Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, June 17, 2020

औषध नाही, लसही नाही... मग कोरोनाचे रुग्ण कसे होतात बरे? 

औरंगाबाद ः कोरोनाच्या संकटात अख्खे जग सापडले आहे. डोळ्यांनाही न दिसणारा हा विषाणू; परंतु त्याने सर्वच जणांना हैराण करून टाकले आहे. जगातील नामवंत संस्था, संशोधक कोरोनावर लस तयार करण्यासाठी अहोरात्र धडपड करीत आहेत. अद्याप कोरोनावर रामबाण औषध सापडले नाही. मग रुग्ण कोणत्या उपचाराने बरे होत आहेत, हा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडलेला आहे. तर याचे सध्यातरी उत्तर आहे ‘सपोर्टिव्ह ट्रीटमेंट’! 

कोविड-१९ विषाणू नाक अथवा तोंडावाटे शरीरात प्रवेश करतो. त्यावेळी आपण बाधित झालो असे समजतो. आपल्या शरीरातील सैनिकी पेशींवर तो हल्ला करतो. मग तो हल्ला परतवून लावण्‍यासाठी सैनिकी पेशी विषाणूंशी लढतात.

जर आपण सुदृढ अर्थात निरोगी असू, रोगप्रतिकारकशक्ती अत्यंत चांगली असेल तेव्हा आपल्याला लक्षणे जाणवत नाहीत. त्यावेळी विषाणूची बाधा झालेल्या अशा रुग्णाला असिम्थेमॅटिक (लक्षणे जाणवत नसलेले) म्हणतात. परंतु, कोविड विषाणूपुढे सैनिकी पेशी जेव्हा कमजोर पडतात; त्यावेळी आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याची लक्षणे ठळक दिसून येतात. मग आपण रुग्णालयात जातो. लाळेची चाचणी (स्वॅब टेस्ट) केली जाते.

बाधा झालेली असेल तर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येतो. मग डॉक्टर आपल्यावर उपचार करतात, आपण बरे होतो. या प्रक्रियेतून आपल्याला जावे लागते; पण मग रुग्ण कसे बरे होतात? त्यांच्यावर काय उपचार केले जातात व कोणती औषधी दिली जाते, याबाबत जिल्हा रुग्णालयाचे डॉ. अश्‍विन पाटील यांनी माहिती दिली. 

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

शरीरात कोविड विषाणूचा प्रवेश झाला, की ॲन्टीबॉडीज तयार व्हायला लागतात. अन्टीबॉडीज तयार झाल्या, की विषाणू निष्प्रभ होतो. त्या ॲन्टीबॉडीज कायम राहतात. पुन्हा जरी संसर्ग झाला तरी शरीरातील विषाणू मृत होतो. अशा रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्हही येऊ शकते; पण इन्फेक्टिव्हिटी (संसर्ग) नसतो. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध निघालेले नाही; परंतु आपण रुग्णांवर करतो ती सर्पोटिव्ह ट्रीटमेंट आहे. 

डॉ. पाटील यांनी सांगितल्यानुसार... 

ज्यांना लक्षणे नाहीत त्यांना पाच दिवसांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन ही औषधी देतो. व्हिटॅमिन सप्लिमेंट देतो. त्यात झिंक, व्हिटॅमिन सी, मल्टिव्हिटॅमिन दिले जाते. 

लक्षणे असलेले व त्रास जाणवत असलेल्या रुग्णांना अजिथ्रोमायसीन, ॲन्टीबायोटिक देतो. छातीत इन्फेक्शन असेल तर त्या पद्धतीचे अन्टीबायोटिक दिले जाते. 

को-मॉरबीड अर्थात विविध व्याधी असलेल्या रुग्णांना अँटीव्हायरल ट्रीटमेंट, स्टेराईड दिले जाते. परिणाम गृहीत धरून ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट दिली जाते जेणेकरून व्हायरसचा रुग्णावर इफेक्ट होणार नाही. 

या रुग्णांना कोरोना घातक 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 

डॉ. अश्‍विन पाटील म्हणाले, की एखादी व्यक्ती बाधित रुग्णांच्या संपर्कात आली, की संसर्ग होतो; परंतु कोरोनावर जरी औषधी नसली तरी सपोर्टिंग औषधींतून रुग्ण बरा होतो. ज्यांना आधीपासूनच इतर व्याधी आहेत, अशा रुग्णांनी व्यवस्थित काळजी घेतली तर तेही चांगल्याप्रकारे बरे होतात. हा विषाणू थेट श्‍वसनयंत्रणा व फुप्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे जास्त घातक आहे. त्यामुळेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण आपण तपासत असतो.

फुप्फुसात संसर्ग म्हणचे न्युमोनिया झालेले बहुतांश रुग्ण बरे होतातच; परंतु काही रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते. उपचारांना प्रतिसादच देत नसलेल्या रुग्णांसाठी मात्र कोरोना धोकादायकच आहे. त्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता चांगली ठेवण्यासाठी सर्वांनी सतत जागरूक असायला हवे. 

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

औषध नाही, लसही नाही... मग कोरोनाचे रुग्ण कसे होतात बरे?  औरंगाबाद ः कोरोनाच्या संकटात अख्खे जग सापडले आहे. डोळ्यांनाही न दिसणारा हा विषाणू; परंतु त्याने सर्वच जणांना हैराण करून टाकले आहे. जगातील नामवंत संस्था, संशोधक कोरोनावर लस तयार करण्यासाठी अहोरात्र धडपड करीत आहेत. अद्याप कोरोनावर रामबाण औषध सापडले नाही. मग रुग्ण कोणत्या उपचाराने बरे होत आहेत, हा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडलेला आहे. तर याचे सध्यातरी उत्तर आहे ‘सपोर्टिव्ह ट्रीटमेंट’!  कोविड-१९ विषाणू नाक अथवा तोंडावाटे शरीरात प्रवेश करतो. त्यावेळी आपण बाधित झालो असे समजतो. आपल्या शरीरातील सैनिकी पेशींवर तो हल्ला करतो. मग तो हल्ला परतवून लावण्‍यासाठी सैनिकी पेशी विषाणूंशी लढतात. जर आपण सुदृढ अर्थात निरोगी असू, रोगप्रतिकारकशक्ती अत्यंत चांगली असेल तेव्हा आपल्याला लक्षणे जाणवत नाहीत. त्यावेळी विषाणूची बाधा झालेल्या अशा रुग्णाला असिम्थेमॅटिक (लक्षणे जाणवत नसलेले) म्हणतात. परंतु, कोविड विषाणूपुढे सैनिकी पेशी जेव्हा कमजोर पडतात; त्यावेळी आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याची लक्षणे ठळक दिसून येतात. मग आपण रुग्णालयात जातो. लाळेची चाचणी (स्वॅब टेस्ट) केली जाते. बाधा झालेली असेल तर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येतो. मग डॉक्टर आपल्यावर उपचार करतात, आपण बरे होतो. या प्रक्रियेतून आपल्याला जावे लागते; पण मग रुग्ण कसे बरे होतात? त्यांच्यावर काय उपचार केले जातात व कोणती औषधी दिली जाते, याबाबत जिल्हा रुग्णालयाचे डॉ. अश्‍विन पाटील यांनी माहिती दिली.  मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास शरीरात कोविड विषाणूचा प्रवेश झाला, की ॲन्टीबॉडीज तयार व्हायला लागतात. अन्टीबॉडीज तयार झाल्या, की विषाणू निष्प्रभ होतो. त्या ॲन्टीबॉडीज कायम राहतात. पुन्हा जरी संसर्ग झाला तरी शरीरातील विषाणू मृत होतो. अशा रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्हही येऊ शकते; पण इन्फेक्टिव्हिटी (संसर्ग) नसतो. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध निघालेले नाही; परंतु आपण रुग्णांवर करतो ती सर्पोटिव्ह ट्रीटमेंट आहे.  डॉ. पाटील यांनी सांगितल्यानुसार...  ज्यांना लक्षणे नाहीत त्यांना पाच दिवसांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन ही औषधी देतो. व्हिटॅमिन सप्लिमेंट देतो. त्यात झिंक, व्हिटॅमिन सी, मल्टिव्हिटॅमिन दिले जाते.  लक्षणे असलेले व त्रास जाणवत असलेल्या रुग्णांना अजिथ्रोमायसीन, ॲन्टीबायोटिक देतो. छातीत इन्फेक्शन असेल तर त्या पद्धतीचे अन्टीबायोटिक दिले जाते.  को-मॉरबीड अर्थात विविध व्याधी असलेल्या रुग्णांना अँटीव्हायरल ट्रीटमेंट, स्टेराईड दिले जाते. परिणाम गृहीत धरून ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट दिली जाते जेणेकरून व्हायरसचा रुग्णावर इफेक्ट होणार नाही.  या रुग्णांना कोरोना घातक  औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात  डॉ. अश्‍विन पाटील म्हणाले, की एखादी व्यक्ती बाधित रुग्णांच्या संपर्कात आली, की संसर्ग होतो; परंतु कोरोनावर जरी औषधी नसली तरी सपोर्टिंग औषधींतून रुग्ण बरा होतो. ज्यांना आधीपासूनच इतर व्याधी आहेत, अशा रुग्णांनी व्यवस्थित काळजी घेतली तर तेही चांगल्याप्रकारे बरे होतात. हा विषाणू थेट श्‍वसनयंत्रणा व फुप्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे जास्त घातक आहे. त्यामुळेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण आपण तपासत असतो. फुप्फुसात संसर्ग म्हणचे न्युमोनिया झालेले बहुतांश रुग्ण बरे होतातच; परंतु काही रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते. उपचारांना प्रतिसादच देत नसलेल्या रुग्णांसाठी मात्र कोरोना धोकादायकच आहे. त्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता चांगली ठेवण्यासाठी सर्वांनी सतत जागरूक असायला हवे.  होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fxl24e
Read More
....आता संशयितांना घरीच करणार क्वारंटाइन

