Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 16, 2019

राहुल गांधी: सावरकर यांच्यावरील वक्तव्यामुळे शिवसेना काँग्रेसमध्ये संघर्ष होईल?
बलात्काऱ्याला 21 दिवसांत शिक्षा; विधेयक लवकरच विधिमंडळात 

मुंबई - बलात्काऱ्याला 21 दिवसांच्या आत शिक्षा ठोठावली जावी अशी तरतूद असणारे अशासकीय विधेयक लवकरच विधिमंडळात सादर होण्याची शक्‍यता आहे. महिला अत्याचार, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या प्रकरणांती आरोपींविरूध्द गुन्हा सिद्ध झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद असणारे हे विधेयक मांडण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे सूचना पाठविली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महिला अत्याचार आणि बलात्काराची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास सात दिवसांत पूर्ण करून न्यायालयाने देखील पुढील 14 दिवसांत या प्रकरणाची सलग सुनावणी पूर्ण करावयाची आहे. या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास तत्काळ शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

News Item ID: 

599-news_story-1576518065

Mobile Device Headline: 

बलात्काऱ्याला 21 दिवसांत शिक्षा; विधेयक लवकरच विधिमंडळात 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - बलात्काऱ्याला 21 दिवसांच्या आत शिक्षा ठोठावली जावी अशी तरतूद असणारे अशासकीय विधेयक लवकरच विधिमंडळात सादर होण्याची शक्‍यता आहे. महिला अत्याचार, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या प्रकरणांती आरोपींविरूध्द गुन्हा सिद्ध झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद असणारे हे विधेयक मांडण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे सूचना पाठविली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महिला अत्याचार आणि बलात्काराची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास सात दिवसांत पूर्ण करून न्यायालयाने देखील पुढील 14 दिवसांत या प्रकरणाची सलग सुनावणी पूर्ण करावयाची आहे. या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास तत्काळ शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Vertical Image: 

English Headline: 

rapist should be sentenced within 21 days

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

मुंबई

mumbai

विधेयक

अत्याचार

बलात्कार

सामूहिक बलात्कार

आमदार

प्रताप सरनाईक

pratap sarnaik

पोलिस

Search Functional Tags: 

मुंबई, Mumbai, विधेयक, अत्याचार, बलात्कार, सामूहिक बलात्कार, आमदार, प्रताप सरनाईक, Pratap Sarnaik, पोलिस

Twitter Publish: 

Meta Description: 

rapist should be sentenced within 21 days Marathi News: महिला अत्याचार, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या प्रकरणांती आरोपींविरूध्द गुन्हा सिद्ध झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद असणारे हे विधेयक मांडण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे सूचना पाठविली आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

बलात्काऱ्याला 21 दिवसांत शिक्षा; विधेयक लवकरच विधिमंडळात  मुंबई - बलात्काऱ्याला 21 दिवसांच्या आत शिक्षा ठोठावली जावी अशी तरतूद असणारे अशासकीय विधेयक लवकरच विधिमंडळात सादर होण्याची शक्‍यता आहे. महिला अत्याचार, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या प्रकरणांती आरोपींविरूध्द गुन्हा सिद्ध झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद असणारे हे विधेयक मांडण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे सूचना पाठविली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महिला अत्याचार आणि बलात्काराची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास सात दिवसांत पूर्ण करून न्यायालयाने देखील पुढील 14 दिवसांत या प्रकरणाची सलग सुनावणी पूर्ण करावयाची आहे. या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास तत्काळ शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. News Item ID:  599-news_story-1576518065 Mobile Device Headline:  बलात्काऱ्याला 21 दिवसांत शिक्षा; विधेयक लवकरच विधिमंडळात  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - बलात्काऱ्याला 21 दिवसांच्या आत शिक्षा ठोठावली जावी अशी तरतूद असणारे अशासकीय विधेयक लवकरच विधिमंडळात सादर होण्याची शक्‍यता आहे. महिला अत्याचार, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या प्रकरणांती आरोपींविरूध्द गुन्हा सिद्ध झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद असणारे हे विधेयक मांडण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे सूचना पाठविली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महिला अत्याचार आणि बलात्काराची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास सात दिवसांत पूर्ण करून न्यायालयाने देखील पुढील 14 दिवसांत या प्रकरणाची सलग सुनावणी पूर्ण करावयाची आहे. या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास तत्काळ शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. Vertical Image:  English Headline:  rapist should be sentenced within 21 days Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मुंबई mumbai विधेयक अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार आमदार प्रताप सरनाईक pratap sarnaik पोलिस Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, विधेयक, अत्याचार, बलात्कार, सामूहिक बलात्कार, आमदार, प्रताप सरनाईक, Pratap Sarnaik, पोलिस Twitter Publish:  Meta Description:  rapist should be sentenced within 21 days Marathi News: महिला अत्याचार, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या प्रकरणांती आरोपींविरूध्द गुन्हा सिद्ध झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद असणारे हे विधेयक मांडण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे सूचना पाठविली आहे.  Send as Notification:  Topic Tags:  मुंबई News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 16, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PshTsf
Read More
#SolarEnergy गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सौरझळाळी (व्हिडिओ)

पुणे - कांचन ओनेक्‍स गृहनिर्माण सोसायटीच्या सभासदांनी सौरऊर्जा प्रकल्प नुकताच उभारला आहे. त्यांना दर महिन्याला साधारण दीड लाख रुपये वीजबिल येत होते; परंतु हे बिल आता 20 ते 25 हजार रुपयांवर आले आहे. विजेच्या बिलात बचत करण्यासाठी शहरात सध्या गृहनिर्माण सोसायट्यांचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. 

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सार्वजनिक भागातील (कॉमन एरिया) विजेचे बिल ही मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे सभासदांना जादा देखभाल दुरुस्ती खर्च (मेन्टेनन्स) भरावा लागतो. त्यामुळे सोसायट्यांकडून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर दिला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोसायट्यांच्या "कॉमन एरिया'मध्ये बसविण्यात आलेले विजेचे दिवे, जलशुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, लिफ्ट यासाठी वीज मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. मोठ्या सोसायट्यांमध्ये विजेचा खर्च दीड ते दोन लाखांपेक्षा अधिक असल्याने सभासदांना जादा मेन्टेनन्स भरावा लागतो. 

यासंदर्भात महाराष्ट्र सोलार मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी म्हणाले, ""साधारणतः शंभर सदनिकांच्या सोसायटीला 25 किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी 20 ते 25 लाख रुपये खर्च येतो. सोसायटीच्या विजेच्या वापरानुसार त्या क्षमतेचा प्रकल्प बसविण्यात येतो. त्यासाठी सुरुवातीला गुंतवणूक खर्च जास्त आहे; परंतु चार-पाच वर्षांनंतर सोसायट्यांचे वीजबिल शून्यावर येऊ शकते. त्यापुढे जवळपास 20 वर्षे वीजबिलावर खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे सभासदांना मेन्टेनन्सही कमी येतो. शहरात साधारणतः 15 ते 20 टक्‍के सोसायट्या आणि खासगी प्रकल्पांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत.'' 

