Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 2, 2020

Budget 2020: नव्या नोकऱ्यांसाठी बजेटमध्ये कोणत्या तरतुदी आहेत? - दृष्टिकोन
Video : कर्ज घेताय? मग आधी हे नीट ऐका

कर्ज नेहमी मान्यताप्राप्त बॅंक, एनबीएफसी किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून घ्यावे. 

कर्जाचे हप्ते चुकवू नयेत, अन्यथा काही बॅंका दंड आकारतात, शिवाय ‘सिबिल स्कोअर’वरही परिणाम होतो.

कर्ज घेण्यासाठी साधारणपणे, ‘सिबिल स्कोअर’ ७५० पेक्षा जास्त लागतो. एक हप्ता चुकल्यास सुमारे ५० ते ७० पॉइंट्‌स कमी होतात. 

प्रत्येक बॅंकेचे दंड आणि नियम वेगवेगळे असू शकतात. कधी कधी परिस्थितीनुसार विचार करून १ हप्ता चुकल्यास त्या पेनल्टी लावत नाहीत, परंतु तुमच्या हप्त्याच्या १-२ टक्के दंड लावला जातो. 

कर्जावरील व्याजदर हा कमीत कमी असावा आणि जास्त कालावधीसाठी कर्ज घेऊ नये.

उदा. २० वर्षांसाठी २५ लाखांचे गृह कर्ज ८ टक्के दराने घेतल्यास २० वर्षांनंतर तुम्ही बॅंकेला साधारण ५० लाख रुपये देता. 

१५ वर्षांसाठी २५ लाखांचे गृह कर्ज ८ टक्के दराने घेतल्यास १५ वर्षांनंतर तुम्ही बॅंकेला साधारण ४३ लाख रुपये देता. 

तुम्ही ५० लाखांचे गृहकर्ज घेतले असेल, तर तुमच्याकडे तेवढ्या रकमेचा ‘टर्म इन्शुरन्स’ अथवा ‘होम लोन इन्शुरन्स’ तरी हवा. 

News Item ID: 

599-news_story-1580661243

Mobile Device Headline: 

Video : कर्ज घेताय? मग आधी हे नीट ऐका

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Mobile Body: 

कर्ज नेहमी मान्यताप्राप्त बॅंक, एनबीएफसी किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून घ्यावे. 

कर्जाचे हप्ते चुकवू नयेत, अन्यथा काही बॅंका दंड आकारतात, शिवाय ‘सिबिल स्कोअर’वरही परिणाम होतो.

कर्ज घेण्यासाठी साधारणपणे, ‘सिबिल स्कोअर’ ७५० पेक्षा जास्त लागतो. एक हप्ता चुकल्यास सुमारे ५० ते ७० पॉइंट्‌स कमी होतात. 

प्रत्येक बॅंकेचे दंड आणि नियम वेगवेगळे असू शकतात. कधी कधी परिस्थितीनुसार विचार करून १ हप्ता चुकल्यास त्या पेनल्टी लावत नाहीत, परंतु तुमच्या हप्त्याच्या १-२ टक्के दंड लावला जातो. 

कर्जावरील व्याजदर हा कमीत कमी असावा आणि जास्त कालावधीसाठी कर्ज घेऊ नये.

उदा. २० वर्षांसाठी २५ लाखांचे गृह कर्ज ८ टक्के दराने घेतल्यास २० वर्षांनंतर तुम्ही बॅंकेला साधारण ५० लाख रुपये देता. 

१५ वर्षांसाठी २५ लाखांचे गृह कर्ज ८ टक्के दराने घेतल्यास १५ वर्षांनंतर तुम्ही बॅंकेला साधारण ४३ लाख रुपये देता. 

तुम्ही ५० लाखांचे गृहकर्ज घेतले असेल, तर तुमच्याकडे तेवढ्या रकमेचा ‘टर्म इन्शुरन्स’ अथवा ‘होम लोन इन्शुरन्स’ तरी हवा. 

Vertical Image: 

English Headline: 

Saket godbole article loan

Author Type: 

External Author

साकेत गोडबोले, चार्टर्ड अकाउंटंट

कर्ज

इन्शुरन्स

Search Functional Tags: 

कर्ज, इन्शुरन्स

Twitter Publish: 

Meta Description: 

Saket godbole article loan Marathi News: कर्जावरील व्याजदर हा कमीत कमी असावा आणि जास्त कालावधीसाठी कर्ज घेऊ नये.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : कर्ज घेताय? मग आधी हे नीट ऐका कर्ज नेहमी मान्यताप्राप्त बॅंक, एनबीएफसी किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून घ्यावे.  कर्जाचे हप्ते चुकवू नयेत, अन्यथा काही बॅंका दंड आकारतात, शिवाय ‘सिबिल स्कोअर’वरही परिणाम होतो. कर्ज घेण्यासाठी साधारणपणे, ‘सिबिल स्कोअर’ ७५० पेक्षा जास्त लागतो. एक हप्ता चुकल्यास सुमारे ५० ते ७० पॉइंट्‌स कमी होतात.  प्रत्येक बॅंकेचे दंड आणि नियम वेगवेगळे असू शकतात. कधी कधी परिस्थितीनुसार विचार करून १ हप्ता चुकल्यास त्या पेनल्टी लावत नाहीत, परंतु तुमच्या हप्त्याच्या १-२ टक्के दंड लावला जातो.  कर्जावरील व्याजदर हा कमीत कमी असावा आणि जास्त कालावधीसाठी कर्ज घेऊ नये. उदा. २० वर्षांसाठी २५ लाखांचे गृह कर्ज ८ टक्के दराने घेतल्यास २० वर्षांनंतर तुम्ही बॅंकेला साधारण ५० लाख रुपये देता.  १५ वर्षांसाठी २५ लाखांचे गृह कर्ज ८ टक्के दराने घेतल्यास १५ वर्षांनंतर तुम्ही बॅंकेला साधारण ४३ लाख रुपये देता.  तुम्ही ५० लाखांचे गृहकर्ज घेतले असेल, तर तुमच्याकडे तेवढ्या रकमेचा ‘टर्म इन्शुरन्स’ अथवा ‘होम लोन इन्शुरन्स’ तरी हवा.  News Item ID:  599-news_story-1580661243 Mobile Device Headline:  Video : कर्ज घेताय? मग आधी हे नीट ऐका Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  कर्ज नेहमी मान्यताप्राप्त बॅंक, एनबीएफसी किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून घ्यावे.  कर्जाचे हप्ते चुकवू नयेत, अन्यथा काही बॅंका दंड आकारतात, शिवाय ‘सिबिल स्कोअर’वरही परिणाम होतो. कर्ज घेण्यासाठी साधारणपणे, ‘सिबिल स्कोअर’ ७५० पेक्षा जास्त लागतो. एक हप्ता चुकल्यास सुमारे ५० ते ७० पॉइंट्‌स कमी होतात.  प्रत्येक बॅंकेचे दंड आणि नियम वेगवेगळे असू शकतात. कधी कधी परिस्थितीनुसार विचार करून १ हप्ता चुकल्यास त्या पेनल्टी लावत नाहीत, परंतु तुमच्या हप्त्याच्या १-२ टक्के दंड लावला जातो.  कर्जावरील व्याजदर हा कमीत कमी असावा आणि जास्त कालावधीसाठी कर्ज घेऊ नये. उदा. २० वर्षांसाठी २५ लाखांचे गृह कर्ज ८ टक्के दराने घेतल्यास २० वर्षांनंतर तुम्ही बॅंकेला साधारण ५० लाख रुपये देता.  १५ वर्षांसाठी २५ लाखांचे गृह कर्ज ८ टक्के दराने घेतल्यास १५ वर्षांनंतर तुम्ही बॅंकेला साधारण ४३ लाख रुपये देता.  तुम्ही ५० लाखांचे गृहकर्ज घेतले असेल, तर तुमच्याकडे तेवढ्या रकमेचा ‘टर्म इन्शुरन्स’ अथवा ‘होम लोन इन्शुरन्स’ तरी हवा.  Vertical Image:  English Headline:  Saket godbole article loan Author Type:  External Author साकेत गोडबोले, चार्टर्ड अकाउंटंट कर्ज इन्शुरन्स Search Functional Tags:  कर्ज, इन्शुरन्स Twitter Publish:  Meta Description:  Saket godbole article loan Marathi News: कर्जावरील व्याजदर हा कमीत कमी असावा आणि जास्त कालावधीसाठी कर्ज घेऊ नये. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

February 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2S8wMjA
Read More
फडणवीस सरकारच्या काळात कोट्यवधींची उधळपट्टी

सोमेश्वरनगर (जि. पुणे) - राज्य सरकारने २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत केवळ दूरचित्रवाणी व रेडिओवरील जाहिरातींसाठी १५ कोटी २८ लाख रुपये खर्च केला आहे. यातला नोव्हेंबर २०१९ नंतरचा काळ वगळला, तर हा सर्व खर्च भाजप सरकारच्या काळातील आहे. दररोज सरासरी ८३ हजार रुपयांचा खर्च जाहिरातींवर झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आघाडी सरकारने शेवटचे वर्ष असताना २०१३-१४ मध्ये रेडिओवर ५९ लाख ९६ हजारांची, तर दूरचित्रवाणीवर ५३ लाख २५ हजारांची खैरात केली होती. यानंतर २०१४-१५ ची माहिती जनसंपर्क व माहिती संचालनालय देऊ शकले नाही. ऑक्‍टोबर २०१४ मध्ये शपथविधी घेतल्यानंतर भाजप सरकारने आघाडी सरकारपेक्षा अधिक पटीने जाहिरातबाजी सुरू केली. २०१५-१६ मध्ये रेडिओवर ८४ लाख ८४ हजार रुपयांचे, तर दूरचित्रवाणीवर ६६ लाख ४२ हजार रुपयांचे जाहिरात मूल्य अदा करण्यात आले आहे. २०१६-१७ हा भाजप सरकारचा मध्यकाळ जरा बरा गेला. पण, त्यानंतर निवडणुका जवळ आल्याने पुढची दोन्ही वर्षे कोटीच्या कोटी उड्डाणे झाली. 

केवळ आकसापोटी भाजप सरकारवर आरोप करण्यात अर्थ नाही. जाहिराती लोकहिताच्या आणि सरकारी योजनांच्या होत्या. लोकांना माहितीपासून वंचित ठेवायचे नव्हते.
-दिलीप खैरे, भाजप नेते

निवडणूकपूर्व २०१७-१८ मध्ये तर सात कोटींपेक्षा जास्तीचा खर्च केला आहे. जनतेच्या पैशांची ही लूट आहे.
-नितीन यादव, माहिती अधिकार कार्यकर्ते

 

News Item ID: 

599-news_story-1580668401

Mobile Device Headline: 

फडणवीस सरकारच्या काळात कोट्यवधींची उधळपट्टी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

सोमेश्वरनगर (जि. पुणे) - राज्य सरकारने २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत केवळ दूरचित्रवाणी व रेडिओवरील जाहिरातींसाठी १५ कोटी २८ लाख रुपये खर्च केला आहे. यातला नोव्हेंबर २०१९ नंतरचा काळ वगळला, तर हा सर्व खर्च भाजप सरकारच्या काळातील आहे. दररोज सरासरी ८३ हजार रुपयांचा खर्च जाहिरातींवर झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आघाडी सरकारने शेवटचे वर्ष असताना २०१३-१४ मध्ये रेडिओवर ५९ लाख ९६ हजारांची, तर दूरचित्रवाणीवर ५३ लाख २५ हजारांची खैरात केली होती. यानंतर २०१४-१५ ची माहिती जनसंपर्क व माहिती संचालनालय देऊ शकले नाही. ऑक्‍टोबर २०१४ मध्ये शपथविधी घेतल्यानंतर भाजप सरकारने आघाडी सरकारपेक्षा अधिक पटीने जाहिरातबाजी सुरू केली. २०१५-१६ मध्ये रेडिओवर ८४ लाख ८४ हजार रुपयांचे, तर दूरचित्रवाणीवर ६६ लाख ४२ हजार रुपयांचे जाहिरात मूल्य अदा करण्यात आले आहे. २०१६-१७ हा भाजप सरकारचा मध्यकाळ जरा बरा गेला. पण, त्यानंतर निवडणुका जवळ आल्याने पुढची दोन्ही वर्षे कोटीच्या कोटी उड्डाणे झाली. 

केवळ आकसापोटी भाजप सरकारवर आरोप करण्यात अर्थ नाही. जाहिराती लोकहिताच्या आणि सरकारी योजनांच्या होत्या. लोकांना माहितीपासून वंचित ठेवायचे नव्हते.
-दिलीप खैरे, भाजप नेते

निवडणूकपूर्व २०१७-१८ मध्ये तर सात कोटींपेक्षा जास्तीचा खर्च केला आहे. जनतेच्या पैशांची ही लूट आहे.
-नितीन यादव, माहिती अधिकार कार्यकर्ते

 

Vertical Image: 

English Headline: 

Ads cost in Devendra Fadnavis government

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

सरकार

government

भाजप

माहिती अधिकार

right to information

Search Functional Tags: 

पुणे, सरकार, Government, भाजप, माहिती अधिकार, Right To Information

Twitter Publish: 

Meta Description: 

Ads cost in Devendra Fadnavis government Marathi News: राज्य सरकारने २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत केवळ दूरचित्रवाणी व रेडिओवरील जाहिरातींसाठी १५ कोटी २८ लाख रुपये खर्च केला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