पुणे - येरवडा कंटेन्मेंट परिसर आहे. याठिकाणी दररोज डझनभर कोविड-१९ च्या रुग्णांची भर पडत आहे. स्वॅब चाचणीसाठी आघाडीवर असलेल्या पुणे महापालिकेला सोमवारी स्वॅब चाचणीसाठी किटच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. येरवड्यातील वीर लहुजी वस्ताद साळवे ई - लर्निंग स्कूलमध्ये स्वॅब किट नसल्यामुळे संशयित रुग्णांना घरीच क्वॉरंटाइन राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कसा रोखायचा, याबाबत प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरात येरवडा परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. येरवड्यात यापूर्वी दररोज दीडशे ते दोनशे संशयित रुग्णांची स्वॅब चाचणी केली जात होती. मात्र, सोमवारपासून भारतीय जैन संघटनेचे स्वॅब सेंटर बंद करण्यात आले. त्यामुळे स्वॅब चाचणीसाठी मोठ्या प्रमाणात रुग्णांनी महापालिकेच्या वीर लहुजी वस्ताद साळवे ई- लर्निंग स्कूलमधील चाचणी केंद्रावर गर्दी केली. मात्र, येथे केवळ पन्नास स्वॅब किट असल्यामुळे ते दुपारपूर्वीच संपून गेले.

तब्बल १०० दिवसांनंतर खुली होणार पुण्यातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ; पण 'या' पद्धतीने!

दरम्यान, येरवडा परिसरात स्वयंसेवक जगदीश भंडारे व रघुवीरसिंग भादा हे ‘ऑक्‍सिमीटर’वर पन्नास वर्षांपुढील नागरिकांचे शरीरातील ऑक्‍सिजनचे प्रमाण घेत होते. त्यांच्या तपासणीत काही नागरिकांचे ऑक्‍सिजनचे प्रमाण ८० पेक्षा कमी आढळले. त्यांनी तत्काळ येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले. स्वयंसेवक त्यांना स्वॅब तपासणीसाठी ई-लर्निंग स्कूलमध्ये घेऊन आले. तेथे स्वॅब किटच उपलब्ध नव्हते. त्यांनी शहरातील इतर स्वॅब केंद्रावर किटची चौकशी केली. मात्र, तेथेसुद्धा किट उपलब्ध नव्हते. त्यामुळे संशयित रुग्णांना परत घरीच क्वारंटाइन करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. 

मुंबई- पुणेकरांनीच वाढवले पुरंदरचे टेन्शन

स्वयंसेवकांनी संशयित रुग्णांना घरी घेऊन जाऊन त्यांना एका खोलीतच राहण्यास सांगितले. नातेवाइकांना त्यांची काळजी घेऊन जेवण वेळेवर देण्यास सांगितले. येरवडा परिसरात तीस हजारांपेक्षा अधिक घरांची संख्या आहे. येथील दाट लोकवस्तीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा वेळी स्वॅब सेंटरवर किटची उपलब्धता पुरेशी नसेल तर कोरोनावर मात कसे करायचे, असा प्रश्‍न स्वयंसेवकांना पडला आहे.   

मुळशीत आणखी एकाला कोरोना, 33 जण क्वारंटाइन

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

....आता संशयितांना घरीच करणार क्वारंटाइन पुणे - येरवडा कंटेन्मेंट परिसर आहे. याठिकाणी दररोज डझनभर कोविड-१९ च्या रुग्णांची भर पडत आहे. स्वॅब चाचणीसाठी आघाडीवर असलेल्या पुणे महापालिकेला सोमवारी स्वॅब चाचणीसाठी किटच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. येरवड्यातील वीर लहुजी वस्ताद साळवे ई - लर्निंग स्कूलमध्ये स्वॅब किट नसल्यामुळे संशयित रुग्णांना घरीच क्वॉरंटाइन राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कसा रोखायचा, याबाबत प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे शहरात येरवडा परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. येरवड्यात यापूर्वी दररोज दीडशे ते दोनशे संशयित रुग्णांची स्वॅब चाचणी केली जात होती. मात्र, सोमवारपासून भारतीय जैन संघटनेचे स्वॅब सेंटर बंद करण्यात आले. त्यामुळे स्वॅब चाचणीसाठी मोठ्या प्रमाणात रुग्णांनी महापालिकेच्या वीर लहुजी वस्ताद साळवे ई- लर्निंग स्कूलमधील चाचणी केंद्रावर गर्दी केली. मात्र, येथे केवळ पन्नास स्वॅब किट असल्यामुळे ते दुपारपूर्वीच संपून गेले. तब्बल १०० दिवसांनंतर खुली होणार पुण्यातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ; पण 'या' पद्धतीने! दरम्यान, येरवडा परिसरात स्वयंसेवक जगदीश भंडारे व रघुवीरसिंग भादा हे ‘ऑक्‍सिमीटर’वर पन्नास वर्षांपुढील नागरिकांचे शरीरातील ऑक्‍सिजनचे प्रमाण घेत होते. त्यांच्या तपासणीत काही नागरिकांचे ऑक्‍सिजनचे प्रमाण ८० पेक्षा कमी आढळले. त्यांनी तत्काळ येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले. स्वयंसेवक त्यांना स्वॅब तपासणीसाठी ई-लर्निंग स्कूलमध्ये घेऊन आले. तेथे स्वॅब किटच उपलब्ध नव्हते. त्यांनी शहरातील इतर स्वॅब केंद्रावर किटची चौकशी केली. मात्र, तेथेसुद्धा किट उपलब्ध नव्हते. त्यामुळे संशयित रुग्णांना परत घरीच क्वारंटाइन करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.  मुंबई- पुणेकरांनीच वाढवले पुरंदरचे टेन्शन स्वयंसेवकांनी संशयित रुग्णांना घरी घेऊन जाऊन त्यांना एका खोलीतच राहण्यास सांगितले. नातेवाइकांना त्यांची काळजी घेऊन जेवण वेळेवर देण्यास सांगितले. येरवडा परिसरात तीस हजारांपेक्षा अधिक घरांची संख्या आहे. येथील दाट लोकवस्तीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा वेळी स्वॅब सेंटरवर किटची उपलब्धता पुरेशी नसेल तर कोरोनावर मात कसे करायचे, असा प्रश्‍न स्वयंसेवकांना पडला आहे.    मुळशीत आणखी एकाला कोरोना, 33 जण क्वारंटाइन News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ALkvwS
Read More
तीन महीने का किराया माफ करने वाली याचिका खारिज, दिल्ली HC ने कही अहम बात https://ift.tt/2Bm8rlq
पुण्यातील या भागात रुग्णांच्या संख्येत होत आहे झपाट्याने वाढ

कोथरूड - कोथरूडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजपर्यंत १९७ रुग्णांना संसर्ग झाला असून एकूण रुग्णसंख्येपैकी वस्ती भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे प्रशासनासमोर आव्हान ठाकले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोथरूडमध्ये पहिला रुग्ण २३ मार्च रोजी सापडला. त्यानंतर २५ एप्रिल रोजी कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला. तीन मे ला तिसरा, ४ मे रोजी चौथा आणि नंतर हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. ३० मे रोजी ही संख्या ३१ वर पोचली. कोरोनाचा शिरकाव वस्ती भागात होऊ नये म्हणून प्रशासन पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करत होते. विविध संस्था संघटनांनी केलेले मदतकार्य आणि शिस्तबद्ध लॉकडाउन यामुळे कोथरूड ग्रीनझोनमध्ये राखण्यास मदत झाली. परंतु मद्यविक्री सुरू झाल्यानंतर कोरोनाने डोके वर काढल्याचे बोलले जात आहे.

तब्बल १०० दिवसांनंतर खुली होणार पुण्यातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ; पण 'या' पद्धतीने!

दोन आठवड्यांत ही संख्या शंभरावर गेली. व दाट लोकवस्ती असलेल्या केळेवाडी, वसंतनगर, शास्त्रीनगरमधील श्रीकृष्ण कॉलनी, पीएमसी कॉलनी या भागात संख्या झपाट्याने वाढली. १२ जूनला शंभर असणारी संख्या बुधवार (ता. १७) रोजी १९७ वर पोचली. 

मुंबई- पुणेकरांनीच वाढवले पुरंदरचे टेन्शन

सध्या कोथरूड भागात १३२ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ६० जण कोरोनामुक्त झाले आहेत आणि ५ जणांचा मृत्यू झाला आहे. आता या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी प्रशासनाला कठोर उपाय योजना करावी लागणार आहे. 

