Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 29, 2020

Corona Update: औरंगाबादेत ५८ जण कोरोनाबाधित, आतापर्यंत १ हजार १९८ रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.२९) ५८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ४७६ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १९८ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी ७९ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार ८२७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

 

चारित्र्यहिन म्हणत अत्याचार पीडित महिलेला गावाने नाकारला प्रवेश, बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

 

शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या) : उल्कानगरी (४), कासलीवाल हौ. सोसायटी, सिडको (१), बालकृष्ण नगर, गारखेडा (१), जय भवानी नगर (१), चैतन्य हौ. सोसायटी (१),एन-४ सिडको (१), अन्य (४२)

ग्रामीण भागातील बाधित : तालवाडगाव, सिल्लोड (१), अन्य (६)

 

संदीप क्षीरसागरांना धक्का; समर्थक बाळासाहेब गुंजाळांचा शिवसेनेत प्रवेश

कोरोना मीटर
------
बरे झालेले रुग्ण - ४३८२७
उपचार घेणारे रुग्ण - ४५१
एकूण मृत्यू - ११९८
-------
आतापर्यंतचे बाधित - ४५४७६
-----

 

 

संपादन - गणेश पिटेकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Corona Update: औरंगाबादेत ५८ जण कोरोनाबाधित, आतापर्यंत १ हजार १९८ रुग्णांचा मृत्यू औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.२९) ५८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ४७६ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १९८ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी ७९ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार ८२७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.   चारित्र्यहिन म्हणत अत्याचार पीडित महिलेला गावाने नाकारला प्रवेश, बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना   शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या) : उल्कानगरी (४), कासलीवाल हौ. सोसायटी, सिडको (१), बालकृष्ण नगर, गारखेडा (१), जय भवानी नगर (१), चैतन्य हौ. सोसायटी (१),एन-४ सिडको (१), अन्य (४२) ग्रामीण भागातील बाधित : तालवाडगाव, सिल्लोड (१), अन्य (६)   संदीप क्षीरसागरांना धक्का; समर्थक बाळासाहेब गुंजाळांचा शिवसेनेत प्रवेश कोरोना मीटर ------ बरे झालेले रुग्ण - ४३८२७ उपचार घेणारे रुग्ण - ४५१ एकूण मृत्यू - ११९८ ------- आतापर्यंतचे बाधित - ४५४७६ -----     संपादन - गणेश पिटेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2L9dcnl
Read More
पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो हॉस्पिटल राहणार सुरूच

पुण्यातील हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय; वायसीएम नॉन कोविड रुग्णालय 
पिंपरी - रुग्णसंख्या घटल्यामुळे पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, पिंपरी-नेहरूनगर येथील जम्बो हॉस्पिटल सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये महापालिकेच्या वायसीएम व नवीन भोसरी रुग्णालयांतील रुग्ण स्थलांतरित केले आहेत. वायसीएम रुग्णालय पूर्णतः नॉन कोविड रुग्णांसाठी तर, भोसरी रुग्णालय इंग्लंडहून आलेले व पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवले आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन आयुक्त कोण?

राज्य सरकार, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन व महापालिका यांच्यातर्फे नेहरूनगर येथे जम्बो हॉस्पिटल सुरू आहे. त्याच जोडीला महापालिकेने स्वखर्चातून ऑटो क्‍लस्टर येथेही जम्बो फॅसिलिटी रुग्णालय सुरू केले आहे. हे दोन्ही रुग्णालये सुरूच राहणार आहेत. शहरात अन्य साथीच्या आजाराचे रुग्ण वाढू लागल्याने व नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे वायसीएम हॉस्पिटल नॉन कोविड रुग्णालय केले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानंतर इंग्लंडमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर तेथून शहरात आलेल्या प्रवाशांची तपासणी महापालिकेने सुरू केली आहे. त्यातील 215 पैकी दोन प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अशा रुग्णांसाठी नवीन भोसरी रुग्णालय राखीव ठेवले आहे. तेथील 18 रुग्ण आठ दिवसांपूर्वीच जम्बो रुग्णालयात स्थलांतरित केले आहेत. इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांच्या क्वारंटाइनची व्यवस्था वाकड येथील दोन हॉटेल्समध्ये केली आहे. त्याचा खर्च प्रवाशांना स्वतः करायचा आहे. 

