रित केली. यासाठी सहायक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी विशेष मोहीम राबवली. याशिवाय जयप्रकाश चौक, मुख्य बाजारपेठ याठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली. सकाळच्या सुमारास तब्बल 14 जण मास्कशिवाय फिरताना दिसून आले. त्यांच्यावर कारवाई करत दंड ठोठावला. गेल्या दोन दिवसापासून एक शहरांमध्ये गर्दी होत आहे. लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी ते पालन केले; मात्र त्यानंतर लॉकडाउनची एैशी की तैशी करून ठेवली. येथील पोलिस ठाण्यातील आज अण्णासो बाबर हे पोलिस अधिकारी स्पीकरच्याच्या माध्यमातून नागरिकांना सूचना देत होते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iB1e22
Read More
सिंधुदुर्गात अद्याप धाकधुक कायम...दिवसेंदिवस चिंतेत भरच

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आणखी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बाधितांची संख्या 243 असून, सध्या सक्रिय 65 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील आणखी सहा रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 172 झाली आहे. 

काल (ता. 4) उशिरा नव्याने सात बाधित सापडले होते. यात कणकवली तालुक्‍यातील पाच, तर मालवण तालुक्‍यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. कणकवली तालुक्‍यातील खारेपाटण येथील दोन, तर जानवली येथील तीन रुग्ण आहेत. मालवण तालुक्‍यातील आचरा येथील दोन रुग्ण आहेत. या सर्व नवीन रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल सात रुग्ण व आज सायंकाळी आणखी एक रुग्ण मिळाल्याने जिल्ह्यातील बाधित संख्या 235 वरून 243 झाली आहे. सक्रिय असलेल्या 63 संख्येत आठने वाढ होत ती 71 झाली होती; मात्र आज नव्याने सहा व्यक्तींना डिस्चार्ज दिल्याने पुन्हा सक्रिय संख्या 65 झाली आहे. 

जिल्हा कोरोना केंद्रात नव्याने 42 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तपासणीसाठी घेतलेल्या अहवालांची संख्या चार हजार 117 वर पोचली. यातील चार हजार 65 अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालातील 243 बाधित आले; तर तीन हजार 823 निगेटिव्ह आले आहेत. बाधित 243 पैकी 172 बरे होऊन घरी परतले. पाच व्यक्ती मृत झाल्या आहेत. एक मुंबई येथे उपचाराला गेला. त्यामुळे जिल्ह्यात सध्या 65 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. 

जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 104 व्यक्ती उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड रुग्णालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या 33 बाधित, तर 38 संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 19 बाधित आणि दोन संशयित उपचार घेत आहेत; तर कोविड केअर सेंटरमध्ये 13 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. जिल्ह्याच्या आरोग्य पथकाने आज एक हजार 824 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली. यात कोणालाही कोरोनाची लक्षणे आढळली नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये दाखल असलेल्या 916 व्यक्तींचा कालावधी पूर्ण झाल्याने येथे 15 हजार 491 व्यक्ती शिल्लक राहिल्या आहेत. शासकीय संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये कालच्या एवढीच 32 संख्या आहे. गावपातळीवरील क्वारंटाइनमध्ये दाखल असलेल्या 952 व्यक्ती आज घरी परतल्या. त्यामुळे येथे 12 हजार 978 व्यक्ती शिल्लक राहिल्या आहेत. नागरी क्षेत्रातील क्वारंटाईनमध्ये मात्र 33 व्यक्तींची भर पडली. त्यामुळे येथील संख्या दोन हजार 481 झाली आहे. 
 