मुळशीत आणखी एकाला कोरोना, 33 जण क्वारंटाइन  

१५५ रुग्ण वस्तीभागातले 
केळेवाडी परिसरात आज  नव्याने २१ रुग्‍ण आढळले असून मंगळवारपर्यंत (ता. १६) एआरएआय रस्ता, विश्वशांती मंडळ, बालशक्ती मंडळ, वसंतनगर, मोरे श्रमिक वसाहत, मेगासिटी या भागात ६७ रुग्ण सापडले होते. तर शास्त्रीनगरमधील पीएमसी कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, पत्राचाळ, मराठा महासंघ सोसायटी, लोकमान्य वसाहत या भागात आजपर्यंत एकूण ६७ जणांना संसर्ग झाला आहे.

वस्ती पातळीवर तपासणी सुरू आहे. स्वच्छतागृहांची, परिसराची वारंवार स्वच्छता करणे आदी उपाययोजना सुरू आहेत. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विशेष लक्ष देत आहोत. 
- संदीप कदम, सहायक आयुक्त, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यातील या भागात रुग्णांच्या संख्येत होत आहे झपाट्याने वाढ कोथरूड - कोथरूडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजपर्यंत १९७ रुग्णांना संसर्ग झाला असून एकूण रुग्णसंख्येपैकी वस्ती भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे प्रशासनासमोर आव्हान ठाकले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोथरूडमध्ये पहिला रुग्ण २३ मार्च रोजी सापडला. त्यानंतर २५ एप्रिल रोजी कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला. तीन मे ला तिसरा, ४ मे रोजी चौथा आणि नंतर हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. ३० मे रोजी ही संख्या ३१ वर पोचली. कोरोनाचा शिरकाव वस्ती भागात होऊ नये म्हणून प्रशासन पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करत होते. विविध संस्था संघटनांनी केलेले मदतकार्य आणि शिस्तबद्ध लॉकडाउन यामुळे कोथरूड ग्रीनझोनमध्ये राखण्यास मदत झाली. परंतु मद्यविक्री सुरू झाल्यानंतर कोरोनाने डोके वर काढल्याचे बोलले जात आहे. तब्बल १०० दिवसांनंतर खुली होणार पुण्यातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ; पण 'या' पद्धतीने! दोन आठवड्यांत ही संख्या शंभरावर गेली. व दाट लोकवस्ती असलेल्या केळेवाडी, वसंतनगर, शास्त्रीनगरमधील श्रीकृष्ण कॉलनी, पीएमसी कॉलनी या भागात संख्या झपाट्याने वाढली. १२ जूनला शंभर असणारी संख्या बुधवार (ता. १७) रोजी १९७ वर पोचली.  मुंबई- पुणेकरांनीच वाढवले पुरंदरचे टेन्शन सध्या कोथरूड भागात १३२ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ६० जण कोरोनामुक्त झाले आहेत आणि ५ जणांचा मृत्यू झाला आहे. आता या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी प्रशासनाला कठोर उपाय योजना करावी लागणार आहे.  मुळशीत आणखी एकाला कोरोना, 33 जण क्वारंटाइन   १५५ रुग्ण वस्तीभागातले  केळेवाडी परिसरात आज  नव्याने २१ रुग्‍ण आढळले असून मंगळवारपर्यंत (ता. १६) एआरएआय रस्ता, विश्वशांती मंडळ, बालशक्ती मंडळ, वसंतनगर, मोरे श्रमिक वसाहत, मेगासिटी या भागात ६७ रुग्ण सापडले होते. तर शास्त्रीनगरमधील पीएमसी कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, पत्राचाळ, मराठा महासंघ सोसायटी, लोकमान्य वसाहत या भागात आजपर्यंत एकूण ६७ जणांना संसर्ग झाला आहे. वस्ती पातळीवर तपासणी सुरू आहे. स्वच्छतागृहांची, परिसराची वारंवार स्वच्छता करणे आदी उपाययोजना सुरू आहेत. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विशेष लक्ष देत आहोत.  - संदीप कदम, सहायक आयुक्त, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UV2Nh9
Read More
तंत्रज्ञानाने दिला स्मार्ट मंत्र

पुणे - तब्बल ६८ दिवसांच्या लॉकडाउननंतर शहरातील ९७ टक्के भागातील नागरिकांना मोकळा श्‍वास घेता आला. कारण, वस्ती स्तरावरील बाधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) तयार करणे शक्‍य झाले, ते केवळ पुणे स्मार्ट सिटीच्या डॅशबोर्डमुळे ! प्रशासनाची निर्णयातील जलद गती आणि अचूकताही यामुळे वाढली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुरुवातीला क्षेत्रीय स्तरावरील कोरोनाग्रस्तांच्या माहितीच्या आधारे विश्‍लेषण होत असे; पण आता प्रभाग स्तर आणि वस्ती स्तरावरील कोरोनाग्रस्तांची माहिती आणि विश्‍लेषण पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी संग्राम जगताप यांनी दिली. शहरातील कोविड उपचारासाठीचे रुग्णालये, त्यांच्यात उपलब्ध खाटांची संख्या, व्हेंटिलेटरची स्थिती अशा सर्व माहितीसह भविष्यात लागणारी गरजही स्मार्ट सिटीच्या डॅशबोर्डमुळे स्पष्ट झाली आहे. महापालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्मार्ट सिटीच्या कार्यपद्धतीमुळे कोविड विरोधातील वॉररूम तयार झाली, तसेच संसर्गजन्य आजारांविरूद्धची ‘रणनीती’ही आखली गेली आहे.

मुंबई- पुणेकरांनीच वाढवले पुरंदरचे टेन्शन

या माहितीचे झाले संकलन
महापालिका 

सुरवातीला एक हजारांच्यावर गटांनी केले कोरोनाचे सर्वेक्षण.

घशातील द्रव पदार्थाचे संकलन, त्यातील बाधितांचे दर.

बाधित रुग्णांचे राहण्याचे ठिकाण, वय, उपचाराचे ठिकाण आदी.

बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी आणि 

रुग्णांचा शोध.

विलगीकरण कक्षातील लोकांची संख्या.

आरोग्य विभाग  

रुग्णालयांची संख्या, खाटा, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन खाटा.

विलगिकरणासाठी वाढीव क्षमता. 

कोणत्या रुग्णावर कोठे उपचार, डिस्चार्ज केव्हा झाला, 

शिल्लक बेड.

कोविड आणि नॉन कोविड रुग्णवाहिका, पीएमपी बसेस आणि इतर वाहतूक व्यवस्था.

काँटेक्‍ट ट्रेसिंग, रुग्णांची संख्या, अतिदक्षता विभागातील रुग्ण.

तब्बल १०० दिवसांनंतर खुली होणार पुण्यातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ; पण 'या' पद्धतीने!

असा आहे स्मार्ट डॅशबोर्ड...

संपूर्ण शहराची कोरोनाबाबतची माहिती एकाच स्क्रीनवर.

पालिका आणि आरोग्य विभागाची कोरोनाबाबतची माहिती.

रुग्णालयांकडील कोरोनाची आकडेवारी आणि इतर माहिती.

उपलब्ध माहितीचे पृथ्थक्करण आणि त्याआधारे निर्णय.

भविष्यातील उपाययोजनांसाठी संशोधन आणि मॉडेल विकसित. 

असा झाला फायदा -

मायक्रो कंटेन्मेंट झोनची निश्‍चिती आणि लक्ष ठेवता आले.

वर्तमान आकडेवारीच्या आधारे आरोग्य सेवांचे व्यवस्थापन.

निर्णयांची वेळ, अचूकता आणि परिणामकारकता वाढली. 

उपलब्ध माहितीच्या विश्‍लेषणातून पुढील ३० दिवसांतील अंदाज.

आरोग्य, पोलिस व महापालिका कर्मचाऱ्यांच्या कामाची परिणामकारकता वाढली.

नागरिकांमधील भीती आणि तणाव कमी करता आला. 

पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटरचा कोरोनाच्या उपाययोजनांसाठी चांगला उपयोग होत आहे. डॅशबोर्ड आणि आधुनिक तंत्राचा वापर करून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांचा आढावा घेता येतो.
- रूबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तंत्रज्ञानाने दिला स्मार्ट मंत्र पुणे - तब्बल ६८ दिवसांच्या लॉकडाउननंतर शहरातील ९७ टक्के भागातील नागरिकांना मोकळा श्‍वास घेता आला. कारण, वस्ती स्तरावरील बाधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) तयार करणे शक्‍य झाले, ते केवळ पुणे स्मार्ट सिटीच्या डॅशबोर्डमुळे ! प्रशासनाची निर्णयातील जलद गती आणि अचूकताही यामुळे वाढली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सुरुवातीला क्षेत्रीय स्तरावरील कोरोनाग्रस्तांच्या माहितीच्या आधारे विश्‍लेषण होत असे; पण आता प्रभाग स्तर आणि वस्ती स्तरावरील कोरोनाग्रस्तांची माहिती आणि विश्‍लेषण पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी संग्राम जगताप यांनी दिली. शहरातील कोविड उपचारासाठीचे रुग्णालये, त्यांच्यात उपलब्ध खाटांची संख्या, व्हेंटिलेटरची स्थिती अशा सर्व माहितीसह भविष्यात लागणारी गरजही स्मार्ट सिटीच्या डॅशबोर्डमुळे स्पष्ट झाली आहे. महापालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्मार्ट सिटीच्या कार्यपद्धतीमुळे कोविड विरोधातील वॉररूम तयार झाली, तसेच संसर्गजन्य आजारांविरूद्धची ‘रणनीती’ही आखली गेली आहे. मुंबई- पुणेकरांनीच वाढवले पुरंदरचे टेन्शन या माहितीचे झाले संकलन महापालिका  सुरवातीला एक हजारांच्यावर गटांनी केले कोरोनाचे सर्वेक्षण. घशातील द्रव पदार्थाचे संकलन, त्यातील बाधितांचे दर. बाधित रुग्णांचे राहण्याचे ठिकाण, वय, उपचाराचे ठिकाण आदी. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी आणि  रुग्णांचा शोध. विलगीकरण कक्षातील लोकांची संख्या. आरोग्य विभाग   रुग्णालयांची संख्या, खाटा, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन खाटा. विलगिकरणासाठी वाढीव क्षमता.  कोणत्या रुग्णावर कोठे उपचार, डिस्चार्ज केव्हा झाला,  शिल्लक बेड. कोविड आणि नॉन कोविड रुग्णवाहिका, पीएमपी बसेस आणि इतर वाहतूक व्यवस्था. काँटेक्‍ट ट्रेसिंग, रुग्णांची संख्या, अतिदक्षता विभागातील रुग्ण. तब्बल १०० दिवसांनंतर खुली होणार पुण्यातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ; पण 'या' पद्धतीने! असा आहे स्मार्ट डॅशबोर्ड... संपूर्ण शहराची कोरोनाबाबतची माहिती एकाच स्क्रीनवर. पालिका आणि आरोग्य विभागाची कोरोनाबाबतची माहिती. रुग्णालयांकडील कोरोनाची आकडेवारी आणि इतर माहिती. उपलब्ध माहितीचे पृथ्थक्करण आणि त्याआधारे निर्णय. भविष्यातील उपाययोजनांसाठी संशोधन आणि मॉडेल विकसित.  असा झाला फायदा - मायक्रो कंटेन्मेंट झोनची निश्‍चिती आणि लक्ष ठेवता आले. वर्तमान आकडेवारीच्या आधारे आरोग्य सेवांचे व्यवस्थापन. निर्णयांची वेळ, अचूकता आणि परिणामकारकता वाढली.  उपलब्ध माहितीच्या विश्‍लेषणातून पुढील ३० दिवसांतील अंदाज. आरोग्य, पोलिस व महापालिका कर्मचाऱ्यांच्या कामाची परिणामकारकता वाढली. नागरिकांमधील भीती आणि तणाव कमी करता आला.  पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटरचा कोरोनाच्या उपाययोजनांसाठी चांगला उपयोग होत आहे. डॅशबोर्ड आणि आधुनिक तंत्राचा वापर करून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांचा आढावा घेता येतो. - रूबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2CiB0ks
Read More
भोपाल में तेज हवा के साथ हुई जोरदार बारिश, मौसम विभाग ने दी चेतावनी https://ift.tt/30TUFRN

Tuesday, June 16, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १7 जून

पंचांग -
बुधवार : ज्येष्ठ कृ. १२, चंद्रनक्षत्र  अश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१५, योगिनी एकादशी चंद्रोदय रा. ०२.५७, चंद्रास्त दु.३.५४, भारतीय सौर २७, शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८३९ - सतीबंदीचा कायदा, ठग व पेंढाऱ्यांचा बीमोड यांमुळे प्रसिद्ध असलेले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंग यांचे निधन.
१८९५ - महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, ‘केसरी’ व ‘सुधारक’ या वृत्तपत्रांचे संपादक, बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन.
१९५० - रिचर्ड लॉलर या अमेरिकन डॉक्‍टरद्वारा शिकागो येथे मूत्रपिंडरोपणाची जगातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी.
१९६५ - बोलपटाच्या आरंभीच्या दशकातल्या सामाजिक चित्रपटांतून आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वानं आणि सहजसुंदर अभिनयानं रसिकांवर मोहिनी घालणारे ज्येष्ठ अभिनेते मोतीलाल राजवंश यांचे निधन. 
१९६७ - चीनने पहिला हायड्रोजन बाँबचा स्फोट केला.
१९९१ - नामवंत हिंदी साहित्यिक डॉ. प्रभाकर माचवे यांचे निधन.
१९९१ - भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ जाहीर.
१९९६ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक मधुकर दत्तात्रय ऊर्फ बाळासाहेब देवरस यांचे निधन.
१९९७ - माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे चिरंजीव आणि माजी केंद्रीय मंत्री हरिकृष्ण शास्त्री यांचे निधन.
२००० - पुण्यातील लाल महालाच्या आवारातील बाल शिवाजी व जिजामाता यांच्या शिल्पाचे शाहू महाराजांच्या हस्ते अनावरण.

दिनमान -
मेष : आर्थिक कामे होतील. त्यामुळे आपणाला अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. 
वृषभ : दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. महत्त्वाची कामे आज नकोत. 
मिथुन : काहींना विविध लाभ होतील. आरोग्य उत्तम असणार आहे. ताण कमी होईल.
कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरी, व्यवसायातील कामे मार्गी लागतील.  
सिंह : नवा मार्ग दिसेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे.
कन्या : आरोग्याकडे लक्ष द्यावे. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. कामे रखडतील.
तूळ : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. तुमचा प्रभाव राहील. 
वृश्‍चिक : आर्थिक नुकसानीची शक्‍यता आहे. मनोबल कायम ठेवावे लागेल. 
धनू : स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रियजनांसाठी वेळ देऊ शकाल.
मकर : अनेक कामांत सुयश लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 
कुंभ : मनोबल वाढणार आहे. आत्मविश्वास वाढेल. काहींना नवा मार्ग दिसेल. 
मीन : आर्थिक कामे होणार आहेत. आत्मविश्वास उत्तम असणार आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १7 जून पंचांग - बुधवार : ज्येष्ठ कृ. १२, चंद्रनक्षत्र  अश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१५, योगिनी एकादशी चंद्रोदय रा. ०२.५७, चंद्रास्त दु.३.५४, भारतीय सौर २७, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८३९ - सतीबंदीचा कायदा, ठग व पेंढाऱ्यांचा बीमोड यांमुळे प्रसिद्ध असलेले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंग यांचे निधन. १८९५ - महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, ‘केसरी’ व ‘सुधारक’ या वृत्तपत्रांचे संपादक, बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन. १९५० - रिचर्ड लॉलर या अमेरिकन डॉक्‍टरद्वारा शिकागो येथे मूत्रपिंडरोपणाची जगातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी. १९६५ - बोलपटाच्या आरंभीच्या दशकातल्या सामाजिक चित्रपटांतून आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वानं आणि सहजसुंदर अभिनयानं रसिकांवर मोहिनी घालणारे ज्येष्ठ अभिनेते मोतीलाल राजवंश यांचे निधन.  १९६७ - चीनने पहिला हायड्रोजन बाँबचा स्फोट केला. १९९१ - नामवंत हिंदी साहित्यिक डॉ. प्रभाकर माचवे यांचे निधन. १९९१ - भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ जाहीर. १९९६ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक मधुकर दत्तात्रय ऊर्फ बाळासाहेब देवरस यांचे निधन. १९९७ - माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे चिरंजीव आणि माजी केंद्रीय मंत्री हरिकृष्ण शास्त्री यांचे निधन. २००० - पुण्यातील लाल महालाच्या आवारातील बाल शिवाजी व जिजामाता यांच्या शिल्पाचे शाहू महाराजांच्या हस्ते अनावरण. दिनमान - मेष : आर्थिक कामे होतील. त्यामुळे आपणाला अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल.  वृषभ : दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. महत्त्वाची कामे आज नकोत.  मिथुन : काहींना विविध लाभ होतील. आरोग्य उत्तम असणार आहे. ताण कमी होईल. कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरी, व्यवसायातील कामे मार्गी लागतील.   सिंह : नवा मार्ग दिसेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे. कन्या : आरोग्याकडे लक्ष द्यावे. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. कामे रखडतील. तूळ : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. तुमचा प्रभाव राहील.  वृश्‍चिक : आर्थिक नुकसानीची शक्‍यता आहे. मनोबल कायम ठेवावे लागेल.  धनू : स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रियजनांसाठी वेळ देऊ शकाल. मकर : अनेक कामांत सुयश लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.  कुंभ : मनोबल वाढणार आहे. आत्मविश्वास वाढेल. काहींना नवा मार्ग दिसेल.  मीन : आर्थिक कामे होणार आहेत. आत्मविश्वास उत्तम असणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YKcDU6
Read More
निसर्ग खुलला... धबधबे प्रवाहित..नदी, नाले तुडुंब

ओरोस (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला आहे. काल (ता. 15) मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे आज सर्वत्र पाणीच पाणी झाले. जिल्ह्यातील नदी-नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत. कुडाळ तालुक्‍यातील आंबेरी पुलावर पाणी आल्याने माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे बळिराजा सुखावला आहे. शेतीची कामे सुरू झाली असून शेतकरी नांगरणी आणि भात लावणी करताना दिसून येत आहेत. 

जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने दाखल झालेला पाऊस मॉन्सून स्वरूपात पडायला सुरुवात झाली आहे. यावर्षी मॉन्सून वेळेत दाखल होऊन सातत्याने कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पेरणी करून शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात गेले काही दिवस अधून मधून मुसळधार पाऊस पडत होता; मात्र तो समाधानकारक पडत असल्याने बळिराजाला शेतीच्या कामांसाठी फलदायी ठरत आहे. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात केली आहे. शेतीसाठी उपयुक्त पाऊस पडत असल्याचे समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर दिसत आहे. 

जिल्ह्यात काल (ता. 15) मध्यरात्रीपासून जोरदार सुरू झालेल्या पावसाने आज सकाळीसुद्धा जोरदार बॅटिंग केली. या पावसाने पूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. मुसळधार पाऊस असल्याने आज दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही; परंतु सर्वत्र पाणीच पाणी होते; मात्र पावसाने नुकसान झाल्याची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा आपत्ती कक्षात झालेली नव्हती. 

जोरदार पावसामुळे कुडाळ तालुक्‍यातील ब्रिटिशकालीन आंबेरी पुलावर पाणी आले आहे. माणगावपासून शिवापूरपर्यंतच्या 27 गावांचा संपर्क तुटला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सर्व वाहनधारकांच्या नजरा पुलावरील पाणी कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशाच प्रकारे जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाचे पाणी शिरल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. 

सिंधुदुर्गात गेल्या 24 तासांत 67.7 च्या सरासरीने 541.6 मि.मी., तर आतापर्यंत 669.7 च्या सरासरीने 5357.6 मि.मी. पाऊस पडला आहे. यात दोडामार्ग 53 (517), सावंतवाडी 125 (787), वेंगुर्ले 66.2 (611.6), कुडाळ 53 (534), मालवण 70 (865), कणकवली 68 (593), देवगड 31 (732), वैभववाडी 75 (718) असा पाऊस पडला आहे. 

धबधबा प्रवाहित 
आंबोली येथील धबधबा या मुसळधार पावसामुळे प्रवाहित झाला आहे. येथे वर्षा पर्यटनाचा हंगाम मोठा असतो. आंबोलीचे अर्थकारण बऱ्याच अंशी यावर चालते; मात्र यंदा कोरोनामुळे वर्षा पर्यटन बहरण्याची शक्‍यता कमी आहे. धबधबा मात्र लवकर प्रवाहित झाला आहे. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

निसर्ग खुलला... धबधबे प्रवाहित..नदी, नाले तुडुंब ओरोस (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला आहे. काल (ता. 15) मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे आज सर्वत्र पाणीच पाणी झाले. जिल्ह्यातील नदी-नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत. कुडाळ तालुक्‍यातील आंबेरी पुलावर पाणी आल्याने माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे बळिराजा सुखावला आहे. शेतीची कामे सुरू झाली असून शेतकरी नांगरणी आणि भात लावणी करताना दिसून येत आहेत.  जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने दाखल झालेला पाऊस मॉन्सून स्वरूपात पडायला सुरुवात झाली आहे. यावर्षी मॉन्सून वेळेत दाखल होऊन सातत्याने कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पेरणी करून शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात गेले काही दिवस अधून मधून मुसळधार पाऊस पडत होता; मात्र तो समाधानकारक पडत असल्याने बळिराजाला शेतीच्या कामांसाठी फलदायी ठरत आहे. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात केली आहे. शेतीसाठी उपयुक्त पाऊस पडत असल्याचे समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर दिसत आहे.  जिल्ह्यात काल (ता. 15) मध्यरात्रीपासून जोरदार सुरू झालेल्या पावसाने आज सकाळीसुद्धा जोरदार बॅटिंग केली. या पावसाने पूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. मुसळधार पाऊस असल्याने आज दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही; परंतु सर्वत्र पाणीच पाणी होते; मात्र पावसाने नुकसान झाल्याची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा आपत्ती कक्षात झालेली नव्हती.  जोरदार पावसामुळे कुडाळ तालुक्‍यातील ब्रिटिशकालीन आंबेरी पुलावर पाणी आले आहे. माणगावपासून शिवापूरपर्यंतच्या 27 गावांचा संपर्क तुटला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सर्व वाहनधारकांच्या नजरा पुलावरील पाणी कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशाच प्रकारे जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाचे पाणी शिरल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते.  सिंधुदुर्गात गेल्या 24 तासांत 67.7 च्या सरासरीने 541.6 मि.मी., तर आतापर्यंत 669.7 च्या सरासरीने 5357.6 मि.मी. पाऊस पडला आहे. यात दोडामार्ग 53 (517), सावंतवाडी 125 (787), वेंगुर्ले 66.2 (611.6), कुडाळ 53 (534), मालवण 70 (865), कणकवली 68 (593), देवगड 31 (732), वैभववाडी 75 (718) असा पाऊस पडला आहे.  धबधबा प्रवाहित  आंबोली येथील धबधबा या मुसळधार पावसामुळे प्रवाहित झाला आहे. येथे वर्षा पर्यटनाचा हंगाम मोठा असतो. आंबोलीचे अर्थकारण बऱ्याच अंशी यावर चालते; मात्र यंदा कोरोनामुळे वर्षा पर्यटन बहरण्याची शक्‍यता कमी आहे. धबधबा मात्र लवकर प्रवाहित झाला आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ekTjU0
Read More
गावकऱ्यांच्या लढ्याला यश...वाचा कुचासेबाबतचा निर्णय

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - कुडासे गाव विभाजणाची प्रारूप अधिसूचना रद्द करत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून गाव विभाजनावरून सुरू असलेल्या वादावर तूर्त पडदा पडला आहे. गावकऱ्यांच्या लढ्याला या निर्णयामुळे यश मिळाले. तिलारी नदीवरील नव्या पुलाने या निर्णयात महत्वाची भूमिका बजावली. 

तिलारी नदीपात्रामुळे कुडासे गावाचे कुडासे व वानोशी, असे दोन भाग होतात. तिलारी नदीपात्रामुळे वानोशी, धनगरवाडी, देवमळा इथल्या ग्रामस्थांना पलिकडे असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कामासाठी जाताना अधिक अंतरामुळे अडचणी येतात. पावसाळ्यात तर पुलावर पाणी असल्याने होडीचा आधार घ्यावा लागतो किंवा खूप दुरून ग्रामपंचायतीत जावे लागते. शिवाय मराठी शाळा माध्यमिक शाळा, मतदान केंद्रे आमच्या भागात असल्याने वानोशी महसुली गाव स्वतंत्र बनवावा, अशी मागणी केली होती. 

तत्कालीन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी त्या प्रस्तावावर चर्चा विनिमय करून गाव विभाजनाची प्रारूप अधिसूचना काढून हरकती नोंदविण्याची संधी दिली होती. त्यानंतर गाव विभाजनास विरोध करणारे ठराव कुडासे ग्रामस्थांनी घेतले. तत्कालीन ग्रामपंचायतीतल्या काही पदाधिकाऱ्यांवर पदाचा गैरवापर करून लोकांना विश्‍वासात न घेता गाव विभाजनाचा प्रस्ताव पाठविल्याचा आरोपही केला होता. त्यावरून ग्रामसभेतही गदारोळ झाला होता.

दुसरीकडे एका गटाने गाव विभाजन हवे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केले होते तर गाव विभाजन नको म्हणणाऱ्या गटाने विभाजनाची मागणी करणारा प्रस्ताव गावाला विश्‍वासात न घेता दिला आहे. त्यातील माहिती विसंगत आहे. तिलारी नदीपात्रामुळे गावाचे दोन भाग पडत असले तरी पुर्वीसारखी भौगोलिक परिस्थिती आता नाही. तिलारी नदीवर पूल झाल्याने सर्व वाड्या जवळ आल्या आहेत. त्यामुळे विभाजनाची गरज नाही, असे सांगून प्रत्यक्ष पाहणीची मागणी केली. 

