Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 13, 2021

आठवड्यात दुसऱ्यांदा 'मेडिकल'मधील कोव्हॅक्सिन लस संपल्या, नागरिकांना मनःस्ताप

नागपूर : नागपूर जिल्ह्यात मेडिकलमध्ये कोव्हॅक्सिन लस देण्यात येते. मात्र, तीन दिवसांपूर्वी केवळ १५०० लशी देण्यात आल्या. यामुळे पुन्हा एकदा मेडिकलमधील 'कोव्हॅक्सिन'चा साठा संपला. 

नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांसाठी कोविशिल्डच्या २ लाख १६ हजार डोस आले. यातील १ लाख ३२ हजार कोविशिल्डच्या लस नागपूर जिल्ह्यासाठी होत्या. वितरणाचे अधिकार आरोग्य विभागाला असल्याची माहिती असून नागपूर जिल्ह्याला केवळ ४८ हजार कोविशिल्डच्या लस उपलब्ध करून देण्यात आल्या. तर ९ एप्रिल रोजी नागपूर विभागासाठी कोव्हॅक्सीन लसीचे ५५ हजार ३६० डोस आले होते. यातील नागपूर जिल्ह्यासाठी ११ हजार ३६० डोस उपलब्ध करुन देण्यात आले होते. ११ हजार ३६० पैकी केवळ १५०० कोव्हॅक्सिनचे डोस मेडिकलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे लस वितरणात पक्षपाती धोरण राबवण्यात येत असल्याची जोरदार चर्चा मेडिकलमध्ये लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये आहे. 

हेही वाचा - नागपूरकरांनो, कोव्हिड बेडची माहिती मिळणार आता एका ‘क्लिक'वर; स्मार्ट सिटीने तयार...

पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यासह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी मागील तीन महिन्यात आतापर्यंत १४ लाख ६० हजार ४०० कोविशिल्ड तर २ लाख १ हजार ५२० कोव्हॅक्सिन लसी प्राप्त झाल्या. 

मेडिकलला द्या पाच हजार लस -
नागपूरच्या मेडिकलमधील केंद्रासाठी एकाचवेळी कमीत कमी ५ हजार लस उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी विविध संस्थांतर्फे करण्यात आली आहे. वारंवार मेडिकलमध्ये येणाऱ्या गरिबांना लस तुटवड्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. लस महोत्सव साजरा करण्यापेक्षा लशींचा योग्य प्रमाणात पुरवठा करण्यात यावा अशी मागणी दक्षिण नागपूर विकास आघाडीचे संयोजक अनिकेत कुत्तरमारे यांनी केली आहे. 

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आठवड्यात दुसऱ्यांदा 'मेडिकल'मधील कोव्हॅक्सिन लस संपल्या, नागरिकांना मनःस्ताप नागपूर : नागपूर जिल्ह्यात मेडिकलमध्ये कोव्हॅक्सिन लस देण्यात येते. मात्र, तीन दिवसांपूर्वी केवळ १५०० लशी देण्यात आल्या. यामुळे पुन्हा एकदा मेडिकलमधील 'कोव्हॅक्सिन'चा साठा संपला.  नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांसाठी कोविशिल्डच्या २ लाख १६ हजार डोस आले. यातील १ लाख ३२ हजार कोविशिल्डच्या लस नागपूर जिल्ह्यासाठी होत्या. वितरणाचे अधिकार आरोग्य विभागाला असल्याची माहिती असून नागपूर जिल्ह्याला केवळ ४८ हजार कोविशिल्डच्या लस उपलब्ध करून देण्यात आल्या. तर ९ एप्रिल रोजी नागपूर विभागासाठी कोव्हॅक्सीन लसीचे ५५ हजार ३६० डोस आले होते. यातील नागपूर जिल्ह्यासाठी ११ हजार ३६० डोस उपलब्ध करुन देण्यात आले होते. ११ हजार ३६० पैकी केवळ १५०० कोव्हॅक्सिनचे डोस मेडिकलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे लस वितरणात पक्षपाती धोरण राबवण्यात येत असल्याची जोरदार चर्चा मेडिकलमध्ये लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये आहे.  हेही वाचा - नागपूरकरांनो, कोव्हिड बेडची माहिती मिळणार आता एका ‘क्लिक'वर; स्मार्ट सिटीने तयार... पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यासह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी मागील तीन महिन्यात आतापर्यंत १४ लाख ६० हजार ४०० कोविशिल्ड तर २ लाख १ हजार ५२० कोव्हॅक्सिन लसी प्राप्त झाल्या.  मेडिकलला द्या पाच हजार लस - नागपूरच्या मेडिकलमधील केंद्रासाठी एकाचवेळी कमीत कमी ५ हजार लस उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी विविध संस्थांतर्फे करण्यात आली आहे. वारंवार मेडिकलमध्ये येणाऱ्या गरिबांना लस तुटवड्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. लस महोत्सव साजरा करण्यापेक्षा लशींचा योग्य प्रमाणात पुरवठा करण्यात यावा अशी मागणी दक्षिण नागपूर विकास आघाडीचे संयोजक अनिकेत कुत्तरमारे यांनी केली आहे.    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sbQQS1
Read More
त्वचेच्या अनेक समस्यां दूर करण्यासाठी कैमोमाइल टी चा कसा करावा वापर जाणून घ्या   

कोल्हापूर :कॅमोमाइल चहामध्ये रोगांशी लढण्यासाठी बरेच गुणधर्म असतात. वाढत्या सौंदर्याबरोबरच, तणाव आणि निद्रानाश यासारख्या बर्‍याच समस्या दूर करण्यात ते उपयुक्त ठरू शकतात.तुमची इच्छा असेल तर  सौंदर्य नियमामध्ये कॅमोमाइल चहाचा समावेश करून आपण उतारवयातही त्वचा निरोगी बनवू शकता. खरं तर, उतारवयात, त्वचेच्या मृत त्वचेवरील सुरकुत्या आणि फिकट डोळ्यांसारख्या अनेक समस्या आहेत ज्या त्वचेचे सौंदर्य खराब करतात.अशावेळी कॅमोमाइल चहापासून मुक्त होण्यासाठी योग्य पर्याय आहे.त्वचेची चमक कायम राखण्यासाठी या हर्बल टीचा वेगळ्या प्रकारे वापर करता येतो.

सुरकुत्यांवर उपचार
वयाच्या 30 व्या वर्षी सुरकुत्या आणि बारीक रेषा यासारख्या समस्या उद्भवू लागतात. हे टाळण्यासाठी आपण आपल्या त्वचेची अधिक काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.त्याच वेळी, रासायनिक  वस्तू वापरण्याऐवजी नैसर्गिक घटक वापरणे अधिक फायदेशीर ठरू शकते. कॅमोमाइल टीमध्ये पॉलीफेनॉल आणि फायटोकेमिकल्सचे गुणधर्म आहेत जे पेशी तयार करण्यास आणि मुक्त रॅडिकल्सशी लढायला मदत करतात जे अकाली वृद्धत्व रोखते आणि तणावग्रस्त त्वचेला शांत करते.

फेस पॅक कसा बनवायचा
यासाठी कोरोमाईल चहामध्ये कोरफड आणि मध मिसळा.
पेस्ट थोडी जाड ठेवा आणि नंतर ती आपल्या त्वचेवर, मान आणि इतर भागांवर फेस मास्क म्हणून वापरा.
आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक लावा. मध आणि कोरफड आपली त्वचा निरोगी आणि मॉइश्चराइझ ठेवण्यात मदत करेल.

पफी आईज पासून मुक्तता
सतत डिहाइड्रेशन किंवा झोपेच्या अभावामुळे डोळे सुजतात, ज्याला आपण डोळे म्हणतो. जरी बहुतेक मुली मेकअपद्वारे लपवतात,परंतु या व्यतिरिक्त बर्‍याच घरगुती पद्धती आहेत. डोळ्यांमुळे डार्क सर्कलची समस्या बर्‍याच वेळा सुरू होते, जे दिलायला खूपच वाईट आहे.डोळ्यांची उबळ काढण्यासाठी आपण कॅमोमाइल चहा वापरू शकता. त्यामध्ये  अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म केवळ डार्क सर्कलच प्रकाश देणार नाहीत तर डोळ्यांची उबळपणा देखील कमी करतील.

कसे वापरायचे
ब्लॅक टी आणि कॅमोमाइल चहाचा काढ़ा तयार करा. आता हे मिश्रण एका आइस क्यूब ट्रेमध्ये ठेवा आणि ते फ्रीजमध्ये ठेवा.
जेव्हा ते चांगले गोठते तेव्हा मऊ कपड्यात आइस क्यूब लपेटून घ्या आणि ते बाहेरून आपल्या डोळ्यांना पाच ते 10 मिनिटांसाठी टॅप करा.ब्लॅक टीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे रक्तवाहिन्या अरुंद होण्यास मदत होते, तर कॅमोमाइल चहा त्वचेवरील  होणाऱ्या इरिटेशन शांत होतो.

डेड स्किन करा बाय बाय 
स्क्रबिंग आपल्या त्वचेच्या दिनचर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा स्क्रब करायला पाहिजे. रासायनिक  उत्पादन वापरण्याऐवजी आपण कॅमोमाइल टी DIY स्क्रब वापरुन पाहू शकता. हे आपली त्वचा थंड ठेवते, जेणेकरून आपण ताजे आणि चमकदार दिसाल.