दुकानदार आणि जागरूक नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत

मोफत उपचार सुविधा 
दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील रुग्णांसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक हजार सहाशे बेडची दोन जम्बो कोविड सेंटर सुरू केले आहे. त्यात पुण्यातील जम्बोतील उपचार बंद केले, तरी पिंपरी-चिंचवडमधील जम्बोत रुग्णांना दाखल करून घेतले जाणार आहे. हे सेंटर सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रुग्णांना मोफत उपचारासाठी या सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो हॉस्पिटल राहणार सुरूच पुण्यातील हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय; वायसीएम नॉन कोविड रुग्णालय  पिंपरी - रुग्णसंख्या घटल्यामुळे पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, पिंपरी-नेहरूनगर येथील जम्बो हॉस्पिटल सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये महापालिकेच्या वायसीएम व नवीन भोसरी रुग्णालयांतील रुग्ण स्थलांतरित केले आहेत. वायसीएम रुग्णालय पूर्णतः नॉन कोविड रुग्णांसाठी तर, भोसरी रुग्णालय इंग्लंडहून आलेले व पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवले आहे.  पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन आयुक्त कोण? राज्य सरकार, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन व महापालिका यांच्यातर्फे नेहरूनगर येथे जम्बो हॉस्पिटल सुरू आहे. त्याच जोडीला महापालिकेने स्वखर्चातून ऑटो क्‍लस्टर येथेही जम्बो फॅसिलिटी रुग्णालय सुरू केले आहे. हे दोन्ही रुग्णालये सुरूच राहणार आहेत. शहरात अन्य साथीच्या आजाराचे रुग्ण वाढू लागल्याने व नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे वायसीएम हॉस्पिटल नॉन कोविड रुग्णालय केले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा त्यानंतर इंग्लंडमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर तेथून शहरात आलेल्या प्रवाशांची तपासणी महापालिकेने सुरू केली आहे. त्यातील 215 पैकी दोन प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अशा रुग्णांसाठी नवीन भोसरी रुग्णालय राखीव ठेवले आहे. तेथील 18 रुग्ण आठ दिवसांपूर्वीच जम्बो रुग्णालयात स्थलांतरित केले आहेत. इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांच्या क्वारंटाइनची व्यवस्था वाकड येथील दोन हॉटेल्समध्ये केली आहे. त्याचा खर्च प्रवाशांना स्वतः करायचा आहे.  दुकानदार आणि जागरूक नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत मोफत उपचार सुविधा  दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील रुग्णांसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक हजार सहाशे बेडची दोन जम्बो कोविड सेंटर सुरू केले आहे. त्यात पुण्यातील जम्बोतील उपचार बंद केले, तरी पिंपरी-चिंचवडमधील जम्बोत रुग्णांना दाखल करून घेतले जाणार आहे. हे सेंटर सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रुग्णांना मोफत उपचारासाठी या सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aTnjb2
Read More
सुंदरबनमधील वाघ बुजरे आहेत का?

कोलकता - देशातील त्रिभुज प्रदेश असलेल्या सुंदबनमधील वाघांमध्ये बुजरेपणा येत आहे का किंवा ते माणसांना घाबरत आहेत का, ते त्यांची हद्द वारंवार बदलत आहेत का आणि नैसर्गिक बदलांमुळ त्यांच्या वर्तणुकीवर किती परिणाम होतो, या सर्व गोष्टींची उकल करण्याचा प्रयत्न वन्यजीव संशोधक रेडिओ कॉलरच्या मदतीने करीत आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पश्‍चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाच्या हरीखाली जंगलातील एक वाघ पकडण्यात आला होता. त्याला रेडिओ कॉलर लावल्यानंतर त्याच जागी सोडण्यात आले. या रेडिओ कॉलरमधून उपग्रहाकडे संदेश पाठविले जाणार आहेत. यामुळे वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास संशोधकांना मदत होणार आहे. तसेच वाघांची निद्रा, भक्ष्यांचा शोध अशा व इतर वेळच्या वर्तणुकीची माहितीही समजणार आहे. राज्य वन विभागाचे मुख्य वन्यजीव संरक्षक विनोद कुमार यादव, सुंदरबन क्षेत्र संचालक तापस दास आणि  डब्ल्यूडब्ल्यूएफचे अधिकारी यांच्या निरीक्षणाखाली ही मोहिम आखण्यात आली आहे. 

ममतांचे भाजपला आव्हान, '294 जागांचे स्पप्न बघा पण आधी...'

गेल्या वेळच्या व्याघ्रगणनेत काही ठराविक भागातील वाघांची संख्या वाढलेली दिसली होती आणि त्याचबरोबर लोकांची भेटींमध्येही वाढ नोंदविली आहे. असा भाग संशोधनासाठी आदर्श असल्याने साहजिक त्याची निवड संशोधनासाठी करण्यात आली आहे. नैसर्गिक कारणांमुळे वाघांच्या अधिवासात बदल होतो का, हेही या संशोधनातून पुढे येणार आहे. सुंदरबनच्या काही गाभा क्षेत्रातील वाघांची संख्या घटल्याचे आणि नवीन अधिवास निर्माण झाल्याचे आधीच्या व्याघ्रगणनेत आढळले होते. यातून वाघांची वसतिस्थाने सतत बदलत असतात, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. 

रजनीकांत यांच्या निर्णयानंतर चाहते खूष; ट्विटरवर जोरदार रिऍक्शन्स

वाघ नरभक्षक नसतात
सुंदरबनचे वाघ हे नरभक्षक असतात, हा समज पूर्णतः चुकीचा आहे, असे वन्यजीव अधिकाऱ्यांनी सांगितले. सामान्यतः वाघ हे नरभक्षक नसतात. मानवीवस्तीत वाघ चुकून घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. वाघांच्या अधिवासावर आक्रमण केल्याने मानव त्यांचे भक्ष्य बनतो का, याचा शोध संशोधनातून घेण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