भाजप

News Story Feeds https://ift.tt/2uTFnyP

फडणवीस सरकारच्या काळात कोट्यवधींची उधळपट्टी सोमेश्वरनगर (जि. पुणे) - राज्य सरकारने २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत केवळ दूरचित्रवाणी व रेडिओवरील जाहिरातींसाठी १५ कोटी २८ लाख रुपये खर्च केला आहे. यातला नोव्हेंबर २०१९ नंतरचा काळ वगळला, तर हा सर्व खर्च भाजप सरकारच्या काळातील आहे. दररोज सरासरी ८३ हजार रुपयांचा खर्च जाहिरातींवर झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आघाडी सरकारने शेवटचे वर्ष असताना २०१३-१४ मध्ये रेडिओवर ५९ लाख ९६ हजारांची, तर दूरचित्रवाणीवर ५३ लाख २५ हजारांची खैरात केली होती. यानंतर २०१४-१५ ची माहिती जनसंपर्क व माहिती संचालनालय देऊ शकले नाही. ऑक्‍टोबर २०१४ मध्ये शपथविधी घेतल्यानंतर भाजप सरकारने आघाडी सरकारपेक्षा अधिक पटीने जाहिरातबाजी सुरू केली. २०१५-१६ मध्ये रेडिओवर ८४ लाख ८४ हजार रुपयांचे, तर दूरचित्रवाणीवर ६६ लाख ४२ हजार रुपयांचे जाहिरात मूल्य अदा करण्यात आले आहे. २०१६-१७ हा भाजप सरकारचा मध्यकाळ जरा बरा गेला. पण, त्यानंतर निवडणुका जवळ आल्याने पुढची दोन्ही वर्षे कोटीच्या कोटी उड्डाणे झाली.  केवळ आकसापोटी भाजप सरकारवर आरोप करण्यात अर्थ नाही. जाहिराती लोकहिताच्या आणि सरकारी योजनांच्या होत्या. लोकांना माहितीपासून वंचित ठेवायचे नव्हते. -दिलीप खैरे, भाजप नेते निवडणूकपूर्व २०१७-१८ मध्ये तर सात कोटींपेक्षा जास्तीचा खर्च केला आहे. जनतेच्या पैशांची ही लूट आहे. -नितीन यादव, माहिती अधिकार कार्यकर्ते   News Item ID:  599-news_story-1580668401 Mobile Device Headline:  फडणवीस सरकारच्या काळात कोट्यवधींची उधळपट्टी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  सोमेश्वरनगर (जि. पुणे) - राज्य सरकारने २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत केवळ दूरचित्रवाणी व रेडिओवरील जाहिरातींसाठी १५ कोटी २८ लाख रुपये खर्च केला आहे. यातला नोव्हेंबर २०१९ नंतरचा काळ वगळला, तर हा सर्व खर्च भाजप सरकारच्या काळातील आहे. दररोज सरासरी ८३ हजार रुपयांचा खर्च जाहिरातींवर झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आघाडी सरकारने शेवटचे वर्ष असताना २०१३-१४ मध्ये रेडिओवर ५९ लाख ९६ हजारांची, तर दूरचित्रवाणीवर ५३ लाख २५ हजारांची खैरात केली होती. यानंतर २०१४-१५ ची माहिती जनसंपर्क व माहिती संचालनालय देऊ शकले नाही. ऑक्‍टोबर २०१४ मध्ये शपथविधी घेतल्यानंतर भाजप सरकारने आघाडी सरकारपेक्षा अधिक पटीने जाहिरातबाजी सुरू केली. २०१५-१६ मध्ये रेडिओवर ८४ लाख ८४ हजार रुपयांचे, तर दूरचित्रवाणीवर ६६ लाख ४२ हजार रुपयांचे जाहिरात मूल्य अदा करण्यात आले आहे. २०१६-१७ हा भाजप सरकारचा मध्यकाळ जरा बरा गेला. पण, त्यानंतर निवडणुका जवळ आल्याने पुढची दोन्ही वर्षे कोटीच्या कोटी उड्डाणे झाली.  केवळ आकसापोटी भाजप सरकारवर आरोप करण्यात अर्थ नाही. जाहिराती लोकहिताच्या आणि सरकारी योजनांच्या होत्या. लोकांना माहितीपासून वंचित ठेवायचे नव्हते. -दिलीप खैरे, भाजप नेते निवडणूकपूर्व २०१७-१८ मध्ये तर सात कोटींपेक्षा जास्तीचा खर्च केला आहे. जनतेच्या पैशांची ही लूट आहे. -नितीन यादव, माहिती अधिकार कार्यकर्ते   Vertical Image:  English Headline:  Ads cost in Devendra Fadnavis government Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे सरकार government भाजप माहिती अधिकार right to information Search Functional Tags:  पुणे, सरकार, Government, भाजप, माहिती अधिकार, Right To Information Twitter Publish:  Meta Description:  Ads cost in Devendra Fadnavis government Marathi News: राज्य सरकारने २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत केवळ दूरचित्रवाणी व रेडिओवरील जाहिरातींसाठी १५ कोटी २८ लाख रुपये खर्च केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे भाजप News Story Feeds https://ift.tt/2uTFnyP

February 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UiYRY8
Read More
जुना इन्कम टॅक्‍स  ‘रिफंड’ असा येईल परत

प्राप्तिकराचा परतावा (इन्कम टॅक्‍स रिफंड) मिळविणे किंवा व्यवसायात झालेले आर्थिक नुकसान पुढील वर्षाच्या फायद्यातून वळते करण्यासाठी पुढे ओढण्याचा हक्क हा करदात्यांचा मूलभूत अधिकार आहे. या खेरीज एखादे करमुक्त उत्पन्न करपात्र दाखविल्याने किंवा कलम ८० अंतर्गत असणारी वजावट घ्यायला विसरल्याने किंवा कायद्यात उपलब्ध असलेल्या सवलती घेण्यास विसरल्याने रिफंडची रक्कम कमी झाली असेल किंवा करपात्र उत्पन्न नसताना ‘टीडीएस’ कापला गेला असेल तर तो परत मिळवता येऊ शकतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१) जुना रिफंड कसा मिळवायचा? 
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने कलम ११९ (२) (बी) अन्वये नमूद केलेल्या अधिकारांचा वापर करून देय तारखेची मुदत संपल्यानंतरही प्राप्तिकर अधिकाऱ्यांना प्राप्तिकर विवरणपत्र स्वीकारण्याचे अधिकार प्राप्तिकर अधिकाऱ्यांना दिले आहेत. कधीकधी करदात्यांना निर्दिष्ट मुदतीत विवरणपत्र दाखल करण्यास विलंब होऊ शकतो, म्हणून प्राप्तिकर विभागाने एक परिपत्रक जारी करून अशा विलंबांना सबळ कारण असल्यास माफी देण्याची तयारी दर्शविली आहे आणि अशा परिस्थितीत रिफंड मिळू शकतो.

२) विवरणपत्राचा अर्ज स्वीकारणाचा अधिकार -
रिफंड रक्कम जर रु. १० लाखांपर्यंत असेल व तरीदेखील विवरणपत्र भरले नसेल वा विवरणपत्र दाखल करण्याची मुदत उलटून गेली असेल तर विवरणपत्राचा अर्ज प्रधान प्राप्तिकर आयुक्त किंवा प्राप्तिकर आयुक्त यांच्याकडे, तर रिफंड रु. १० लाखांपेक्षा अधिक; परंतु रु. ५० लाखांपेक्षा कमी असल्यास प्रधान प्राप्तिकर आयुक्त किंवा मुख्य प्राप्तिकर आयुक्त यांच्याकडे व जर रिफंड रु. ५० लाखांपेक्षा अधिक असेल तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे सबळ कारणांच्या पुष्टीसह रीतसर दाखल करता येतो. 

३) अर्ज भरण्याची मुदत -
रिफंड मिळविण्यासाठी व झालेले आर्थिक नुकसान पुढील वर्षांकरिता पुढे ओढण्यासाठी विवरणपत्र दाखल करण्यास झालेला विलंब माफ करावयाचा अर्ज निर्धारण वर्षाच्या समाप्तीनंतर सहा वर्षांच्या आत करता येईल. 

४) अर्जावर प्रक्रिया करण्याचा कालावधी -
विवरणपत्र दाखल करण्यासाठी झालेला विलंब माफ करण्याचा अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे प्राप्त झालेल्या महिन्याच्या अखेरीनंतर येणाऱ्या सहा महिन्यांच्या आत निकाली काढला जावा, असे बंधन आहे.

५) अर्जाचा काही विहित नमुना आहे काय?
विवरणपत्र दाखल करण्यास का विलंब झाला याबद्दल कारणे सांगण्यासाठी कोणताही विशिष्ट अर्ज विहित केलेला नाही. या प्रकरणाची सत्यता तपशीलवार नमूद करून अर्ज साध्या कागदावर करता येतो. आपला अर्ज स्वीकारला गेला तर आपले विवरणपत्र त्वरित प्रक्रियेसाठी घेतले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

६) रिफंड मागणी स्वीकारणे वा नाकारणे - 
रिफंडची रक्कम ज्या आर्थिक मर्यादेत असेल, त्यानुसार प्रधान प्राप्तिकर आयुक्त, मुख्य प्राप्तिकर आयुक्त व प्राप्तिकर आयुक्त यांना अर्ज स्वीकारण्याचे, नाकारण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. 

७) विलंबास माफी दिल्यावर विवरणपत्र कोठे दाखल करावे?
 इ फायलिंग यूझर आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करून प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर कलम ११९ (२)(बी) व कलम ९२ सीडी अंतर्गत इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने विवरणपत्र दाखल केले जाऊ शकते.

News Item ID: 

599-news_story-1580663116

Mobile Device Headline: 

जुना इन्कम टॅक्‍स  ‘रिफंड’ असा येईल परत

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Mobile Body: 

प्राप्तिकराचा परतावा (इन्कम टॅक्‍स रिफंड) मिळविणे किंवा व्यवसायात झालेले आर्थिक नुकसान पुढील वर्षाच्या फायद्यातून वळते करण्यासाठी पुढे ओढण्याचा हक्क हा करदात्यांचा मूलभूत अधिकार आहे. या खेरीज एखादे करमुक्त उत्पन्न करपात्र दाखविल्याने किंवा कलम ८० अंतर्गत असणारी वजावट घ्यायला विसरल्याने किंवा कायद्यात उपलब्ध असलेल्या सवलती घेण्यास विसरल्याने रिफंडची रक्कम कमी झाली असेल किंवा करपात्र उत्पन्न नसताना ‘टीडीएस’ कापला गेला असेल तर तो परत मिळवता येऊ शकतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१) जुना रिफंड कसा मिळवायचा? 
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने कलम ११९ (२) (बी) अन्वये नमूद केलेल्या अधिकारांचा वापर करून देय तारखेची मुदत संपल्यानंतरही प्राप्तिकर अधिकाऱ्यांना प्राप्तिकर विवरणपत्र स्वीकारण्याचे अधिकार प्राप्तिकर अधिकाऱ्यांना दिले आहेत. कधीकधी करदात्यांना निर्दिष्ट मुदतीत विवरणपत्र दाखल करण्यास विलंब होऊ शकतो, म्हणून प्राप्तिकर विभागाने एक परिपत्रक जारी करून अशा विलंबांना सबळ कारण असल्यास माफी देण्याची तयारी दर्शविली आहे आणि अशा परिस्थितीत रिफंड मिळू शकतो.

२) विवरणपत्राचा अर्ज स्वीकारणाचा अधिकार -
रिफंड रक्कम जर रु. १० लाखांपर्यंत असेल व तरीदेखील विवरणपत्र भरले नसेल वा विवरणपत्र दाखल करण्याची मुदत उलटून गेली असेल तर विवरणपत्राचा अर्ज प्रधान प्राप्तिकर आयुक्त किंवा प्राप्तिकर आयुक्त यांच्याकडे, तर रिफंड रु. १० लाखांपेक्षा अधिक; परंतु रु. ५० लाखांपेक्षा कमी असल्यास प्रधान प्राप्तिकर आयुक्त किंवा मुख्य प्राप्तिकर आयुक्त यांच्याकडे व जर रिफंड रु. ५० लाखांपेक्षा अधिक असेल तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे सबळ कारणांच्या पुष्टीसह रीतसर दाखल करता येतो. 

३) अर्ज भरण्याची मुदत -
रिफंड मिळविण्यासाठी व झालेले आर्थिक नुकसान पुढील वर्षांकरिता पुढे ओढण्यासाठी विवरणपत्र दाखल करण्यास झालेला विलंब माफ करावयाचा अर्ज निर्धारण वर्षाच्या समाप्तीनंतर सहा वर्षांच्या आत करता येईल. 

४) अर्जावर प्रक्रिया करण्याचा कालावधी -
विवरणपत्र दाखल करण्यासाठी झालेला विलंब माफ करण्याचा अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे प्राप्त झालेल्या महिन्याच्या अखेरीनंतर येणाऱ्या सहा महिन्यांच्या आत निकाली काढला जावा, असे बंधन आहे.

५) अर्जाचा काही विहित नमुना आहे काय?
विवरणपत्र दाखल करण्यास का विलंब झाला याबद्दल कारणे सांगण्यासाठी कोणताही विशिष्ट अर्ज विहित केलेला नाही. या प्रकरणाची सत्यता तपशीलवार नमूद करून अर्ज साध्या कागदावर करता येतो. आपला अर्ज स्वीकारला गेला तर आपले विवरणपत्र त्वरित प्रक्रियेसाठी घेतले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

६) रिफंड मागणी स्वीकारणे वा नाकारणे - 
रिफंडची रक्कम ज्या आर्थिक मर्यादेत असेल, त्यानुसार प्रधान प्राप्तिकर आयुक्त, मुख्य प्राप्तिकर आयुक्त व प्राप्तिकर आयुक्त यांना अर्ज स्वीकारण्याचे, नाकारण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. 

७) विलंबास माफी दिल्यावर विवरणपत्र कोठे दाखल करावे?
 इ फायलिंग यूझर आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करून प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर कलम ११९ (२)(बी) व कलम ९२ सीडी अंतर्गत इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने विवरणपत्र दाखल केले जाऊ शकते.

Vertical Image: 

English Headline: 

Dr. Dilip Satbhai article Old income tax

Author Type: 

External Author

डॉ. दिलीप सातभाई, चार्टर्ड अकाउंटंट

प्राप्तिकर

income tax

प्राप्तिकर विवरणपत्र

Search Functional Tags: 

प्राप्तिकर, Income Tax, प्राप्तिकर विवरणपत्र

Twitter Publish: 

Meta Description: 