असा तयार करा स्क्रब 
स्क्रब तयार करण्यासाठी प्रथम ओटचे पीठ घ्या आणि त्यात मध, कोमामल चहा मिसळा.
आता ही पेस्ट आपल्या त्वचेवर लावा आणि गोलाकार हालचालीमध्ये मसाज करा. आठवड्यातून फक्त तीन वेळा स्क्रब केल्यावर तुम्हाला फरक दिसून येईल.
ओटचे जाडे भरडे पीठ मध्ये एक अँटी-ऑक्सिडेंट असते जे त्वचेचे नुकसान कमी करण्यास मदत करते. त्याच वेळी, मधात अँटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेवर असलेले अतिरिक्त मुरुमे आणि जास्त तेल काढून टाकण्यास मदत करतात.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

त्वचेच्या अनेक समस्यां दूर करण्यासाठी कैमोमाइल टी चा कसा करावा वापर जाणून घ्या    कोल्हापूर :कॅमोमाइल चहामध्ये रोगांशी लढण्यासाठी बरेच गुणधर्म असतात. वाढत्या सौंदर्याबरोबरच, तणाव आणि निद्रानाश यासारख्या बर्‍याच समस्या दूर करण्यात ते उपयुक्त ठरू शकतात.तुमची इच्छा असेल तर  सौंदर्य नियमामध्ये कॅमोमाइल चहाचा समावेश करून आपण उतारवयातही त्वचा निरोगी बनवू शकता. खरं तर, उतारवयात, त्वचेच्या मृत त्वचेवरील सुरकुत्या आणि फिकट डोळ्यांसारख्या अनेक समस्या आहेत ज्या त्वचेचे सौंदर्य खराब करतात.अशावेळी कॅमोमाइल चहापासून मुक्त होण्यासाठी योग्य पर्याय आहे.त्वचेची चमक कायम राखण्यासाठी या हर्बल टीचा वेगळ्या प्रकारे वापर करता येतो. सुरकुत्यांवर उपचार वयाच्या 30 व्या वर्षी सुरकुत्या आणि बारीक रेषा यासारख्या समस्या उद्भवू लागतात. हे टाळण्यासाठी आपण आपल्या त्वचेची अधिक काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.त्याच वेळी, रासायनिक  वस्तू वापरण्याऐवजी नैसर्गिक घटक वापरणे अधिक फायदेशीर ठरू शकते. कॅमोमाइल टीमध्ये पॉलीफेनॉल आणि फायटोकेमिकल्सचे गुणधर्म आहेत जे पेशी तयार करण्यास आणि मुक्त रॅडिकल्सशी लढायला मदत करतात जे अकाली वृद्धत्व रोखते आणि तणावग्रस्त त्वचेला शांत करते. फेस पॅक कसा बनवायचा यासाठी कोरोमाईल चहामध्ये कोरफड आणि मध मिसळा. पेस्ट थोडी जाड ठेवा आणि नंतर ती आपल्या त्वचेवर, मान आणि इतर भागांवर फेस मास्क म्हणून वापरा. आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक लावा. मध आणि कोरफड आपली त्वचा निरोगी आणि मॉइश्चराइझ ठेवण्यात मदत करेल. पफी आईज पासून मुक्तता सतत डिहाइड्रेशन किंवा झोपेच्या अभावामुळे डोळे सुजतात, ज्याला आपण डोळे म्हणतो. जरी बहुतेक मुली मेकअपद्वारे लपवतात,परंतु या व्यतिरिक्त बर्‍याच घरगुती पद्धती आहेत. डोळ्यांमुळे डार्क सर्कलची समस्या बर्‍याच वेळा सुरू होते, जे दिलायला खूपच वाईट आहे.डोळ्यांची उबळ काढण्यासाठी आपण कॅमोमाइल चहा वापरू शकता. त्यामध्ये  अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म केवळ डार्क सर्कलच प्रकाश देणार नाहीत तर डोळ्यांची उबळपणा देखील कमी करतील. कसे वापरायचे ब्लॅक टी आणि कॅमोमाइल चहाचा काढ़ा तयार करा. आता हे मिश्रण एका आइस क्यूब ट्रेमध्ये ठेवा आणि ते फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा ते चांगले गोठते तेव्हा मऊ कपड्यात आइस क्यूब लपेटून घ्या आणि ते बाहेरून आपल्या डोळ्यांना पाच ते 10 मिनिटांसाठी टॅप करा.ब्लॅक टीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे रक्तवाहिन्या अरुंद होण्यास मदत होते, तर कॅमोमाइल चहा त्वचेवरील  होणाऱ्या इरिटेशन शांत होतो. डेड स्किन करा बाय बाय  स्क्रबिंग आपल्या त्वचेच्या दिनचर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा स्क्रब करायला पाहिजे. रासायनिक  उत्पादन वापरण्याऐवजी आपण कॅमोमाइल टी DIY स्क्रब वापरुन पाहू शकता. हे आपली त्वचा थंड ठेवते, जेणेकरून आपण ताजे आणि चमकदार दिसाल. असा तयार करा स्क्रब  स्क्रब तयार करण्यासाठी प्रथम ओटचे पीठ घ्या आणि त्यात मध, कोमामल चहा मिसळा. आता ही पेस्ट आपल्या त्वचेवर लावा आणि गोलाकार हालचालीमध्ये मसाज करा. आठवड्यातून फक्त तीन वेळा स्क्रब केल्यावर तुम्हाला फरक दिसून येईल. ओटचे जाडे भरडे पीठ मध्ये एक अँटी-ऑक्सिडेंट असते जे त्वचेचे नुकसान कमी करण्यास मदत करते. त्याच वेळी, मधात अँटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेवर असलेले अतिरिक्त मुरुमे आणि जास्त तेल काढून टाकण्यास मदत करतात. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dfNiKn
Read More
''आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं..!" भाकरीवर पोर्ट्रेट रांगोळीचा अनोखा प्रयोग; पाहा VIDEO

गणूर (जि.नाशिक) : 'आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं' अशा अनेक लोकगीतातून बाबासाहेबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेलीय, पण खरोखरच बाबासाहेबांची सही भाकरीवर काढणं शक्य आहे का याच विचारातून फक्त सहीच नव्हे तर संपूर्ण बाबासाहेबच या अवलियाने रांगोळीतुन साकारले आहेत. कसे ते पाहा....

भाकरीवर पोर्ट्रेट रांगोळीचा जगातील पहिला प्रयोग

कायमचं आपल्या कलेतून समाजप्रबोधनात जमेल त्या योगदानाचं देणं देणारे चांदवडचे कलाशिक्षक देव हिरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाजरीच्या भाकरीवर बाबासाहेबांच्या प्रतिमेची रांगोळी काढत त्यांनी महामानवास अनोखं अभिवादन केलं आहे.

 चित्ररेखाटन, फलकलेखन, रांगोळी ह्या अंगी असलेल्या कलेतून समाजप्रबोधनाचं काम करणारे कलाशिक्षक म्हणून राज्यभरात देव हिरे यांची ओळख आहे. चांदवड तालुक्यातील नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव येथे कलाशिक्षक म्हणून काम करताना प्रत्येक सण-उत्सवाच्या निमित्ताने कला सादरीकरनातून वेगळा संदेश देण्याची त्यांची पद्धत सर्वाना भावणारी असते. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

चांदवडच्या देव हिरेंच महामानवाला अनोखं अभिवादन!

१४ एप्रिल अर्थात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देव हिरे यांनी सादर केलेल्या रांगोळीचं वेगळपण अनेकांना आश्चर्यचकित करणारं आहे. माणूस म्हणून नाकारलं गेलेल्या उपेक्षित अनेक घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम बाबासाहेबांच्या कार्यातून झालं असल्याने, 'आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं' अशा अनेक लोकगीतातून बाबासाहेबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेलीय, पण खरोखरच बाबासाहेबांची सही भाकरीवर काढणं शक्य आहे का याच विचारातून फक्त सहीच नव्हे तर संपूर्ण बाबासाहेबच ह्या अवलियाने रांगोळीतुन साकारले आहेत. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

संयम व सातत्यातून रांगोळी

आठ इंच व्यास असलेल्या बाजरीच्या भाकरीवर सहा इंच आकारात पाच तासांचा संयम व सातत्यातून त्यांनी ही रांगोळी साकारली आहे, त्यांच्या या वेगळ्या प्रयोगात जयश्री देविदास हिरे.यांची देखील त्यांना मोलाची साथ लाभलीय.

खरं तर आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र! हे लोकप्रिय गीत ऐकूनच मला ही कल्पना सुचली. या अगोदर भाकरीवर पोर्टेट रांगोळी साकारण्यात आली आहे का याबाबतचा इंटरनेटवर कसून शोध घेऊन हा प्रयोग या अगोदर कुणी केला असल्याचं दिसलं नाही, राज्यभरातील नव्हे तर राज्याबाहेरील देखील अनेक कलाशिक्षकाशी याबाबत संवाद साधला सर्वांकडून हा पहिलाच प्रयोग ठरेल अशीच उत्तरं मिळालीत. मी लगेचच बाजरीची भाकर तयार करून रांगोळी काढायला सुरुवात केली अन पाच तासांच्या प्रयत्नांतून ती साकारली देखील गेली. अनेक मित्रांचा, कलाशिक्षकांचा आग्रह आहे की या प्रयोगाची नोंद होईल त्यामुळे तशा अर्थाने येत्या महिन्यात नोंदणी करणार आहोत.-देव हिरे
कलाशिक्षक चांदवड