भारतात नव्या स्ट्रेनची एन्ट्री पण घाबरण्याचं कारण नाही; वैज्ञानिकांकडून दिलासा

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सुंदरबनमधील वाघ बुजरे आहेत का? कोलकता - देशातील त्रिभुज प्रदेश असलेल्या सुंदबनमधील वाघांमध्ये बुजरेपणा येत आहे का किंवा ते माणसांना घाबरत आहेत का, ते त्यांची हद्द वारंवार बदलत आहेत का आणि नैसर्गिक बदलांमुळ त्यांच्या वर्तणुकीवर किती परिणाम होतो, या सर्व गोष्टींची उकल करण्याचा प्रयत्न वन्यजीव संशोधक रेडिओ कॉलरच्या मदतीने करीत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पश्‍चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाच्या हरीखाली जंगलातील एक वाघ पकडण्यात आला होता. त्याला रेडिओ कॉलर लावल्यानंतर त्याच जागी सोडण्यात आले. या रेडिओ कॉलरमधून उपग्रहाकडे संदेश पाठविले जाणार आहेत. यामुळे वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास संशोधकांना मदत होणार आहे. तसेच वाघांची निद्रा, भक्ष्यांचा शोध अशा व इतर वेळच्या वर्तणुकीची माहितीही समजणार आहे. राज्य वन विभागाचे मुख्य वन्यजीव संरक्षक विनोद कुमार यादव, सुंदरबन क्षेत्र संचालक तापस दास आणि  डब्ल्यूडब्ल्यूएफचे अधिकारी यांच्या निरीक्षणाखाली ही मोहिम आखण्यात आली आहे.  ममतांचे भाजपला आव्हान, '294 जागांचे स्पप्न बघा पण आधी...' गेल्या वेळच्या व्याघ्रगणनेत काही ठराविक भागातील वाघांची संख्या वाढलेली दिसली होती आणि त्याचबरोबर लोकांची भेटींमध्येही वाढ नोंदविली आहे. असा भाग संशोधनासाठी आदर्श असल्याने साहजिक त्याची निवड संशोधनासाठी करण्यात आली आहे. नैसर्गिक कारणांमुळे वाघांच्या अधिवासात बदल होतो का, हेही या संशोधनातून पुढे येणार आहे. सुंदरबनच्या काही गाभा क्षेत्रातील वाघांची संख्या घटल्याचे आणि नवीन अधिवास निर्माण झाल्याचे आधीच्या व्याघ्रगणनेत आढळले होते. यातून वाघांची वसतिस्थाने सतत बदलत असतात, असा निष्कर्ष काढण्यात आला होता.  रजनीकांत यांच्या निर्णयानंतर चाहते खूष; ट्विटरवर जोरदार रिऍक्शन्स वाघ नरभक्षक नसतात सुंदरबनचे वाघ हे नरभक्षक असतात, हा समज पूर्णतः चुकीचा आहे, असे वन्यजीव अधिकाऱ्यांनी सांगितले. सामान्यतः वाघ हे नरभक्षक नसतात. मानवीवस्तीत वाघ चुकून घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. वाघांच्या अधिवासावर आक्रमण केल्याने मानव त्यांचे भक्ष्य बनतो का, याचा शोध संशोधनातून घेण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  भारतात नव्या स्ट्रेनची एन्ट्री पण घाबरण्याचं कारण नाही; वैज्ञानिकांकडून दिलासा Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3rBoeCJ
Read More
इंग्लंडहून पिंपरी-चिंचवड शहरात आलेला आणखी एक प्रवासी पॉझिटीव्ह 

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी 121 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 96 हजार 316 झाली आहे. आज 156 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 107 झाली आहे. सध्या एक हजार 457 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एक व शहराबाहेरी दोन अशा तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. दरम्यान, इंग्लंडहून आलेला आणखी एक प्रवासी पॉझिटीव्ह आढळला असून एकूण संख्या दोन झाली आहे. 

आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 752 झाली आहे. तर, शहराबाहेरील 722 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेली शहरातील महिला सांगवी (वय 70) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष मावळ (वय 55) व महिला खेड (वय 70) येथील रहिवासी आहेत. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 215 प्रशावाशांचा शोध घेण्यात आला आहे. कालपर्यंत ही संख्या 115 होती. 215 पैकी 167 प्रवाशांची तपासणी केली असून 112 जण नकारात्मक आले आहेत. दोन जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 53 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे. 

दुकानदार आणि जागरूक नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत

सध्या महापालिका रुग्णालयांत 644 रुग्ण उपचार घेत आहेत. 813 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 409 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 774 जणांची तपासणी करण्यात आली. आज 708 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 85 हजार 709 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 

पिंपरी-चिंचवड : शिक्षकांना मिळेना कोरोना प्रोत्साहन भत्ता 

आज एक हजार 790 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एक हजार 401 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आज रुग्णालयातून एक हजार 823 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एक हजार 110 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. 

आजपर्यंत पाच लाख 45 हजार 577 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील चार लाख 48 हजार 151 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आजपर्यंत पाच लाख 41 हजार 917 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