नव्या पुलामुळे आधार 
आलेल्या हरकतींचा विचार करून 15 नोव्हेंबर 2019 ला दोडामार्ग तहसीलदारांनी प्रत्यक्षस्थळी पाहणी केली आणि प्रांताधिकाऱ्यांना अहवाल पाठवला. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी अभिप्राय दिला. गाव विभाजनासंदर्भात आलेल्या असंख्य हरकती आणि दोघांचे अभिप्राय लक्षात घेवून जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी तिलारी नदीवर मोठा पूल झाल्याने ग्रामपंचायतीपासून इतर वाड्यांवर जाण्या-येण्यासाठी केवळ पाच किलोमीटर अंतर पडत असल्याने कुडासेचे विभाजन करून नवा वानोशी महसुली गाव निर्माण करण्याची आवश्‍यकता नसल्याचा निर्णय दिला. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गावकऱ्यांच्या लढ्याला यश...वाचा कुचासेबाबतचा निर्णय दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - कुडासे गाव विभाजणाची प्रारूप अधिसूचना रद्द करत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून गाव विभाजनावरून सुरू असलेल्या वादावर तूर्त पडदा पडला आहे. गावकऱ्यांच्या लढ्याला या निर्णयामुळे यश मिळाले. तिलारी नदीवरील नव्या पुलाने या निर्णयात महत्वाची भूमिका बजावली.  तिलारी नदीपात्रामुळे कुडासे गावाचे कुडासे व वानोशी, असे दोन भाग होतात. तिलारी नदीपात्रामुळे वानोशी, धनगरवाडी, देवमळा इथल्या ग्रामस्थांना पलिकडे असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कामासाठी जाताना अधिक अंतरामुळे अडचणी येतात. पावसाळ्यात तर पुलावर पाणी असल्याने होडीचा आधार घ्यावा लागतो किंवा खूप दुरून ग्रामपंचायतीत जावे लागते. शिवाय मराठी शाळा माध्यमिक शाळा, मतदान केंद्रे आमच्या भागात असल्याने वानोशी महसुली गाव स्वतंत्र बनवावा, अशी मागणी केली होती.  तत्कालीन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी त्या प्रस्तावावर चर्चा विनिमय करून गाव विभाजनाची प्रारूप अधिसूचना काढून हरकती नोंदविण्याची संधी दिली होती. त्यानंतर गाव विभाजनास विरोध करणारे ठराव कुडासे ग्रामस्थांनी घेतले. तत्कालीन ग्रामपंचायतीतल्या काही पदाधिकाऱ्यांवर पदाचा गैरवापर करून लोकांना विश्‍वासात न घेता गाव विभाजनाचा प्रस्ताव पाठविल्याचा आरोपही केला होता. त्यावरून ग्रामसभेतही गदारोळ झाला होता. दुसरीकडे एका गटाने गाव विभाजन हवे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केले होते तर गाव विभाजन नको म्हणणाऱ्या गटाने विभाजनाची मागणी करणारा प्रस्ताव गावाला विश्‍वासात न घेता दिला आहे. त्यातील माहिती विसंगत आहे. तिलारी नदीपात्रामुळे गावाचे दोन भाग पडत असले तरी पुर्वीसारखी भौगोलिक परिस्थिती आता नाही. तिलारी नदीवर पूल झाल्याने सर्व वाड्या जवळ आल्या आहेत. त्यामुळे विभाजनाची गरज नाही, असे सांगून प्रत्यक्ष पाहणीची मागणी केली.  नव्या पुलामुळे आधार  आलेल्या हरकतींचा विचार करून 15 नोव्हेंबर 2019 ला दोडामार्ग तहसीलदारांनी प्रत्यक्षस्थळी पाहणी केली आणि प्रांताधिकाऱ्यांना अहवाल पाठवला. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी अभिप्राय दिला. गाव विभाजनासंदर्भात आलेल्या असंख्य हरकती आणि दोघांचे अभिप्राय लक्षात घेवून जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी तिलारी नदीवर मोठा पूल झाल्याने ग्रामपंचायतीपासून इतर वाड्यांवर जाण्या-येण्यासाठी केवळ पाच किलोमीटर अंतर पडत असल्याने कुडासेचे विभाजन करून नवा वानोशी महसुली गाव निर्माण करण्याची आवश्‍यकता नसल्याचा निर्णय दिला.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ftiQe0
Read More
बँक ठेवीदारांत अस्वस्थता, काय असतील कारणे?

देवगड (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे एकीकडे उद्योग व्यवसाय कोलमडले असताना आता बॅंकाचे ठेवीचे व्याजदर दिवसेंदिवस खाली येत असल्याने ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. कर्जदारांना प्राधान्य देण्याच्या नादात ठेवीदारांच्या व्याजदरात कपात करण्यात येत असल्याने ठेवीदार आता गुंतवणूकीच्या अन्य मार्गाकडे वळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सोन्याच्या गुंतवणूकीकडे ठेवीदार वळण्याची शक्‍यता आहे. 

आयुष्याच्या भविष्याची तरतुद म्हणून ठेवींकडे पाहिले जाते. नोकरदार, पेन्शनर्स मंडळी निवृत्तीनंतरची मिळालेली पुंजी ठेवीच्या स्वरूपात बॅंकामध्ये गुंतवून त्याच्या येणाऱ्या व्याजाच्या रक्‍कमेवर गुजराण करतात. सुरक्षितता म्हणून राष्ट्रीय बॅंकाकडे ठेव ठेवण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेकजण ठेवी ठेवतात म्हणून कर्जदारांना त्यावरून पतपुरवठा होत असल्याने ठेवीदार बॅंकाची रक्‍तवाहिनी मानली जाते. कोरोनामुळे अनेकांचे कंबरडे मोडले असून आता त्याची झळ ठेवीदारांनाही बसू लागली आहे.

एकेकाळी सुमारे दहा टक्‍के दरापर्यंत मिळणारा ठेवींचा व्याजदर आता सुमारे सव्वा पाच टक्‍यापर्यंत खाली आला आहे. तर कर्जाच्या व्याजाचे दरही झपाट्याने खाली येत असल्याने त्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. त्यामुळे कर्जदारांचे लाड पुरवण्यात ठेवीदारांचा गळा आवळला जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ठेवीदारांमधून उमटत आहेत. जानेवारीमध्ये कर्जाचा व्याजदर सुमारे 8.60 टक्‍के होता. त्यामध्ये घट होऊन 7.45 टक्‍के आणि आता 7.05 टक्‍केवर आला आहे. तर ठेवीवरील व्याजाच्या दरातही मोठी घसरण होत गेल्या वर्षभरात सुमारे एक टक्‍याने दर खाली आले आहेत.

ठेवीवरील मिळणारे व्याज कमी झाल्याने अनेकांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. ज्येष्ठांना याचा मोठी फटका बसला आहे. व्याजदरामध्ये वेळीच सुधारणा झाली नसल्यास गुंतवणूकीचा पर्यायी मार्ग अवलंबण्याची शक्‍यता ठेवीदारांमध्ये चर्चिली जात आहे. बॅंकानी आपले पतधोरण बदलून ठेवीदारांचा विचार करावा, अशी मागणी आहे. 

जानेवारीमध्ये कर्जाचा व्याजदर सुमारे 8.60 टक्‍के होता. त्यानंतर अलिकडे 7.45 टक्‍के होऊन सध्या 7.05 टक्‍के इतका आहे. ठेवीवरील व्याजदर 6.25 टक्‍यावरून आता 5.25 टक्‍के झाला आहे. बचत खात्याच्या व्याजाचा दर 3.50 टक्‍केवरून 2.75 टक्‍के झाला आहे. 
- सागर मोरे, शाखाधिकारी, बॅंक ऑफ महाराष्ट्र, शाखा जामसंडे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बँक ठेवीदारांत अस्वस्थता, काय असतील कारणे? देवगड (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे एकीकडे उद्योग व्यवसाय कोलमडले असताना आता बॅंकाचे ठेवीचे व्याजदर दिवसेंदिवस खाली येत असल्याने ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. कर्जदारांना प्राधान्य देण्याच्या नादात ठेवीदारांच्या व्याजदरात कपात करण्यात येत असल्याने ठेवीदार आता गुंतवणूकीच्या अन्य मार्गाकडे वळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सोन्याच्या गुंतवणूकीकडे ठेवीदार वळण्याची शक्‍यता आहे.  आयुष्याच्या भविष्याची तरतुद म्हणून ठेवींकडे पाहिले जाते. नोकरदार, पेन्शनर्स मंडळी निवृत्तीनंतरची मिळालेली पुंजी ठेवीच्या स्वरूपात बॅंकामध्ये गुंतवून त्याच्या येणाऱ्या व्याजाच्या रक्‍कमेवर गुजराण करतात. सुरक्षितता म्हणून राष्ट्रीय बॅंकाकडे ठेव ठेवण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेकजण ठेवी ठेवतात म्हणून कर्जदारांना त्यावरून पतपुरवठा होत असल्याने ठेवीदार बॅंकाची रक्‍तवाहिनी मानली जाते. कोरोनामुळे अनेकांचे कंबरडे मोडले असून आता त्याची झळ ठेवीदारांनाही बसू लागली आहे. एकेकाळी सुमारे दहा टक्‍के दरापर्यंत मिळणारा ठेवींचा व्याजदर आता सुमारे सव्वा पाच टक्‍यापर्यंत खाली आला आहे. तर कर्जाच्या व्याजाचे दरही झपाट्याने खाली येत असल्याने त्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. त्यामुळे कर्जदारांचे लाड पुरवण्यात ठेवीदारांचा गळा आवळला जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ठेवीदारांमधून उमटत आहेत. जानेवारीमध्ये कर्जाचा व्याजदर सुमारे 8.60 टक्‍के होता. त्यामध्ये घट होऊन 7.45 टक्‍के आणि आता 7.05 टक्‍केवर आला आहे. तर ठेवीवरील व्याजाच्या दरातही मोठी घसरण होत गेल्या वर्षभरात सुमारे एक टक्‍याने दर खाली आले आहेत. ठेवीवरील मिळणारे व्याज कमी झाल्याने अनेकांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. ज्येष्ठांना याचा मोठी फटका बसला आहे. व्याजदरामध्ये वेळीच सुधारणा झाली नसल्यास गुंतवणूकीचा पर्यायी मार्ग अवलंबण्याची शक्‍यता ठेवीदारांमध्ये चर्चिली जात आहे. बॅंकानी आपले पतधोरण बदलून ठेवीदारांचा विचार करावा, अशी मागणी आहे.  जानेवारीमध्ये कर्जाचा व्याजदर सुमारे 8.60 टक्‍के होता. त्यानंतर अलिकडे 7.45 टक्‍के होऊन सध्या 7.05 टक्‍के इतका आहे. ठेवीवरील व्याजदर 6.25 टक्‍यावरून आता 5.25 टक्‍के झाला आहे. बचत खात्याच्या व्याजाचा दर 3.50 टक्‍केवरून 2.75 टक्‍के झाला आहे.  - सागर मोरे, शाखाधिकारी, बॅंक ऑफ महाराष्ट्र, शाखा जामसंडे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dcR9o5
Read More
Coronavirus : अंत्यसंस्कार करणाऱ्या पिता-पुत्राचाच कोरोनाने मृत्यू