Dr. Dilip Satbhai article Old income tax Marathi News: प्राप्तिकराचा परतावा (इन्कम टॅक्‍स रिफंड) मिळविणे किंवा व्यवसायात झालेले आर्थिक नुकसान पुढील वर्षाच्या फायद्यातून वळते करण्यासाठी पुढे ओढण्याचा हक्क हा करदात्यांचा मूलभूत अधिकार आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जुना इन्कम टॅक्‍स  ‘रिफंड’ असा येईल परत प्राप्तिकराचा परतावा (इन्कम टॅक्‍स रिफंड) मिळविणे किंवा व्यवसायात झालेले आर्थिक नुकसान पुढील वर्षाच्या फायद्यातून वळते करण्यासाठी पुढे ओढण्याचा हक्क हा करदात्यांचा मूलभूत अधिकार आहे. या खेरीज एखादे करमुक्त उत्पन्न करपात्र दाखविल्याने किंवा कलम ८० अंतर्गत असणारी वजावट घ्यायला विसरल्याने किंवा कायद्यात उपलब्ध असलेल्या सवलती घेण्यास विसरल्याने रिफंडची रक्कम कमी झाली असेल किंवा करपात्र उत्पन्न नसताना ‘टीडीएस’ कापला गेला असेल तर तो परत मिळवता येऊ शकतो.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप १) जुना रिफंड कसा मिळवायचा?  केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने कलम ११९ (२) (बी) अन्वये नमूद केलेल्या अधिकारांचा वापर करून देय तारखेची मुदत संपल्यानंतरही प्राप्तिकर अधिकाऱ्यांना प्राप्तिकर विवरणपत्र स्वीकारण्याचे अधिकार प्राप्तिकर अधिकाऱ्यांना दिले आहेत. कधीकधी करदात्यांना निर्दिष्ट मुदतीत विवरणपत्र दाखल करण्यास विलंब होऊ शकतो, म्हणून प्राप्तिकर विभागाने एक परिपत्रक जारी करून अशा विलंबांना सबळ कारण असल्यास माफी देण्याची तयारी दर्शविली आहे आणि अशा परिस्थितीत रिफंड मिळू शकतो. २) विवरणपत्राचा अर्ज स्वीकारणाचा अधिकार - रिफंड रक्कम जर रु. १० लाखांपर्यंत असेल व तरीदेखील विवरणपत्र भरले नसेल वा विवरणपत्र दाखल करण्याची मुदत उलटून गेली असेल तर विवरणपत्राचा अर्ज प्रधान प्राप्तिकर आयुक्त किंवा प्राप्तिकर आयुक्त यांच्याकडे, तर रिफंड रु. १० लाखांपेक्षा अधिक; परंतु रु. ५० लाखांपेक्षा कमी असल्यास प्रधान प्राप्तिकर आयुक्त किंवा मुख्य प्राप्तिकर आयुक्त यांच्याकडे व जर रिफंड रु. ५० लाखांपेक्षा अधिक असेल तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे सबळ कारणांच्या पुष्टीसह रीतसर दाखल करता येतो.  ३) अर्ज भरण्याची मुदत - रिफंड मिळविण्यासाठी व झालेले आर्थिक नुकसान पुढील वर्षांकरिता पुढे ओढण्यासाठी विवरणपत्र दाखल करण्यास झालेला विलंब माफ करावयाचा अर्ज निर्धारण वर्षाच्या समाप्तीनंतर सहा वर्षांच्या आत करता येईल.  ४) अर्जावर प्रक्रिया करण्याचा कालावधी - विवरणपत्र दाखल करण्यासाठी झालेला विलंब माफ करण्याचा अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे प्राप्त झालेल्या महिन्याच्या अखेरीनंतर येणाऱ्या सहा महिन्यांच्या आत निकाली काढला जावा, असे बंधन आहे. ५) अर्जाचा काही विहित नमुना आहे काय? विवरणपत्र दाखल करण्यास का विलंब झाला याबद्दल कारणे सांगण्यासाठी कोणताही विशिष्ट अर्ज विहित केलेला नाही. या प्रकरणाची सत्यता तपशीलवार नमूद करून अर्ज साध्या कागदावर करता येतो. आपला अर्ज स्वीकारला गेला तर आपले विवरणपत्र त्वरित प्रक्रियेसाठी घेतले जाईल, असे स्पष्ट केले आहे. ६) रिफंड मागणी स्वीकारणे वा नाकारणे -  रिफंडची रक्कम ज्या आर्थिक मर्यादेत असेल, त्यानुसार प्रधान प्राप्तिकर आयुक्त, मुख्य प्राप्तिकर आयुक्त व प्राप्तिकर आयुक्त यांना अर्ज स्वीकारण्याचे, नाकारण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.  ७) विलंबास माफी दिल्यावर विवरणपत्र कोठे दाखल करावे?  इ फायलिंग यूझर आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करून प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर कलम ११९ (२)(बी) व कलम ९२ सीडी अंतर्गत इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने विवरणपत्र दाखल केले जाऊ शकते. News Item ID:  599-news_story-1580663116 Mobile Device Headline:  जुना इन्कम टॅक्‍स  ‘रिफंड’ असा येईल परत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  प्राप्तिकराचा परतावा (इन्कम टॅक्‍स रिफंड) मिळविणे किंवा व्यवसायात झालेले आर्थिक नुकसान पुढील वर्षाच्या फायद्यातून वळते करण्यासाठी पुढे ओढण्याचा हक्क हा करदात्यांचा मूलभूत अधिकार आहे. या खेरीज एखादे करमुक्त उत्पन्न करपात्र दाखविल्याने किंवा कलम ८० अंतर्गत असणारी वजावट घ्यायला विसरल्याने किंवा कायद्यात उपलब्ध असलेल्या सवलती घेण्यास विसरल्याने रिफंडची रक्कम कमी झाली असेल किंवा करपात्र उत्पन्न नसताना ‘टीडीएस’ कापला गेला असेल तर तो परत मिळवता येऊ शकतो.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप १) जुना रिफंड कसा मिळवायचा?  केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने कलम ११९ (२) (बी) अन्वये नमूद केलेल्या अधिकारांचा वापर करून देय तारखेची मुदत संपल्यानंतरही प्राप्तिकर अधिकाऱ्यांना प्राप्तिकर विवरणपत्र स्वीकारण्याचे अधिकार प्राप्तिकर अधिकाऱ्यांना दिले आहेत. कधीकधी करदात्यांना निर्दिष्ट मुदतीत विवरणपत्र दाखल करण्यास विलंब होऊ शकतो, म्हणून प्राप्तिकर विभागाने एक परिपत्रक जारी करून अशा विलंबांना सबळ कारण असल्यास माफी देण्याची तयारी दर्शविली आहे आणि अशा परिस्थितीत रिफंड मिळू शकतो. २) विवरणपत्राचा अर्ज स्वीकारणाचा अधिकार - रिफंड रक्कम जर रु. १० लाखांपर्यंत असेल व तरीदेखील विवरणपत्र भरले नसेल वा विवरणपत्र दाखल करण्याची मुदत उलटून गेली असेल तर विवरणपत्राचा अर्ज प्रधान प्राप्तिकर आयुक्त किंवा प्राप्तिकर आयुक्त यांच्याकडे, तर रिफंड रु. १० लाखांपेक्षा अधिक; परंतु रु. ५० लाखांपेक्षा कमी असल्यास प्रधान प्राप्तिकर आयुक्त किंवा मुख्य प्राप्तिकर आयुक्त यांच्याकडे व जर रिफंड रु. ५० लाखांपेक्षा अधिक असेल तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे सबळ कारणांच्या पुष्टीसह रीतसर दाखल करता येतो.  ३) अर्ज भरण्याची मुदत - रिफंड मिळविण्यासाठी व झालेले आर्थिक नुकसान पुढील वर्षांकरिता पुढे ओढण्यासाठी विवरणपत्र दाखल करण्यास झालेला विलंब माफ करावयाचा अर्ज निर्धारण वर्षाच्या समाप्तीनंतर सहा वर्षांच्या आत करता येईल.  ४) अर्जावर प्रक्रिया करण्याचा कालावधी - विवरणपत्र दाखल करण्यासाठी झालेला विलंब माफ करण्याचा अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे प्राप्त झालेल्या महिन्याच्या अखेरीनंतर येणाऱ्या सहा महिन्यांच्या आत निकाली काढला जावा, असे बंधन आहे. ५) अर्जाचा काही विहित नमुना आहे काय? विवरणपत्र दाखल करण्यास का विलंब झाला याबद्दल कारणे सांगण्यासाठी कोणताही विशिष्ट अर्ज विहित केलेला नाही. या प्रकरणाची सत्यता तपशीलवार नमूद करून अर्ज साध्या कागदावर करता येतो. आपला अर्ज स्वीकारला गेला तर आपले विवरणपत्र त्वरित प्रक्रियेसाठी घेतले जाईल, असे स्पष्ट केले आहे. ६) रिफंड मागणी स्वीकारणे वा नाकारणे -  रिफंडची रक्कम ज्या आर्थिक मर्यादेत असेल, त्यानुसार प्रधान प्राप्तिकर आयुक्त, मुख्य प्राप्तिकर आयुक्त व प्राप्तिकर आयुक्त यांना अर्ज स्वीकारण्याचे, नाकारण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.  ७) विलंबास माफी दिल्यावर विवरणपत्र कोठे दाखल करावे?  इ फायलिंग यूझर आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करून प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर कलम ११९ (२)(बी) व कलम ९२ सीडी अंतर्गत इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने विवरणपत्र दाखल केले जाऊ शकते. Vertical Image:  English Headline:  Dr. Dilip Satbhai article Old income tax Author Type:  External Author डॉ. दिलीप सातभाई, चार्टर्ड अकाउंटंट प्राप्तिकर income tax प्राप्तिकर विवरणपत्र Search Functional Tags:  प्राप्तिकर, Income Tax, प्राप्तिकर विवरणपत्र Twitter Publish:  Meta Description:  Dr. Dilip Satbhai article Old income tax Marathi News: प्राप्तिकराचा परतावा (इन्कम टॅक्‍स रिफंड) मिळविणे किंवा व्यवसायात झालेले आर्थिक नुकसान पुढील वर्षाच्या फायद्यातून वळते करण्यासाठी पुढे ओढण्याचा हक्क हा करदात्यांचा मूलभूत अधिकार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

February 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Uq5KXT
Read More
मोफत वीज, बेरोजगारांना भत्ता

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आठवडा शिल्लक असताना काँग्रेसने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. ३०० युनिटपर्यंत मोफत वीज, गरीब कुटुंबीयांना वार्षिक ७२ हजार रुपये देणारी ‘न्याय’ योजना लागू करण्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली.  दिल्लीत सरकार आल्यास बेरोजगार तरुणांना महागाई भत्ता देण्याचे आश्‍वासनही काँग्रेसने दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष; तसेच केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक प्रचाराच्या तुलनेत काँग्रेसचा प्रचार झाकोळला गेला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने लोकानुनयी आश्‍वासनांची खैरात करणाऱ्या जाहीरनाम्याची आज घोषणा केली. माजी केंद्रीय मंत्री राज्यसभा खासदार आनंद शर्मा; तसेच माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. ‘आप’च्या वीज, पाणी मोफत देण्याच्या योजनेप्रमाणेच काँग्रेसनेही जाहीरनाम्यात या घोषणांचा समावेश केला. 

३०० युनिट मोफत विजेचे आश्‍वासन देताना ३०० ते ४०० युनिटपर्यंत ५० टक्के सवलत मिळेल. ४०० ते ५०० युनिटपर्यंत ३० टक्के आणि ५०० ते ६०० युनिटपर्यंत २५ टक्के सवलतीचे मधाचे बोट काँग्रेसने जाहीरनाम्यात लावले. विशेष म्हणजे ‘न्याय’ योजनेवरील धूळही काँग्रेसने झटकली आहे. 

राहुल गांधींच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे आश्‍वासन काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत दिले होते. त्यानंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा हे आश्‍वासन देण्यात आले आहे; तसेच पदवीधारक बेरोजगारांना ५००० रुपये आणि पदव्युत्तर शिक्षण असलेल्या बेरोजगारांना ७५०० रुपये बेरोजगारी भत्ता देणार असल्याचेही आश्‍वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले. 

या आहेत जाहीरनाम्यातील घोषणा
    दिल्लीकरांना ३०० युनिट वीज मोफत मिळणार
    २० हजार लिटर पाणी मोफत देणार
    गरिबांना वार्षिक ७२ हजार रुपये देणारी ‘न्याय’ योजना लागू करणार
    सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार
    ज्येष्ठ नागरिकांना शहरी बससेवेमध्ये मोफत प्रवास करता येईल
    ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी निवृत्तिवेतन योजना लागू करणार
    मुलींना नर्सरी ते पीएचडीपर्यंतचे मोफत शिक्षण देणार

News Item ID: 

599-news_story-1580668800

Mobile Device Headline: 

मोफत वीज, बेरोजगारांना भत्ता

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आठवडा शिल्लक असताना काँग्रेसने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. ३०० युनिटपर्यंत मोफत वीज, गरीब कुटुंबीयांना वार्षिक ७२ हजार रुपये देणारी ‘न्याय’ योजना लागू करण्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली.  दिल्लीत सरकार आल्यास बेरोजगार तरुणांना महागाई भत्ता देण्याचे आश्‍वासनही काँग्रेसने दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष; तसेच केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक प्रचाराच्या तुलनेत काँग्रेसचा प्रचार झाकोळला गेला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने लोकानुनयी आश्‍वासनांची खैरात करणाऱ्या जाहीरनाम्याची आज घोषणा केली. माजी केंद्रीय मंत्री राज्यसभा खासदार आनंद शर्मा; तसेच माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. ‘आप’च्या वीज, पाणी मोफत देण्याच्या योजनेप्रमाणेच काँग्रेसनेही जाहीरनाम्यात या घोषणांचा समावेश केला. 

३०० युनिट मोफत विजेचे आश्‍वासन देताना ३०० ते ४०० युनिटपर्यंत ५० टक्के सवलत मिळेल. ४०० ते ५०० युनिटपर्यंत ३० टक्के आणि ५०० ते ६०० युनिटपर्यंत २५ टक्के सवलतीचे मधाचे बोट काँग्रेसने जाहीरनाम्यात लावले. विशेष म्हणजे ‘न्याय’ योजनेवरील धूळही काँग्रेसने झटकली आहे. 

राहुल गांधींच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे आश्‍वासन काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत दिले होते. त्यानंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा हे आश्‍वासन देण्यात आले आहे; तसेच पदवीधारक बेरोजगारांना ५००० रुपये आणि पदव्युत्तर शिक्षण असलेल्या बेरोजगारांना ७५०० रुपये बेरोजगारी भत्ता देणार असल्याचेही आश्‍वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले. 

या आहेत जाहीरनाम्यातील घोषणा
    दिल्लीकरांना ३०० युनिट वीज मोफत मिळणार
    २० हजार लिटर पाणी मोफत देणार
    गरिबांना वार्षिक ७२ हजार रुपये देणारी ‘न्याय’ योजना लागू करणार
    सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार
    ज्येष्ठ नागरिकांना शहरी बससेवेमध्ये मोफत प्रवास करता येईल
    ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी निवृत्तिवेतन योजना लागू करणार
    मुलींना नर्सरी ते पीएचडीपर्यंतचे मोफत शिक्षण देणार

Vertical Image: 

English Headline: 

Congress manifesto Free electricity unemployment allowance

सकाळ न्यूज नेटवर्क

Author Type: 

Agency

दिल्ली

वीज

सरकार

government

बेरोजगार

महागाई

आम आदमी पक्ष

राहुल गांधी

rahul gandhi

लोकसभा

Search Functional Tags: 

दिल्ली, वीज, सरकार, Government, बेरोजगार, महागाई, आम आदमी पक्ष, राहुल गांधी, Rahul Gandhi, लोकसभा

Twitter Publish: 

Meta Description: 

Congress manifesto Free electricity unemployment allowance Marathi News: दिल्लीत सरकार आल्यास बेरोजगार तरुणांना महागाई भत्ता देण्याचे आश्‍वासनही काँग्रेसने दिले. 