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

''आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं..!" भाकरीवर पोर्ट्रेट रांगोळीचा अनोखा प्रयोग; पाहा VIDEO गणूर (जि.नाशिक) : 'आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं' अशा अनेक लोकगीतातून बाबासाहेबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेलीय, पण खरोखरच बाबासाहेबांची सही भाकरीवर काढणं शक्य आहे का याच विचारातून फक्त सहीच नव्हे तर संपूर्ण बाबासाहेबच या अवलियाने रांगोळीतुन साकारले आहेत. कसे ते पाहा.... भाकरीवर पोर्ट्रेट रांगोळीचा जगातील पहिला प्रयोग कायमचं आपल्या कलेतून समाजप्रबोधनात जमेल त्या योगदानाचं देणं देणारे चांदवडचे कलाशिक्षक देव हिरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाजरीच्या भाकरीवर बाबासाहेबांच्या प्रतिमेची रांगोळी काढत त्यांनी महामानवास अनोखं अभिवादन केलं आहे.  चित्ररेखाटन, फलकलेखन, रांगोळी ह्या अंगी असलेल्या कलेतून समाजप्रबोधनाचं काम करणारे कलाशिक्षक म्हणून राज्यभरात देव हिरे यांची ओळख आहे. चांदवड तालुक्यातील नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव येथे कलाशिक्षक म्हणून काम करताना प्रत्येक सण-उत्सवाच्या निमित्ताने कला सादरीकरनातून वेगळा संदेश देण्याची त्यांची पद्धत सर्वाना भावणारी असते.  हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू   चांदवडच्या देव हिरेंच महामानवाला अनोखं अभिवादन! १४ एप्रिल अर्थात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देव हिरे यांनी सादर केलेल्या रांगोळीचं वेगळपण अनेकांना आश्चर्यचकित करणारं आहे. माणूस म्हणून नाकारलं गेलेल्या उपेक्षित अनेक घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम बाबासाहेबांच्या कार्यातून झालं असल्याने, 'आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं' अशा अनेक लोकगीतातून बाबासाहेबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेलीय, पण खरोखरच बाबासाहेबांची सही भाकरीवर काढणं शक्य आहे का याच विचारातून फक्त सहीच नव्हे तर संपूर्ण बाबासाहेबच ह्या अवलियाने रांगोळीतुन साकारले आहेत.  हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात संयम व सातत्यातून रांगोळी आठ इंच व्यास असलेल्या बाजरीच्या भाकरीवर सहा इंच आकारात पाच तासांचा संयम व सातत्यातून त्यांनी ही रांगोळी साकारली आहे, त्यांच्या या वेगळ्या प्रयोगात जयश्री देविदास हिरे.यांची देखील त्यांना मोलाची साथ लाभलीय. खरं तर आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र! हे लोकप्रिय गीत ऐकूनच मला ही कल्पना सुचली. या अगोदर भाकरीवर पोर्टेट रांगोळी साकारण्यात आली आहे का याबाबतचा इंटरनेटवर कसून शोध घेऊन हा प्रयोग या अगोदर कुणी केला असल्याचं दिसलं नाही, राज्यभरातील नव्हे तर राज्याबाहेरील देखील अनेक कलाशिक्षकाशी याबाबत संवाद साधला सर्वांकडून हा पहिलाच प्रयोग ठरेल अशीच उत्तरं मिळालीत. मी लगेचच बाजरीची भाकर तयार करून रांगोळी काढायला सुरुवात केली अन पाच तासांच्या प्रयत्नांतून ती साकारली देखील गेली. अनेक मित्रांचा, कलाशिक्षकांचा आग्रह आहे की या प्रयोगाची नोंद होईल त्यामुळे तशा अर्थाने येत्या महिन्यात नोंदणी करणार आहोत.-देव हिरे कलाशिक्षक चांदवड Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3uP4XOZ
Read More
Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू  

औरंगाबाद ः मराठवाड्यात मंगळवारी (ता. १३) दिवसभरात आठ हजार १९८ कोरोनाबाधितांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी ः लातूर १९१६, नांदेड १६६४, औरंगाबाद १३५२, बीड १०२८, जालना ८६४, उस्मानाबाद ५९०, परभणी ५३२, हिंगोली २५२. उपचारादरम्यान आणखी ९३ जणांचा मृत्यू झाला. त्यात नांदेडमध्ये २७, औरंगाबाद २१, परभणी १५, हिंगोली-बीडमध्ये प्रत्येकी आठ, जालना- उस्मानाबादेतील प्रत्येकी सात जणांचा समावेश आहे. 

ऐन गुढीपाडव्याला शेतकऱ्याचे नुकसान; वीज पडून बैलाचा जागीच मृत्यू

औरंगाबादेत १३५२ बाधित 
औरंगाबादेत दिवसभरात एक हजार ३५२ कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या एक लाख एक हजार ५३६ झाली. सध्या १५ हजार ३५० जणांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या एक हजार ४३८ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ८४ हजार १६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. आणखी २१ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत दोन हजार २५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला. यात गंगापूर येथील पुरुष (वय ६७), सिल्लोड येथील पुरुष (६४), जाधववाडीतील पुरुष (३५), पैठणमधील पुरुष (६४), इतावा (ता. औरंगाबाद) येथील महिला (५८), भावसिंगपुऱ्यातील पुरुष (५६), रामनगरातील पुरुष (७५), दौलताबादेतील महिला (७०), वैजापुरातील महिला (८५), सिल्लोडमधील महिला (६५), नागेश्‍वरवाडी येथील पुरुष (८०), पडेगावातील पुरुष (४५), सातारा परिसरातील पुरुष (४३), घाटी रुग्णालय परिसरातील महिलेचा (५२) समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय चौघांचा मृत्यू झाला. त्यात फर्दापूर, सोयगाव येथील पुरुष (६५), हर्सूल सावंगी येथील पुरुष (६७), शिवनेरी कॉलनीतील महिला (५०), पुरुष, देवळाई रोड भागातील पुरुषाचा (६८) समावेश आहे. खासगी रुग्णालयात तिघांचा मृत्यू झाला. यात नायगव्हाण (फुलंब्री) येथील महिला (५०), पुरुष, इटखेडा, पैठण रोड येथील पुरुष (६८), बीड बायपास भागातील पुरुषाचा (३९) समावेश आहे. 

कोरोना मीटर (औरंगाबाद) 
आतापर्यंतचे बाधित १०१५३६ 
बरे झालेले रुग्ण ८४१६१ 
उपचार घेणारे रुग्ण १५३५० 
आतापर्यंत मृत्यू २०२५ 

 

संपादन - गणेश पिटेकर

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू   औरंगाबाद ः मराठवाड्यात मंगळवारी (ता. १३) दिवसभरात आठ हजार १९८ कोरोनाबाधितांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी ः लातूर १९१६, नांदेड १६६४, औरंगाबाद १३५२, बीड १०२८, जालना ८६४, उस्मानाबाद ५९०, परभणी ५३२, हिंगोली २५२. उपचारादरम्यान आणखी ९३ जणांचा मृत्यू झाला. त्यात नांदेडमध्ये २७, औरंगाबाद २१, परभणी १५, हिंगोली-बीडमध्ये प्रत्येकी आठ, जालना- उस्मानाबादेतील प्रत्येकी सात जणांचा समावेश आहे.  ऐन गुढीपाडव्याला शेतकऱ्याचे नुकसान; वीज पडून बैलाचा जागीच मृत्यू औरंगाबादेत १३५२ बाधित  औरंगाबादेत दिवसभरात एक हजार ३५२ कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या एक लाख एक हजार ५३६ झाली. सध्या १५ हजार ३५० जणांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या एक हजार ४३८ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ८४ हजार १६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. आणखी २१ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत दोन हजार २५ जणांचा मृत्यू झाला आहे.  घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला. यात गंगापूर येथील पुरुष (वय ६७), सिल्लोड येथील पुरुष (६४), जाधववाडीतील पुरुष (३५), पैठणमधील पुरुष (६४), इतावा (ता. औरंगाबाद) येथील महिला (५८), भावसिंगपुऱ्यातील पुरुष (५६), रामनगरातील पुरुष (७५), दौलताबादेतील महिला (७०), वैजापुरातील महिला (८५), सिल्लोडमधील महिला (६५), नागेश्‍वरवाडी येथील पुरुष (८०), पडेगावातील पुरुष (४५), सातारा परिसरातील पुरुष (४३), घाटी रुग्णालय परिसरातील महिलेचा (५२) समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय चौघांचा मृत्यू झाला. त्यात फर्दापूर, सोयगाव येथील पुरुष (६५), हर्सूल सावंगी येथील पुरुष (६७), शिवनेरी कॉलनीतील महिला (५०), पुरुष, देवळाई रोड भागातील पुरुषाचा (६८) समावेश आहे. खासगी रुग्णालयात तिघांचा मृत्यू झाला. यात नायगव्हाण (फुलंब्री) येथील महिला (५०), पुरुष, इटखेडा, पैठण रोड येथील पुरुष (६८), बीड बायपास भागातील पुरुषाचा (३९) समावेश आहे.  कोरोना मीटर (औरंगाबाद)  आतापर्यंतचे बाधित १०१५३६  बरे झालेले रुग्ण ८४१६१  उपचार घेणारे रुग्ण १५३५०  आतापर्यंत मृत्यू २०२५    संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dXjHok
Read More
सौंदर्याशी संबंधित 9 समस्यापासून दूर करतो बेकिंग सोडा: कसे वापरावे घ्या जाणून

कोल्हापूर : आपल्याला बर्‍याच भारतीय स्वयंपाकघरात बेकिंग सोडा मिळेल. स्वयंपाकघरात हा एक महत्वाचा घटक मानला जातो, जो कोणताही पदार्थ पटकन शिजवतो, बेकिंग सुलभ करतो आणि खाद्य चवदार बनवितो. परंतु आपणास माहित आहे की बेकिंगशिवाय बेकिंग सोडा देखील स्वत: ला सुंदर बनविण्यासाठी अनेक प्रकारे वापरला जाऊ शकतो. आम्हाला 9 सौंदर्यासारख्या बेकिंग सोडाच्या आश्चर्यकारक वापराबद्दल जाणून घ्या.

डियोड्रेंट
केमिकल युक्त डियोड्रेंट खरेदी करण्याऐवजी आपण ते स्वतः घरी बनवू शकता. नैसर्गिक वस्तूंनी घरीच बनवलेले  डियोड्रेंटमुळे. दिवसभर आपल्याला ताजे आणि निरोगी ठेवते.

वापरण्याची पद्धत

बेकिंग सोडा - 1/4
अरारोट पावडर - 1/4
नारळ तेल 1/2 कप
आवश्यक तेल - काही थेंब
या सर्व गोष्टी एकत्र मिसळा आणि वापरा

नखांची काळजी
बेकिंग सोडा वापरून नेल स्क्रब बनवून  रफ़ क्यूटिकल आणि पांढऱ्या नखांपासून मुक्त व्हा.