इंग्लंडहून पिंपरी-चिंचवड शहरात आलेला आणखी एक प्रवासी पॉझिटीव्ह  पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी 121 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 96 हजार 316 झाली आहे. आज 156 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 107 झाली आहे. सध्या एक हजार 457 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एक व शहराबाहेरी दोन अशा तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. दरम्यान, इंग्लंडहून आलेला आणखी एक प्रवासी पॉझिटीव्ह आढळला असून एकूण संख्या दोन झाली आहे.  आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 752 झाली आहे. तर, शहराबाहेरील 722 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेली शहरातील महिला सांगवी (वय 70) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष मावळ (वय 55) व महिला खेड (वय 70) येथील रहिवासी आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 215 प्रशावाशांचा शोध घेण्यात आला आहे. कालपर्यंत ही संख्या 115 होती. 215 पैकी 167 प्रवाशांची तपासणी केली असून 112 जण नकारात्मक आले आहेत. दोन जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 53 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे.  दुकानदार आणि जागरूक नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत सध्या महापालिका रुग्णालयांत 644 रुग्ण उपचार घेत आहेत. 813 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 409 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 774 जणांची तपासणी करण्यात आली. आज 708 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 85 हजार 709 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.  पिंपरी-चिंचवड : शिक्षकांना मिळेना कोरोना प्रोत्साहन भत्ता  आज एक हजार 790 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एक हजार 401 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आज रुग्णालयातून एक हजार 823 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एक हजार 110 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.  आजपर्यंत पाच लाख 45 हजार 577 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील चार लाख 48 हजार 151 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आजपर्यंत पाच लाख 41 हजार 917 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JzIvHO
Read More
कोरोनाचा बनावट अहवाल देऊन फसवणूक; प्रभारी अधिकारी- कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा 

अहमदनगर : रुग्ण निगेटिव्ह असताना, कोरोनाबाधित असल्याचा अहवाल देऊन फसवणूक केल्याप्रकरणी विळद घाट येथील कृष्णा डायग्नोसिसच्या प्रभारी अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 

याबाबत अशोक बबनराव खोकराळे (रा. पाइपलाइन रोड, नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तीत म्हटले आहे, की वडील बबनराव खोकराळे यांच्या घशात दुखत असल्याने 13 ऑगस्ट रोजी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने भाऊ अरविंद खोकराळे त्यांना कोविड सेंटरला घेऊन गेले. तेथील डॉक्‍टरांनी वडिलांची तब्येत ठिक असल्याचे सांगून तपासण्या करून सोडणार असल्याचे सांगितले. मात्र, दुसऱ्या दिवशी तेथे गेलो असता, वडिलांना दुसऱ्या रुग्णालयात हलविल्याचे समजले. याबाबत विचारणा केली असता, वडिलांच्या आणखी तपासण्या करायच्या असल्याचे तेथे सांगण्यात आले.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्यानंतर उपचारादरम्यान कोविडमुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. 

दरम्यान, भाऊ अरविंद याने विम्याच्या कामासाठी संबंधित रुग्णालयाकडून वडिलांची फाईल मागवून घेतली. त्यातील अहवाल अन्य डॉक्‍टरांना दाखविले असता, ते बोगस असल्याचे आढळून आले. याबाबत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केली असता, त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी चारही डॉक्‍टरांनी रुग्णाची आरटीपीसीआर कोरोना चाचणी केल्याचे सांगितले. मात्र, अहवाल सादर न करता, त्यासाठी मुदतवाढ मागितली. 

महापालिकेच्या मान्यताप्राप्त कोविड तपासणी सेंटरकडे बबनराव खोकराळे यांच्या अहवालाची मागणी केली असता, त्यांनी अहवालच आला नसल्याचे सांगितले. त्यानंतर विळद घाट येथील रुग्णालयात चौकशी केली असता, तेथे वडिलांची दोन वेळा चाचणी केल्याचे आढळून आले. तसेच ते स्वत: चाचणीसाठी गेले होते, असेही समजले. मात्र, वडील अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. दोन्ही अहवालावर वडिलांचे नाव होते, पण मोबाईल क्रमांक चुकीचे होते.

त्या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधला असता, दोन वेगवेगळ्या व्यक्ती निघाल्या. त्यांनी अन्य रुग्णालयात उपचार घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे समोर आले. कृष्णा डायग्नोसिसचे प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आर्थिक फायद्यासाठी वडिलांचा बनावट कोरोना अहवाल तयार करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाचा बनावट अहवाल देऊन फसवणूक; प्रभारी अधिकारी- कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा  अहमदनगर : रुग्ण निगेटिव्ह असताना, कोरोनाबाधित असल्याचा अहवाल देऊन फसवणूक केल्याप्रकरणी विळद घाट येथील कृष्णा डायग्नोसिसच्या प्रभारी अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.  याबाबत अशोक बबनराव खोकराळे (रा. पाइपलाइन रोड, नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तीत म्हटले आहे, की वडील बबनराव खोकराळे यांच्या घशात दुखत असल्याने 13 ऑगस्ट रोजी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने भाऊ अरविंद खोकराळे त्यांना कोविड सेंटरला घेऊन गेले. तेथील डॉक्‍टरांनी वडिलांची तब्येत ठिक असल्याचे सांगून तपासण्या करून सोडणार असल्याचे सांगितले. मात्र, दुसऱ्या दिवशी तेथे गेलो असता, वडिलांना दुसऱ्या रुग्णालयात हलविल्याचे समजले. याबाबत विचारणा केली असता, वडिलांच्या आणखी तपासण्या करायच्या असल्याचे तेथे सांगण्यात आले. नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा त्यानंतर उपचारादरम्यान कोविडमुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.  दरम्यान, भाऊ अरविंद याने विम्याच्या कामासाठी संबंधित रुग्णालयाकडून वडिलांची फाईल मागवून घेतली. त्यातील अहवाल अन्य डॉक्‍टरांना दाखविले असता, ते बोगस असल्याचे आढळून आले. याबाबत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केली असता, त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी चारही डॉक्‍टरांनी रुग्णाची आरटीपीसीआर कोरोना चाचणी केल्याचे सांगितले. मात्र, अहवाल सादर न करता, त्यासाठी मुदतवाढ मागितली.  महापालिकेच्या मान्यताप्राप्त कोविड तपासणी सेंटरकडे बबनराव खोकराळे यांच्या अहवालाची मागणी केली असता, त्यांनी अहवालच आला नसल्याचे सांगितले. त्यानंतर विळद घाट येथील रुग्णालयात चौकशी केली असता, तेथे वडिलांची दोन वेळा चाचणी केल्याचे आढळून आले. तसेच ते स्वत: चाचणीसाठी गेले होते, असेही समजले. मात्र, वडील अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. दोन्ही अहवालावर वडिलांचे नाव होते, पण मोबाईल क्रमांक चुकीचे होते. त्या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधला असता, दोन वेगवेगळ्या व्यक्ती निघाल्या. त्यांनी अन्य रुग्णालयात उपचार घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे समोर आले. कृष्णा डायग्नोसिसचे प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आर्थिक फायद्यासाठी वडिलांचा बनावट कोरोना अहवाल तयार करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  संपादन : अशोक मुरुमकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aMXDg6
Read More
गुरूजी तुम्हीसुध्दा? ग्रामपंचायतीची बनावट कागदपत्रे सादर करून कर्ज लाटण्याचा प्रयत्न