Send as Notification: 

Topic Tags: 

काँग्रेस

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मोफत वीज, बेरोजगारांना भत्ता नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आठवडा शिल्लक असताना काँग्रेसने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. ३०० युनिटपर्यंत मोफत वीज, गरीब कुटुंबीयांना वार्षिक ७२ हजार रुपये देणारी ‘न्याय’ योजना लागू करण्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली.  दिल्लीत सरकार आल्यास बेरोजगार तरुणांना महागाई भत्ता देण्याचे आश्‍वासनही काँग्रेसने दिले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष; तसेच केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक प्रचाराच्या तुलनेत काँग्रेसचा प्रचार झाकोळला गेला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने लोकानुनयी आश्‍वासनांची खैरात करणाऱ्या जाहीरनाम्याची आज घोषणा केली. माजी केंद्रीय मंत्री राज्यसभा खासदार आनंद शर्मा; तसेच माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. ‘आप’च्या वीज, पाणी मोफत देण्याच्या योजनेप्रमाणेच काँग्रेसनेही जाहीरनाम्यात या घोषणांचा समावेश केला.  ३०० युनिट मोफत विजेचे आश्‍वासन देताना ३०० ते ४०० युनिटपर्यंत ५० टक्के सवलत मिळेल. ४०० ते ५०० युनिटपर्यंत ३० टक्के आणि ५०० ते ६०० युनिटपर्यंत २५ टक्के सवलतीचे मधाचे बोट काँग्रेसने जाहीरनाम्यात लावले. विशेष म्हणजे ‘न्याय’ योजनेवरील धूळही काँग्रेसने झटकली आहे.  राहुल गांधींच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे आश्‍वासन काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत दिले होते. त्यानंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा हे आश्‍वासन देण्यात आले आहे; तसेच पदवीधारक बेरोजगारांना ५००० रुपये आणि पदव्युत्तर शिक्षण असलेल्या बेरोजगारांना ७५०० रुपये बेरोजगारी भत्ता देणार असल्याचेही आश्‍वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले.  या आहेत जाहीरनाम्यातील घोषणा     दिल्लीकरांना ३०० युनिट वीज मोफत मिळणार     २० हजार लिटर पाणी मोफत देणार     गरिबांना वार्षिक ७२ हजार रुपये देणारी ‘न्याय’ योजना लागू करणार     सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार     ज्येष्ठ नागरिकांना शहरी बससेवेमध्ये मोफत प्रवास करता येईल     ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी निवृत्तिवेतन योजना लागू करणार     मुलींना नर्सरी ते पीएचडीपर्यंतचे मोफत शिक्षण देणार News Item ID:  599-news_story-1580668800 Mobile Device Headline:  मोफत वीज, बेरोजगारांना भत्ता Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आठवडा शिल्लक असताना काँग्रेसने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. ३०० युनिटपर्यंत मोफत वीज, गरीब कुटुंबीयांना वार्षिक ७२ हजार रुपये देणारी ‘न्याय’ योजना लागू करण्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली.  दिल्लीत सरकार आल्यास बेरोजगार तरुणांना महागाई भत्ता देण्याचे आश्‍वासनही काँग्रेसने दिले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष; तसेच केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक प्रचाराच्या तुलनेत काँग्रेसचा प्रचार झाकोळला गेला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने लोकानुनयी आश्‍वासनांची खैरात करणाऱ्या जाहीरनाम्याची आज घोषणा केली. माजी केंद्रीय मंत्री राज्यसभा खासदार आनंद शर्मा; तसेच माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. ‘आप’च्या वीज, पाणी मोफत देण्याच्या योजनेप्रमाणेच काँग्रेसनेही जाहीरनाम्यात या घोषणांचा समावेश केला.  ३०० युनिट मोफत विजेचे आश्‍वासन देताना ३०० ते ४०० युनिटपर्यंत ५० टक्के सवलत मिळेल. ४०० ते ५०० युनिटपर्यंत ३० टक्के आणि ५०० ते ६०० युनिटपर्यंत २५ टक्के सवलतीचे मधाचे बोट काँग्रेसने जाहीरनाम्यात लावले. विशेष म्हणजे ‘न्याय’ योजनेवरील धूळही काँग्रेसने झटकली आहे.  राहुल गांधींच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे आश्‍वासन काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत दिले होते. त्यानंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा हे आश्‍वासन देण्यात आले आहे; तसेच पदवीधारक बेरोजगारांना ५००० रुपये आणि पदव्युत्तर शिक्षण असलेल्या बेरोजगारांना ७५०० रुपये बेरोजगारी भत्ता देणार असल्याचेही आश्‍वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले.  या आहेत जाहीरनाम्यातील घोषणा     दिल्लीकरांना ३०० युनिट वीज मोफत मिळणार     २० हजार लिटर पाणी मोफत देणार     गरिबांना वार्षिक ७२ हजार रुपये देणारी ‘न्याय’ योजना लागू करणार     सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार     ज्येष्ठ नागरिकांना शहरी बससेवेमध्ये मोफत प्रवास करता येईल     ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी निवृत्तिवेतन योजना लागू करणार     मुलींना नर्सरी ते पीएचडीपर्यंतचे मोफत शिक्षण देणार Vertical Image:  English Headline:  Congress manifesto Free electricity unemployment allowance सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency दिल्ली वीज सरकार government बेरोजगार महागाई आम आदमी पक्ष राहुल गांधी rahul gandhi लोकसभा Search Functional Tags:  दिल्ली, वीज, सरकार, Government, बेरोजगार, महागाई, आम आदमी पक्ष, राहुल गांधी, Rahul Gandhi, लोकसभा Twitter Publish:  Meta Description:  Congress manifesto Free electricity unemployment allowance Marathi News: दिल्लीत सरकार आल्यास बेरोजगार तरुणांना महागाई भत्ता देण्याचे आश्‍वासनही काँग्रेसने दिले.  Send as Notification:  Topic Tags:  काँग्रेस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

February 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ufzFah
Read More

Saturday, February 1, 2020

दिल्ली में बोले योगी- दंगा कराने वाला बोली से नहीं तो गोली से मानेगा https://ift.tt/2GJdEDl
नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी सुमारे 600 कोटींची तरतूद #5मोठ्याबातम्या
पत्रकारिता का छात्र रहा शाहीन बाग का गोलीबाज, पिता लड़ चुके चुनाव https://ift.tt/2Ud9Hiq
रायबरेली में हैदराबाद जैसी हैवानियत, सड़क पर मिला युवती का अधजला शव https://ift.tt/3b5Vj1d
जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 2 ते 8 फेब्रुवारी

भीष्‍माष्टमीचं चिरंजीवित्व! 
जीवनात माणूस काही पकडून ठेवत असतो किंवा काही सोडून देत असतो. एखाद्याला पकडून ठेवणं, एखाद्याबरोबर फरफटत जाणं किंवा एखाद्याला नाइलाज म्हणून सोडून देणं असाच काही माणसाच्या जीवनाचा प्रवाह ठरून गेला आहे. महाभारतातील व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखांचे जगण्याचे संदर्भ मानवी जीवनाचं मोठं गांभीर्य सांगून गेले आहेत. 

महाभारतातील भीष्म ही व्यक्तिरेखा अभ्यासल्याशिवाय किंवा या पितामह भीष्मांचं स्मरण-चिंतन केल्याशिवाय माणूस मानवी जीवनाचं गांभीर्य कधीच जाणू शकणार नाही. जीवनसत्याचा शोध घेणारं माणसाचं जीवन किंवा माणसाच्या जगण्यात जगणारं जग हे नक्की काय आहे हे ज्याला जाणून घ्यायचंय त्यानं भीष्मचरित्राचं चिंतन हे केलंच पाहिजे. 

माणूस हा एक सत्यसंकल्प असला पाहिजे आणि हा माणूस या सत्यसंकल्पाचा संदर्भ जगला पाहिजे! सत्यसंकल्पाचा दाता भगवंत असतो हे जाणणं आणि या भगवंताचं सतत स्मरण ठेवत जीवनमार्गक्रमणा करणं हीच भीष्मप्रतिज्ञा असते आणि ही भीष्मप्रतिज्ञाच शरशय्येवर श्रीकृष्णाचं स्मरण करू शकते. 

माणसाचं जीवन ही एक सत्त्वपरीक्षा असते आणि ही सत्त्वपरीक्षा पार पाडण्यासाठीच दुर्लभ असा मनुष्यजन्म असतो. माणसाची सत्यवाणीच भविष्य घडवत असते किंवा ती भविष्य पार करून जात असते. भीष्म हे सत्यव्रती राहून चिरंजीव झाले आहेत. मित्र हो, आजच्या रविवारी भीष्माष्टमी आहे. भीष्मांची आज पुण्यतिथी. आज भीष्मांच्या स्मरणानं पापनाश होतो अशी श्रद्धा आहे. माणूस हा असत्याचरणानं अहल्येसारखा शिळा होऊन पडतो आणि सत्यव्रती श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन होतो, म्हणूनच आजची रविवारची भीष्माष्टमीसुद्धा भीष्मांसारखंच श्रीकृष्णस्मरण करत साजरी करू या आणि सत्यवचनी राहत चिरंजीव होऊ या. 
========== 
पुत्र-पौत्रांचा भाग्योदय 
मेष : आजचा रविवारचा सूर्योदय तुमच्या राशीला काही भाग्यसंकेत निश्‍चितच देईल. विशिष्ट सुवार्ता मिळतील. पुत्र-पौत्रांचा भाग्योदय होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ व ७ हे दिवस शिक्षण, नोकरी वा विवाह आदींसंदर्भात ऑनलाईन क्‍लिक होतील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती शनिवारी वाहतूककोंडीत अडकू शकतात. 
========== 
वरिष्ठांची मर्जी राहील 
वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी या सप्ताहाची सुरवात विलक्षण अशीच. नोकरीतील घटना प्रसन्न करतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. चंद्रकलांबरोबरच शुक्रकलाचांही उत्कर्ष होत जाईल. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी अचानक धनलाभ. शनिवारी प्रवासात सांभाळा. 
========== 
खरेदी-विक्रीचे व्यवहार 
मिथुन : या सप्ताहात तुमची रास राशींच्या एक्स्चेंजमध्ये मानांकन घेईल. चंद्र-शुक्रांच्या चढत्या कलांचा उत्तम लाभ घेणारी रास. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा ता. ६ व ७ रोजी भाग्योदय. जनसंपर्कातून मोठे लाभ. खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामात यश. 
========== 
व्यावसायिक येणं येईल 
कर्क : सप्ताहाचा सूर्योदय शुभलक्षणीच. वादग्रस्त व्यावसायिक येणं येईल. काहींना वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल. ता. ७ आणि ८ हे दिवस कौटुंबिक सुवार्तांचे. धन्यता अनुभवाल. पुत्र-पौत्रांचे विवाह ठरतील. शनिवारी खरेदीत फसगतीची शक्यता. 
========== 
घवघवीत यश मिळेल 
सिंह : सप्ताहात ग्रहांचं फील्ड चंद्र-शुक्रांच्या कलांतून अतिशय फास्ट राहील! धावांचा डोंगर रचाच. मंगळाचं राश्‍यंतर मघा नक्षत्राच्या व्यक्तींच्या पथ्यावर पडेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी घवघवीत यश मिळेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार अतिशय शुभलक्षणी. 
========== 
व्यावसायिक प्राप्तीचा ओघ 
कन्या : हा सप्ताह चंद्र-शुक्राच्या स्थितीतून मोठा शुभलक्षणी. व्यावसायिक प्राप्तीचा ओघ सतत राहील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात बाळसं येईल! व्हिटॅमिन एम्‌चा अर्थाच पैशाचा पुरवठा होऊन तजेला वाढेल. ता. ६ ते ८ या दिवशी तुमच्या राशीला अपूर्व संधी लाभेल. 
========== 
सत्त्वपरीक्षेत उत्तीर्ण व्हाल 
तूळ : भीष्माष्टमीच्या चंद्रबळातून सप्ताह सुरू होईल. विशिष्ट स्वरूपाचे जटील प्रश्‍न सोडवाल. नोकरीतलं स्थान बळकट होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सत्त्वपरीक्षेला सामोरं जावं लागेल. उत्तीर्ण व्हाल. ता. ५ व ६ हे दिवस जया एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर विजयोत्सवाचे. शनिवारी डोक्‍याची काळजी घ्या. दुखापतीची शक्यता. 
========== 
सरकारी कोट्यातून लाभ 
वृश्‍चिक : या सप्ताहात चंद्रकला मोठ्या प्रभावी राहतील. त्यांचा तुम्ही लाभ उठवाल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मंगळवार अप्रतिम. शिक्षण, विवाह व नोकरी आदींसंदर्भात ऑनलाईन क्‍लिक होणारा सप्ताह. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारची संध्याकाळ मोठ्या भाग्योदयाची चाहुल देणारी. सरकारी कोट्यातून लाभ. 
========== 
ग्रीन सिग्नल मिळतील! 
धनू : रविवारचा सूर्योदय सप्ताहाचं पॅकेज घोषित करणारा. सप्ताहातलं शुक्राचं राश्‍यंतर अतिशय शुभलक्षणी राहील. सप्ताहात तरुणांना नैसर्गिक साथ मिळेल, अर्थात सतत ग्रीन सिग्नल मिळतील! मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. नोकरीत प्रशंसा. परदेशी व्हिसा मिळेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी गुरुभ्रमणाचा लाभ. 
========== 
नोकरीतील अस्वस्थता संपेल 
मकर : या सप्ताहातील ग्रहमान जीवनातील फील्डवर तुम्हाला सुरक्षित ठेवणारं. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरीतील अस्वस्थता जाईल. शत्रुत्व शमेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ व्यावसायिक उलाढालींतून भरभक्कम लाभ देणारा. जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी काळजी घ्यावी. 
========== 
प्रतिज्ञा पूर्ण होईल 
कुंभ : तथाकथित साडेसातीचं भय या सप्ताहात अजिबात घेऊ नका. आज भीष्माष्टमी आहे. एखादी विशिष्ट प्रतिज्ञा घ्याल आणि ती निश्र्चितच पूर्ण होईल. सप्ताहातील मंगळ-शुक्राची राश्‍यंतरं तुम्हाला अतिशय अनुकूल राहतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ५ ते ७ या तीन वन डे विजयोत्सवाच्याच! 
========== 
विशिष्ट संकल्पपूर्तीचा सप्ताह 
मीन : राशीतील शुक्राचं आगमन जीवनातील मांगल्य वाढवणारं. भीष्माष्टमीच्या या सप्ताहात तुमची श्रद्धा आणि भक्ती बळकट होणार आहे. जीवनातील विशिष्ट संकल्पपूर्ती होईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचं आत्मिक तेज वाढेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार अतिशय शुभलक्षणी.

News Item ID: 

599-news_story-1580575900

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 2 ते 8 फेब्रुवारी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

भीष्‍माष्टमीचं चिरंजीवित्व! 
जीवनात माणूस काही पकडून ठेवत असतो किंवा काही सोडून देत असतो. एखाद्याला पकडून ठेवणं, एखाद्याबरोबर फरफटत जाणं किंवा एखाद्याला नाइलाज म्हणून सोडून देणं असाच काही माणसाच्या जीवनाचा प्रवाह ठरून गेला आहे. महाभारतातील व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखांचे जगण्याचे संदर्भ मानवी जीवनाचं मोठं गांभीर्य सांगून गेले आहेत. 

महाभारतातील भीष्म ही व्यक्तिरेखा अभ्यासल्याशिवाय किंवा या पितामह भीष्मांचं स्मरण-चिंतन केल्याशिवाय माणूस मानवी जीवनाचं गांभीर्य कधीच जाणू शकणार नाही. जीवनसत्याचा शोध घेणारं माणसाचं जीवन किंवा माणसाच्या जगण्यात जगणारं जग हे नक्की काय आहे हे ज्याला जाणून घ्यायचंय त्यानं भीष्मचरित्राचं चिंतन हे केलंच पाहिजे. 

माणूस हा एक सत्यसंकल्प असला पाहिजे आणि हा माणूस या सत्यसंकल्पाचा संदर्भ जगला पाहिजे! सत्यसंकल्पाचा दाता भगवंत असतो हे जाणणं आणि या भगवंताचं सतत स्मरण ठेवत जीवनमार्गक्रमणा करणं हीच भीष्मप्रतिज्ञा असते आणि ही भीष्मप्रतिज्ञाच शरशय्येवर श्रीकृष्णाचं स्मरण करू शकते. 