दोन नवीन कंटेन्मेंट झोन 
तिर्लोट (ता. देवगड) येथील रामचंद्र बाळकृष्ण धालवलकर यांच्या घराचा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. ओझरम तळीवाडी (ता. कणकवली) येथील एक किलोमीटरपर्यंत सर्व परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. कणकवली उपविभागीय अधिकारी यांनी हे आदेश काढले असून, 17 जुलै रात्री 12 पर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. या कालावधीत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहील. तसेच, या क्षेत्रात नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्‍यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बॅंक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गात अद्याप धाकधुक कायम...दिवसेंदिवस चिंतेत भरच ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आणखी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बाधितांची संख्या 243 असून, सध्या सक्रिय 65 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील आणखी सहा रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 172 झाली आहे.  काल (ता. 4) उशिरा नव्याने सात बाधित सापडले होते. यात कणकवली तालुक्‍यातील पाच, तर मालवण तालुक्‍यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. कणकवली तालुक्‍यातील खारेपाटण येथील दोन, तर जानवली येथील तीन रुग्ण आहेत. मालवण तालुक्‍यातील आचरा येथील दोन रुग्ण आहेत. या सर्व नवीन रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल सात रुग्ण व आज सायंकाळी आणखी एक रुग्ण मिळाल्याने जिल्ह्यातील बाधित संख्या 235 वरून 243 झाली आहे. सक्रिय असलेल्या 63 संख्येत आठने वाढ होत ती 71 झाली होती; मात्र आज नव्याने सहा व्यक्तींना डिस्चार्ज दिल्याने पुन्हा सक्रिय संख्या 65 झाली आहे.  जिल्हा कोरोना केंद्रात नव्याने 42 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तपासणीसाठी घेतलेल्या अहवालांची संख्या चार हजार 117 वर पोचली. यातील चार हजार 65 अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालातील 243 बाधित आले; तर तीन हजार 823 निगेटिव्ह आले आहेत. बाधित 243 पैकी 172 बरे होऊन घरी परतले. पाच व्यक्ती मृत झाल्या आहेत. एक मुंबई येथे उपचाराला गेला. त्यामुळे जिल्ह्यात सध्या 65 रुग्ण सक्रिय राहिले आहेत.  जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 104 व्यक्ती उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड रुग्णालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या 33 बाधित, तर 38 संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 19 बाधित आणि दोन संशयित उपचार घेत आहेत; तर कोविड केअर सेंटरमध्ये 13 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. जिल्ह्याच्या आरोग्य पथकाने आज एक हजार 824 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली. यात कोणालाही कोरोनाची लक्षणे आढळली नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले.  जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये दाखल असलेल्या 916 व्यक्तींचा कालावधी पूर्ण झाल्याने येथे 15 हजार 491 व्यक्ती शिल्लक राहिल्या आहेत. शासकीय संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये कालच्या एवढीच 32 संख्या आहे. गावपातळीवरील क्वारंटाइनमध्ये दाखल असलेल्या 952 व्यक्ती आज घरी परतल्या. त्यामुळे येथे 12 हजार 978 व्यक्ती शिल्लक राहिल्या आहेत. नागरी क्षेत्रातील क्वारंटाईनमध्ये मात्र 33 व्यक्तींची भर पडली. त्यामुळे येथील संख्या दोन हजार 481 झाली आहे.    दोन नवीन कंटेन्मेंट झोन  तिर्लोट (ता. देवगड) येथील रामचंद्र बाळकृष्ण धालवलकर यांच्या घराचा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. ओझरम तळीवाडी (ता. कणकवली) येथील एक किलोमीटरपर्यंत सर्व परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. कणकवली उपविभागीय अधिकारी यांनी हे आदेश काढले असून, 17 जुलै रात्री 12 पर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. या कालावधीत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहील. तसेच, या क्षेत्रात नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्‍यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बॅंक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3f1XODD
Read More
पुणेकरांनो, आता तरी नियम पाळा; 16 दिवसांमध्ये 10 हजार जण कोरोनाबाधित! 

पुणे - शहरात अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर न करण्याचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत. पुण्यात गेल्या 16 दिवसांमध्ये 10 हजार रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. गेल्या 118 दिवसांमध्ये आढळलेल्या 21 हजार 520 रुग्णांपैकी सुमारे 47 टक्के रुग्ण या सोळा दिवसांतील आहेत. त्यामुळे कोरोनाला थोपविण्यासाठी पुणेकरांनी आता सर्व नियम काटेकोरपणे पाळायला हवेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पुणेकरांनी लॉकडाउनमध्ये नियमांचे काटेकोर पालन केले. कामाशिवाय रस्त्यांवर एकही पुणेकर दिसत नव्हता. घरात राहून स्वत- आणि दुसऱ्याचाही संसर्गापासून बचाव करण्याचा प्रयत्न प्रत्येक पुणेकर करीत होता. त्यामुळे कोरोना विषाणूंच्या उद्रेकावर नियंत्रण ठेवणे शक्‍य झाले. मात्र, अनलॉकच्या पहिल्या टप्प्यातच पुणे पुन्हा गर्दीने फुलले. रस्त्यांवर चौका-चौकात वाहतूक कोंडी सुरू झाली. सिग्नलवर गर्दी जाणवू लागली. मास्क, सॅनिटायझरचा वापर करत शहरातील गजबजलेल्या भागातील दैनंदिन व्यवहार सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले. याच कालावधीत पुण्यात कोरोनाचा फैलाव वाढला. गेल्या 16 दिवसांमध्ये दहा हजारांवर रुग्णांचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 410 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांचाही समावेश आहे. त्यात 70 रुग्णांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. तर, 340 जणांना ऑक्‍सिजनवर ठेवून उपचार सुरू आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