आम्ही सोसायटीमध्ये 50 मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसविला आहे. त्यावर 30 लाख रुपये खर्च आला आहे. नेट मीटरिंगनुसार महावितरणला वीज देण्यात येते. आम्हाला "कॉमन एरिया'चे दर महिन्याला सुमारे दीड ते पावणेदोन लाख रुपये वीजबिल येत होते; परंतु आता विजेच्या खर्चात 85 टक्‍के बचत होणार आहे. 
- किशोर ढमढेरे, अध्यक्ष, कांचन ओनेक्‍स गृहनिर्माण सोसायटी, पिसोळी 

News Item ID: 

599-news_story-1576520332

Mobile Device Headline: 

#SolarEnergy गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सौरझळाळी (व्हिडिओ)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - कांचन ओनेक्‍स गृहनिर्माण सोसायटीच्या सभासदांनी सौरऊर्जा प्रकल्प नुकताच उभारला आहे. त्यांना दर महिन्याला साधारण दीड लाख रुपये वीजबिल येत होते; परंतु हे बिल आता 20 ते 25 हजार रुपयांवर आले आहे. विजेच्या बिलात बचत करण्यासाठी शहरात सध्या गृहनिर्माण सोसायट्यांचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. 

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सार्वजनिक भागातील (कॉमन एरिया) विजेचे बिल ही मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे सभासदांना जादा देखभाल दुरुस्ती खर्च (मेन्टेनन्स) भरावा लागतो. त्यामुळे सोसायट्यांकडून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर दिला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोसायट्यांच्या "कॉमन एरिया'मध्ये बसविण्यात आलेले विजेचे दिवे, जलशुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, लिफ्ट यासाठी वीज मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. मोठ्या सोसायट्यांमध्ये विजेचा खर्च दीड ते दोन लाखांपेक्षा अधिक असल्याने सभासदांना जादा मेन्टेनन्स भरावा लागतो. 

यासंदर्भात महाराष्ट्र सोलार मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी म्हणाले, ""साधारणतः शंभर सदनिकांच्या सोसायटीला 25 किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी 20 ते 25 लाख रुपये खर्च येतो. सोसायटीच्या विजेच्या वापरानुसार त्या क्षमतेचा प्रकल्प बसविण्यात येतो. त्यासाठी सुरुवातीला गुंतवणूक खर्च जास्त आहे; परंतु चार-पाच वर्षांनंतर सोसायट्यांचे वीजबिल शून्यावर येऊ शकते. त्यापुढे जवळपास 20 वर्षे वीजबिलावर खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे सभासदांना मेन्टेनन्सही कमी येतो. शहरात साधारणतः 15 ते 20 टक्‍के सोसायट्या आणि खासगी प्रकल्पांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत.'' 

आम्ही सोसायटीमध्ये 50 मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसविला आहे. त्यावर 30 लाख रुपये खर्च आला आहे. नेट मीटरिंगनुसार महावितरणला वीज देण्यात येते. आम्हाला "कॉमन एरिया'चे दर महिन्याला सुमारे दीड ते पावणेदोन लाख रुपये वीजबिल येत होते; परंतु आता विजेच्या खर्चात 85 टक्‍के बचत होणार आहे. 
- किशोर ढमढेरे, अध्यक्ष, कांचन ओनेक्‍स गृहनिर्माण सोसायटी, पिसोळी 

Vertical Image: 

English Headline: 

Solar power plant set up at Kanchan Onyx Society

Author Type: 

External Author

अनिल सावळे 

पुणे

वीज

महाराष्ट्र

maharashtra

Search Functional Tags: 

पुणे, वीज, महाराष्ट्र, Maharashtra

Twitter Publish: 

Meta Description: 

Solar power plant set up at Kanchan Onyx Society Marathi News: विजेच्या बिलात बचत करण्यासाठी शहरात सध्या गृहनिर्माण सोसायट्यांचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#SolarEnergy गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सौरझळाळी (व्हिडिओ) पुणे - कांचन ओनेक्‍स गृहनिर्माण सोसायटीच्या सभासदांनी सौरऊर्जा प्रकल्प नुकताच उभारला आहे. त्यांना दर महिन्याला साधारण दीड लाख रुपये वीजबिल येत होते; परंतु हे बिल आता 20 ते 25 हजार रुपयांवर आले आहे. विजेच्या बिलात बचत करण्यासाठी शहरात सध्या गृहनिर्माण सोसायट्यांचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.  गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सार्वजनिक भागातील (कॉमन एरिया) विजेचे बिल ही मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे सभासदांना जादा देखभाल दुरुस्ती खर्च (मेन्टेनन्स) भरावा लागतो. त्यामुळे सोसायट्यांकडून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर दिला जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सोसायट्यांच्या "कॉमन एरिया'मध्ये बसविण्यात आलेले विजेचे दिवे, जलशुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, लिफ्ट यासाठी वीज मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. मोठ्या सोसायट्यांमध्ये विजेचा खर्च दीड ते दोन लाखांपेक्षा अधिक असल्याने सभासदांना जादा मेन्टेनन्स भरावा लागतो.  यासंदर्भात महाराष्ट्र सोलार मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी म्हणाले, ""साधारणतः शंभर सदनिकांच्या सोसायटीला 25 किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी 20 ते 25 लाख रुपये खर्च येतो. सोसायटीच्या विजेच्या वापरानुसार त्या क्षमतेचा प्रकल्प बसविण्यात येतो. त्यासाठी सुरुवातीला गुंतवणूक खर्च जास्त आहे; परंतु चार-पाच वर्षांनंतर सोसायट्यांचे वीजबिल शून्यावर येऊ शकते. त्यापुढे जवळपास 20 वर्षे वीजबिलावर खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे सभासदांना मेन्टेनन्सही कमी येतो. शहरात साधारणतः 15 ते 20 टक्‍के सोसायट्या आणि खासगी प्रकल्पांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत.''  आम्ही सोसायटीमध्ये 50 मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसविला आहे. त्यावर 30 लाख रुपये खर्च आला आहे. नेट मीटरिंगनुसार महावितरणला वीज देण्यात येते. आम्हाला "कॉमन एरिया'चे दर महिन्याला सुमारे दीड ते पावणेदोन लाख रुपये वीजबिल येत होते; परंतु आता विजेच्या खर्चात 85 टक्‍के बचत होणार आहे.  - किशोर ढमढेरे, अध्यक्ष, कांचन ओनेक्‍स गृहनिर्माण सोसायटी, पिसोळी  News Item ID:  599-news_story-1576520332 Mobile Device Headline:  #SolarEnergy गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सौरझळाळी (व्हिडिओ) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - कांचन ओनेक्‍स गृहनिर्माण सोसायटीच्या सभासदांनी सौरऊर्जा प्रकल्प नुकताच उभारला आहे. त्यांना दर महिन्याला साधारण दीड लाख रुपये वीजबिल येत होते; परंतु हे बिल आता 20 ते 25 हजार रुपयांवर आले आहे. विजेच्या बिलात बचत करण्यासाठी शहरात सध्या गृहनिर्माण सोसायट्यांचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.  गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सार्वजनिक भागातील (कॉमन एरिया) विजेचे बिल ही मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे सभासदांना जादा देखभाल दुरुस्ती खर्च (मेन्टेनन्स) भरावा लागतो. त्यामुळे सोसायट्यांकडून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर दिला जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सोसायट्यांच्या "कॉमन एरिया'मध्ये बसविण्यात आलेले विजेचे दिवे, जलशुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, लिफ्ट यासाठी वीज मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. मोठ्या सोसायट्यांमध्ये विजेचा खर्च दीड ते दोन लाखांपेक्षा अधिक असल्याने सभासदांना जादा मेन्टेनन्स भरावा लागतो.  यासंदर्भात महाराष्ट्र सोलार मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी म्हणाले, ""साधारणतः शंभर सदनिकांच्या सोसायटीला 25 किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी 20 ते 25 लाख रुपये खर्च येतो. सोसायटीच्या विजेच्या वापरानुसार त्या क्षमतेचा प्रकल्प बसविण्यात येतो. त्यासाठी सुरुवातीला गुंतवणूक खर्च जास्त आहे; परंतु चार-पाच वर्षांनंतर सोसायट्यांचे वीजबिल शून्यावर येऊ शकते. त्यापुढे जवळपास 20 वर्षे वीजबिलावर खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे सभासदांना मेन्टेनन्सही कमी येतो. शहरात साधारणतः 15 ते 20 टक्‍के सोसायट्या आणि खासगी प्रकल्पांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत.''  आम्ही सोसायटीमध्ये 50 मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसविला आहे. त्यावर 30 लाख रुपये खर्च आला आहे. नेट मीटरिंगनुसार महावितरणला वीज देण्यात येते. आम्हाला "कॉमन एरिया'चे दर महिन्याला सुमारे दीड ते पावणेदोन लाख रुपये वीजबिल येत होते; परंतु आता विजेच्या खर्चात 85 टक्‍के बचत होणार आहे.  - किशोर ढमढेरे, अध्यक्ष, कांचन ओनेक्‍स गृहनिर्माण सोसायटी, पिसोळी  Vertical Image:  English Headline:  Solar power plant set up at Kanchan Onyx Society Author Type:  External Author अनिल सावळे  पुणे वीज महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  पुणे, वीज, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  Solar power plant set up at Kanchan Onyx Society Marathi News: विजेच्या बिलात बचत करण्यासाठी शहरात सध्या गृहनिर्माण सोसायट्यांचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 16, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PuX2Vo
Read More
पुण्यात कॅन्सरवर मिळणार घरपोच उपचार; पाच तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक

पुणे  - पुणे शहर क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने या रुग्णांना घरपोच नियमित उपचार मिळणार असून, त्यासाठी महापालिका स्वतंत्र क्षयरोग विभाग सुरू करणार आहे. त्यातून सुमारे साडेपाच हजार क्षयरोग रुग्णांवर नियमित लक्ष ठेवण्यासाठी पाच तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक नेमले जाणार आहे. महापालिकेच्या डॉ. कोटणीस रुग्णालयात (गाडीखाना) हा कक्ष राहणार आहे. यासंदर्भातील कार्यवाहीला अंतिम मंजुरी मिळाली आहे. 

क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या रुग्णांवरील उपचारात बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या डॉक्‍टरांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेच्या हद्दीत सध्या 5 हजार 600 क्षयरुग्ण आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णांना वेळेत उपचार देऊन त्याचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत क्षयरोग निर्मूलन मोहीम आखली असून, त्याअंतर्गत रुग्णांवर शंभर टक्के उपचार करण्याचे बंधन त्या-त्या शहरांमधील यंत्रणांवर आहे; मात्र पुणे महापालिका आजघडीला केवळ 68 टक्के रुग्णांवर उपचार करीत असल्याचे आढळून आले आहे. अपुऱ्या यंत्रणेमुळे उद्दिष्ट गाठता येत नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. सध्या गाडीखान्यात येणाऱ्या रुग्णांवर उपचार होतात. मात्र, या रुग्णांची संख्या आणि त्याच्या निदानाचा कालावधी पाहता स्वतंत्र विभाग सुरू करण्याच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गेल्या आठवड्यात मंजुरी दिली आहे. 

क्षयरोगाची लागण झाल्यानंतर लगेचच रुग्णांवर उपचार करण्याची गरज असते. मात्र, उपचारावर खर्च करणे शक्‍य नसल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हलगर्जीपणा करीत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर या रुग्णांच्या तपासण्या आणि औषधोपचार मोफत करण्यात येतात. तरीही काही रुग्ण उपचारात सातत्य ठेवत नसल्याने दोन वर्षांपूर्वी या आजाराच्या रुग्णांची संख्या दीड हजारांनी वाढली आहे. त्यासाठी नवा क्षयरोग विभाग उपयुक्त ठरणार आहे. 

क्षयरोग रुग्ण 
5 हजार 600 
रुग्णांवरील उपचाराचे प्रमाण 
68 टक्के 
नव्या विभागातील यंत्रणा 
5 डॉक्‍टरांचे पथक 
एक तज्ज्ञ डॉक्‍टर 

""क्षयरोगाचा रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या घरी पोचून उपचार सुरू करणे अपेक्षित आहे. त्यानुसार नव्या पथकांवर जबाबदारी देण्यात येईल. या रुग्णांचा वावर असलेल्या भागांतील लोकांची तपासणी करून गरजेनुसार उपचार केले जातील. त्याशिवाय, उपचार थांबणार नाहीत, याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे.'' 
डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका 

News Item ID: 

599-news_story-1576520100

Mobile Device Headline: 

पुण्यात कॅन्सरवर मिळणार घरपोच उपचार; पाच तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे  - पुणे शहर क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने या रुग्णांना घरपोच नियमित उपचार मिळणार असून, त्यासाठी महापालिका स्वतंत्र क्षयरोग विभाग सुरू करणार आहे. त्यातून सुमारे साडेपाच हजार क्षयरोग रुग्णांवर नियमित लक्ष ठेवण्यासाठी पाच तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक नेमले जाणार आहे. महापालिकेच्या डॉ. कोटणीस रुग्णालयात (गाडीखाना) हा कक्ष राहणार आहे. यासंदर्भातील कार्यवाहीला अंतिम मंजुरी मिळाली आहे. 

क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या रुग्णांवरील उपचारात बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या डॉक्‍टरांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेच्या हद्दीत सध्या 5 हजार 600 क्षयरुग्ण आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णांना वेळेत उपचार देऊन त्याचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत क्षयरोग निर्मूलन मोहीम आखली असून, त्याअंतर्गत रुग्णांवर शंभर टक्के उपचार करण्याचे बंधन त्या-त्या शहरांमधील यंत्रणांवर आहे; मात्र पुणे महापालिका आजघडीला केवळ 68 टक्के रुग्णांवर उपचार करीत असल्याचे आढळून आले आहे. अपुऱ्या यंत्रणेमुळे उद्दिष्ट गाठता येत नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. सध्या गाडीखान्यात येणाऱ्या रुग्णांवर उपचार होतात. मात्र, या रुग्णांची संख्या आणि त्याच्या निदानाचा कालावधी पाहता स्वतंत्र विभाग सुरू करण्याच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गेल्या आठवड्यात मंजुरी दिली आहे. 