माणसाचं जीवन ही एक सत्त्वपरीक्षा असते आणि ही सत्त्वपरीक्षा पार पाडण्यासाठीच दुर्लभ असा मनुष्यजन्म असतो. माणसाची सत्यवाणीच भविष्य घडवत असते किंवा ती भविष्य पार करून जात असते. भीष्म हे सत्यव्रती राहून चिरंजीव झाले आहेत. मित्र हो, आजच्या रविवारी भीष्माष्टमी आहे. भीष्मांची आज पुण्यतिथी. आज भीष्मांच्या स्मरणानं पापनाश होतो अशी श्रद्धा आहे. माणूस हा असत्याचरणानं अहल्येसारखा शिळा होऊन पडतो आणि सत्यव्रती श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन होतो, म्हणूनच आजची रविवारची भीष्माष्टमीसुद्धा भीष्मांसारखंच श्रीकृष्णस्मरण करत साजरी करू या आणि सत्यवचनी राहत चिरंजीव होऊ या. 
========== 
पुत्र-पौत्रांचा भाग्योदय 
मेष : आजचा रविवारचा सूर्योदय तुमच्या राशीला काही भाग्यसंकेत निश्‍चितच देईल. विशिष्ट सुवार्ता मिळतील. पुत्र-पौत्रांचा भाग्योदय होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ व ७ हे दिवस शिक्षण, नोकरी वा विवाह आदींसंदर्भात ऑनलाईन क्‍लिक होतील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती शनिवारी वाहतूककोंडीत अडकू शकतात. 
========== 
वरिष्ठांची मर्जी राहील 
वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी या सप्ताहाची सुरवात विलक्षण अशीच. नोकरीतील घटना प्रसन्न करतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. चंद्रकलांबरोबरच शुक्रकलाचांही उत्कर्ष होत जाईल. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी अचानक धनलाभ. शनिवारी प्रवासात सांभाळा. 
========== 
खरेदी-विक्रीचे व्यवहार 
मिथुन : या सप्ताहात तुमची रास राशींच्या एक्स्चेंजमध्ये मानांकन घेईल. चंद्र-शुक्रांच्या चढत्या कलांचा उत्तम लाभ घेणारी रास. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा ता. ६ व ७ रोजी भाग्योदय. जनसंपर्कातून मोठे लाभ. खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामात यश. 
========== 
व्यावसायिक येणं येईल 
कर्क : सप्ताहाचा सूर्योदय शुभलक्षणीच. वादग्रस्त व्यावसायिक येणं येईल. काहींना वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल. ता. ७ आणि ८ हे दिवस कौटुंबिक सुवार्तांचे. धन्यता अनुभवाल. पुत्र-पौत्रांचे विवाह ठरतील. शनिवारी खरेदीत फसगतीची शक्यता. 
========== 
घवघवीत यश मिळेल 
सिंह : सप्ताहात ग्रहांचं फील्ड चंद्र-शुक्रांच्या कलांतून अतिशय फास्ट राहील! धावांचा डोंगर रचाच. मंगळाचं राश्‍यंतर मघा नक्षत्राच्या व्यक्तींच्या पथ्यावर पडेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी घवघवीत यश मिळेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार अतिशय शुभलक्षणी. 
========== 
व्यावसायिक प्राप्तीचा ओघ 
कन्या : हा सप्ताह चंद्र-शुक्राच्या स्थितीतून मोठा शुभलक्षणी. व्यावसायिक प्राप्तीचा ओघ सतत राहील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात बाळसं येईल! व्हिटॅमिन एम्‌चा अर्थाच पैशाचा पुरवठा होऊन तजेला वाढेल. ता. ६ ते ८ या दिवशी तुमच्या राशीला अपूर्व संधी लाभेल. 
========== 
सत्त्वपरीक्षेत उत्तीर्ण व्हाल 
तूळ : भीष्माष्टमीच्या चंद्रबळातून सप्ताह सुरू होईल. विशिष्ट स्वरूपाचे जटील प्रश्‍न सोडवाल. नोकरीतलं स्थान बळकट होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सत्त्वपरीक्षेला सामोरं जावं लागेल. उत्तीर्ण व्हाल. ता. ५ व ६ हे दिवस जया एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर विजयोत्सवाचे. शनिवारी डोक्‍याची काळजी घ्या. दुखापतीची शक्यता. 
========== 
सरकारी कोट्यातून लाभ 
वृश्‍चिक : या सप्ताहात चंद्रकला मोठ्या प्रभावी राहतील. त्यांचा तुम्ही लाभ उठवाल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मंगळवार अप्रतिम. शिक्षण, विवाह व नोकरी आदींसंदर्भात ऑनलाईन क्‍लिक होणारा सप्ताह. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारची संध्याकाळ मोठ्या भाग्योदयाची चाहुल देणारी. सरकारी कोट्यातून लाभ. 
========== 
ग्रीन सिग्नल मिळतील! 
धनू : रविवारचा सूर्योदय सप्ताहाचं पॅकेज घोषित करणारा. सप्ताहातलं शुक्राचं राश्‍यंतर अतिशय शुभलक्षणी राहील. सप्ताहात तरुणांना नैसर्गिक साथ मिळेल, अर्थात सतत ग्रीन सिग्नल मिळतील! मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. नोकरीत प्रशंसा. परदेशी व्हिसा मिळेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी गुरुभ्रमणाचा लाभ. 
========== 
नोकरीतील अस्वस्थता संपेल 
मकर : या सप्ताहातील ग्रहमान जीवनातील फील्डवर तुम्हाला सुरक्षित ठेवणारं. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरीतील अस्वस्थता जाईल. शत्रुत्व शमेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ व्यावसायिक उलाढालींतून भरभक्कम लाभ देणारा. जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी काळजी घ्यावी. 
========== 
प्रतिज्ञा पूर्ण होईल 
कुंभ : तथाकथित साडेसातीचं भय या सप्ताहात अजिबात घेऊ नका. आज भीष्माष्टमी आहे. एखादी विशिष्ट प्रतिज्ञा घ्याल आणि ती निश्र्चितच पूर्ण होईल. सप्ताहातील मंगळ-शुक्राची राश्‍यंतरं तुम्हाला अतिशय अनुकूल राहतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ५ ते ७ या तीन वन डे विजयोत्सवाच्याच! 
========== 
विशिष्ट संकल्पपूर्तीचा सप्ताह 
मीन : राशीतील शुक्राचं आगमन जीवनातील मांगल्य वाढवणारं. भीष्माष्टमीच्या या सप्ताहात तुमची श्रद्धा आणि भक्ती बळकट होणार आहे. जीवनातील विशिष्ट संकल्पपूर्ती होईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचं आत्मिक तेज वाढेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार अतिशय शुभलक्षणी.

Vertical Image: 

English Headline: 

weekly horoscope 2 February to 8 February 2020

Author Type: 

External Author

श्रीराम भट

राशिभविष्य

वन

forest

भारत

रेखा

सूर्य

शिक्षण

education

नोकरी

संप

चंद्र

कला

सरकार

government

मात

mate

सिंह

Search Functional Tags: 

राशिभविष्य, वन, forest, भारत, रेखा, सूर्य, शिक्षण, Education, नोकरी, संप, चंद्र, कला, सरकार, Government, मात, mate, सिंह

Twitter Publish: 

Meta Description: 