वापरण्याची पद्धत
एका भांड्यात 1 चमचा लिंबाचा रस किंवा सफरचंदाचा रस व्हिनेगर घाला. स्वच्छ टूथब्रश घ्या, एका वाडग्यात बुडवा आणि फक्त काही मिनिटांसाठी नखांमध्ये घासून घ्या आणि नंतर पुसून टाका. नंतर आपल्या नखांना ओलावा देण्यासाठी तेल कमी प्रमाणात मालिश करा.

पांढरे दांत

जर तुम्हाला दात स्वच्छ करायचे असतील तर बेकिंग सोडाच्या वापराने दात नैसर्गिकरीत्या पांढरे होऊ शकतात.

वापरण्याची पद्धत
यासाठी, आपल्याला अॅल्युमिनियम फॉइलच्या मदतीने दात पांढरे करण्यासाठी पट्ट्या तयार करण्याची आवश्यकता आहे. अ‍ॅल्युमिनियम फॉइलवर थोडासा टूथपेस्ट लावा आणि त्यावर बेकिंग सोडा शिंपडा. आपल्या दातांवर अॅल्युमिनियम फॉइल फोल्ड करा. 5 मिनिटांसाठी असे सोडा, नंतर ते काढून टाका आणि स्वच्छ धुवा.

सनबर्न उपचार
जर तुमची त्वचा सनबर्न झाली असेल तर सनबर्न टाळण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरू शकता.

वापरण्याची पद्धत
यासाठी, आपण 4 चमचे बेकिंग सोडा घ्या आणि ते एका मोठ्या  बाउलमध्ये पाण्यात विरघळवा. नंतर कापसाला पाण्यात बुडवून तो भाजलेल्या भागावर लावा आणि हल्का-हल्का लावा. आपल्याला ज्वलनशीलतेपासून त्वरित आराम मिळेल आणि त्वचेचा टोन देखील हळूहळू सावरण्यास सुरवात होईल

अंडर आर्म्‍स के लिए स्क्रब

अंडर आर्म्‍स की डेड स्किन  काढून टाकण्यासाठी आणि त्वचेला चमकदार बनविण्यासाठी स्क्रब करा. यासाठी आपण घरीच स्क्रब बनवू शकता

वापरण्याची पद्धत
1 चमचा जोजोबा तेल 1 चमचे बेकिंग सोडामध्ये घाला आणि आपल्या हाताखाली हळू हळू स्क्रब करा. गुळगुळीत आणि पांढर्‍या अंडरआर्म्ससाठी ते स्वच्छ आणि मॉइश्चराइझ करा.

आंघोळीच्या पाण्यात मिसळा
जर तुम्हाला त्वचेची खाज सुटली असेल तर आंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडा वापरा.
वापरण्याची पद्धत
कोमट पाण्याच्या टबमध्ये १/२ कप बेकिंग सोडा मिसळा आणि या पाण्यात 15ते 20  मिनिटे बसा. काही दिवसातच तुमची समस्या सुटेल.

माउथवॉश

जर आपल्याला दुर्गंधी येत असेल तर आपण त्यातून मुक्त होण्यासाठी बेकिंग सोडाच्या सहाय्याने एक नैसर्गिक माउथवॉश देखील बनवू शकता.

वापरण्याची पद्धत
माऊथवॉश बनविण्यासाठी, एक कप पाण्यात 1/4 कप बेकिंग सोडा घाला आणि त्यामध्ये 20 थेंब फूड ग्रेड पेपरमिंट आवश्यक तेल घाला. ते व्यवस्थित हलवा आणि काही मिनिटांसाठी ते आपल्या तोंडात रोल करा आणि ते थुंकून घ्या.

स्कैल्प स्क्रब

केसांच्या निरोगी वाढीसाठी, टाळूचे आरोग्य खूप महत्वाचे आहे. यामुळे टाळू घाण, तेल आणि इतर अशुद्धतेपासून साफ ​​करण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरता. बेकिंग सोडा टाळूला एक्सफोलीएट करते आणि कोणतेही उत्पादन तयार करण्यासाठी केसांच्या फोलिकल्स काढून टाकते.

वापरण्याची पद्धत
2 चमचे बेकिंग सोडा आणि 1 चमचे गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट -10-१० मिनिटे त्वचेवर चोळा आणि कोरडे ठेवा. नंतर ही पेस्ट कोमट पाण्याने धुवा. गुलाबाच्या पाण्याची आणि बेकिंग सोडाची पेस्ट आठवड्यातून २  वेळा लावा. आपल्याला काही दिवसांत फरक जाणवेल.

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सौंदर्याशी संबंधित 9 समस्यापासून दूर करतो बेकिंग सोडा: कसे वापरावे घ्या जाणून कोल्हापूर : आपल्याला बर्‍याच भारतीय स्वयंपाकघरात बेकिंग सोडा मिळेल. स्वयंपाकघरात हा एक महत्वाचा घटक मानला जातो, जो कोणताही पदार्थ पटकन शिजवतो, बेकिंग सुलभ करतो आणि खाद्य चवदार बनवितो. परंतु आपणास माहित आहे की बेकिंगशिवाय बेकिंग सोडा देखील स्वत: ला सुंदर बनविण्यासाठी अनेक प्रकारे वापरला जाऊ शकतो. आम्हाला 9 सौंदर्यासारख्या बेकिंग सोडाच्या आश्चर्यकारक वापराबद्दल जाणून घ्या. डियोड्रेंट केमिकल युक्त डियोड्रेंट खरेदी करण्याऐवजी आपण ते स्वतः घरी बनवू शकता. नैसर्गिक वस्तूंनी घरीच बनवलेले  डियोड्रेंटमुळे. दिवसभर आपल्याला ताजे आणि निरोगी ठेवते. वापरण्याची पद्धत बेकिंग सोडा - 1/4 अरारोट पावडर - 1/4 नारळ तेल 1/2 कप आवश्यक तेल - काही थेंब या सर्व गोष्टी एकत्र मिसळा आणि वापरा नखांची काळजी बेकिंग सोडा वापरून नेल स्क्रब बनवून  रफ़ क्यूटिकल आणि पांढऱ्या नखांपासून मुक्त व्हा. वापरण्याची पद्धत एका भांड्यात 1 चमचा लिंबाचा रस किंवा सफरचंदाचा रस व्हिनेगर घाला. स्वच्छ टूथब्रश घ्या, एका वाडग्यात बुडवा आणि फक्त काही मिनिटांसाठी नखांमध्ये घासून घ्या आणि नंतर पुसून टाका. नंतर आपल्या नखांना ओलावा देण्यासाठी तेल कमी प्रमाणात मालिश करा. पांढरे दांत जर तुम्हाला दात स्वच्छ करायचे असतील तर बेकिंग सोडाच्या वापराने दात नैसर्गिकरीत्या पांढरे होऊ शकतात. वापरण्याची पद्धत यासाठी, आपल्याला अॅल्युमिनियम फॉइलच्या मदतीने दात पांढरे करण्यासाठी पट्ट्या तयार करण्याची आवश्यकता आहे. अ‍ॅल्युमिनियम फॉइलवर थोडासा टूथपेस्ट लावा आणि त्यावर बेकिंग सोडा शिंपडा. आपल्या दातांवर अॅल्युमिनियम फॉइल फोल्ड करा. 5 मिनिटांसाठी असे सोडा, नंतर ते काढून टाका आणि स्वच्छ धुवा. सनबर्न उपचार जर तुमची त्वचा सनबर्न झाली असेल तर सनबर्न टाळण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरू शकता. वापरण्याची पद्धत यासाठी, आपण 4 चमचे बेकिंग सोडा घ्या आणि ते एका मोठ्या  बाउलमध्ये पाण्यात विरघळवा. नंतर कापसाला पाण्यात बुडवून तो भाजलेल्या भागावर लावा आणि हल्का-हल्का लावा. आपल्याला ज्वलनशीलतेपासून त्वरित आराम मिळेल आणि त्वचेचा टोन देखील हळूहळू सावरण्यास सुरवात होईल अंडर आर्म्‍स के लिए स्क्रब अंडर आर्म्‍स की डेड स्किन  काढून टाकण्यासाठी आणि त्वचेला चमकदार बनविण्यासाठी स्क्रब करा. यासाठी आपण घरीच स्क्रब बनवू शकता वापरण्याची पद्धत 1 चमचा जोजोबा तेल 1 चमचे बेकिंग सोडामध्ये घाला आणि आपल्या हाताखाली हळू हळू स्क्रब करा. गुळगुळीत आणि पांढर्‍या अंडरआर्म्ससाठी ते स्वच्छ आणि मॉइश्चराइझ करा. आंघोळीच्या पाण्यात मिसळा जर तुम्हाला त्वचेची खाज सुटली असेल तर आंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडा वापरा. वापरण्याची पद्धत कोमट पाण्याच्या टबमध्ये १/२ कप बेकिंग सोडा मिसळा आणि या पाण्यात 15ते 20  मिनिटे बसा. काही दिवसातच तुमची समस्या सुटेल. माउथवॉश जर आपल्याला दुर्गंधी येत असेल तर आपण त्यातून मुक्त होण्यासाठी बेकिंग सोडाच्या सहाय्याने एक नैसर्गिक माउथवॉश देखील बनवू शकता. वापरण्याची पद्धत माऊथवॉश बनविण्यासाठी, एक कप पाण्यात 1/4 कप बेकिंग सोडा घाला आणि त्यामध्ये 20 थेंब फूड ग्रेड पेपरमिंट आवश्यक तेल घाला. ते व्यवस्थित हलवा आणि काही मिनिटांसाठी ते आपल्या तोंडात रोल करा आणि ते थुंकून घ्या. स्कैल्प स्क्रब केसांच्या निरोगी वाढीसाठी, टाळूचे आरोग्य खूप महत्वाचे आहे. यामुळे टाळू घाण, तेल आणि इतर अशुद्धतेपासून साफ ​​करण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरता. बेकिंग सोडा टाळूला एक्सफोलीएट करते आणि कोणतेही उत्पादन तयार करण्यासाठी केसांच्या फोलिकल्स काढून टाकते. वापरण्याची पद्धत 2 चमचे बेकिंग सोडा आणि 1 चमचे गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट -10-१० मिनिटे त्वचेवर चोळा आणि कोरडे ठेवा. नंतर ही पेस्ट कोमट पाण्याने धुवा. गुलाबाच्या पाण्याची आणि बेकिंग सोडाची पेस्ट आठवड्यातून २  वेळा लावा. आपल्याला काही दिवसांत फरक जाणवेल.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/32eIwX7
Read More
योगा लाइफस्टाइल - कणा ताठ करणारी योगासने

वाचकांनो, जरा ताठ मानेने उभे राहा. होय. तुम्हाला कायमच कोणाला तरी खूष करण्यासाठी मान झुकवावी लागते. असे कायमच मान तुकवणे तुमच्या आत्मसन्मानासाठी किती योग्य आहे...