क्षयरोगाची लागण झाल्यानंतर लगेचच रुग्णांवर उपचार करण्याची गरज असते. मात्र, उपचारावर खर्च करणे शक्‍य नसल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हलगर्जीपणा करीत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर या रुग्णांच्या तपासण्या आणि औषधोपचार मोफत करण्यात येतात. तरीही काही रुग्ण उपचारात सातत्य ठेवत नसल्याने दोन वर्षांपूर्वी या आजाराच्या रुग्णांची संख्या दीड हजारांनी वाढली आहे. त्यासाठी नवा क्षयरोग विभाग उपयुक्त ठरणार आहे. 

क्षयरोग रुग्ण 
5 हजार 600 
रुग्णांवरील उपचाराचे प्रमाण 
68 टक्के 
नव्या विभागातील यंत्रणा 
5 डॉक्‍टरांचे पथक 
एक तज्ज्ञ डॉक्‍टर 

""क्षयरोगाचा रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या घरी पोचून उपचार सुरू करणे अपेक्षित आहे. त्यानुसार नव्या पथकांवर जबाबदारी देण्यात येईल. या रुग्णांचा वावर असलेल्या भागांतील लोकांची तपासणी करून गरजेनुसार उपचार केले जातील. त्याशिवाय, उपचार थांबणार नाहीत, याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे.'' 
डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका 

Vertical Image: 

English Headline: 

PMC will start an independent tuberculosis department

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महापालिका

प्रशासन

administrations

पुणे

आरोग्य

health

महापालिका आयुक्त

Search Functional Tags: 

महापालिका, प्रशासन, Administrations, पुणे, आरोग्य, Health, महापालिका आयुक्त

Twitter Publish: 

Meta Description: 

PMC will start an independent tuberculosis department Marathi News: क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या रुग्णांवरील उपचारात बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या डॉक्‍टरांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुण्यात कॅन्सरवर मिळणार घरपोच उपचार; पाच तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक पुणे  - पुणे शहर क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने या रुग्णांना घरपोच नियमित उपचार मिळणार असून, त्यासाठी महापालिका स्वतंत्र क्षयरोग विभाग सुरू करणार आहे. त्यातून सुमारे साडेपाच हजार क्षयरोग रुग्णांवर नियमित लक्ष ठेवण्यासाठी पाच तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक नेमले जाणार आहे. महापालिकेच्या डॉ. कोटणीस रुग्णालयात (गाडीखाना) हा कक्ष राहणार आहे. यासंदर्भातील कार्यवाहीला अंतिम मंजुरी मिळाली आहे.  क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या रुग्णांवरील उपचारात बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या डॉक्‍टरांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेच्या हद्दीत सध्या 5 हजार 600 क्षयरुग्ण आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णांना वेळेत उपचार देऊन त्याचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत क्षयरोग निर्मूलन मोहीम आखली असून, त्याअंतर्गत रुग्णांवर शंभर टक्के उपचार करण्याचे बंधन त्या-त्या शहरांमधील यंत्रणांवर आहे; मात्र पुणे महापालिका आजघडीला केवळ 68 टक्के रुग्णांवर उपचार करीत असल्याचे आढळून आले आहे. अपुऱ्या यंत्रणेमुळे उद्दिष्ट गाठता येत नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. सध्या गाडीखान्यात येणाऱ्या रुग्णांवर उपचार होतात. मात्र, या रुग्णांची संख्या आणि त्याच्या निदानाचा कालावधी पाहता स्वतंत्र विभाग सुरू करण्याच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गेल्या आठवड्यात मंजुरी दिली आहे.  क्षयरोगाची लागण झाल्यानंतर लगेचच रुग्णांवर उपचार करण्याची गरज असते. मात्र, उपचारावर खर्च करणे शक्‍य नसल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हलगर्जीपणा करीत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर या रुग्णांच्या तपासण्या आणि औषधोपचार मोफत करण्यात येतात. तरीही काही रुग्ण उपचारात सातत्य ठेवत नसल्याने दोन वर्षांपूर्वी या आजाराच्या रुग्णांची संख्या दीड हजारांनी वाढली आहे. त्यासाठी नवा क्षयरोग विभाग उपयुक्त ठरणार आहे.  क्षयरोग रुग्ण  5 हजार 600  रुग्णांवरील उपचाराचे प्रमाण  68 टक्के  नव्या विभागातील यंत्रणा  5 डॉक्‍टरांचे पथक  एक तज्ज्ञ डॉक्‍टर  ""क्षयरोगाचा रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या घरी पोचून उपचार सुरू करणे अपेक्षित आहे. त्यानुसार नव्या पथकांवर जबाबदारी देण्यात येईल. या रुग्णांचा वावर असलेल्या भागांतील लोकांची तपासणी करून गरजेनुसार उपचार केले जातील. त्याशिवाय, उपचार थांबणार नाहीत, याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे.''  डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका  News Item ID:  599-news_story-1576520100 Mobile Device Headline:  पुण्यात कॅन्सरवर मिळणार घरपोच उपचार; पाच तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे  - पुणे शहर क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने या रुग्णांना घरपोच नियमित उपचार मिळणार असून, त्यासाठी महापालिका स्वतंत्र क्षयरोग विभाग सुरू करणार आहे. त्यातून सुमारे साडेपाच हजार क्षयरोग रुग्णांवर नियमित लक्ष ठेवण्यासाठी पाच तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक नेमले जाणार आहे. महापालिकेच्या डॉ. कोटणीस रुग्णालयात (गाडीखाना) हा कक्ष राहणार आहे. यासंदर्भातील कार्यवाहीला अंतिम मंजुरी मिळाली आहे.  क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या रुग्णांवरील उपचारात बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या डॉक्‍टरांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेच्या हद्दीत सध्या 5 हजार 600 क्षयरुग्ण आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णांना वेळेत उपचार देऊन त्याचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत क्षयरोग निर्मूलन मोहीम आखली असून, त्याअंतर्गत रुग्णांवर शंभर टक्के उपचार करण्याचे बंधन त्या-त्या शहरांमधील यंत्रणांवर आहे; मात्र पुणे महापालिका आजघडीला केवळ 68 टक्के रुग्णांवर उपचार करीत असल्याचे आढळून आले आहे. अपुऱ्या यंत्रणेमुळे उद्दिष्ट गाठता येत नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. सध्या गाडीखान्यात येणाऱ्या रुग्णांवर उपचार होतात. मात्र, या रुग्णांची संख्या आणि त्याच्या निदानाचा कालावधी पाहता स्वतंत्र विभाग सुरू करण्याच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गेल्या आठवड्यात मंजुरी दिली आहे.  क्षयरोगाची लागण झाल्यानंतर लगेचच रुग्णांवर उपचार करण्याची गरज असते. मात्र, उपचारावर खर्च करणे शक्‍य नसल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हलगर्जीपणा करीत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर या रुग्णांच्या तपासण्या आणि औषधोपचार मोफत करण्यात येतात. तरीही काही रुग्ण उपचारात सातत्य ठेवत नसल्याने दोन वर्षांपूर्वी या आजाराच्या रुग्णांची संख्या दीड हजारांनी वाढली आहे. त्यासाठी नवा क्षयरोग विभाग उपयुक्त ठरणार आहे.  क्षयरोग रुग्ण  5 हजार 600  रुग्णांवरील उपचाराचे प्रमाण  68 टक्के  नव्या विभागातील यंत्रणा  5 डॉक्‍टरांचे पथक  एक तज्ज्ञ डॉक्‍टर  ""क्षयरोगाचा रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या घरी पोचून उपचार सुरू करणे अपेक्षित आहे. त्यानुसार नव्या पथकांवर जबाबदारी देण्यात येईल. या रुग्णांचा वावर असलेल्या भागांतील लोकांची तपासणी करून गरजेनुसार उपचार केले जातील. त्याशिवाय, उपचार थांबणार नाहीत, याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे.''  डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका  Vertical Image:  English Headline:  PMC will start an independent tuberculosis department Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महापालिका प्रशासन administrations पुणे आरोग्य health महापालिका आयुक्त Search Functional Tags:  महापालिका, प्रशासन, Administrations, पुणे, आरोग्य, Health, महापालिका आयुक्त Twitter Publish:  Meta Description:  PMC will start an independent tuberculosis department Marathi News: क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या रुग्णांवरील उपचारात बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या डॉक्‍टरांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 16, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2S2fB4L
Read More
जामिया हिंसा: सुप्रीम कोर्ट में सुनवाई आज, नागरिकता कानून का विरोध जारी https://ift.tt/2NfH8z5
दिल्ली-NCR में कड़ाके की ठंड, 8 डिग्री तक पहुंचा पारा https://ift.tt/2ElaTan
#HealthIssue पालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा 