सोमेश्वरनगर - मुरूम (ता. बारामती) येथील राजेंद्र गुराप्पा गायकवाड या प्राथमिक शिक्षकाने ग्रामपंचायतीची बनावट कागदपत्रे तयार करून गृहकर्ज मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे उजेडात आले आहे. याबाबत ग्रामपंचायतीने पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय आज घेतला आहे. कर्जवितरण करणाऱ्या संस्थेनेही बनावट कागदपत्रांचा प्रकार उजेडात आल्यावर कर्जवितरण थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

राजेंद्र गायकवाड हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राख (ता. पुरंदर) येथे कार्यरत आहेत. मुरूम ग्रामपंचायत हद्दीत ते राहतात. त्यांनी बारामती येथील शुभम हाऊसिंग फायनान्स या कर्जवितरण संस्थेकडे गृहकर्जासाठी प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावात घराचे उतारे, ग्रामपंचायतीची कागदपत्रे सादर केली होती. फायनान्स कंपनीने ग्रामपंचायतीकडे चौकशी केली आणि त्यामध्ये सदर शिक्षकाने ग्रामपंचायतीकडून कुठलीही कागदपत्रे न घेता खोटी कागदपत्रे दिल्याचे निष्पन्न झाले. याबाबत आज ग्रामपंचायतीची मासिक बैठक झाली आणि त्यामध्ये सदर शिक्षकावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसेवक संजयकुमार भोसले यांनी याबाबत प्रसिध्दीपत्राद्वारे या निर्णयाची माहिती दिली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य निलेश शिंदे म्हणाले, सदर शिक्षकाने शासकीय कर्मचारी असतानाही गायरान क्षेत्रात घर बांधले आहे. शिवाय फायनान्स कंपनीला ग्रामपंचायतीचे बनावट लेटरपॅड, शिक्के व बनावट उतारे सादर करून सरकारी यंत्रणेचीच फसवणूक केली आहे. त्यांच्यावर शिक्षण विभाग, पोलिस, पंचायत समिती या सर्व ठिकाणी कारवाईची शिफारस करणार आहोत.   