भुजंगासन
कोब्रा स्वतःला वाचवण्यासाठी त्याचा फणा वर काढतो. तुम्हीही स्वतःला सामर्थ्यवान बनविण्यासाठी असे ताठ उभे राहिले पाहिजे. त्यासाठी तुमचे पोट सपाट करा, स्नानू बलवान करा आणि पाठीचा कणा ताकदवान बनवा. तुमच्या सर्व अवयवांना संपूर्ण समाधान लाभेल आणि सर्व प्रकारच्या थकव्यापासून तुमची मुक्तता होईल. जा, झेप घ्या, मान आणखी वर घ्या आणि आयुष्य तुम्हाला जमिनीवर लोळवू पाहील तेव्हा अधिक त्वेषाने उभे राहा...

हे वाचा - कोरोनाशी लढायचंय? खरी इम्युनिटी कोठून मिळते?

आसनाचे फायदे

    पाठीचा कणा ताकदवान बनतो. 

    छाती आणि फुफ्फुसे ताणली जातात. खांदे व पोटावर ताण येतो. 

    पार्श्वभागाच्या स्नायूंमध्ये ताकद येते. 

    पोटामधील सर्व अवयव उत्तेजित होतात.

    ताण आणि थकवा दूर होण्यास मदत होते. 

    हृदय आणि फुफ्फुसे खुली होतात.

    सायटिकाचा आजार बरा होतो. 

    अस्थमा बरा होतो.
 

हलासन
तुम्ही पाठीवर झोपलेले असताना जग तुम्हाला अधिक सुटसुटीत वाटते आणि तुम्ही जग खाली डोके वर पाय करून करून पाहता तेव्हा ते अधिक शांत भासते. हे पाठीचा कणा वाकविण्यासाठीचे सर्वात चांगले आसन आहे. हे आसन तुम्ही काही मिनिटांसाठी केल्यास तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव अगदी मसाज केल्याप्रमाणे ताजेतवाने होतात. यातून तुमच्या अवयवांना मसाज मिळतो, एवढेच नव्हे तर तुमचे चयापचय सुधारते, बद्धकोष्टतेपासून आराम मिळतो, प्लिहा, मुत्राशय, स्वादुपिंड, आतडे यांचे कार्य सुधारते. तुमच्या हार्मोन्समध्ये समतोल साधला जाऊन तुम्हाला दिवसभर आरामदायी वाटते. तुम्ही जगाला या नव्या नजरेतून पाहण्यास सज्ज आहात का?

हे वाचा - तुमचंही कोलेस्ट्रॉल वाढलंय का? मग आहारात करा या पदार्थांचा समावेश आणि मिळवा आराम

आसनाचे फायदे

 रक्तदाब कमी होतो.

 स्मरणशक्तीमध्ये सुधारणा होते. 

 मेंदू शांत होतो. 

 पोटातील सर्व अवयव व थायरॉईड ग्लॅंड उत्तेजित होतात. 

 खांदे व पाठीचा कणा ताणला जातो. 

 महिलांमध्ये मेनोपॉजच्या समस्येतील वेदना कमी होतात. 

 ताण आणि नैराश्य कमी होते. 

 पाठदुखी, डोकेदुखी, वंध्यत्व, निद्रानाश, सायनस या आजारांपासून आराम मिळतो.
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

योगा लाइफस्टाइल - कणा ताठ करणारी योगासने वाचकांनो, जरा ताठ मानेने उभे राहा. होय. तुम्हाला कायमच कोणाला तरी खूष करण्यासाठी मान झुकवावी लागते. असे कायमच मान तुकवणे तुमच्या आत्मसन्मानासाठी किती योग्य आहे... भुजंगासन कोब्रा स्वतःला वाचवण्यासाठी त्याचा फणा वर काढतो. तुम्हीही स्वतःला सामर्थ्यवान बनविण्यासाठी असे ताठ उभे राहिले पाहिजे. त्यासाठी तुमचे पोट सपाट करा, स्नानू बलवान करा आणि पाठीचा कणा ताकदवान बनवा. तुमच्या सर्व अवयवांना संपूर्ण समाधान लाभेल आणि सर्व प्रकारच्या थकव्यापासून तुमची मुक्तता होईल. जा, झेप घ्या, मान आणखी वर घ्या आणि आयुष्य तुम्हाला जमिनीवर लोळवू पाहील तेव्हा अधिक त्वेषाने उभे राहा... हे वाचा - कोरोनाशी लढायचंय? खरी इम्युनिटी कोठून मिळते? आसनाचे फायदे     पाठीचा कणा ताकदवान बनतो.      छाती आणि फुफ्फुसे ताणली जातात. खांदे व पोटावर ताण येतो.      पार्श्वभागाच्या स्नायूंमध्ये ताकद येते.      पोटामधील सर्व अवयव उत्तेजित होतात.     ताण आणि थकवा दूर होण्यास मदत होते.      हृदय आणि फुफ्फुसे खुली होतात.     सायटिकाचा आजार बरा होतो.      अस्थमा बरा होतो.   हलासन तुम्ही पाठीवर झोपलेले असताना जग तुम्हाला अधिक सुटसुटीत वाटते आणि तुम्ही जग खाली डोके वर पाय करून करून पाहता तेव्हा ते अधिक शांत भासते. हे पाठीचा कणा वाकविण्यासाठीचे सर्वात चांगले आसन आहे. हे आसन तुम्ही काही मिनिटांसाठी केल्यास तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव अगदी मसाज केल्याप्रमाणे ताजेतवाने होतात. यातून तुमच्या अवयवांना मसाज मिळतो, एवढेच नव्हे तर तुमचे चयापचय सुधारते, बद्धकोष्टतेपासून आराम मिळतो, प्लिहा, मुत्राशय, स्वादुपिंड, आतडे यांचे कार्य सुधारते. तुमच्या हार्मोन्समध्ये समतोल साधला जाऊन तुम्हाला दिवसभर आरामदायी वाटते. तुम्ही जगाला या नव्या नजरेतून पाहण्यास सज्ज आहात का? हे वाचा - तुमचंही कोलेस्ट्रॉल वाढलंय का? मग आहारात करा या पदार्थांचा समावेश आणि मिळवा आराम आसनाचे फायदे  रक्तदाब कमी होतो.  स्मरणशक्तीमध्ये सुधारणा होते.   मेंदू शांत होतो.   पोटातील सर्व अवयव व थायरॉईड ग्लॅंड उत्तेजित होतात.   खांदे व पाठीचा कणा ताणला जातो.   महिलांमध्ये मेनोपॉजच्या समस्येतील वेदना कमी होतात.   ताण आणि नैराश्य कमी होते.   पाठदुखी, डोकेदुखी, वंध्यत्व, निद्रानाश, सायनस या आजारांपासून आराम मिळतो.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dgmpWB
Read More
कोरोना संशयिताची आत्महत्या; कार्वे नाका परिसरातील कुटुंबास धक्का

कार्वे नाका (जि. सातारा) : छत्तीसगड येथील परप्रांतीय बांधकाम कामगाराने कोरोनाच्या भीतीने मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. गोविंद परशाराम साहू (वय 45, रा. कार्वे नाका, मूळ रा. छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे. कार्वे नाका परिसरातील एका कॉम्प्लेक्‍स इमारतीशेजारील झाडाला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. गोविंद हे कोरोना संशयित होते, असा वैद्यकीय अहवाल पोलिसांना मिळाला आहे.
 
पोलिसांनी सांगितले की, गोविंद साहू हा अनेक वर्षांपासून कऱ्हाडमध्ये बांधकामावर कामगार म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी गोविंद हे मूळ गावी गेले होते. आठ दिवसांपूर्वी ते गावाहून कऱ्हाडला परत आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना ताप व अंग दुखू लागले. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यावेळी डॉक्‍टरांनी त्यांना कोविड टेस्ट करून घेण्यास सांगितले होते. तोपर्यंत साहू यांची मुलगी, मुलगा व पत्नीलाही त्रास सुरू झाला. त्या प्रकाराने साहू घाबरले होते. 

साेमवारी रात्रीपर्यंत ते घरीच होते. सकाळी ते घराबाहेर गेले. बराच वेळ न आल्याने शोधाशोध केल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. साहू यांनी कोरोनाला घाबरून आत्महत्या केली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. साहू हे कोरोना संशयित असल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे, असे तपास अधिकारी हवालदार खान यांनी सांगितले. 

पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत

बनपुरीतील नाईकबाच्या डोंगरावर सन्नाटा; यात्रा रद्द केल्याने परिसरात शुकशुकाट

कऱ्हाड, पाटणला पावसाने झोडपले; बहरात आलेल्या आंब्यासह कलिंगड, टरबुजला फटका

पाटण तालुक्यात भररस्त्यात फिल्मी स्टाईल हाणामारी; भांडणात घुसून पिस्तुलधारी युवकाला पोलिसांकडून अटक

Edited By : Siddharth Latkar

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना संशयिताची आत्महत्या; कार्वे नाका परिसरातील कुटुंबास धक्का कार्वे नाका (जि. सातारा) : छत्तीसगड येथील परप्रांतीय बांधकाम कामगाराने कोरोनाच्या भीतीने मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. गोविंद परशाराम साहू (वय 45, रा. कार्वे नाका, मूळ रा. छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे. कार्वे नाका परिसरातील एका कॉम्प्लेक्‍स इमारतीशेजारील झाडाला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. गोविंद हे कोरोना संशयित होते, असा वैद्यकीय अहवाल पोलिसांना मिळाला आहे.   पोलिसांनी सांगितले की, गोविंद साहू हा अनेक वर्षांपासून कऱ्हाडमध्ये बांधकामावर कामगार म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी गोविंद हे मूळ गावी गेले होते. आठ दिवसांपूर्वी ते गावाहून कऱ्हाडला परत आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना ताप व अंग दुखू लागले. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यावेळी डॉक्‍टरांनी त्यांना कोविड टेस्ट करून घेण्यास सांगितले होते. तोपर्यंत साहू यांची मुलगी, मुलगा व पत्नीलाही त्रास सुरू झाला. त्या प्रकाराने साहू घाबरले होते.  साेमवारी रात्रीपर्यंत ते घरीच होते. सकाळी ते घराबाहेर गेले. बराच वेळ न आल्याने शोधाशोध केल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. साहू यांनी कोरोनाला घाबरून आत्महत्या केली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. साहू हे कोरोना संशयित असल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे, असे तपास अधिकारी हवालदार खान यांनी सांगितले.  पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत बनपुरीतील नाईकबाच्या डोंगरावर सन्नाटा; यात्रा रद्द केल्याने परिसरात शुकशुकाट कऱ्हाड, पाटणला पावसाने झोडपले; बहरात आलेल्या आंब्यासह कलिंगड, टरबुजला फटका पाटण तालुक्यात भररस्त्यात फिल्मी स्टाईल हाणामारी; भांडणात घुसून पिस्तुलधारी युवकाला पोलिसांकडून अटक Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3a9r9LR
Read More
मराठी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तर २० बाधितांचा मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली शहरात केवळ तीन मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची क्षमता असलेल्या स्मशानभूमीत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी तब्बल १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले. मंगळवार (ता. १३) गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाने २० मृत्यू झाले असून ३७० नवीन कोरोनाबाधित आढळून आले.

हेही वाचा - केंद्रीय पथकानं नागपुरातील कोरोना रुग्णांसाठीच्या ...

गडचिरोली शहरातील स्मशानभूमीत एकावेळी केवळ ३ मृतदेहांना अग्नी देण्याची सोय असताना १४ मृतदेहांवर कसे अंत्यसंस्कार करायचे, हा मोठा प्रश्‍न प्रशासना समोर होता. कोरोनामुळे माणसे अशी पटापट मरत असतानाही अनेकजण अद्याप याबाबत गंभीर नाहीत. एखादी व्यक्ती कोरोनामुळे मरण पावली, तर तिच्या जवळचे कुणीच सोबत राहू शकत नाहीत. कुटुंबीय, नातेवाइकांविना अंत्यविधी होत आहेत. त्यामुळे आतातरी नागरिकांनी कोरोनाच्या नियमाचे कडेकोट पालन करावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी केले आहे. 

हेही वाचा - भय इथले संपत नाही! आज ६५ मृत्यू, ६८२६ नवे कोरोनाबाधित

'गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनामुळे मृतांची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात 14 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले, हे खरच खूप दुर्दैवी आहे. म्हणून नागरिकांनी कायम तोंडावर मास्क ठेवणे, साबणाने नियमित हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे व सुरक्षित शारीरिक अंतर पाळणे, अतिशय आवश्‍यक आहे. त्यामुळे नागरिकांनी नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे.'' 
- संजीव ओहोळ, मुख्याधिकारी, नगर परिषद, गडचिरोली 
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

मराठी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तर २० बाधितांचा मृत्यू गडचिरोली : गडचिरोली शहरात केवळ तीन मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची क्षमता असलेल्या स्मशानभूमीत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी तब्बल १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले. मंगळवार (ता. १३) गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाने २० मृत्यू झाले असून ३७० नवीन कोरोनाबाधित आढळून आले. हेही वाचा - केंद्रीय पथकानं नागपुरातील कोरोना रुग्णांसाठीच्या ... गडचिरोली शहरातील स्मशानभूमीत एकावेळी केवळ ३ मृतदेहांना अग्नी देण्याची सोय असताना १४ मृतदेहांवर कसे अंत्यसंस्कार करायचे, हा मोठा प्रश्‍न प्रशासना समोर होता. कोरोनामुळे माणसे अशी पटापट मरत असतानाही अनेकजण अद्याप याबाबत गंभीर नाहीत. एखादी व्यक्ती कोरोनामुळे मरण पावली, तर तिच्या जवळचे कुणीच सोबत राहू शकत नाहीत. कुटुंबीय, नातेवाइकांविना अंत्यविधी होत आहेत. त्यामुळे आतातरी नागरिकांनी कोरोनाच्या नियमाचे कडेकोट पालन करावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी केले आहे.  हेही वाचा - भय इथले संपत नाही! आज ६५ मृत्यू, ६८२६ नवे कोरोनाबाधित 'गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनामुळे मृतांची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात 14 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले, हे खरच खूप दुर्दैवी आहे. म्हणून नागरिकांनी कायम तोंडावर मास्क ठेवणे, साबणाने नियमित हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे व सुरक्षित शारीरिक अंतर पाळणे, अतिशय आवश्‍यक आहे. त्यामुळे नागरिकांनी नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे.''  - संजीव ओहोळ, मुख्याधिकारी, नगर परिषद, गडचिरोली    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3tgXQhL
Read More
पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत

उंब्रज (जि. सातारा) : उंब्रज ते मसूर मार्गावर जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा साताराचे पोलिस हवालदार सुशांत धुमाळ पेट्रोलिंग करीत असताना शिवडे फाटा येथे महत्त्वाची कागदपत्रे व पैसे असणारे पाकिट सापडले होते. ते त्यांनी प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे. 

जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे हवालदार सुशांत दत्तात्रय धुमाळ व जीप चालक पोलिस हवालदार सतीश शेंडे उंब्रज ते मसूर मार्गावर पेट्रोलिंग करताना शिवडे फाटा येथे रस्त्याच्या कडेला सुशांत धुमाळ यांना पाकीट सापडले. 

गुढीपाडव्याचा मुहूर्तावरील उलाढाल यंदाही ठप्पच; पंढरपूरातील साखरेच्या गाठ्यांना साता-यात मागणी 

पाकिटामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स, तसेच रोख 700 रुपये मिळून आले. धुमाळ यांनी मूळ कागदपत्रांच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेतला असता ही व्यक्ती मसूर येथील रिक्षाचालक वाघमारे असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ संपर्क साधून हे पाकीट परत केले. धुमाळ यांच्या प्रामाणिकपणाबद्दल वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांनी कौतुक केले. 

याला म्हणतात माणुसकी! पक्ष्यांची तहान-भूक भागवण्यासाठी वाढताहेत हात; पक्षीप्रेमींकडून अन्न-पाण्याची सोय 

काेणत्याही क्षणी लाकडाउनचा निर्णय झाल्यास परिस्थिती हाताळण्यास आम्ही सज्ज आहाेत 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत उंब्रज (जि. सातारा) : उंब्रज ते मसूर मार्गावर जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा साताराचे पोलिस हवालदार सुशांत धुमाळ पेट्रोलिंग करीत असताना शिवडे फाटा येथे महत्त्वाची कागदपत्रे व पैसे असणारे पाकिट सापडले होते. ते त्यांनी प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.  जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे हवालदार सुशांत दत्तात्रय धुमाळ व जीप चालक पोलिस हवालदार सतीश शेंडे उंब्रज ते मसूर मार्गावर पेट्रोलिंग करताना शिवडे फाटा येथे रस्त्याच्या कडेला सुशांत धुमाळ यांना पाकीट सापडले.  गुढीपाडव्याचा मुहूर्तावरील उलाढाल यंदाही ठप्पच; पंढरपूरातील साखरेच्या गाठ्यांना साता-यात मागणी  पाकिटामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स, तसेच रोख 700 रुपये मिळून आले. धुमाळ यांनी मूळ कागदपत्रांच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेतला असता ही व्यक्ती मसूर येथील रिक्षाचालक वाघमारे असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ संपर्क साधून हे पाकीट परत केले. धुमाळ यांच्या प्रामाणिकपणाबद्दल वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांनी कौतुक केले.  याला म्हणतात माणुसकी! पक्ष्यांची तहान-भूक भागवण्यासाठी वाढताहेत हात; पक्षीप्रेमींकडून अन्न-पाण्याची सोय  काेणत्याही क्षणी लाकडाउनचा निर्णय झाल्यास परिस्थिती हाताळण्यास आम्ही सज्ज आहाेत  संपादन : बाळकृष्ण मधाळे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dfxaZr
Read More
रोपळे परिसरात फळबागा जमीनदोस्त ! वादळी वाऱ्यासह गारांची बरसात; जनजीवनही झाले विस्कळित

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : रोपळे (ता. पंढरपूर) व परिसरात मंगळवारी जोराच्या वादळासह गारांची बरसात झाली. या पावसात फळबागा जमीनदोस्त झाल्या असून जनजीवन विस्कळित झाले आहे. 