पुणे - मधुमेह व थायरॉइडच्या औषधांसाठी महापालिकेच्या दवाखान्यात पंधरा दिवसांपासून मी हेलपाटे मारते आहे. पण, औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची. 

सविताच्या सासऱ्यांना मधुमेह, तर त्यांच्या सासूबाईंना थायरॉइडचा विकार आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे महापालिकेच्या दावाखान्यातून त्यांना या आजारासाठी औषधे दर महिन्याला घ्यावी लागतात. परंतु, अनेकदा ही औषधे संपलेली असतात. ती दुसऱ्याच दिवशी मिळतील असे नाही, तर किमान दहा ते पंधरा दिवस हेलपाटे मारावे लागतात. वारंवार दवाखान्यात चौकशीसाठी गेल्यानंतर थेट गाडीखान्यात जा, असा सल्ला मिळतो. तेथेदेखील हीच परिस्थिती पाहावयास मिळते.... अशी त्यांची तक्रार आहे. 

दरवर्षी आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये अत्यावश्‍यक औषधांसाठी रुग्णांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण. 

एका दवाखान्यात औषधांचा तुटवडा, तर दुसऱ्या दवाखान्यात मात्र तीच औषधे पडून आहेत, असा अजब प्रकार समोर आला आहे. आरोग्य खात्याच्या उदासीन कारभारामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेचे शहरात सुमारे 27 दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अनेक दवाखान्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांना औषधे मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातून दवाखान्यांतील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये विनाकारण भांडणे होतात. मात्र, आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी आपल्याच मस्तीत असल्याचे समोर आले आहे. 

एकीकडे तुटवडा, दुसरीकडे सुकाळ 
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निविदा काढून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या औषधांची खरेदी केली जाते. त्यानंतर दवाखान्यांना त्याचा पुरवठा केला जातो. काही दवाखान्यांमध्ये काही औषधांना मागणी नसते. ती औषधे महिनोन्‌ महिने तिथेच पडून असतात. मात्र, त्याच औषधांचा दुसऱ्या दवाखान्यात तुटवडा असतो. त्यातून हे प्रकार घडतात, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले. 

औषधपुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यात येतील. कोणत्या दवाखान्यात औषधे शिल्लक आहेत आणि कुठे कमी आहेत, याची माहिती घेण्यात येईल. रुग्णांची संख्या जास्त असलेल्या दवाखान्यांमध्ये आवश्‍यक तेवढा पुरवठा करण्यात येईल. तसेच, जेथे गर्दी कमी आहे, ते गरजेनुसारच पुरवठा करण्यात येईल. 
- रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, महापालिका 

News Item ID: 

599-news_story-1576519894

Mobile Device Headline: 

#HealthIssue पालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - मधुमेह व थायरॉइडच्या औषधांसाठी महापालिकेच्या दवाखान्यात पंधरा दिवसांपासून मी हेलपाटे मारते आहे. पण, औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची. 

सविताच्या सासऱ्यांना मधुमेह, तर त्यांच्या सासूबाईंना थायरॉइडचा विकार आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे महापालिकेच्या दावाखान्यातून त्यांना या आजारासाठी औषधे दर महिन्याला घ्यावी लागतात. परंतु, अनेकदा ही औषधे संपलेली असतात. ती दुसऱ्याच दिवशी मिळतील असे नाही, तर किमान दहा ते पंधरा दिवस हेलपाटे मारावे लागतात. वारंवार दवाखान्यात चौकशीसाठी गेल्यानंतर थेट गाडीखान्यात जा, असा सल्ला मिळतो. तेथेदेखील हीच परिस्थिती पाहावयास मिळते.... अशी त्यांची तक्रार आहे. 

दरवर्षी आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये अत्यावश्‍यक औषधांसाठी रुग्णांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण. 

एका दवाखान्यात औषधांचा तुटवडा, तर दुसऱ्या दवाखान्यात मात्र तीच औषधे पडून आहेत, असा अजब प्रकार समोर आला आहे. आरोग्य खात्याच्या उदासीन कारभारामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेचे शहरात सुमारे 27 दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अनेक दवाखान्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांना औषधे मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातून दवाखान्यांतील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये विनाकारण भांडणे होतात. मात्र, आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी आपल्याच मस्तीत असल्याचे समोर आले आहे. 

एकीकडे तुटवडा, दुसरीकडे सुकाळ 
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निविदा काढून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या औषधांची खरेदी केली जाते. त्यानंतर दवाखान्यांना त्याचा पुरवठा केला जातो. काही दवाखान्यांमध्ये काही औषधांना मागणी नसते. ती औषधे महिनोन्‌ महिने तिथेच पडून असतात. मात्र, त्याच औषधांचा दुसऱ्या दवाखान्यात तुटवडा असतो. त्यातून हे प्रकार घडतात, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले. 

औषधपुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यात येतील. कोणत्या दवाखान्यात औषधे शिल्लक आहेत आणि कुठे कमी आहेत, याची माहिती घेण्यात येईल. रुग्णांची संख्या जास्त असलेल्या दवाखान्यांमध्ये आवश्‍यक तेवढा पुरवठा करण्यात येईल. तसेच, जेथे गर्दी कमी आहे, ते गरजेनुसारच पुरवठा करण्यात येईल. 
- रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, महापालिका 

Vertical Image: 

English Headline: 

Municipal hospitals shortage of medicine

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

औषध

पुणे

मधुमेह

आरोग्य

health

Search Functional Tags: 

औषध, पुणे, मधुमेह, आरोग्य, Health

Twitter Publish: 

Meta Description: 