औरंगाबाद : कोरोनाची लागण झाल्यामुळे स्मशानजोगी असलेल्या पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या कुटुंबाला प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी कामगार शक्ती संघटनेतर्फे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांनी केली आहे. 

कोरोनाची साथ रोखण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून काम करत आहेत. यातील ११ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात श्री. खरात यांनी सांगितले, की कैलाशनगर स्मशानभूमीत कार्यरत असलेल्या ५५ वर्षीय स्मशानजोगीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सहा जूनला त्यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी त्यांचा दोन ते अडीच लाख रुपये खर्च आला. त्यांचाच ३५ वर्षीय मोठा मुलगा रवींद्र कॉलनी स्मशानभूमीत स्मशानजोगी म्हणून जय बजरंग एजन्सीमार्फत कंत्राटी पद्धतीने कामगार म्हणून काम करत होता. त्यालाही कोरोनाची लागण झाली.

सुशांतसिंह राजपूत होता तीन दिवस औरंगाबादेत 

घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान १२ जूनला त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाने शासन निर्णयानुसार प्रत्येकी ५० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे करण्यात आली असल्याचे खरात यांनी सांगितले. मनीषा पाटील, राजेंद्र नवगिरे, भास्कर आढावे, भाऊसाहेब पठारे, पंडित दाभाडे, मो. गयसोद्दीन, श्याम शिरसाट, रमेश शेंडगे, सुरेश बोर्डे, राजू खरात, मोहन सौदे, दीपक पडूळ उपस्थित होते. 

 

 

चोवीस तासांतील अपडेट 
  
घाटी रुग्णालय 

१५ जून ते १६ जून सायंकाळी चारपर्यंत ७१ रुग्णांची तपासणी 

३५ रुग्णांच्या लाळेची चाचणी घेण्यात आली 

१२ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह 

७ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह. १६ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा. 

घाटीत एकूण २३० रुग्णांवर उपचार. 

यातील एकूण १७५ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण. 

११० गंभीर रुग्ण, तर सामान्य स्थितीत ६५ रुग्ण. 

३९ रुग्ण कोविड निगेटिव्ह, १६ संशयित रुग्ण. 

 
‘घाटी’तून सात जणांना आज सुटी 
पाणचक्की येथील ३२ वर्षीय, रहेमानियाँ कॉलनी येथील ४४ वर्षीय, संजयनगर येथील ५१ वर्षीय महिलांना व  जयभीमनगर येथील ५० वर्षीय, पुंडलिकनगर येथील ४० वर्षीय, सिडको एन-६ येथील ४० वर्षीय व हर्सूल येथील ७० वर्षीय पुरुषाला आज सुटी देण्यात आली आहे. 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : अंत्यसंस्कार करणाऱ्या पिता-पुत्राचाच कोरोनाने मृत्यू औरंगाबाद : कोरोनाची लागण झाल्यामुळे स्मशानजोगी असलेल्या पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या कुटुंबाला प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी कामगार शक्ती संघटनेतर्फे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांनी केली आहे.  कोरोनाची साथ रोखण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून काम करत आहेत. यातील ११ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात श्री. खरात यांनी सांगितले, की कैलाशनगर स्मशानभूमीत कार्यरत असलेल्या ५५ वर्षीय स्मशानजोगीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सहा जूनला त्यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी त्यांचा दोन ते अडीच लाख रुपये खर्च आला. त्यांचाच ३५ वर्षीय मोठा मुलगा रवींद्र कॉलनी स्मशानभूमीत स्मशानजोगी म्हणून जय बजरंग एजन्सीमार्फत कंत्राटी पद्धतीने कामगार म्हणून काम करत होता. त्यालाही कोरोनाची लागण झाली. सुशांतसिंह राजपूत होता तीन दिवस औरंगाबादेत  घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान १२ जूनला त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाने शासन निर्णयानुसार प्रत्येकी ५० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे करण्यात आली असल्याचे खरात यांनी सांगितले. मनीषा पाटील, राजेंद्र नवगिरे, भास्कर आढावे, भाऊसाहेब पठारे, पंडित दाभाडे, मो. गयसोद्दीन, श्याम शिरसाट, रमेश शेंडगे, सुरेश बोर्डे, राजू खरात, मोहन सौदे, दीपक पडूळ उपस्थित होते.      चोवीस तासांतील अपडेट     घाटी रुग्णालय  १५ जून ते १६ जून सायंकाळी चारपर्यंत ७१ रुग्णांची तपासणी  ३५ रुग्णांच्या लाळेची चाचणी घेण्यात आली  १२ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह  ७ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह. १६ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा.  घाटीत एकूण २३० रुग्णांवर उपचार.  यातील एकूण १७५ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण.  ११० गंभीर रुग्ण, तर सामान्य स्थितीत ६५ रुग्ण.  ३९ रुग्ण कोविड निगेटिव्ह, १६ संशयित रुग्ण.    ‘घाटी’तून सात जणांना आज सुटी  पाणचक्की येथील ३२ वर्षीय, रहेमानियाँ कॉलनी येथील ४४ वर्षीय, संजयनगर येथील ५१ वर्षीय महिलांना व  जयभीमनगर येथील ५० वर्षीय, पुंडलिकनगर येथील ४० वर्षीय, सिडको एन-६ येथील ४० वर्षीय व हर्सूल येथील ७० वर्षीय पुरुषाला आज सुटी देण्यात आली आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2AyGiYH
Read More
लॉकडाऊनच्या काळात शोधली संधी, आता मिळताहेत ऑनलाईन ऑर्डर, वाचा ही यशोगाथा...

नागपूर : कोरोना संकटामुळे चैतन्यच हरवलेल्या निरसकाळी नागपूरकर पंकज कावळे या हरहुन्नरी कलावंताने हाती कुंचला धरला. डोक्‍यातील कल्पनांना रंग दिला अन्‌ जीवनाचा कॅनव्हास बोलका झाला. साकारलेल्या कलाकृती सोशल मीडियावर टाकल्या. नागपूरकर रसिकांनीही त्यांच्या कलाकृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकृतींची ऑनलाईन खरेदी केली. 

ड्रॉइंग टिचर असणाऱ्या पंकज कावळे यांनी लॉकडाऊनच्या काळात संधी शोधली. घरी रिकामे बसून राहण्यापेक्षा त्यांनी रंगरेषांची साधना सुरू ठेवली. पेपरवर्क, कॅन्व्हास पेंटिंग, ऑईल पेंटिंग, ग्राफिक्‍सचे स्केच रेखाटत जीवनाला सकारत्मकतेचा रंग दिला. एक एक करीत अडीचशे ते तीनशे कलाकृती तयार झाल्या. अगदी सहज म्हणून त्यांनी कलाकृती फेसबुकसह अन्य समाज माध्यमांवर अपलोड केल्या.

अल्पावधीतच पेंटिंग्जना मागणी सुरू झाली. अनेकांनी ते खरेदी करण्याची इच्छाही व्यक्त केली. फारसे आढेवेढे न घेत मागणीनुसार कलाकृती उपलब्ध करून दिला. एका पेंटिंगला तब्बल 40 हजारांची किंमत मिळाली. लॉकडाऊनमध्येच त्यांनी दीड ते दोन लाखांच्या पेंटिंगची "ऑनलाईन' विक्री केली. पेंटिंगच्या मागणीसाठी त्यांचा फोन सतत खणखणत आहे. 

हेही वाचा : कोरोबाधित आढळला अन्‌ हृदयविभाग हादरला, वाचा काय झाला प्रकार...