रोपळे व परिसरातील मेंढापूर, खरातवाडी, पांढरेवाडी, चिलाईवाडी व बार्डी या भागात मंगळवारी (ता. 12) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून येताच जोराचे वादळही सुरू झाले. या वादळातच मुसळधार पावसाला सुरवात होताच गारांची बरसातही झाली. वादळ आणि गारांच्या माऱ्यात द्राक्ष, आंबा, केळी, निंबोणी व पपईच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागात फेरफटका मारला तेव्हा काही शेतकऱ्यांच्या फळांवरील व हार्वेस्टिंग झालेल्या द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. शेडमधील बेदाणा या पावसात भिजून गेला आहे. आंब्याच्या बागांमध्ये कैऱ्यांची गळ झाली होती. लिंबूच्या बागांमधील झाडे उन्मळून पडली तर अपरिपक्व लिंबाची मोठी गळही झाली. केळीच्या बागा तर उभ्या दिसतच नव्हत्या. मका व इतर चारा पिके जमीनदोस्त व्हायला जराही वेळ लागला नाही. पपईच्या बागेतील झाडे या गारपिटीत भुंडीच झाली आहेत. या वेळी शेतकरी बाळासाहेब पवार यांनी, आमच्या शेतात आता बघण्यासारखं काही राहिलंच नसल्याचे सांगितले. 

गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये शेतमाल कवडीमोल किमतीने विकावा लागला तर यंदा हार्वेस्टिंगला आलेल्या बागाच जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. बांधावरील व रस्त्यांच्या कडेची मोठी झाडे व विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. रोपळे ते भोसे मार्गावरील मोठी झाडे रस्त्यावर पडल्यामुळे हा रस्ता दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत बंदच होता. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. रात्र ग्रामस्थांना अंधारातच काढावी लागली. पिठाच्या गिरण्याही बंदच असल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. 

जोराच्या वादळात गारांचा पाऊस पडल्यामुळे आमच्या द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. 
- महेश गणगे, 
शेतकरी, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर 

आमच्या निंबोणीच्या बागेतील झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदत द्यावी. 
- नागनाथ माळी, 
शेतकरी, रोपळे बुद्रूक 

आमच्या डाळिंबाच्या बागेचे नुकसान झाले आहे, तर केशर आंब्याच्या झाडांवरील कैऱ्यांची गळ झाली आहे. कैऱ्या खाली पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 
- भारत रानरुई, 
आढीव, ता. पंढरपूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

रोपळे परिसरात फळबागा जमीनदोस्त ! वादळी वाऱ्यासह गारांची बरसात; जनजीवनही झाले विस्कळित रोपळे बुद्रूक (सोलापूर) : रोपळे (ता. पंढरपूर) व परिसरात मंगळवारी जोराच्या वादळासह गारांची बरसात झाली. या पावसात फळबागा जमीनदोस्त झाल्या असून जनजीवन विस्कळित झाले आहे.  रोपळे व परिसरातील मेंढापूर, खरातवाडी, पांढरेवाडी, चिलाईवाडी व बार्डी या भागात मंगळवारी (ता. 12) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून येताच जोराचे वादळही सुरू झाले. या वादळातच मुसळधार पावसाला सुरवात होताच गारांची बरसातही झाली. वादळ आणि गारांच्या माऱ्यात द्राक्ष, आंबा, केळी, निंबोणी व पपईच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागात फेरफटका मारला तेव्हा काही शेतकऱ्यांच्या फळांवरील व हार्वेस्टिंग झालेल्या द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. शेडमधील बेदाणा या पावसात भिजून गेला आहे. आंब्याच्या बागांमध्ये कैऱ्यांची गळ झाली होती. लिंबूच्या बागांमधील झाडे उन्मळून पडली तर अपरिपक्व लिंबाची मोठी गळही झाली. केळीच्या बागा तर उभ्या दिसतच नव्हत्या. मका व इतर चारा पिके जमीनदोस्त व्हायला जराही वेळ लागला नाही. पपईच्या बागेतील झाडे या गारपिटीत भुंडीच झाली आहेत. या वेळी शेतकरी बाळासाहेब पवार यांनी, आमच्या शेतात आता बघण्यासारखं काही राहिलंच नसल्याचे सांगितले.  गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये शेतमाल कवडीमोल किमतीने विकावा लागला तर यंदा हार्वेस्टिंगला आलेल्या बागाच जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. बांधावरील व रस्त्यांच्या कडेची मोठी झाडे व विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. रोपळे ते भोसे मार्गावरील मोठी झाडे रस्त्यावर पडल्यामुळे हा रस्ता दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत बंदच होता. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. रात्र ग्रामस्थांना अंधारातच काढावी लागली. पिठाच्या गिरण्याही बंदच असल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.  जोराच्या वादळात गारांचा पाऊस पडल्यामुळे आमच्या द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.  - महेश गणगे,  शेतकरी, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर  आमच्या निंबोणीच्या बागेतील झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदत द्यावी.  - नागनाथ माळी,  शेतकरी, रोपळे बुद्रूक  आमच्या डाळिंबाच्या बागेचे नुकसान झाले आहे, तर केशर आंब्याच्या झाडांवरील कैऱ्यांची गळ झाली आहे. कैऱ्या खाली पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.  - भारत रानरुई,  आढीव, ता. पंढरपूर  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3tiE4CD
Read More

Monday, April 12, 2021

कांदा न वापरता बनवा लज्जदार ग्रेव्ही, 'ही' आहेत खास टीप्स 

औरंगाबाद - ग्रेव्ही म्हटलं आणि कांद्याचे नाव घेतले नाही, असे कधी होईल का ? एखादी भाजी असो किंवा चिकन, कांद्याच्या ग्रेव्हीने ती चविष्ट बनवण्याचा प्रयत्न केला जातो. बऱ्याचदा त्याचे भाव वाढल्यास ते वापरणे बंद केले जाते. तर चला ग्रेव्ही, बिना कांद्याचे चांगले आणि चविष्ट बनवता येऊ शकते. जाणून घेऊ या.. 

शेंगदाण्याची पेस्ट 
बिना कांद्याची ग्रेव्ही, तुम्ही शेंगदाण्याची पेस्ट टाकून लज्जदार बनवू शकता. कोणत्याही डिशमध्ये योग्य प्रमाणात इतर मसाल्यांबरोबर शेंगदाण्याची पेस्ट वापरल्यास तिची चव आणखी वाढते.  या व्यतिरिक्त बदाम, काजू पेस्टही वापरुन ग्रेव्ही बनवली जाऊ शकते. 

टोमॅटो पेस्ट 
कोणताही पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी टोमॅटोचा नेहमी वापर केला जातो. मात्र टोमॅटोच्या मदतीनेही तुम्ही ग्रेव्ही तयार करु शकता. यासाठी एक ते दोन टोमॅटो उकडून पेस्ट बनवा आणि त्याचा वापर करा.

कोबीचाही वापर
- कोबी बारीक करुन घ्या आणि कुकरमध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घ्या. कुकरमधून काढून त्याची पेस्ट तयार करा आणि इतर मसाल्यांबरोबर ग्रेव्ही म्हणून त्याचा वापर करा. यात थोडेसे बेसणही टाकून वापरु शकता. 

शलजम आणि आद्रकचा वापर 
साफ करुन शलजम आणि आद्रक उकडून घ्या आणि मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्या. हे बनवल्यानंतर तुम्ही ग्रेव्ही म्हणून कोणत्याही खाद्यपदार्थाबरोबर खाऊ शकता. तुम्ही यात दोन शिमला मिरची टाकूनही वापरु  शकता.

 

संपादन - गणेश पिटेकर

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कांदा न वापरता बनवा लज्जदार ग्रेव्ही, 'ही' आहेत खास टीप्स  औरंगाबाद - ग्रेव्ही म्हटलं आणि कांद्याचे नाव घेतले नाही, असे कधी होईल का ? एखादी भाजी असो किंवा चिकन, कांद्याच्या ग्रेव्हीने ती चविष्ट बनवण्याचा प्रयत्न केला जातो. बऱ्याचदा त्याचे भाव वाढल्यास ते वापरणे बंद केले जाते. तर चला ग्रेव्ही, बिना कांद्याचे चांगले आणि चविष्ट बनवता येऊ शकते. जाणून घेऊ या..  शेंगदाण्याची पेस्ट  बिना कांद्याची ग्रेव्ही, तुम्ही शेंगदाण्याची पेस्ट टाकून लज्जदार बनवू शकता. कोणत्याही डिशमध्ये योग्य प्रमाणात इतर मसाल्यांबरोबर शेंगदाण्याची पेस्ट वापरल्यास तिची चव आणखी वाढते.  या व्यतिरिक्त बदाम, काजू पेस्टही वापरुन ग्रेव्ही बनवली जाऊ शकते.  टोमॅटो पेस्ट  कोणताही पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी टोमॅटोचा नेहमी वापर केला जातो. मात्र टोमॅटोच्या मदतीनेही तुम्ही ग्रेव्ही तयार करु शकता. यासाठी एक ते दोन टोमॅटो उकडून पेस्ट बनवा आणि त्याचा वापर करा. कोबीचाही वापर - कोबी बारीक करुन घ्या आणि कुकरमध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घ्या. कुकरमधून काढून त्याची पेस्ट तयार करा आणि इतर मसाल्यांबरोबर ग्रेव्ही म्हणून त्याचा वापर करा. यात थोडेसे बेसणही टाकून वापरु शकता.  शलजम आणि आद्रकचा वापर  साफ करुन शलजम आणि आद्रक उकडून घ्या आणि मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्या. हे बनवल्यानंतर तुम्ही ग्रेव्ही म्हणून कोणत्याही खाद्यपदार्थाबरोबर खाऊ शकता. तुम्ही यात दोन शिमला मिरची टाकूनही वापरु  शकता.   संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2QkMjzH
Read More
तुमचा Aadhaar Card वरील फोटो बदलायचाय? ही आहे अगदी सोपी पध्दत

पुणे : आपण कितीही चांगला कॅमेरा वापरुन स्वतःचे सुंदर फोटो काढतो पण  एका ठिकाणी मात्र आपला फोटो कधीच चांगला राहत नाही ते म्हणजे आपलं आधार कार्ड. मात्र जर तुम्हाला तो  बदलायाचा असेल  तर काय करावे लागेल याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 

आधार कार्डचा फोटो कसा बदलायचा

- आधार कार्डमध्ये आपला फोटो बदलण्यासाठी सर्व प्रथम, यूआयडीएआय UIDAI  पोर्टलवर जा आणि तेथून  ‘Aadhaar Card Update Correction’  फॉर्म डाउनलोड करा.