माणूस हा एक सत्यसंकल्प असला पाहिजे आणि हा माणूस या सत्यसंकल्पाचा संदर्भ जगला पाहिजे! सत्यसंकल्पाचा दाता भगवंत असतो हे जाणणं आणि या भगवंताचं सतत स्मरण ठेवत जीवनमार्गक्रमणा करणं हीच भीष्मप्रतिज्ञा असते आणि ही भीष्मप्रतिज्ञाच शरशय्येवर श्रीकृष्णाचं स्मरण करू शकते. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 2 ते 8 फेब्रुवारी भीष्‍माष्टमीचं चिरंजीवित्व!  जीवनात माणूस काही पकडून ठेवत असतो किंवा काही सोडून देत असतो. एखाद्याला पकडून ठेवणं, एखाद्याबरोबर फरफटत जाणं किंवा एखाद्याला नाइलाज म्हणून सोडून देणं असाच काही माणसाच्या जीवनाचा प्रवाह ठरून गेला आहे. महाभारतातील व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखांचे जगण्याचे संदर्भ मानवी जीवनाचं मोठं गांभीर्य सांगून गेले आहेत.  महाभारतातील भीष्म ही व्यक्तिरेखा अभ्यासल्याशिवाय किंवा या पितामह भीष्मांचं स्मरण-चिंतन केल्याशिवाय माणूस मानवी जीवनाचं गांभीर्य कधीच जाणू शकणार नाही. जीवनसत्याचा शोध घेणारं माणसाचं जीवन किंवा माणसाच्या जगण्यात जगणारं जग हे नक्की काय आहे हे ज्याला जाणून घ्यायचंय त्यानं भीष्मचरित्राचं चिंतन हे केलंच पाहिजे.  माणूस हा एक सत्यसंकल्प असला पाहिजे आणि हा माणूस या सत्यसंकल्पाचा संदर्भ जगला पाहिजे! सत्यसंकल्पाचा दाता भगवंत असतो हे जाणणं आणि या भगवंताचं सतत स्मरण ठेवत जीवनमार्गक्रमणा करणं हीच भीष्मप्रतिज्ञा असते आणि ही भीष्मप्रतिज्ञाच शरशय्येवर श्रीकृष्णाचं स्मरण करू शकते.  माणसाचं जीवन ही एक सत्त्वपरीक्षा असते आणि ही सत्त्वपरीक्षा पार पाडण्यासाठीच दुर्लभ असा मनुष्यजन्म असतो. माणसाची सत्यवाणीच भविष्य घडवत असते किंवा ती भविष्य पार करून जात असते. भीष्म हे सत्यव्रती राहून चिरंजीव झाले आहेत. मित्र हो, आजच्या रविवारी भीष्माष्टमी आहे. भीष्मांची आज पुण्यतिथी. आज भीष्मांच्या स्मरणानं पापनाश होतो अशी श्रद्धा आहे. माणूस हा असत्याचरणानं अहल्येसारखा शिळा होऊन पडतो आणि सत्यव्रती श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन होतो, म्हणूनच आजची रविवारची भीष्माष्टमीसुद्धा भीष्मांसारखंच श्रीकृष्णस्मरण करत साजरी करू या आणि सत्यवचनी राहत चिरंजीव होऊ या.  ==========  पुत्र-पौत्रांचा भाग्योदय  मेष : आजचा रविवारचा सूर्योदय तुमच्या राशीला काही भाग्यसंकेत निश्‍चितच देईल. विशिष्ट सुवार्ता मिळतील. पुत्र-पौत्रांचा भाग्योदय होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ व ७ हे दिवस शिक्षण, नोकरी वा विवाह आदींसंदर्भात ऑनलाईन क्‍लिक होतील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती शनिवारी वाहतूककोंडीत अडकू शकतात.  ==========  वरिष्ठांची मर्जी राहील  वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी या सप्ताहाची सुरवात विलक्षण अशीच. नोकरीतील घटना प्रसन्न करतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. चंद्रकलांबरोबरच शुक्रकलाचांही उत्कर्ष होत जाईल. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी अचानक धनलाभ. शनिवारी प्रवासात सांभाळा.  ==========  खरेदी-विक्रीचे व्यवहार  मिथुन : या सप्ताहात तुमची रास राशींच्या एक्स्चेंजमध्ये मानांकन घेईल. चंद्र-शुक्रांच्या चढत्या कलांचा उत्तम लाभ घेणारी रास. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा ता. ६ व ७ रोजी भाग्योदय. जनसंपर्कातून मोठे लाभ. खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामात यश.  ==========  व्यावसायिक येणं येईल  कर्क : सप्ताहाचा सूर्योदय शुभलक्षणीच. वादग्रस्त व्यावसायिक येणं येईल. काहींना वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल. ता. ७ आणि ८ हे दिवस कौटुंबिक सुवार्तांचे. धन्यता अनुभवाल. पुत्र-पौत्रांचे विवाह ठरतील. शनिवारी खरेदीत फसगतीची शक्यता.  ==========  घवघवीत यश मिळेल  सिंह : सप्ताहात ग्रहांचं फील्ड चंद्र-शुक्रांच्या कलांतून अतिशय फास्ट राहील! धावांचा डोंगर रचाच. मंगळाचं राश्‍यंतर मघा नक्षत्राच्या व्यक्तींच्या पथ्यावर पडेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी घवघवीत यश मिळेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार अतिशय शुभलक्षणी.  ==========  व्यावसायिक प्राप्तीचा ओघ  कन्या : हा सप्ताह चंद्र-शुक्राच्या स्थितीतून मोठा शुभलक्षणी. व्यावसायिक प्राप्तीचा ओघ सतत राहील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात बाळसं येईल! व्हिटॅमिन एम्‌चा अर्थाच पैशाचा पुरवठा होऊन तजेला वाढेल. ता. ६ ते ८ या दिवशी तुमच्या राशीला अपूर्व संधी लाभेल.  ==========  सत्त्वपरीक्षेत उत्तीर्ण व्हाल  तूळ : भीष्माष्टमीच्या चंद्रबळातून सप्ताह सुरू होईल. विशिष्ट स्वरूपाचे जटील प्रश्‍न सोडवाल. नोकरीतलं स्थान बळकट होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सत्त्वपरीक्षेला सामोरं जावं लागेल. उत्तीर्ण व्हाल. ता. ५ व ६ हे दिवस जया एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर विजयोत्सवाचे. शनिवारी डोक्‍याची काळजी घ्या. दुखापतीची शक्यता.  ==========  सरकारी कोट्यातून लाभ  वृश्‍चिक : या सप्ताहात चंद्रकला मोठ्या प्रभावी राहतील. त्यांचा तुम्ही लाभ उठवाल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मंगळवार अप्रतिम. शिक्षण, विवाह व नोकरी आदींसंदर्भात ऑनलाईन क्‍लिक होणारा सप्ताह. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारची संध्याकाळ मोठ्या भाग्योदयाची चाहुल देणारी. सरकारी कोट्यातून लाभ.  ==========  ग्रीन सिग्नल मिळतील!  धनू : रविवारचा सूर्योदय सप्ताहाचं पॅकेज घोषित करणारा. सप्ताहातलं शुक्राचं राश्‍यंतर अतिशय शुभलक्षणी राहील. सप्ताहात तरुणांना नैसर्गिक साथ मिळेल, अर्थात सतत ग्रीन सिग्नल मिळतील! मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. नोकरीत प्रशंसा. परदेशी व्हिसा मिळेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी गुरुभ्रमणाचा लाभ.  ==========  नोकरीतील अस्वस्थता संपेल  मकर : या सप्ताहातील ग्रहमान जीवनातील फील्डवर तुम्हाला सुरक्षित ठेवणारं. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरीतील अस्वस्थता जाईल. शत्रुत्व शमेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ व्यावसायिक उलाढालींतून भरभक्कम लाभ देणारा. जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी काळजी घ्यावी.  ==========  प्रतिज्ञा पूर्ण होईल  कुंभ : तथाकथित साडेसातीचं भय या सप्ताहात अजिबात घेऊ नका. आज भीष्माष्टमी आहे. एखादी विशिष्ट प्रतिज्ञा घ्याल आणि ती निश्र्चितच पूर्ण होईल. सप्ताहातील मंगळ-शुक्राची राश्‍यंतरं तुम्हाला अतिशय अनुकूल राहतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ५ ते ७ या तीन वन डे विजयोत्सवाच्याच!  ==========  विशिष्ट संकल्पपूर्तीचा सप्ताह  मीन : राशीतील शुक्राचं आगमन जीवनातील मांगल्य वाढवणारं. भीष्माष्टमीच्या या सप्ताहात तुमची श्रद्धा आणि भक्ती बळकट होणार आहे. जीवनातील विशिष्ट संकल्पपूर्ती होईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचं आत्मिक तेज वाढेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार अतिशय शुभलक्षणी. News Item ID:  599-news_story-1580575900 Mobile Device Headline:  जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 2 ते 8 फेब्रुवारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  भीष्‍माष्टमीचं चिरंजीवित्व!  जीवनात माणूस काही पकडून ठेवत असतो किंवा काही सोडून देत असतो. एखाद्याला पकडून ठेवणं, एखाद्याबरोबर फरफटत जाणं किंवा एखाद्याला नाइलाज म्हणून सोडून देणं असाच काही माणसाच्या जीवनाचा प्रवाह ठरून गेला आहे. महाभारतातील व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखांचे जगण्याचे संदर्भ मानवी जीवनाचं मोठं गांभीर्य सांगून गेले आहेत.  महाभारतातील भीष्म ही व्यक्तिरेखा अभ्यासल्याशिवाय किंवा या पितामह भीष्मांचं स्मरण-चिंतन केल्याशिवाय माणूस मानवी जीवनाचं गांभीर्य कधीच जाणू शकणार नाही. जीवनसत्याचा शोध घेणारं माणसाचं जीवन किंवा माणसाच्या जगण्यात जगणारं जग हे नक्की काय आहे हे ज्याला जाणून घ्यायचंय त्यानं भीष्मचरित्राचं चिंतन हे केलंच पाहिजे.  माणूस हा एक सत्यसंकल्प असला पाहिजे आणि हा माणूस या सत्यसंकल्पाचा संदर्भ जगला पाहिजे! सत्यसंकल्पाचा दाता भगवंत असतो हे जाणणं आणि या भगवंताचं सतत स्मरण ठेवत जीवनमार्गक्रमणा करणं हीच भीष्मप्रतिज्ञा असते आणि ही भीष्मप्रतिज्ञाच शरशय्येवर श्रीकृष्णाचं स्मरण करू शकते.  माणसाचं जीवन ही एक सत्त्वपरीक्षा असते आणि ही सत्त्वपरीक्षा पार पाडण्यासाठीच दुर्लभ असा मनुष्यजन्म असतो. माणसाची सत्यवाणीच भविष्य घडवत असते किंवा ती भविष्य पार करून जात असते. भीष्म हे सत्यव्रती राहून चिरंजीव झाले आहेत. मित्र हो, आजच्या रविवारी भीष्माष्टमी आहे. भीष्मांची आज पुण्यतिथी. आज भीष्मांच्या स्मरणानं पापनाश होतो अशी श्रद्धा आहे. माणूस हा असत्याचरणानं अहल्येसारखा शिळा होऊन पडतो आणि सत्यव्रती श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन होतो, म्हणूनच आजची रविवारची भीष्माष्टमीसुद्धा भीष्मांसारखंच श्रीकृष्णस्मरण करत साजरी करू या आणि सत्यवचनी राहत चिरंजीव होऊ या.  ==========  पुत्र-पौत्रांचा भाग्योदय  मेष : आजचा रविवारचा सूर्योदय तुमच्या राशीला काही भाग्यसंकेत निश्‍चितच देईल. विशिष्ट सुवार्ता मिळतील. पुत्र-पौत्रांचा भाग्योदय होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ व ७ हे दिवस शिक्षण, नोकरी वा विवाह आदींसंदर्भात ऑनलाईन क्‍लिक होतील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती शनिवारी वाहतूककोंडीत अडकू शकतात.  ==========  वरिष्ठांची मर्जी राहील  वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी या सप्ताहाची सुरवात विलक्षण अशीच. नोकरीतील घटना प्रसन्न करतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. चंद्रकलांबरोबरच शुक्रकलाचांही उत्कर्ष होत जाईल. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी अचानक धनलाभ. शनिवारी प्रवासात सांभाळा.  ==========  खरेदी-विक्रीचे व्यवहार  मिथुन : या सप्ताहात तुमची रास राशींच्या एक्स्चेंजमध्ये मानांकन घेईल. चंद्र-शुक्रांच्या चढत्या कलांचा उत्तम लाभ घेणारी रास. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा ता. ६ व ७ रोजी भाग्योदय. जनसंपर्कातून मोठे लाभ. खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामात यश.  ==========  व्यावसायिक येणं येईल  कर्क : सप्ताहाचा सूर्योदय शुभलक्षणीच. वादग्रस्त व्यावसायिक येणं येईल. काहींना वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल. ता. ७ आणि ८ हे दिवस कौटुंबिक सुवार्तांचे. धन्यता अनुभवाल. पुत्र-पौत्रांचे विवाह ठरतील. शनिवारी खरेदीत फसगतीची शक्यता.  ==========  घवघवीत यश मिळेल  सिंह : सप्ताहात ग्रहांचं फील्ड चंद्र-शुक्रांच्या कलांतून अतिशय फास्ट राहील! धावांचा डोंगर रचाच. मंगळाचं राश्‍यंतर मघा नक्षत्राच्या व्यक्तींच्या पथ्यावर पडेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी घवघवीत यश मिळेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार अतिशय शुभलक्षणी.  ==========  व्यावसायिक प्राप्तीचा ओघ  कन्या : हा सप्ताह चंद्र-शुक्राच्या स्थितीतून मोठा शुभलक्षणी. व्यावसायिक प्राप्तीचा ओघ सतत राहील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात बाळसं येईल! व्हिटॅमिन एम्‌चा अर्थाच पैशाचा पुरवठा होऊन तजेला वाढेल. ता. ६ ते ८ या दिवशी तुमच्या राशीला अपूर्व संधी लाभेल.  ==========  सत्त्वपरीक्षेत उत्तीर्ण व्हाल  तूळ : भीष्माष्टमीच्या चंद्रबळातून सप्ताह सुरू होईल. विशिष्ट स्वरूपाचे जटील प्रश्‍न सोडवाल. नोकरीतलं स्थान बळकट होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सत्त्वपरीक्षेला सामोरं जावं लागेल. उत्तीर्ण व्हाल. ता. ५ व ६ हे दिवस जया एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर विजयोत्सवाचे. शनिवारी डोक्‍याची काळजी घ्या. दुखापतीची शक्यता.  ==========  सरकारी कोट्यातून लाभ  वृश्‍चिक : या सप्ताहात चंद्रकला मोठ्या प्रभावी राहतील. त्यांचा तुम्ही लाभ उठवाल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मंगळवार अप्रतिम. शिक्षण, विवाह व नोकरी आदींसंदर्भात ऑनलाईन क्‍लिक होणारा सप्ताह. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारची संध्याकाळ मोठ्या भाग्योदयाची चाहुल देणारी. सरकारी कोट्यातून लाभ.  ==========  ग्रीन सिग्नल मिळतील!  धनू : रविवारचा सूर्योदय सप्ताहाचं पॅकेज घोषित करणारा. सप्ताहातलं शुक्राचं राश्‍यंतर अतिशय शुभलक्षणी राहील. सप्ताहात तरुणांना नैसर्गिक साथ मिळेल, अर्थात सतत ग्रीन सिग्नल मिळतील! मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. नोकरीत प्रशंसा. परदेशी व्हिसा मिळेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी गुरुभ्रमणाचा लाभ.  ==========  नोकरीतील अस्वस्थता संपेल  मकर : या सप्ताहातील ग्रहमान जीवनातील फील्डवर तुम्हाला सुरक्षित ठेवणारं. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरीतील अस्वस्थता जाईल. शत्रुत्व शमेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ व्यावसायिक उलाढालींतून भरभक्कम लाभ देणारा. जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी काळजी घ्यावी.  ==========  प्रतिज्ञा पूर्ण होईल  कुंभ : तथाकथित साडेसातीचं भय या सप्ताहात अजिबात घेऊ नका. आज भीष्माष्टमी आहे. एखादी विशिष्ट प्रतिज्ञा घ्याल आणि ती निश्र्चितच पूर्ण होईल. सप्ताहातील मंगळ-शुक्राची राश्‍यंतरं तुम्हाला अतिशय अनुकूल राहतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ५ ते ७ या तीन वन डे विजयोत्सवाच्याच!  ==========  विशिष्ट संकल्पपूर्तीचा सप्ताह  मीन : राशीतील शुक्राचं आगमन जीवनातील मांगल्य वाढवणारं. भीष्माष्टमीच्या या सप्ताहात तुमची श्रद्धा आणि भक्ती बळकट होणार आहे. जीवनातील विशिष्ट संकल्पपूर्ती होईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचं आत्मिक तेज वाढेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार अतिशय शुभलक्षणी. Vertical Image:  English Headline:  weekly horoscope 2 February to 8 February 2020 Author Type:  External Author श्रीराम भट राशिभविष्य वन forest भारत रेखा सूर्य शिक्षण education नोकरी संप चंद्र कला सरकार government मात mate सिंह Search Functional Tags:  राशिभविष्य, वन, forest, भारत, रेखा, सूर्य, शिक्षण, Education, नोकरी, संप, चंद्र, कला, सरकार, Government, मात, mate, सिंह Twitter Publish:  Meta Description:  माणूस हा एक सत्यसंकल्प असला पाहिजे आणि हा माणूस या सत्यसंकल्पाचा संदर्भ जगला पाहिजे! सत्यसंकल्पाचा दाता भगवंत असतो हे जाणणं आणि या भगवंताचं सतत स्मरण ठेवत जीवनमार्गक्रमणा करणं हीच भीष्मप्रतिज्ञा असते आणि ही भीष्मप्रतिज्ञाच शरशय्येवर श्रीकृष्णाचं स्मरण करू शकते.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

February 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37WaM2g
Read More
अरेरे! चोर काय चोरतील याचा काय भरवसा न्हाय

नारायणगाव - वारुळवाडी (ता. जुन्नर) येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवलेली कोंबडी अज्ञात व्यक्तीने पिंजऱ्याचे गज कापून चोरून नेली. यापूर्वी गुंजाळवाडी येथील पिंजऱ्यातून कोंबडाचोरीची घटना घडली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिबट्याच्या भक्ष्यावरच आता चोरटे डल्ला मारू लागल्याने वन कर्मचाऱ्यांसमोर बिबट्याच्या बंदोबस्ताबरोबरच आता कोंबडीचोरांवर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे.
नारायणगाव परिसरातील आर्वी, वारुळवाडी, शिरोली, तेजेवाडी, गुंजाळवाडी, पिंपळगावतर्फे नारायणगाव, ओझर, येडगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. मागील वर्षभरात या भागात बिबट्याच्या हल्ल्यात शेकडो शेळ्या, मेंढ्या, वासरे ठार झाली आहेत. येडगाव येथील गणेशनगर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळांच्या लहान मुलीचा मृत्यू झाला होता. बिबट्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांबरोबरच वन विभागाचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. 

पुणे : कोंढव्यात डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने या भागात तीन पिंजरे लावले आहेत. पिंजऱ्याचे दोन भाग असतात. भक्ष्य ठेवलेला लहान पिंजरा बिबट्यासाठी असलेल्या मोठ्या पिंजऱ्याच्या शेजारी ठेवला जातो. भक्ष्य पकडण्यासाठी मोठ्या पिंजऱ्याच्या दरवाजातून बिबट्या प्रवेश करतो व अलगद अडकतो. त्यानंतर भक्ष्य असलेला पिंजरा काढून घेतला जातो. 

वारूळवाडी येथील साईबाबा मंदिर परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली होती. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी भक्ष्य ठेवलेल्या पिंजऱ्याचे कुलूप तोडून कोंबडी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलूप न तुटल्याने कटरच्या साहाय्याने पिंजऱ्याचे गज कापून कोंबडी पळवली. गज कापल्यामुळे पिंजऱ्याचे नुकसान झाले आहे. 

वनविभागाने या ठिकाणी दुसरा पिंजरा लावला असून भक्ष्य म्हणून कोंबडीऐवजी आता कुत्रा ठेवला आहे.

News Item ID: 

599-news_story-1580571522

Mobile Device Headline: 

अरेरे! चोर काय चोरतील याचा काय भरवसा न्हाय

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

नारायणगाव - वारुळवाडी (ता. जुन्नर) येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवलेली कोंबडी अज्ञात व्यक्तीने पिंजऱ्याचे गज कापून चोरून नेली. यापूर्वी गुंजाळवाडी येथील पिंजऱ्यातून कोंबडाचोरीची घटना घडली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिबट्याच्या भक्ष्यावरच आता चोरटे डल्ला मारू लागल्याने वन कर्मचाऱ्यांसमोर बिबट्याच्या बंदोबस्ताबरोबरच आता कोंबडीचोरांवर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे.
नारायणगाव परिसरातील आर्वी, वारुळवाडी, शिरोली, तेजेवाडी, गुंजाळवाडी, पिंपळगावतर्फे नारायणगाव, ओझर, येडगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. मागील वर्षभरात या भागात बिबट्याच्या हल्ल्यात शेकडो शेळ्या, मेंढ्या, वासरे ठार झाली आहेत. येडगाव येथील गणेशनगर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळांच्या लहान मुलीचा मृत्यू झाला होता. बिबट्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांबरोबरच वन विभागाचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. 

पुणे : कोंढव्यात डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने या भागात तीन पिंजरे लावले आहेत. पिंजऱ्याचे दोन भाग असतात. भक्ष्य ठेवलेला लहान पिंजरा बिबट्यासाठी असलेल्या मोठ्या पिंजऱ्याच्या शेजारी ठेवला जातो. भक्ष्य पकडण्यासाठी मोठ्या पिंजऱ्याच्या दरवाजातून बिबट्या प्रवेश करतो व अलगद अडकतो. त्यानंतर भक्ष्य असलेला पिंजरा काढून घेतला जातो. 

वारूळवाडी येथील साईबाबा मंदिर परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली होती. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी भक्ष्य ठेवलेल्या पिंजऱ्याचे कुलूप तोडून कोंबडी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलूप न तुटल्याने कटरच्या साहाय्याने पिंजऱ्याचे गज कापून कोंबडी पळवली. गज कापल्यामुळे पिंजऱ्याचे नुकसान झाले आहे. 