का वाढली रुग्णसंख्या 
1. अनलॉकचा परिणाम 
2. अत्यंत वेगाने होणारा संसर्ग 
3. प्रयोगशाळेतील चाचण्या वाढल्या 

पुण्यातील स्थिती 
- सोळा दिवसांतील मृत्यूू - 211 
- एकूण मृत्यू - 715 
- एकूण तपासले नमुने - 1 लाख 32 हजार 
- अत्यवस्थ रुग्ण - 410 
-उपचार सुरू - 7 हजार 696 
-एकूण कोरोनामुक्त - 13 हजार 109 

कोणतीही लक्षणे नव्हती. पण, विमान प्रवास केल्याने चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे घरातच आयसोलेशनमध्ये आहे. महापालिकेतून नियमित प्रकृतीची चौकशी करणारा फोन येतो. अँपवरूनही आपल्याला दिसणाऱ्या लक्षणांची माहिती अपलोड करण्याची सुविधा आहे. त्यामुळे गरजेच्याच रुग्णांना रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी बेड मिळेल, अशी व्यवस्था पुणे महापालिकेने केली आहे. 
-नितीन देव, कोरोनाबाधीत रुग्णाचे वडील. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणेकरांनो, आता तरी नियम पाळा; 16 दिवसांमध्ये 10 हजार जण कोरोनाबाधित!  पुणे - शहरात अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर न करण्याचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत. पुण्यात गेल्या 16 दिवसांमध्ये 10 हजार रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. गेल्या 118 दिवसांमध्ये आढळलेल्या 21 हजार 520 रुग्णांपैकी सुमारे 47 टक्के रुग्ण या सोळा दिवसांतील आहेत. त्यामुळे कोरोनाला थोपविण्यासाठी पुणेकरांनी आता सर्व नियम काटेकोरपणे पाळायला हवेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    पुणेकरांनी लॉकडाउनमध्ये नियमांचे काटेकोर पालन केले. कामाशिवाय रस्त्यांवर एकही पुणेकर दिसत नव्हता. घरात राहून स्वत- आणि दुसऱ्याचाही संसर्गापासून बचाव करण्याचा प्रयत्न प्रत्येक पुणेकर करीत होता. त्यामुळे कोरोना विषाणूंच्या उद्रेकावर नियंत्रण ठेवणे शक्‍य झाले. मात्र, अनलॉकच्या पहिल्या टप्प्यातच पुणे पुन्हा गर्दीने फुलले. रस्त्यांवर चौका-चौकात वाहतूक कोंडी सुरू झाली. सिग्नलवर गर्दी जाणवू लागली. मास्क, सॅनिटायझरचा वापर करत शहरातील गजबजलेल्या भागातील दैनंदिन व्यवहार सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले. याच कालावधीत पुण्यात कोरोनाचा फैलाव वाढला. गेल्या 16 दिवसांमध्ये दहा हजारांवर रुग्णांचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 410 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांचाही समावेश आहे. त्यात 70 रुग्णांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. तर, 340 जणांना ऑक्‍सिजनवर ठेवून उपचार सुरू आहेत.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा का वाढली रुग्णसंख्या  1. अनलॉकचा परिणाम  2. अत्यंत वेगाने होणारा संसर्ग  3. प्रयोगशाळेतील चाचण्या वाढल्या  पुण्यातील स्थिती  - सोळा दिवसांतील मृत्यूू - 211  - एकूण मृत्यू - 715  - एकूण तपासले नमुने - 1 लाख 32 हजार  - अत्यवस्थ रुग्ण - 410  -उपचार सुरू - 7 हजार 696  -एकूण कोरोनामुक्त - 13 हजार 109  कोणतीही लक्षणे नव्हती. पण, विमान प्रवास केल्याने चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे घरातच आयसोलेशनमध्ये आहे. महापालिकेतून नियमित प्रकृतीची चौकशी करणारा फोन येतो. अँपवरूनही आपल्याला दिसणाऱ्या लक्षणांची माहिती अपलोड करण्याची सुविधा आहे. त्यामुळे गरजेच्याच रुग्णांना रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी बेड मिळेल, अशी व्यवस्था पुणे महापालिकेने केली आहे.  -नितीन देव, कोरोनाबाधीत रुग्णाचे वडील.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iu9OQt
Read More
Horoscope Today, 6 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/31Q8X6y
हर-हर महादेव के जयकारे के साथ सावन के पहले सोमवार की पूजा, काशी-उज्जैन में उमड़े श्रद्धालु https://ift.tt/2VODWwd
पुलिसवाले ने गाया कार्तिक की फिल्म का गाना, एक्टर ने बताया रॉकस्टार https://ift.tt/2Z4n32B