पुण्यात महाविद्यालयाच्या प्राचार्यांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शुभम फायनान्सचे बारामतीचे शाखाधिकारी नाथाजी देठे म्हणाले, आम्ही सुमारे साडेनऊ लाखांचे कर्ज मंजूर केले होते. परंतु कर्जवितरणाआधी प्रत्यक्षदर्शी चौकशी केली तेव्हा कागदपत्रे पूर्णपणे फसवेगिरीची असल्याचे निदर्शनास आले. आमच्याकडे दिलेले लेटरपॅड वेगळे असल्याचे व उतारेही हाताने लिहलेले आढळले. त्यानंतर त्यांचे कर्जवितरण थांबविण्यात आले आहे. याबाबत राजेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधला परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गुरूजी तुम्हीसुध्दा? ग्रामपंचायतीची बनावट कागदपत्रे सादर करून कर्ज लाटण्याचा प्रयत्न सोमेश्वरनगर - मुरूम (ता. बारामती) येथील राजेंद्र गुराप्पा गायकवाड या प्राथमिक शिक्षकाने ग्रामपंचायतीची बनावट कागदपत्रे तयार करून गृहकर्ज मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे उजेडात आले आहे. याबाबत ग्रामपंचायतीने पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय आज घेतला आहे. कर्जवितरण करणाऱ्या संस्थेनेही बनावट कागदपत्रांचा प्रकार उजेडात आल्यावर कर्जवितरण थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. राजेंद्र गायकवाड हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राख (ता. पुरंदर) येथे कार्यरत आहेत. मुरूम ग्रामपंचायत हद्दीत ते राहतात. त्यांनी बारामती येथील शुभम हाऊसिंग फायनान्स या कर्जवितरण संस्थेकडे गृहकर्जासाठी प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावात घराचे उतारे, ग्रामपंचायतीची कागदपत्रे सादर केली होती. फायनान्स कंपनीने ग्रामपंचायतीकडे चौकशी केली आणि त्यामध्ये सदर शिक्षकाने ग्रामपंचायतीकडून कुठलीही कागदपत्रे न घेता खोटी कागदपत्रे दिल्याचे निष्पन्न झाले. याबाबत आज ग्रामपंचायतीची मासिक बैठक झाली आणि त्यामध्ये सदर शिक्षकावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसेवक संजयकुमार भोसले यांनी याबाबत प्रसिध्दीपत्राद्वारे या निर्णयाची माहिती दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा याबाबत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य निलेश शिंदे म्हणाले, सदर शिक्षकाने शासकीय कर्मचारी असतानाही गायरान क्षेत्रात घर बांधले आहे. शिवाय फायनान्स कंपनीला ग्रामपंचायतीचे बनावट लेटरपॅड, शिक्के व बनावट उतारे सादर करून सरकारी यंत्रणेचीच फसवणूक केली आहे. त्यांच्यावर शिक्षण विभाग, पोलिस, पंचायत समिती या सर्व ठिकाणी कारवाईची शिफारस करणार आहोत.    पुण्यात महाविद्यालयाच्या प्राचार्यांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या शुभम फायनान्सचे बारामतीचे शाखाधिकारी नाथाजी देठे म्हणाले, आम्ही सुमारे साडेनऊ लाखांचे कर्ज मंजूर केले होते. परंतु कर्जवितरणाआधी प्रत्यक्षदर्शी चौकशी केली तेव्हा कागदपत्रे पूर्णपणे फसवेगिरीची असल्याचे निदर्शनास आले. आमच्याकडे दिलेले लेटरपॅड वेगळे असल्याचे व उतारेही हाताने लिहलेले आढळले. त्यानंतर त्यांचे कर्जवितरण थांबविण्यात आले आहे. याबाबत राजेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधला परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aOJuPz
Read More
पिंपरी-चिंचवडमध्ये एसआरए प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

पिंपरी - चिखली स्पाईन रोड लगतच्या भीम शक्तीनगरमध्ये एसआरए राबविण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात स्थानिकांची फसवणूक होत असल्याने भीमशक्तीनगर विकास कृती समितीने विरोध केला आहे. याविरोधात समितीच्या शिष्ट मंडळाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेऊन लेखी पत्र दिले आहे.

समितीचे अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे म्हणाले, 'नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर ही झोपडपट्टी गेली 20 ते 25 वर्षापासून वसलेली आहे. या झोपडपट्टीत सरासरी 2 हजार घरे आहेत. अनेक संघर्षानंतर येथे नागरी सुविधा मिळविल्या आहेत. दोनवेळा या झोपडपट्टीचा सर्व्हे झालेला आहे. सध्या ठिकाणी स्थानिकांना आर्थिक आमिषे दाखवून काही विकसक हे स्थानिक गुंडांना हाताशी धरून संमतीपत्रावर सह्या करून घेत आहेत. त्यास नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. शासनाने आमचा सर्व्हे करावा, झोपडपट्टी घोषित करावी आणि सर्वांना फोटो पास देण्यात यावे. त्यानंतरच त्याच जागेवर पुनर्वसन करावे. ''

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विशाल कसबे म्हणाले, 'शहरातील सगळेच एसआरए प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडून बंदच पडली आहे. शरदनगर झोपडपट्टी ही रेडझोन हद्दीत असतानादेखील काम सुरू केले. आता उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर काम बंद पडले आहे. आता नागरिक बेघर झाले आहे. त्यामुळे भीमशक्तीनगर झोपडपट्टीसाठी कोणीही विकसक हे संमतीपत्रांसहीत प्रस्ताव घेऊन आल्यास त्यावरील प्रत्येक सह्यांची शहानिशा करून घ्यावी. प्रस्तावास मान्यता देण्यात येऊ नये.''

दुकानदार आणि जागरूक नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत

सचिन शिंदे म्हणाले, 'राजकारणी आणि बांधकाम व्यावसायिकांकडून भीम शक्तीनगर झोपडपट्टी (पेठ क्रमांक 20 प्राधिकरण) रहिवाशांना घरे बांधून देऊ , शाळा , हॉस्पिटल, खेळण्याचे मैदान , उद्यान बांधून देऊ असे आमिष दाखवून झोपडपट्टीची जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्यक्षात ही झोपडपट्टी रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती या प्रकल्पाविरोधात न्यायालयात गेल्यास हा प्रकल्प रखडेल तसेच या झोपडपट्टी मधील अनेक रहिवाशांचे छोटे व्यवसाय आहेत. प्रकल्प झाल्यास या रहिवाशांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण होईल. त्याच बरोबर अनेकांकडे शेळ्या,कोंबड्या, गाई ,म्हशी अशी जनावरे आहेत यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे.अशा लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. प्रत्यक्षात चिखली परिसरात अनेक ठिकाणी रुग्णालये, शाळा ,मैदान ,उद्यान यांच्या साठी आरक्षणे आहेत. त्या जागेस विकास करण्यासाठी प्राधान्य द्यावे.