वनविभागाने या ठिकाणी दुसरा पिंजरा लावला असून भक्ष्य म्हणून कोंबडीऐवजी आता कुत्रा ठेवला आहे.

Vertical Image: 

English Headline: 

hen theft by thief

Author Type: 

External Author

रवींद्र पाटे

बिबट्या

कोंबडा

चोरी

rooster

कोंबडी

hen

forest

sections

ऍप

ozar

पुणे

Search Functional Tags: 

बिबट्या, कोंबडा, चोरी, rooster, कोंबडी, Hen, forest, Sections, ऍप, Ozar, पुणे

Twitter Publish: 

Meta Description: 

hen theft by thief वारुळवाडी (ता. जुन्नर) येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवलेली कोंबडी अज्ञात व्यक्तीने पिंजऱ्याचे गज कापून चोरून नेली. यापूर्वी गुंजाळवाडी येथील पिंजऱ्यातून कोंबडाचोरीची घटना घडली होती.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

अरेरे! चोर काय चोरतील याचा काय भरवसा न्हाय नारायणगाव - वारुळवाडी (ता. जुन्नर) येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवलेली कोंबडी अज्ञात व्यक्तीने पिंजऱ्याचे गज कापून चोरून नेली. यापूर्वी गुंजाळवाडी येथील पिंजऱ्यातून कोंबडाचोरीची घटना घडली होती. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बिबट्याच्या भक्ष्यावरच आता चोरटे डल्ला मारू लागल्याने वन कर्मचाऱ्यांसमोर बिबट्याच्या बंदोबस्ताबरोबरच आता कोंबडीचोरांवर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे. नारायणगाव परिसरातील आर्वी, वारुळवाडी, शिरोली, तेजेवाडी, गुंजाळवाडी, पिंपळगावतर्फे नारायणगाव, ओझर, येडगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. मागील वर्षभरात या भागात बिबट्याच्या हल्ल्यात शेकडो शेळ्या, मेंढ्या, वासरे ठार झाली आहेत. येडगाव येथील गणेशनगर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळांच्या लहान मुलीचा मृत्यू झाला होता. बिबट्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांबरोबरच वन विभागाचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.  पुणे : कोंढव्यात डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने या भागात तीन पिंजरे लावले आहेत. पिंजऱ्याचे दोन भाग असतात. भक्ष्य ठेवलेला लहान पिंजरा बिबट्यासाठी असलेल्या मोठ्या पिंजऱ्याच्या शेजारी ठेवला जातो. भक्ष्य पकडण्यासाठी मोठ्या पिंजऱ्याच्या दरवाजातून बिबट्या प्रवेश करतो व अलगद अडकतो. त्यानंतर भक्ष्य असलेला पिंजरा काढून घेतला जातो.  वारूळवाडी येथील साईबाबा मंदिर परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली होती. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी भक्ष्य ठेवलेल्या पिंजऱ्याचे कुलूप तोडून कोंबडी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलूप न तुटल्याने कटरच्या साहाय्याने पिंजऱ्याचे गज कापून कोंबडी पळवली. गज कापल्यामुळे पिंजऱ्याचे नुकसान झाले आहे.  वनविभागाने या ठिकाणी दुसरा पिंजरा लावला असून भक्ष्य म्हणून कोंबडीऐवजी आता कुत्रा ठेवला आहे. News Item ID:  599-news_story-1580571522 Mobile Device Headline:  अरेरे! चोर काय चोरतील याचा काय भरवसा न्हाय Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  नारायणगाव - वारुळवाडी (ता. जुन्नर) येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवलेली कोंबडी अज्ञात व्यक्तीने पिंजऱ्याचे गज कापून चोरून नेली. यापूर्वी गुंजाळवाडी येथील पिंजऱ्यातून कोंबडाचोरीची घटना घडली होती. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बिबट्याच्या भक्ष्यावरच आता चोरटे डल्ला मारू लागल्याने वन कर्मचाऱ्यांसमोर बिबट्याच्या बंदोबस्ताबरोबरच आता कोंबडीचोरांवर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे. नारायणगाव परिसरातील आर्वी, वारुळवाडी, शिरोली, तेजेवाडी, गुंजाळवाडी, पिंपळगावतर्फे नारायणगाव, ओझर, येडगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. मागील वर्षभरात या भागात बिबट्याच्या हल्ल्यात शेकडो शेळ्या, मेंढ्या, वासरे ठार झाली आहेत. येडगाव येथील गणेशनगर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळांच्या लहान मुलीचा मृत्यू झाला होता. बिबट्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांबरोबरच वन विभागाचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.  पुणे : कोंढव्यात डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने या भागात तीन पिंजरे लावले आहेत. पिंजऱ्याचे दोन भाग असतात. भक्ष्य ठेवलेला लहान पिंजरा बिबट्यासाठी असलेल्या मोठ्या पिंजऱ्याच्या शेजारी ठेवला जातो. भक्ष्य पकडण्यासाठी मोठ्या पिंजऱ्याच्या दरवाजातून बिबट्या प्रवेश करतो व अलगद अडकतो. त्यानंतर भक्ष्य असलेला पिंजरा काढून घेतला जातो.  वारूळवाडी येथील साईबाबा मंदिर परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली होती. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी भक्ष्य ठेवलेल्या पिंजऱ्याचे कुलूप तोडून कोंबडी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलूप न तुटल्याने कटरच्या साहाय्याने पिंजऱ्याचे गज कापून कोंबडी पळवली. गज कापल्यामुळे पिंजऱ्याचे नुकसान झाले आहे.  वनविभागाने या ठिकाणी दुसरा पिंजरा लावला असून भक्ष्य म्हणून कोंबडीऐवजी आता कुत्रा ठेवला आहे. Vertical Image:  English Headline:  hen theft by thief Author Type:  External Author रवींद्र पाटे बिबट्या कोंबडा चोरी rooster कोंबडी hen forest sections ऍप ozar पुणे Search Functional Tags:  बिबट्या, कोंबडा, चोरी, rooster, कोंबडी, Hen, forest, Sections, ऍप, Ozar, पुणे Twitter Publish:  Meta Description:  hen theft by thief वारुळवाडी (ता. जुन्नर) येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवलेली कोंबडी अज्ञात व्यक्तीने पिंजऱ्याचे गज कापून चोरून नेली. यापूर्वी गुंजाळवाडी येथील पिंजऱ्यातून कोंबडाचोरीची घटना घडली होती. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

February 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ui0RQz
Read More
Budget 2020:दौलतीसाठी सरकारकडून 'सवलत' झाली छोटी

अर्थसंकल्प 2020 : नवी दिल्ली - देशाच्या अर्थकारणावर मंदीचे मळभ दाटले असतानाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प सादर करत शिवार ते शहर अशी सवलतींची भरघोस पेरणी केली.  मध्यमवर्गीयांच्या खिशाप्रमाणेच बाजारातही अधिकचा पैसा यावा म्हणून करपद्धतीमध्ये बदल करण्यात आला खरा, पण कराचे टप्पे बदलणाऱ्यांना करवजावट आणि सवलतींना मुकावे लागेल. बळिराजाला बळ देणारा सोळा कलमी कार्यक्रम,  बॅंकांतील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा कवच, एलआयसीतील हिस्सेदारी विकून भांडवलाची उभारणी, काॅर्पोरेट करांत कपात, छोट्या उद्योगांची ऑडिटच्या परीक्षेतून मुक्तता, स्टार्टअपला बूस्टर, अशा अनेकविध घोषणांचा पाऊसच अर्थमंत्र्यांच्या प्रदीर्घ भाषणात पडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्राला काय?
केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास विभागांतर्गत 
नागपूर मेट्रो प्रकल्प 

परदेशी कर्ज  १२८.७० दक्षलक्ष युरो

केंद्राकडून २०२०-२१ साठी ३०० कोटींची तरतूद

अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये आर्थिक तरतूद २८० कोटी

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी  

फ्रान्स सरकारकडून २४५ दशलक्ष युरो कर्ज 

केंद्राकडून वर्ष २०२०-२१ साठी ५०० कोटींची तरतूद

अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये आर्थिक तरतूद ५०० कोटी

रेल्वे मंत्रालय 

मुंबई-अहमदाबाद द्रुतगती रेल्वेसाठी  

जपानकडून १,५०,००० दशलक्ष जपानी येन कर्ज 

केंद्राकडून २०२०-२१ साठी ११० कोटींची तरतूद

अर्थसंकल्प २०१९ -२० मध्ये आर्थिक तरतूद १०० कोटी

आयुष मंत्रालय

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे 

केंद्राकडून २०२०-२१ साठी १९.४७ कोटींची तरतूद

अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये आर्थिक तरतूद पाच कोटी

ठळक तरतुदी

गृहनिर्माण आणि नगरविकास - ५०,०४०

आरोग्य आणि कुटुंब कल्याण - ६७,११२

रेल्वे - ७२,२१६

रस्ते वाहतूक आणि महामार्ग - ९१,८२३

मनुष्यबळ विकास - ९९,३१२

ग्रामविकास - १,२२,३९८

अन्न आणि नागरी पुरवठा - १,२४,५३५

कृषी आणि शेतकरी - १,४२,७६२

गृह विभाग - १,६७,२५०

संरक्षण - ४,७१,३७८

(आकडे कोटी रुपयांत)

News Item ID: 

599-news_story-1580581479

Mobile Device Headline: 

Budget 2020:दौलतीसाठी सरकारकडून 'सवलत' झाली छोटी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Mobile Body: 

अर्थसंकल्प 2020 : नवी दिल्ली - देशाच्या अर्थकारणावर मंदीचे मळभ दाटले असतानाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प सादर करत शिवार ते शहर अशी सवलतींची भरघोस पेरणी केली.  मध्यमवर्गीयांच्या खिशाप्रमाणेच बाजारातही अधिकचा पैसा यावा म्हणून करपद्धतीमध्ये बदल करण्यात आला खरा, पण कराचे टप्पे बदलणाऱ्यांना करवजावट आणि सवलतींना मुकावे लागेल. बळिराजाला बळ देणारा सोळा कलमी कार्यक्रम,  बॅंकांतील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा कवच, एलआयसीतील हिस्सेदारी विकून भांडवलाची उभारणी, काॅर्पोरेट करांत कपात, छोट्या उद्योगांची ऑडिटच्या परीक्षेतून मुक्तता, स्टार्टअपला बूस्टर, अशा अनेकविध घोषणांचा पाऊसच अर्थमंत्र्यांच्या प्रदीर्घ भाषणात पडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्राला काय?
केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास विभागांतर्गत 
नागपूर मेट्रो प्रकल्प 

परदेशी कर्ज  १२८.७० दक्षलक्ष युरो

केंद्राकडून २०२०-२१ साठी ३०० कोटींची तरतूद

अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये आर्थिक तरतूद २८० कोटी

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी  

फ्रान्स सरकारकडून २४५ दशलक्ष युरो कर्ज 

केंद्राकडून वर्ष २०२०-२१ साठी ५०० कोटींची तरतूद

अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये आर्थिक तरतूद ५०० कोटी

रेल्वे मंत्रालय 

मुंबई-अहमदाबाद द्रुतगती रेल्वेसाठी  

जपानकडून १,५०,००० दशलक्ष जपानी येन कर्ज 

केंद्राकडून २०२०-२१ साठी ११० कोटींची तरतूद

अर्थसंकल्प २०१९ -२० मध्ये आर्थिक तरतूद १०० कोटी

आयुष मंत्रालय

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे 

केंद्राकडून २०२०-२१ साठी १९.४७ कोटींची तरतूद

अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये आर्थिक तरतूद पाच कोटी

ठळक तरतुदी

गृहनिर्माण आणि नगरविकास - ५०,०४०

आरोग्य आणि कुटुंब कल्याण - ६७,११२

रेल्वे - ७२,२१६

रस्ते वाहतूक आणि महामार्ग - ९१,८२३

मनुष्यबळ विकास - ९९,३१२

ग्रामविकास - १,२२,३९८

अन्न आणि नागरी पुरवठा - १,२४,५३५

कृषी आणि शेतकरी - १,४२,७६२

गृह विभाग - १,६७,२५०

संरक्षण - ४,७१,३७८

(आकडे कोटी रुपयांत)

Vertical Image: 

English Headline: 

Budget 2020 main analysis news marathi Nirmala Sitaraman

सकाळ न्यूज नेटवर्क

Author Type: 

Agency

अर्थसंकल्प

निर्मला सीतारामन

सोने

silver

union budget

nirmala sitharaman

ऍप

maharashtra

चष्मा

विकास

nagpur

मेट्रो

कर्ज

पुणे

फ्रान्स

रेल्वे

मंत्रालय

mumbai

अहमदाबाद

health

कल्याण

महामार्ग

rural development

Search Functional Tags: 

अर्थसंकल्प, निर्मला सीतारामन, सोने, Silver, Union Budget, Nirmala Sitharaman, ऍप, Maharashtra, चष्मा, विकास, Nagpur, मेट्रो, कर्ज, पुणे, फ्रान्स, रेल्वे, मंत्रालय, Mumbai, अहमदाबाद, Health, कल्याण, महामार्ग, Rural Development

Twitter Publish: 

Meta Description: 

Budget 2020 main analysis news marathi Nirmala Sitaraman देशाच्या अर्थकारणावर मंदीचे मळभ दाटले असतानाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प सादर करत शिवार ते शहर अशी सवलतींची भरघोस पेरणी केली.