Municipal hospitals shortage of medicine Marathi News: औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#HealthIssue पालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा  पुणे - मधुमेह व थायरॉइडच्या औषधांसाठी महापालिकेच्या दवाखान्यात पंधरा दिवसांपासून मी हेलपाटे मारते आहे. पण, औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची.  सविताच्या सासऱ्यांना मधुमेह, तर त्यांच्या सासूबाईंना थायरॉइडचा विकार आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे महापालिकेच्या दावाखान्यातून त्यांना या आजारासाठी औषधे दर महिन्याला घ्यावी लागतात. परंतु, अनेकदा ही औषधे संपलेली असतात. ती दुसऱ्याच दिवशी मिळतील असे नाही, तर किमान दहा ते पंधरा दिवस हेलपाटे मारावे लागतात. वारंवार दवाखान्यात चौकशीसाठी गेल्यानंतर थेट गाडीखान्यात जा, असा सल्ला मिळतो. तेथेदेखील हीच परिस्थिती पाहावयास मिळते.... अशी त्यांची तक्रार आहे.  दरवर्षी आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये अत्यावश्‍यक औषधांसाठी रुग्णांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण.  एका दवाखान्यात औषधांचा तुटवडा, तर दुसऱ्या दवाखान्यात मात्र तीच औषधे पडून आहेत, असा अजब प्रकार समोर आला आहे. आरोग्य खात्याच्या उदासीन कारभारामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेचे शहरात सुमारे 27 दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अनेक दवाखान्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांना औषधे मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातून दवाखान्यांतील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये विनाकारण भांडणे होतात. मात्र, आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी आपल्याच मस्तीत असल्याचे समोर आले आहे.  एकीकडे तुटवडा, दुसरीकडे सुकाळ  महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निविदा काढून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या औषधांची खरेदी केली जाते. त्यानंतर दवाखान्यांना त्याचा पुरवठा केला जातो. काही दवाखान्यांमध्ये काही औषधांना मागणी नसते. ती औषधे महिनोन्‌ महिने तिथेच पडून असतात. मात्र, त्याच औषधांचा दुसऱ्या दवाखान्यात तुटवडा असतो. त्यातून हे प्रकार घडतात, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.  औषधपुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यात येतील. कोणत्या दवाखान्यात औषधे शिल्लक आहेत आणि कुठे कमी आहेत, याची माहिती घेण्यात येईल. रुग्णांची संख्या जास्त असलेल्या दवाखान्यांमध्ये आवश्‍यक तेवढा पुरवठा करण्यात येईल. तसेच, जेथे गर्दी कमी आहे, ते गरजेनुसारच पुरवठा करण्यात येईल.  - रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, महापालिका  News Item ID:  599-news_story-1576519894 Mobile Device Headline:  #HealthIssue पालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - मधुमेह व थायरॉइडच्या औषधांसाठी महापालिकेच्या दवाखान्यात पंधरा दिवसांपासून मी हेलपाटे मारते आहे. पण, औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची.  सविताच्या सासऱ्यांना मधुमेह, तर त्यांच्या सासूबाईंना थायरॉइडचा विकार आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे महापालिकेच्या दावाखान्यातून त्यांना या आजारासाठी औषधे दर महिन्याला घ्यावी लागतात. परंतु, अनेकदा ही औषधे संपलेली असतात. ती दुसऱ्याच दिवशी मिळतील असे नाही, तर किमान दहा ते पंधरा दिवस हेलपाटे मारावे लागतात. वारंवार दवाखान्यात चौकशीसाठी गेल्यानंतर थेट गाडीखान्यात जा, असा सल्ला मिळतो. तेथेदेखील हीच परिस्थिती पाहावयास मिळते.... अशी त्यांची तक्रार आहे.  दरवर्षी आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये अत्यावश्‍यक औषधांसाठी रुग्णांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण.  एका दवाखान्यात औषधांचा तुटवडा, तर दुसऱ्या दवाखान्यात मात्र तीच औषधे पडून आहेत, असा अजब प्रकार समोर आला आहे. आरोग्य खात्याच्या उदासीन कारभारामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेचे शहरात सुमारे 27 दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अनेक दवाखान्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांना औषधे मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातून दवाखान्यांतील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये विनाकारण भांडणे होतात. मात्र, आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी आपल्याच मस्तीत असल्याचे समोर आले आहे.  एकीकडे तुटवडा, दुसरीकडे सुकाळ  महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निविदा काढून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या औषधांची खरेदी केली जाते. त्यानंतर दवाखान्यांना त्याचा पुरवठा केला जातो. काही दवाखान्यांमध्ये काही औषधांना मागणी नसते. ती औषधे महिनोन्‌ महिने तिथेच पडून असतात. मात्र, त्याच औषधांचा दुसऱ्या दवाखान्यात तुटवडा असतो. त्यातून हे प्रकार घडतात, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.  औषधपुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यात येतील. कोणत्या दवाखान्यात औषधे शिल्लक आहेत आणि कुठे कमी आहेत, याची माहिती घेण्यात येईल. रुग्णांची संख्या जास्त असलेल्या दवाखान्यांमध्ये आवश्‍यक तेवढा पुरवठा करण्यात येईल. तसेच, जेथे गर्दी कमी आहे, ते गरजेनुसारच पुरवठा करण्यात येईल.  - रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, महापालिका  Vertical Image:  English Headline:  Municipal hospitals shortage of medicine Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा औषध पुणे मधुमेह आरोग्य health Search Functional Tags:  औषध, पुणे, मधुमेह, आरोग्य, Health Twitter Publish:  Meta Description:  Municipal hospitals shortage of medicine Marathi News: औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 16, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34oDohP
Read More
फास्टॅग मार्गिकेतून अन्य वाहने 

खेड - शिवापूर - फास्टॅगधारक वाहनांच्या तुलनेत फास्टॅग नसलेल्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले. 

टोल नाक्‍यावरील गर्दी हटावी, यासाठी टोल नाक्‍यावर फास्टॅग यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोल नाक्‍यावर १५ डिसेंबरपासून फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली करण्यात येत आहे. सध्या ७५ टक्के मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी आणि उर्वरित २५ टक्के मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या खेड - शिवापूर टोल नाक्‍यावर दोन्ही बाजूच्या टोलवरील प्रत्येकी सात मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी, तर उर्वरित तीन मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एक जानेवारीपासून टोल नाक्‍यावरील सर्व मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी ठेवण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळी विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडावी लागतात. त्यामुळे फास्टॅग यंत्रणा कोलमडते, तर इतर वेळी फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फास्टॅग व्यवस्थित स्कॅन न होणे, फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम नसणे, यामुळेही अनेकदा फास्टॅग असलेल्या वाहनांना पुढे जाण्यास वेळ लागत होता, तर गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडण्यात येत होती. त्यामुळे फास्टॅग असूनही पुढे जाण्यास वेळ लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत होते.

डुंबरवाडीत फास्टॅग कार्यान्वित
ओतूर - नगर-कल्याण महामार्गावरील डुंबरवाडीतील (ता. जुन्नर) टोल नाक्‍यावर टोलवसुलीसाठी फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती एम. डी. युसुफअली कंपनीचे अधिकारी पी. रामकृष्ण व किरण ताम्हाणे यांनी दिली.