वडील लीलाधर आर्ट टिचर होते. यांच्याकडूनच पंकजला चित्रकलेचे बाळकडू मिळाले. 1993 मध्ये इयत्ता पाचवीत असतानाच चित्रकलेचे पहिले बक्षीस मिळाले. त्यानंतर एकामागून पुरस्कार मिळत गेले. सध्या ते "एमएफए'चे शिक्षण घेत आहेत. आयुष्यभर ब्रश सोसायचा नाही हा त्यांचा निश्‍चय आहे. चित्रकलेसोबतच पंकजला कवीता आणि लेखनाचीही आवड आहे. नाटकात कामाचाही अनुभव आहे. सध्या चित्रपट लिहायला घेतला आहे. तोही लवकरच चंदेरी पडद्यावर आणण्याचा त्यांचा मानस आहे. 

रसिकांचा प्रतिसाद प्रेरणादायी 
लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडणे शक्‍य नव्हते. या वेळेचा उपयोग मनातील कल्पना कॅन्व्हॉसवर उतरविण्याचा प्रयत्न केला. रसिकांचा प्रतिसादही प्रेरणादायी आहे. आता चित्रकलेला आणखी जास्त वेळ वेळ देणार आहे. विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे देणेही सुरूच राहील. 
पंकज कावळे, युवा चित्रकार 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाऊनच्या काळात शोधली संधी, आता मिळताहेत ऑनलाईन ऑर्डर, वाचा ही यशोगाथा... नागपूर : कोरोना संकटामुळे चैतन्यच हरवलेल्या निरसकाळी नागपूरकर पंकज कावळे या हरहुन्नरी कलावंताने हाती कुंचला धरला. डोक्‍यातील कल्पनांना रंग दिला अन्‌ जीवनाचा कॅनव्हास बोलका झाला. साकारलेल्या कलाकृती सोशल मीडियावर टाकल्या. नागपूरकर रसिकांनीही त्यांच्या कलाकृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकृतींची ऑनलाईन खरेदी केली.  ड्रॉइंग टिचर असणाऱ्या पंकज कावळे यांनी लॉकडाऊनच्या काळात संधी शोधली. घरी रिकामे बसून राहण्यापेक्षा त्यांनी रंगरेषांची साधना सुरू ठेवली. पेपरवर्क, कॅन्व्हास पेंटिंग, ऑईल पेंटिंग, ग्राफिक्‍सचे स्केच रेखाटत जीवनाला सकारत्मकतेचा रंग दिला. एक एक करीत अडीचशे ते तीनशे कलाकृती तयार झाल्या. अगदी सहज म्हणून त्यांनी कलाकृती फेसबुकसह अन्य समाज माध्यमांवर अपलोड केल्या. अल्पावधीतच पेंटिंग्जना मागणी सुरू झाली. अनेकांनी ते खरेदी करण्याची इच्छाही व्यक्त केली. फारसे आढेवेढे न घेत मागणीनुसार कलाकृती उपलब्ध करून दिला. एका पेंटिंगला तब्बल 40 हजारांची किंमत मिळाली. लॉकडाऊनमध्येच त्यांनी दीड ते दोन लाखांच्या पेंटिंगची "ऑनलाईन' विक्री केली. पेंटिंगच्या मागणीसाठी त्यांचा फोन सतत खणखणत आहे.  हेही वाचा : कोरोबाधित आढळला अन्‌ हृदयविभाग हादरला, वाचा काय झाला प्रकार... वडील लीलाधर आर्ट टिचर होते. यांच्याकडूनच पंकजला चित्रकलेचे बाळकडू मिळाले. 1993 मध्ये इयत्ता पाचवीत असतानाच चित्रकलेचे पहिले बक्षीस मिळाले. त्यानंतर एकामागून पुरस्कार मिळत गेले. सध्या ते "एमएफए'चे शिक्षण घेत आहेत. आयुष्यभर ब्रश सोसायचा नाही हा त्यांचा निश्‍चय आहे. चित्रकलेसोबतच पंकजला कवीता आणि लेखनाचीही आवड आहे. नाटकात कामाचाही अनुभव आहे. सध्या चित्रपट लिहायला घेतला आहे. तोही लवकरच चंदेरी पडद्यावर आणण्याचा त्यांचा मानस आहे.  रसिकांचा प्रतिसाद प्रेरणादायी  लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडणे शक्‍य नव्हते. या वेळेचा उपयोग मनातील कल्पना कॅन्व्हॉसवर उतरविण्याचा प्रयत्न केला. रसिकांचा प्रतिसादही प्रेरणादायी आहे. आता चित्रकलेला आणखी जास्त वेळ वेळ देणार आहे. विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे देणेही सुरूच राहील.  पंकज कावळे, युवा चित्रकार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ea75ci
Read More
पालिकेच्या शाळांमधील एवढे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित; वाचा सविस्तर

पुणे - राज्य शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार ऑनलाइनच्या साहाय्याने शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असली, तरीही प्रत्यक्षात पुण्यासारख्या शहरातील महापालिकेच्या शाळांमधील सुमारे ३० ते ३५ टक्के विद्यार्थी हे या ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे महापालिकेच्या जवळपास २८५ प्राथमिक आणि ४५ माध्यमिक शाळा आहेत. इयत्ता पहिली ते आठवीच्या सुमारे ९२ हजार ६०० विद्यार्थ्यांपैकी ७० हजार १४० विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणासाठी लॉगिन झाले आहे; तर उर्वरित विद्यार्थ्यांचे काही कारणांमुळे लॉगिन करणे शक्‍य झालेले नाही. तसेच महापालिकेच्या ४५ माध्यमिक शाळांमधून जवळपास आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील नववी आणि दहावीच्या पाच हजार ५२४ विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइनच्या माध्यमातून पोचणे महापालिकेला शक्‍य झाले आहे. मात्र उर्वरित विद्यार्थ्यांपर्यंत ऑफलाइनद्वारे शिक्षण कसे पोचेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

महापालिकेचे उपायुक्त आणि शिक्षणप्रमुख (माध्यमिक) दीपक माळी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांसाठी घरातून शिका हा उपक्रम मार्चपासूच सुरू केला. परंतु स्मार्ट फोन किंवा ॲण्ड्रॉइड फोन नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या त्या शाळांमधील शिक्षकांच्या साहाय्याने ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचणार आहोत. वस्ती पातळीवरील विद्यार्थ्यांशी शिक्षक संपर्क साधत आहेत.’’

आता टाटा स्काय, जिओव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे धडे?

प्राथमिक शाळांमधील किती विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नाही, याची माहिती शिक्षकांकडून मागविली आहे. ऑनलाइन शिक्षणात सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांशी फोनद्वारे संपर्क साधण्यात येत आहे. शिक्षक ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करतील. ही माहिती जूनच्या अखेरपर्यंत शिक्षण विभागाकडे उपलब्ध होईल. 
- मीनाक्षी राऊत, शिक्षणप्रमुख (प्राथमिक), पुणे महापालिका

पुण्यातील 'या' भागात तीन दिवस संचारबंदी

News Story Feeds https://ift.tt/2Y5M8JY

पालिकेच्या शाळांमधील एवढे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित; वाचा सविस्तर पुणे - राज्य शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार ऑनलाइनच्या साहाय्याने शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असली, तरीही प्रत्यक्षात पुण्यासारख्या शहरातील महापालिकेच्या शाळांमधील सुमारे ३० ते ३५ टक्के विद्यार्थी हे या ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे महापालिकेच्या जवळपास २८५ प्राथमिक आणि ४५ माध्यमिक शाळा आहेत. इयत्ता पहिली ते आठवीच्या सुमारे ९२ हजार ६०० विद्यार्थ्यांपैकी ७० हजार १४० विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणासाठी लॉगिन झाले आहे; तर उर्वरित विद्यार्थ्यांचे काही कारणांमुळे लॉगिन करणे शक्‍य झालेले नाही. तसेच महापालिकेच्या ४५ माध्यमिक शाळांमधून जवळपास आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील नववी आणि दहावीच्या पाच हजार ५२४ विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइनच्या माध्यमातून पोचणे महापालिकेला शक्‍य झाले आहे. मात्र उर्वरित विद्यार्थ्यांपर्यंत ऑफलाइनद्वारे शिक्षण कसे पोचेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेचे उपायुक्त आणि शिक्षणप्रमुख (माध्यमिक) दीपक माळी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांसाठी घरातून शिका हा उपक्रम मार्चपासूच सुरू केला. परंतु स्मार्ट फोन किंवा ॲण्ड्रॉइड फोन नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या त्या शाळांमधील शिक्षकांच्या साहाय्याने ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचणार आहोत. वस्ती पातळीवरील विद्यार्थ्यांशी शिक्षक संपर्क साधत आहेत.’’ आता टाटा स्काय, जिओव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे धडे? प्राथमिक शाळांमधील किती विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नाही, याची माहिती शिक्षकांकडून मागविली आहे. ऑनलाइन शिक्षणात सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांशी फोनद्वारे संपर्क साधण्यात येत आहे. शिक्षक ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करतील. ही माहिती जूनच्या अखेरपर्यंत शिक्षण विभागाकडे उपलब्ध होईल.  - मीनाक्षी राऊत, शिक्षणप्रमुख (प्राथमिक), पुणे महापालिका पुण्यातील 'या' भागात तीन दिवस संचारबंदी News Story Feeds https://ift.tt/2Y5M8JY

June 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37zCMJm
Read More