- तुम्हाला विचारण्यात आलेली  सर्व माहिती काळजीपूर्वक भरा 

- UIDAI च्या क्षेत्रीय कार्यालयाच्या नावावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक पत्र लिहा 

- या पत्रासह एक फोटो आणि फॉर्म जोडा आणि तो यूआयडीएआय कार्यालयात पोस्ट करा.

- दोन आठवड्यांत आपणास नवीन फोटोंसह एक नवीन आधार कार्ड मिळेल.

ऑनलाइन फोटो बदलता येत नाही

लक्षात घ्या की आता आधार कार्डमधील फोटो हा ऑनलाइन बदलता येणार नाही. ही प्रक्रिया केवळ पत्ता बदलण्यासाठी उपलब्ध आहे. तुमच्या फोटो बदलण्यासाठी तुम्हाला जवळ असलेल्या नोंदणी केंद्रावर जाऊन पत्राद्वारे अर्ज करावा लागेल.
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

तुमचा Aadhaar Card वरील फोटो बदलायचाय? ही आहे अगदी सोपी पध्दत पुणे : आपण कितीही चांगला कॅमेरा वापरुन स्वतःचे सुंदर फोटो काढतो पण  एका ठिकाणी मात्र आपला फोटो कधीच चांगला राहत नाही ते म्हणजे आपलं आधार कार्ड. मात्र जर तुम्हाला तो  बदलायाचा असेल  तर काय करावे लागेल याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.  आधार कार्डचा फोटो कसा बदलायचा - आधार कार्डमध्ये आपला फोटो बदलण्यासाठी सर्व प्रथम, यूआयडीएआय UIDAI  पोर्टलवर जा आणि तेथून  ‘Aadhaar Card Update Correction’  फॉर्म डाउनलोड करा. - तुम्हाला विचारण्यात आलेली  सर्व माहिती काळजीपूर्वक भरा  - UIDAI च्या क्षेत्रीय कार्यालयाच्या नावावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक पत्र लिहा  - या पत्रासह एक फोटो आणि फॉर्म जोडा आणि तो यूआयडीएआय कार्यालयात पोस्ट करा. - दोन आठवड्यांत आपणास नवीन फोटोंसह एक नवीन आधार कार्ड मिळेल. ऑनलाइन फोटो बदलता येत नाही लक्षात घ्या की आता आधार कार्डमधील फोटो हा ऑनलाइन बदलता येणार नाही. ही प्रक्रिया केवळ पत्ता बदलण्यासाठी उपलब्ध आहे. तुमच्या फोटो बदलण्यासाठी तुम्हाला जवळ असलेल्या नोंदणी केंद्रावर जाऊन पत्राद्वारे अर्ज करावा लागेल.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3shYHNT
Read More
कऱ्हाडात फॅन्सी नंबर प्लेटसह 'धूम स्टाइल' सुसाट; पोलिसांची तब्बल 27 हजार युवकांवर कारवाई

कऱ्हाड (जि. सातारा) : फॅन्सी नंबर प्लेट लावून 'धूम स्टाइल'ने वाहन मारणे, सुसाट वाहन चालविण्यासह बिनधास्त ट्रिपलशीट फिरणाऱ्या तरुणाईवर वाहतूक कारवाईचा बडगा उगारला आहे. सात वर्षांत 27 हजार 500 युवकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 45 लाख 27 हजार 340 रुपयांचा दंडही वसूल केला आहे. यापुढेही कारवाई अशीच सुरू ठेवली जाणार आहे. त्यामुळे दुचाकी फिरवणाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे. 

वाहतूक पोलिसांच्या कारवाईत युवकांना "टार्गेट" केले आहे. युवकांवर "वॉच' ठेऊन पोलिसांनी बेधडक दंडात्मक कारवाईवर भर दिला आहे. पोलिसांनी सात वर्षांत 27 हजार 500 युवकांवर कारवाई केली आहे. 2016 मध्ये चार हजार 590, त्यापाठोपाठ 2019 मध्ये पाच हजार 618 तर 2020 मध्ये सर्वाधिक पाच हजार 892 युवकांवर कारवाई झाली आहे. फॅन्सी नंबर प्लेट, खराब नंबर प्लेट, विना परवाना वाहन चालवणे, तीबलशीट अशा पद्धतीच्या दुचाकीवरून फिरणाऱे युवक पोलिसांनी "टार्गेट' केले आहेत. 

Weekend Lockdown Effect : किराणा, औषध दुकानदारांसह किरकाेळ व्यावसायिक बनले लुटारु; सातारकरांची फौजदारीची मागणी 

वाहतूक शाखेत सहायक पोलिस निरीक्षकांसह 42 कर्मचारी आहेत. वाहतूक शाखेकडून वाहतूक कोंडी हटवणे, अपघात झाल्यानंतर स्पॉटवर जाण्यासह शहरातील कोंडी हटविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. त्यासोबत वाहनांवरील कारवाई अधिक प्रभावी राबवली जात आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी प्रबोधनही करूनही फरक सुसाट वाहन मारणाऱ्यांवर फरक पडत नसल्याने कारवाईचा दंडुका उचलावा लागतो आहे. युवकांनी वाहन चालवताना सावधगिरी कशी ठेवावी याबाबत पोलिसांनी नेहमीच मार्गदर्शन केले. मात्र, त्याचा फरसा फरक पडत नसल्याने कारवाईचाही सपाटा लावला. 

रामायणातील राम सेतूबद्दल या 6 गोष्टी माहिती आहेत?; जाणून घ्या 7 हजार वर्षांपूर्वीची इतिहासाची रंजक कहाणी 

दंडात्मक कारवाई... 

वर्ष

गुन्ह्याची संख्या

दंडाची संख्या

2014

2373

दोन लाख 79 हजार 900

2015

3006

तीन लाख 10 हजार 

2016

4590

पाच लाख 27 हजार 300 

2017

1986

तीन लाख 97 हजार 600

2018

3961

सात लाख 78 हजार 600

2019

5618

10 लाख 55 हजार 540

2020

5892

11 लाख 78 हजार 400 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कऱ्हाडात फॅन्सी नंबर प्लेटसह 'धूम स्टाइल' सुसाट; पोलिसांची तब्बल 27 हजार युवकांवर कारवाई कऱ्हाड (जि. सातारा) : फॅन्सी नंबर प्लेट लावून 'धूम स्टाइल'ने वाहन मारणे, सुसाट वाहन चालविण्यासह बिनधास्त ट्रिपलशीट फिरणाऱ्या तरुणाईवर वाहतूक कारवाईचा बडगा उगारला आहे. सात वर्षांत 27 हजार 500 युवकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 45 लाख 27 हजार 340 रुपयांचा दंडही वसूल केला आहे. यापुढेही कारवाई अशीच सुरू ठेवली जाणार आहे. त्यामुळे दुचाकी फिरवणाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.  वाहतूक पोलिसांच्या कारवाईत युवकांना "टार्गेट" केले आहे. युवकांवर "वॉच' ठेऊन पोलिसांनी बेधडक दंडात्मक कारवाईवर भर दिला आहे. पोलिसांनी सात वर्षांत 27 हजार 500 युवकांवर कारवाई केली आहे. 2016 मध्ये चार हजार 590, त्यापाठोपाठ 2019 मध्ये पाच हजार 618 तर 2020 मध्ये सर्वाधिक पाच हजार 892 युवकांवर कारवाई झाली आहे. फॅन्सी नंबर प्लेट, खराब नंबर प्लेट, विना परवाना वाहन चालवणे, तीबलशीट अशा पद्धतीच्या दुचाकीवरून फिरणाऱे युवक पोलिसांनी "टार्गेट' केले आहेत.  Weekend Lockdown Effect : किराणा, औषध दुकानदारांसह किरकाेळ व्यावसायिक बनले लुटारु; सातारकरांची फौजदारीची मागणी  वाहतूक शाखेत सहायक पोलिस निरीक्षकांसह 42 कर्मचारी आहेत. वाहतूक शाखेकडून वाहतूक कोंडी हटवणे, अपघात झाल्यानंतर स्पॉटवर जाण्यासह शहरातील कोंडी हटविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. त्यासोबत वाहनांवरील कारवाई अधिक प्रभावी राबवली जात आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी प्रबोधनही करूनही फरक सुसाट वाहन मारणाऱ्यांवर फरक पडत नसल्याने कारवाईचा दंडुका उचलावा लागतो आहे. युवकांनी वाहन चालवताना सावधगिरी कशी ठेवावी याबाबत पोलिसांनी नेहमीच मार्गदर्शन केले. मात्र, त्याचा फरसा फरक पडत नसल्याने कारवाईचाही सपाटा लावला.  रामायणातील राम सेतूबद्दल या 6 गोष्टी माहिती आहेत?; जाणून घ्या 7 हजार वर्षांपूर्वीची इतिहासाची रंजक कहाणी  दंडात्मक कारवाई...  वर्ष गुन्ह्याची संख्या दंडाची संख्या 2014 2373 दोन लाख 79 हजार 900 2015 3006 तीन लाख 10 हजार  2016 4590 पाच लाख 27 हजार 300  2017 1986 तीन लाख 97 हजार 600 2018 3961 सात लाख 78 हजार 600 2019 5618 10 लाख 55 हजार 540 2020 5892 11 लाख 78 हजार 400  साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा संपादन : बाळकृष्ण मधाळे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 12, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2Rqd2et
Read More