ही प्रणाली टोल नाक्‍यावर एक डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून वाहनचालकांना या प्रणालीबाबत टोल प्रशासनाकडून माहिती देऊन जनजागृती केली जात होती. रविवारपासून टोल नाक्‍यावरील दोन्ही बाजूंच्या तीन लेनपैकी दोन लेनला फास्टॅग प्रणाली कार्यान्वित केली आहे. डुंबरवाडी टोल नाक्‍यावरून ओतूर बाजारपेठेत खामुंडी, गायमुखवाडी, बदगी, बेलापूर या परिसरातून शेतमाल आणणाऱ्या तसेच डिंगोरे, उदापूर, नेतवड, माळवाडी, ओतूर, डुंबरवाडी येथून आळेफाटा व नारायणगाव येथील बाजारपेठेत शेतमाल नेणाऱ्या वाहनांची  वर्दळ असते.

News Item ID: 

599-news_story-1576525311

Mobile Device Headline: 

फास्टॅग मार्गिकेतून अन्य वाहने 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

खेड - शिवापूर - फास्टॅगधारक वाहनांच्या तुलनेत फास्टॅग नसलेल्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले. 

टोल नाक्‍यावरील गर्दी हटावी, यासाठी टोल नाक्‍यावर फास्टॅग यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोल नाक्‍यावर १५ डिसेंबरपासून फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली करण्यात येत आहे. सध्या ७५ टक्के मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी आणि उर्वरित २५ टक्के मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या खेड - शिवापूर टोल नाक्‍यावर दोन्ही बाजूच्या टोलवरील प्रत्येकी सात मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी, तर उर्वरित तीन मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एक जानेवारीपासून टोल नाक्‍यावरील सर्व मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी ठेवण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळी विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडावी लागतात. त्यामुळे फास्टॅग यंत्रणा कोलमडते, तर इतर वेळी फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फास्टॅग व्यवस्थित स्कॅन न होणे, फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम नसणे, यामुळेही अनेकदा फास्टॅग असलेल्या वाहनांना पुढे जाण्यास वेळ लागत होता, तर गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडण्यात येत होती. त्यामुळे फास्टॅग असूनही पुढे जाण्यास वेळ लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत होते.

डुंबरवाडीत फास्टॅग कार्यान्वित
ओतूर - नगर-कल्याण महामार्गावरील डुंबरवाडीतील (ता. जुन्नर) टोल नाक्‍यावर टोलवसुलीसाठी फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती एम. डी. युसुफअली कंपनीचे अधिकारी पी. रामकृष्ण व किरण ताम्हाणे यांनी दिली.

ही प्रणाली टोल नाक्‍यावर एक डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून वाहनचालकांना या प्रणालीबाबत टोल प्रशासनाकडून माहिती देऊन जनजागृती केली जात होती. रविवारपासून टोल नाक्‍यावरील दोन्ही बाजूंच्या तीन लेनपैकी दोन लेनला फास्टॅग प्रणाली कार्यान्वित केली आहे. डुंबरवाडी टोल नाक्‍यावरून ओतूर बाजारपेठेत खामुंडी, गायमुखवाडी, बदगी, बेलापूर या परिसरातून शेतमाल आणणाऱ्या तसेच डिंगोरे, उदापूर, नेतवड, माळवाडी, ओतूर, डुंबरवाडी येथून आळेफाटा व नारायणगाव येथील बाजारपेठेत शेतमाल नेणाऱ्या वाहनांची  वर्दळ असते.

Vertical Image: 

English Headline: 

Other vehicles on the Fastag route

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

खेड

टोल

महामार्ग

Search Functional Tags: 

खेड, टोल, महामार्ग

Twitter Publish: 

Meta Description: 

Other vehicles on the Fastag route Marathi News: गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

फास्टॅग मार्गिकेतून अन्य वाहने  खेड - शिवापूर - फास्टॅगधारक वाहनांच्या तुलनेत फास्टॅग नसलेल्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले.  टोल नाक्‍यावरील गर्दी हटावी, यासाठी टोल नाक्‍यावर फास्टॅग यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोल नाक्‍यावर १५ डिसेंबरपासून फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली करण्यात येत आहे. सध्या ७५ टक्के मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी आणि उर्वरित २५ टक्के मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या खेड - शिवापूर टोल नाक्‍यावर दोन्ही बाजूच्या टोलवरील प्रत्येकी सात मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी, तर उर्वरित तीन मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एक जानेवारीपासून टोल नाक्‍यावरील सर्व मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी ठेवण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळी विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडावी लागतात. त्यामुळे फास्टॅग यंत्रणा कोलमडते, तर इतर वेळी फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फास्टॅग व्यवस्थित स्कॅन न होणे, फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम नसणे, यामुळेही अनेकदा फास्टॅग असलेल्या वाहनांना पुढे जाण्यास वेळ लागत होता, तर गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडण्यात येत होती. त्यामुळे फास्टॅग असूनही पुढे जाण्यास वेळ लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत होते. डुंबरवाडीत फास्टॅग कार्यान्वित ओतूर - नगर-कल्याण महामार्गावरील डुंबरवाडीतील (ता. जुन्नर) टोल नाक्‍यावर टोलवसुलीसाठी फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती एम. डी. युसुफअली कंपनीचे अधिकारी पी. रामकृष्ण व किरण ताम्हाणे यांनी दिली. ही प्रणाली टोल नाक्‍यावर एक डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून वाहनचालकांना या प्रणालीबाबत टोल प्रशासनाकडून माहिती देऊन जनजागृती केली जात होती. रविवारपासून टोल नाक्‍यावरील दोन्ही बाजूंच्या तीन लेनपैकी दोन लेनला फास्टॅग प्रणाली कार्यान्वित केली आहे. डुंबरवाडी टोल नाक्‍यावरून ओतूर बाजारपेठेत खामुंडी, गायमुखवाडी, बदगी, बेलापूर या परिसरातून शेतमाल आणणाऱ्या तसेच डिंगोरे, उदापूर, नेतवड, माळवाडी, ओतूर, डुंबरवाडी येथून आळेफाटा व नारायणगाव येथील बाजारपेठेत शेतमाल नेणाऱ्या वाहनांची  वर्दळ असते. News Item ID:  599-news_story-1576525311 Mobile Device Headline:  फास्टॅग मार्गिकेतून अन्य वाहने  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  खेड - शिवापूर - फास्टॅगधारक वाहनांच्या तुलनेत फास्टॅग नसलेल्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले.  टोल नाक्‍यावरील गर्दी हटावी, यासाठी टोल नाक्‍यावर फास्टॅग यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोल नाक्‍यावर १५ डिसेंबरपासून फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली करण्यात येत आहे. सध्या ७५ टक्के मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी आणि उर्वरित २५ टक्के मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या खेड - शिवापूर टोल नाक्‍यावर दोन्ही बाजूच्या टोलवरील प्रत्येकी सात मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी, तर उर्वरित तीन मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एक जानेवारीपासून टोल नाक्‍यावरील सर्व मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी ठेवण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळी विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडावी लागतात. त्यामुळे फास्टॅग यंत्रणा कोलमडते, तर इतर वेळी फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फास्टॅग व्यवस्थित स्कॅन न होणे, फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम नसणे, यामुळेही अनेकदा फास्टॅग असलेल्या वाहनांना पुढे जाण्यास वेळ लागत होता, तर गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडण्यात येत होती. त्यामुळे फास्टॅग असूनही पुढे जाण्यास वेळ लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत होते. डुंबरवाडीत फास्टॅग कार्यान्वित ओतूर - नगर-कल्याण महामार्गावरील डुंबरवाडीतील (ता. जुन्नर) टोल नाक्‍यावर टोलवसुलीसाठी फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती एम. डी. युसुफअली कंपनीचे अधिकारी पी. रामकृष्ण व किरण ताम्हाणे यांनी दिली. ही प्रणाली टोल नाक्‍यावर एक डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून वाहनचालकांना या प्रणालीबाबत टोल प्रशासनाकडून माहिती देऊन जनजागृती केली जात होती. रविवारपासून टोल नाक्‍यावरील दोन्ही बाजूंच्या तीन लेनपैकी दोन लेनला फास्टॅग प्रणाली कार्यान्वित केली आहे. डुंबरवाडी टोल नाक्‍यावरून ओतूर बाजारपेठेत खामुंडी, गायमुखवाडी, बदगी, बेलापूर या परिसरातून शेतमाल आणणाऱ्या तसेच डिंगोरे, उदापूर, नेतवड, माळवाडी, ओतूर, डुंबरवाडी येथून आळेफाटा व नारायणगाव येथील बाजारपेठेत शेतमाल नेणाऱ्या वाहनांची  वर्दळ असते. Vertical Image:  English Headline:  Other vehicles on the Fastag route Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा खेड टोल महामार्ग Search Functional Tags:  खेड, टोल, महामार्ग Twitter Publish:  Meta Description:  Other vehicles on the Fastag route Marathi News: गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 16, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2El70SG
Read More
Box office: 2019 में अक्षय कुमार ने जमाया कब्जा, नंबर 1 सुपरस्टार, 500 करोड़ कमाई पार !