Send as Notification: 

Topic Tags: 

अर्थसंकल्प

अर्थसंकल्प 2020

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Budget 2020:दौलतीसाठी सरकारकडून 'सवलत' झाली छोटी अर्थसंकल्प 2020 : नवी दिल्ली - देशाच्या अर्थकारणावर मंदीचे मळभ दाटले असतानाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प सादर करत शिवार ते शहर अशी सवलतींची भरघोस पेरणी केली.  मध्यमवर्गीयांच्या खिशाप्रमाणेच बाजारातही अधिकचा पैसा यावा म्हणून करपद्धतीमध्ये बदल करण्यात आला खरा, पण कराचे टप्पे बदलणाऱ्यांना करवजावट आणि सवलतींना मुकावे लागेल. बळिराजाला बळ देणारा सोळा कलमी कार्यक्रम,  बॅंकांतील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा कवच, एलआयसीतील हिस्सेदारी विकून भांडवलाची उभारणी, काॅर्पोरेट करांत कपात, छोट्या उद्योगांची ऑडिटच्या परीक्षेतून मुक्तता, स्टार्टअपला बूस्टर, अशा अनेकविध घोषणांचा पाऊसच अर्थमंत्र्यांच्या प्रदीर्घ भाषणात पडला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाराष्ट्राला काय? केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास विभागांतर्गत  नागपूर मेट्रो प्रकल्प  परदेशी कर्ज  १२८.७० दक्षलक्ष युरो केंद्राकडून २०२०-२१ साठी ३०० कोटींची तरतूद अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये आर्थिक तरतूद २८० कोटी पुणे मेट्रो प्रकल्पासाठी   फ्रान्स सरकारकडून २४५ दशलक्ष युरो कर्ज  केंद्राकडून वर्ष २०२०-२१ साठी ५०० कोटींची तरतूद अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये आर्थिक तरतूद ५०० कोटी रेल्वे मंत्रालय  मुंबई-अहमदाबाद द्रुतगती रेल्वेसाठी   जपानकडून १,५०,००० दशलक्ष जपानी येन कर्ज  केंद्राकडून २०२०-२१ साठी ११० कोटींची तरतूद अर्थसंकल्प २०१९ -२० मध्ये आर्थिक तरतूद १०० कोटी आयुष मंत्रालय राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे  केंद्राकडून २०२०-२१ साठी १९.४७ कोटींची तरतूद अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये आर्थिक तरतूद पाच कोटी ठळक तरतुदी गृहनिर्माण आणि नगरविकास - ५०,०४० आरोग्य आणि कुटुंब कल्याण - ६७,११२ रेल्वे - ७२,२१६ रस्ते वाहतूक आणि महामार्ग - ९१,८२३ मनुष्यबळ विकास - ९९,३१२ ग्रामविकास - १,२२,३९८ अन्न आणि नागरी पुरवठा - १,२४,५३५ कृषी आणि शेतकरी - १,४२,७६२ गृह विभाग - १,६७,२५० संरक्षण - ४,७१,३७८ (आकडे कोटी रुपयांत) News Item ID:  599-news_story-1580581479 Mobile Device Headline:  Budget 2020:दौलतीसाठी सरकारकडून 'सवलत' झाली छोटी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  अर्थसंकल्प 2020 : नवी दिल्ली - देशाच्या अर्थकारणावर मंदीचे मळभ दाटले असतानाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प सादर करत शिवार ते शहर अशी सवलतींची भरघोस पेरणी केली.  मध्यमवर्गीयांच्या खिशाप्रमाणेच बाजारातही अधिकचा पैसा यावा म्हणून करपद्धतीमध्ये बदल करण्यात आला खरा, पण कराचे टप्पे बदलणाऱ्यांना करवजावट आणि सवलतींना मुकावे लागेल. बळिराजाला बळ देणारा सोळा कलमी कार्यक्रम,  बॅंकांतील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा कवच, एलआयसीतील हिस्सेदारी विकून भांडवलाची उभारणी, काॅर्पोरेट करांत कपात, छोट्या उद्योगांची ऑडिटच्या परीक्षेतून मुक्तता, स्टार्टअपला बूस्टर, अशा अनेकविध घोषणांचा पाऊसच अर्थमंत्र्यांच्या प्रदीर्घ भाषणात पडला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाराष्ट्राला काय? केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास विभागांतर्गत  नागपूर मेट्रो प्रकल्प  परदेशी कर्ज  १२८.७० दक्षलक्ष युरो केंद्राकडून २०२०-२१ साठी ३०० कोटींची तरतूद अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये आर्थिक तरतूद २८० कोटी पुणे मेट्रो प्रकल्पासाठी   फ्रान्स सरकारकडून २४५ दशलक्ष युरो कर्ज  केंद्राकडून वर्ष २०२०-२१ साठी ५०० कोटींची तरतूद अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये आर्थिक तरतूद ५०० कोटी रेल्वे मंत्रालय  मुंबई-अहमदाबाद द्रुतगती रेल्वेसाठी   जपानकडून १,५०,००० दशलक्ष जपानी येन कर्ज  केंद्राकडून २०२०-२१ साठी ११० कोटींची तरतूद अर्थसंकल्प २०१९ -२० मध्ये आर्थिक तरतूद १०० कोटी आयुष मंत्रालय राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे  केंद्राकडून २०२०-२१ साठी १९.४७ कोटींची तरतूद अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये आर्थिक तरतूद पाच कोटी ठळक तरतुदी गृहनिर्माण आणि नगरविकास - ५०,०४० आरोग्य आणि कुटुंब कल्याण - ६७,११२ रेल्वे - ७२,२१६ रस्ते वाहतूक आणि महामार्ग - ९१,८२३ मनुष्यबळ विकास - ९९,३१२ ग्रामविकास - १,२२,३९८ अन्न आणि नागरी पुरवठा - १,२४,५३५ कृषी आणि शेतकरी - १,४२,७६२ गृह विभाग - १,६७,२५० संरक्षण - ४,७१,३७८ (आकडे कोटी रुपयांत) Vertical Image:  English Headline:  Budget 2020 main analysis news marathi Nirmala Sitaraman सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency अर्थसंकल्प निर्मला सीतारामन सोने silver union budget nirmala sitharaman ऍप maharashtra चष्मा विकास nagpur मेट्रो कर्ज पुणे फ्रान्स रेल्वे मंत्रालय mumbai अहमदाबाद health कल्याण महामार्ग rural development Search Functional Tags:  अर्थसंकल्प, निर्मला सीतारामन, सोने, Silver, Union Budget, Nirmala Sitharaman, ऍप, Maharashtra, चष्मा, विकास, Nagpur, मेट्रो, कर्ज, पुणे, फ्रान्स, रेल्वे, मंत्रालय, Mumbai, अहमदाबाद, Health, कल्याण, महामार्ग, Rural Development Twitter Publish:  Meta Description:  Budget 2020 main analysis news marathi Nirmala Sitaraman देशाच्या अर्थकारणावर मंदीचे मळभ दाटले असतानाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प सादर करत शिवार ते शहर अशी सवलतींची भरघोस पेरणी केली. Send as Notification:  Topic Tags:  अर्थसंकल्प अर्थसंकल्प 2020 News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

February 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37Rm47B
Read More
'नाडा'ची चूक: दोषी ठरला रविंदर कुमार, वर्णन केले रविंदर दहियाचे 

मुंबई - उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातल्याचे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने जाहीर केले, पण त्यासोबत वर्णन करताना त्याने जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकल्याचा उल्लेख केला. 

राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने शुक्रवारी रात्री केलेल्या ट्‌विटने एकच गोंधळ झाला. जागतिक 23 वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत रविंदर दहियाने पदक जिंकले होते. दहियाने आपली गेल्या काही महिन्यांत राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने चाचणीही घेतली नसल्याचे सांगितले. त्यामुळे नेमके काय घडले याबाबत विचारणा सुरू झाली. 

आहो ट्रायतर करा - या फोटोतील सरडा शोधा..

चुकीची दुरुस्ती. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या शिस्तपालन समितीने कुस्तीगीर रविंदर कुमारविरुद्ध कारवाई केली आहे. तो जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकलेला कुस्तीगीर नव्हे, असे ट्विट राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने केले. त्यासोबत नामसाधर्म्यामुळे गोंधळ झाला, चुकीबद्दल माफी असावी, असेही म्हटले आहे. 

It was a case of mistaken identity and we sincerely apologise for it.

— NADA India (@NADAIndiaOffice) January 31, 2020

Error Clarification: This is to inform you all that we recently posted an order by the Anti- Doping Disciplinary Panel (ADDP) against Mr. Ravinder Kumar. This is to clarify that he is not the same Ravinder Kumar who won a silver medal in the U-23 World Championship last year.

— NADA India (@NADAIndiaOffice) January 31, 2020

हे भारीये -  व्हॅलेन्टाईन्स-डे साठी थेट मॉलमधून पार्टनर घ्या भाड्यावर..

चाचणीत दोषी ठरलेल्या रविंदर कुमारची गतवर्षी मार्चमध्ये झालेल्या राष्ट्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेतील कुस्ती स्पर्धेच्यावेळी चाचणी झाली होती. त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

ravindar kumar found guilty in doping test nada tweets about ravindar dahia

News Item ID: 

599-news_story-1580574201

Mobile Device Headline: 

'नाडा'ची चूक: दोषी ठरला रविंदर कुमार, वर्णन केले रविंदर दहियाचे 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Mumbai

Mobile Body: 

मुंबई - उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातल्याचे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने जाहीर केले, पण त्यासोबत वर्णन करताना त्याने जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकल्याचा उल्लेख केला. 

राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने शुक्रवारी रात्री केलेल्या ट्‌विटने एकच गोंधळ झाला. जागतिक 23 वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत रविंदर दहियाने पदक जिंकले होते. दहियाने आपली गेल्या काही महिन्यांत राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने चाचणीही घेतली नसल्याचे सांगितले. त्यामुळे नेमके काय घडले याबाबत विचारणा सुरू झाली. 

आहो ट्रायतर करा - या फोटोतील सरडा शोधा..

चुकीची दुरुस्ती. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या शिस्तपालन समितीने कुस्तीगीर रविंदर कुमारविरुद्ध कारवाई केली आहे. तो जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकलेला कुस्तीगीर नव्हे, असे ट्विट राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने केले. त्यासोबत नामसाधर्म्यामुळे गोंधळ झाला, चुकीबद्दल माफी असावी, असेही म्हटले आहे. 

It was a case of mistaken identity and we sincerely apologise for it.

— NADA India (@NADAIndiaOffice) January 31, 2020

Error Clarification: This is to inform you all that we recently posted an order by the Anti- Doping Disciplinary Panel (ADDP) against Mr. Ravinder Kumar. This is to clarify that he is not the same Ravinder Kumar who won a silver medal in the U-23 World Championship last year.

— NADA India (@NADAIndiaOffice) January 31, 2020

हे भारीये -  व्हॅलेन्टाईन्स-डे साठी थेट मॉलमधून पार्टनर घ्या भाड्यावर..

चाचणीत दोषी ठरलेल्या रविंदर कुमारची गतवर्षी मार्चमध्ये झालेल्या राष्ट्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेतील कुस्ती स्पर्धेच्यावेळी चाचणी झाली होती. त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

ravindar kumar found guilty in doping test nada tweets about ravindar dahia

Vertical Image: 

English Headline: 

ravindar kumar found guilty in doping test nada tweets about ravindar dahia

सकाळ वृत्तसेवा

Author Type: 

Agency

मुंबई

mumbai

वर्षा

varsha

कुस्ती

wrestling

case

india

doping

silver medal

world

world championship

पोलिस

Search Functional Tags: 

मुंबई, Mumbai, वर्षा, Varsha, कुस्ती, wrestling, case, india, doping, silver medal, world, world championship, पोलिस

Twitter Publish: 

Meta Description: 

ravindar kumar found guilty in doping test nada tweets about ravindar dahia : उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातल्याचे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने जाहीर केले, पण त्यासोबत वर्णन करताना त्याने जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकल्याचा उल्लेख केला. 

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

'नाडा'ची चूक: दोषी ठरला रविंदर कुमार, वर्णन केले रविंदर दहियाचे  मुंबई - उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातल्याचे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने जाहीर केले, पण त्यासोबत वर्णन करताना त्याने जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकल्याचा उल्लेख केला.  राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने शुक्रवारी रात्री केलेल्या ट्‌विटने एकच गोंधळ झाला. जागतिक 23 वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत रविंदर दहियाने पदक जिंकले होते. दहियाने आपली गेल्या काही महिन्यांत राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने चाचणीही घेतली नसल्याचे सांगितले. त्यामुळे नेमके काय घडले याबाबत विचारणा सुरू झाली.  आहो ट्रायतर करा - या फोटोतील सरडा शोधा.. चुकीची दुरुस्ती. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या शिस्तपालन समितीने कुस्तीगीर रविंदर कुमारविरुद्ध कारवाई केली आहे. तो जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकलेला कुस्तीगीर नव्हे, असे ट्विट राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने केले. त्यासोबत नामसाधर्म्यामुळे गोंधळ झाला, चुकीबद्दल माफी असावी, असेही म्हटले आहे.  It was a case of mistaken identity and we sincerely apologise for it. — NADA India (@NADAIndiaOffice) January 31, 2020 Error Clarification: This is to inform you all that we recently posted an order by the Anti- Doping Disciplinary Panel (ADDP) against Mr. Ravinder Kumar. This is to clarify that he is not the same Ravinder Kumar who won a silver medal in the U-23 World Championship last year. — NADA India (@NADAIndiaOffice) January 31, 2020 हे भारीये -  व्हॅलेन्टाईन्स-डे साठी थेट मॉलमधून पार्टनर घ्या भाड्यावर.. चाचणीत दोषी ठरलेल्या रविंदर कुमारची गतवर्षी मार्चमध्ये झालेल्या राष्ट्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेतील कुस्ती स्पर्धेच्यावेळी चाचणी झाली होती. त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. ravindar kumar found guilty in doping test nada tweets about ravindar dahia News Item ID:  599-news_story-1580574201 Mobile Device Headline:  'नाडा'ची चूक: दोषी ठरला रविंदर कुमार, वर्णन केले रविंदर दहियाचे  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  मुंबई - उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातल्याचे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने जाहीर केले, पण त्यासोबत वर्णन करताना त्याने जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकल्याचा उल्लेख केला.  राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने शुक्रवारी रात्री केलेल्या ट्‌विटने एकच गोंधळ झाला. जागतिक 23 वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत रविंदर दहियाने पदक जिंकले होते. दहियाने आपली गेल्या काही महिन्यांत राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने चाचणीही घेतली नसल्याचे सांगितले. त्यामुळे नेमके काय घडले याबाबत विचारणा सुरू झाली.  आहो ट्रायतर करा - या फोटोतील सरडा शोधा.. चुकीची दुरुस्ती. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या शिस्तपालन समितीने कुस्तीगीर रविंदर कुमारविरुद्ध कारवाई केली आहे. तो जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकलेला कुस्तीगीर नव्हे, असे ट्विट राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने केले. त्यासोबत नामसाधर्म्यामुळे गोंधळ झाला, चुकीबद्दल माफी असावी, असेही म्हटले आहे.  It was a case of mistaken identity and we sincerely apologise for it. — NADA India (@NADAIndiaOffice) January 31, 2020 Error Clarification: This is to inform you all that we recently posted an order by the Anti- Doping Disciplinary Panel (ADDP) against Mr. Ravinder Kumar. This is to clarify that he is not the same Ravinder Kumar who won a silver medal in the U-23 World Championship last year. — NADA India (@NADAIndiaOffice) January 31, 2020 हे भारीये -  व्हॅलेन्टाईन्स-डे साठी थेट मॉलमधून पार्टनर घ्या भाड्यावर.. चाचणीत दोषी ठरलेल्या रविंदर कुमारची गतवर्षी मार्चमध्ये झालेल्या राष्ट्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेतील कुस्ती स्पर्धेच्यावेळी चाचणी झाली होती. त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. ravindar kumar found guilty in doping test nada tweets about ravindar dahia Vertical Image:  English Headline:  ravindar kumar found guilty in doping test nada tweets about ravindar dahia सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency मुंबई mumbai वर्षा varsha कुस्ती wrestling case india doping silver medal world world championship पोलिस Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, वर्षा, Varsha, कुस्ती, wrestling, case, india, doping, silver medal, world, world championship, पोलिस Twitter Publish:  Meta Description:  ravindar kumar found guilty in doping test nada tweets about ravindar dahia : उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातल्याचे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने जाहीर केले, पण त्यासोबत वर्णन करताना त्याने जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकल्याचा उल्लेख केला.  Send as Notification:  Topic Tags:  मुंबई News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

February 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UfhA6O
Read More