Box office: 2019 में अक्षय कुमार ने जमाया कब्जा, नंबर 1 सुपरस्टार, 500 करोड़ कमाई पार !

December 16, 2019 0 Comments
साल 2019 के अंत में रिलीज हो रही है अक्षय कुमार की गुड न्यूज। अपने ट्रेलर के लांच के साथ ये फिल्म चर्चा में है। कॅामेडी, रोमांस और इमोशन से ...
Read More
सलमान खान की 'दबंग 3' का तहलका- BOX OFFICE पर देगी धमाकेदार ओपनिंग?

सलमान खान की 'दबंग 3' का तहलका- BOX OFFICE पर देगी धमाकेदार ओपनिंग?

December 16, 2019 0 Comments
सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर अभिनीत फिल्म दबंग 3 इस शुक्रवार रिलीज होने को पूरी तरह से तैयार है। फिल्म की एडवांस बुकिंग भी शुरु ह...
Read More
स्वच्छ भारत अभियानाचे महादेव जाधव ब्रॅंड ॲम्बेसीडर

पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे. या मोहिमेच्या प्रसाराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी जाधव यांच्याकडे सोमवारी सोपविली. नावाची घोषणा होताच जाधव यांनी अभियानात अव्वल ठरण्यासाठी राबणार असल्याची भावना व्यक्त केली. 

स्वच्छ अभियानाच्या निकालासाठी काही दिवस राहिले आहेत, त्यात बाजी मारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपूर्ण शहर चकाचक ठेवण्यासह या अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. त्याचाच भाग म्हणून या अभियानाचा प्रचार करण्यासाठी ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’ म्हणून जाधव यांची निवड केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, जाधव हे गेली काही वर्षे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागात सफाई सेवक म्हणून काम करीत आहेत. 

News Item ID: 

599-news_story-1576525128

Mobile Device Headline: 

स्वच्छ भारत अभियानाचे महादेव जाधव ब्रॅंड ॲम्बेसीडर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे. या मोहिमेच्या प्रसाराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी जाधव यांच्याकडे सोमवारी सोपविली. नावाची घोषणा होताच जाधव यांनी अभियानात अव्वल ठरण्यासाठी राबणार असल्याची भावना व्यक्त केली. 

स्वच्छ अभियानाच्या निकालासाठी काही दिवस राहिले आहेत, त्यात बाजी मारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपूर्ण शहर चकाचक ठेवण्यासह या अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. त्याचाच भाग म्हणून या अभियानाचा प्रचार करण्यासाठी ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’ म्हणून जाधव यांची निवड केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, जाधव हे गेली काही वर्षे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागात सफाई सेवक म्हणून काम करीत आहेत. 

Vertical Image: 

English Headline: 

Mahadev Jadhav brand ambassador of Swachh Bharat Abhiyan

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

स्वच्छ भारत

पुणे

Search Functional Tags: 

स्वच्छ भारत, पुणे

Twitter Publish: 

Meta Description: 

Mahadev Jadhav brand ambassador of Swachh Bharat Abhiyan Marathi News: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

स्वच्छ भारत अभियानाचे महादेव जाधव ब्रॅंड ॲम्बेसीडर पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे. या मोहिमेच्या प्रसाराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी जाधव यांच्याकडे सोमवारी सोपविली. नावाची घोषणा होताच जाधव यांनी अभियानात अव्वल ठरण्यासाठी राबणार असल्याची भावना व्यक्त केली.  स्वच्छ अभियानाच्या निकालासाठी काही दिवस राहिले आहेत, त्यात बाजी मारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपूर्ण शहर चकाचक ठेवण्यासह या अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. त्याचाच भाग म्हणून या अभियानाचा प्रचार करण्यासाठी ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’ म्हणून जाधव यांची निवड केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, जाधव हे गेली काही वर्षे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागात सफाई सेवक म्हणून काम करीत आहेत.  News Item ID:  599-news_story-1576525128 Mobile Device Headline:  स्वच्छ भारत अभियानाचे महादेव जाधव ब्रॅंड ॲम्बेसीडर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे. या मोहिमेच्या प्रसाराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी जाधव यांच्याकडे सोमवारी सोपविली. नावाची घोषणा होताच जाधव यांनी अभियानात अव्वल ठरण्यासाठी राबणार असल्याची भावना व्यक्त केली.  स्वच्छ अभियानाच्या निकालासाठी काही दिवस राहिले आहेत, त्यात बाजी मारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपूर्ण शहर चकाचक ठेवण्यासह या अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. त्याचाच भाग म्हणून या अभियानाचा प्रचार करण्यासाठी ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’ म्हणून जाधव यांची निवड केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, जाधव हे गेली काही वर्षे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागात सफाई सेवक म्हणून काम करीत आहेत.  Vertical Image:  English Headline:  Mahadev Jadhav brand ambassador of Swachh Bharat Abhiyan Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा स्वच्छ भारत पुणे Search Functional Tags:  स्वच्छ भारत, पुणे Twitter Publish:  Meta Description:  Mahadev Jadhav brand ambassador of Swachh Bharat Abhiyan Marathi News: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 16, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36EtwlE
Read More

Sunday, December 15, 2019

कॅबमुळे देशभरात संघर्षाचे वातावरण- शरद पवार
कोटींचे बक्षीस असलेल्या नक्षल नेत्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

कोटींचे बक्षीस असलेल्या नक्षल नेत्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

December 15, 2019 0 Comments
कॉम्रेड रामन्ना असे त्याचे नाव असून त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला आहे. from Zee24 Taas: Maharashtra News https://ift....
Read More