पिंपरी-चिंचवड : शिक्षकांना मिळेना कोरोना प्रोत्साहन भत्ता 

यावेळी अनिल बारवकर, रामभाऊ मिसाळ, जमीर हकीम, दीपक कांबळे, इस्माईल बागवान, रामभाऊ ठोंबरे, सचिन राठोड, अनिल राठोड आदी उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरी-चिंचवडमध्ये एसआरए प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध पिंपरी - चिखली स्पाईन रोड लगतच्या भीम शक्तीनगरमध्ये एसआरए राबविण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात स्थानिकांची फसवणूक होत असल्याने भीमशक्तीनगर विकास कृती समितीने विरोध केला आहे. याविरोधात समितीच्या शिष्ट मंडळाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेऊन लेखी पत्र दिले आहे. समितीचे अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे म्हणाले, 'नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर ही झोपडपट्टी गेली 20 ते 25 वर्षापासून वसलेली आहे. या झोपडपट्टीत सरासरी 2 हजार घरे आहेत. अनेक संघर्षानंतर येथे नागरी सुविधा मिळविल्या आहेत. दोनवेळा या झोपडपट्टीचा सर्व्हे झालेला आहे. सध्या ठिकाणी स्थानिकांना आर्थिक आमिषे दाखवून काही विकसक हे स्थानिक गुंडांना हाताशी धरून संमतीपत्रावर सह्या करून घेत आहेत. त्यास नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. शासनाने आमचा सर्व्हे करावा, झोपडपट्टी घोषित करावी आणि सर्वांना फोटो पास देण्यात यावे. त्यानंतरच त्याच जागेवर पुनर्वसन करावे. '' - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा विशाल कसबे म्हणाले, 'शहरातील सगळेच एसआरए प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडून बंदच पडली आहे. शरदनगर झोपडपट्टी ही रेडझोन हद्दीत असतानादेखील काम सुरू केले. आता उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर काम बंद पडले आहे. आता नागरिक बेघर झाले आहे. त्यामुळे भीमशक्तीनगर झोपडपट्टीसाठी कोणीही विकसक हे संमतीपत्रांसहीत प्रस्ताव घेऊन आल्यास त्यावरील प्रत्येक सह्यांची शहानिशा करून घ्यावी. प्रस्तावास मान्यता देण्यात येऊ नये.'' दुकानदार आणि जागरूक नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत सचिन शिंदे म्हणाले, 'राजकारणी आणि बांधकाम व्यावसायिकांकडून भीम शक्तीनगर झोपडपट्टी (पेठ क्रमांक 20 प्राधिकरण) रहिवाशांना घरे बांधून देऊ , शाळा , हॉस्पिटल, खेळण्याचे मैदान , उद्यान बांधून देऊ असे आमिष दाखवून झोपडपट्टीची जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्यक्षात ही झोपडपट्टी रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती या प्रकल्पाविरोधात न्यायालयात गेल्यास हा प्रकल्प रखडेल तसेच या झोपडपट्टी मधील अनेक रहिवाशांचे छोटे व्यवसाय आहेत. प्रकल्प झाल्यास या रहिवाशांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण होईल. त्याच बरोबर अनेकांकडे शेळ्या,कोंबड्या, गाई ,म्हशी अशी जनावरे आहेत यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे.अशा लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. प्रत्यक्षात चिखली परिसरात अनेक ठिकाणी रुग्णालये, शाळा ,मैदान ,उद्यान यांच्या साठी आरक्षणे आहेत. त्या जागेस विकास करण्यासाठी प्राधान्य द्यावे. पिंपरी-चिंचवड : शिक्षकांना मिळेना कोरोना प्रोत्साहन भत्ता  यावेळी अनिल बारवकर, रामभाऊ मिसाळ, जमीर हकीम, दीपक कांबळे, इस्माईल बागवान, रामभाऊ ठोंबरे, सचिन राठोड, अनिल राठोड आदी उपस्थित होते. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aQcsOP
Read More

Monday, December 28, 2020

Career: तत्वज्ञानात रुची आहे? स्पर्धा परीक्षांसह करिअरची अनेक दारं होतात खुली

पुणे : तत्वज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर शिकण्याच्या आणि शिकविण्याच्या भरपूर संधी असलेलं हे क्षेत्र आहे. या विषयात बीए, बीएड केल्यानंतर शाळेत सामाजिक विज्ञान विषयाचे शिक्षक, तर एमए, पीएचडी केल्यानंतर महाविद्यालयांत अध्यापनाच्या भरपूर संधी आहेत. तसेच संशोधन क्षेत्रातही काम करण्याच्या संधी आहेत. तर्कशास्त्र सोबत नैतिकता देखील आवश्यक आहे, मग तो व्यवसाय असो वा राजकारण वा शिक्षण.

तत्वज्ञान बनवू शकते करिअर 

जर तुम्ही बारावीनंतर या विषयात प्रवेश घेतला तर करिअरचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतात. तसं पाहिलं तर हा विषय विद्यार्थ्यांना एमबीए करण्यासाठीचा मार्ग दाखवतो. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत तत्वज्ञान विषय निवडण्यासाठी अनेकजण पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर फिलॉसॉफीचा अभ्यास करत आहेत. कला शाखेचे विद्यार्थी तर्कशास्त्राचा अभ्यास करण्यासाठीही तत्वज्ञानचा अभ्यास करतात. त्याचे पेपर्स कॅट किंवा सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या तयारीत उपयुक्त ठरतात.

- VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती​

स्पर्धा परीक्षेत तत्वज्ञान निभावते महत्वाची भूमिका 

तत्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात नीतिशास्त्रातील विविध पैलूंचा अभ्यास करता येत असल्याने याचा अभ्यास जागोजागी उपयोगी पडतो, तसेच आपल्या व्यक्तिमत्वातही सुधारणा होते. तत्वज्ञान विषयात बी.ए. आणि एम.ए. पर्यंतचे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले प्रदर्शन करू शकतात. ते चांगले व्यवस्थापक बनू शकतात. तसेच एक चांगला वकील आणि पत्रकारदेखील होण्याची दाट शक्यता निर्माण होते. एमबीएसाठी घेण्यात येणाऱ्या कॅट परीक्षेत जवळपास ३० टक्के प्रश्न हे रिजनिंग (तर्क) विषयी विचारले जातत. त्यामुळे तत्वज्ञानाची पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी उत्तम प्रदर्शन करू शकतात.

- Govt Jobs: IDBI बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती; ७ जानेवारीपर्यंत करा अर्ज​

सिव्हिल सर्व्हिसमध्ये तत्वज्ञान विषयाचे विशेष योगदान

एक चांगला वकील तर्काच्या आधारे कोर्टात आपला मुद्दा ठामपणे मांडू शकेल. तत्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात तर्क करण्याची क्षमता विकसित होत असते. बीएनंतर एलएलबीला अॅडमिशन घेणारे विद्यार्थी भविष्यात चांगले वकील होऊ शकतात. तसेच नागरी सेवेत तत्वज्ञान हा विषय मुख्य परीक्षेसाठी निवडणाऱ्यांची संख्याही अलीकडील काळात वाढत चालली आहे. 

- Govt Jobs: गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज​

हाच मुद्दा पत्रकारितेलाही लागू पडतो. जर माध्यमात काम करण्याची इच्छा असेल तर एखाद्या घटनेवर किंवा विषयावर गंभीर आणि तर्कशुद्ध विश्लेषण करत स्वत: ला चांगला पत्रकार म्हणून सिद्ध करू शकता. तत्वज्ञानात सौंदर्य (एस्थेटिक्स) चा ही अभ्यास केला जातो, त्यामुळे आर्ट क्रिटिकच्या क्षेत्रातही ठसा उमटवू शकता. पर्यावरणीय समस्यांमध्ये नीतिशास्त्र का वापरले जाते, यामध्येही तत्वज्ञान उपयोगी पडू शकते. म्हणून देशभरात चालणाऱ्या विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्थांमध्येही काम करण्याची संधी मिळू शकते. 

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Career: तत्वज्ञानात रुची आहे? स्पर्धा परीक्षांसह करिअरची अनेक दारं होतात खुली पुणे : तत्वज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर शिकण्याच्या आणि शिकविण्याच्या भरपूर संधी असलेलं हे क्षेत्र आहे. या विषयात बीए, बीएड केल्यानंतर शाळेत सामाजिक विज्ञान विषयाचे शिक्षक, तर एमए, पीएचडी केल्यानंतर महाविद्यालयांत अध्यापनाच्या भरपूर संधी आहेत. तसेच संशोधन क्षेत्रातही काम करण्याच्या संधी आहेत. तर्कशास्त्र सोबत नैतिकता देखील आवश्यक आहे, मग तो व्यवसाय असो वा राजकारण वा शिक्षण. तत्वज्ञान बनवू शकते करिअर  जर तुम्ही बारावीनंतर या विषयात प्रवेश घेतला तर करिअरचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतात. तसं पाहिलं तर हा विषय विद्यार्थ्यांना एमबीए करण्यासाठीचा मार्ग दाखवतो. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत तत्वज्ञान विषय निवडण्यासाठी अनेकजण पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर फिलॉसॉफीचा अभ्यास करत आहेत. कला शाखेचे विद्यार्थी तर्कशास्त्राचा अभ्यास करण्यासाठीही तत्वज्ञानचा अभ्यास करतात. त्याचे पेपर्स कॅट किंवा सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या तयारीत उपयुक्त ठरतात. - VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती​ स्पर्धा परीक्षेत तत्वज्ञान निभावते महत्वाची भूमिका  तत्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात नीतिशास्त्रातील विविध पैलूंचा अभ्यास करता येत असल्याने याचा अभ्यास जागोजागी उपयोगी पडतो, तसेच आपल्या व्यक्तिमत्वातही सुधारणा होते. तत्वज्ञान विषयात बी.ए. आणि एम.ए. पर्यंतचे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले प्रदर्शन करू शकतात. ते चांगले व्यवस्थापक बनू शकतात. तसेच एक चांगला वकील आणि पत्रकारदेखील होण्याची दाट शक्यता निर्माण होते. एमबीएसाठी घेण्यात येणाऱ्या कॅट परीक्षेत जवळपास ३० टक्के प्रश्न हे रिजनिंग (तर्क) विषयी विचारले जातत. त्यामुळे तत्वज्ञानाची पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी उत्तम प्रदर्शन करू शकतात. - Govt Jobs: IDBI बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती; ७ जानेवारीपर्यंत करा अर्ज​ सिव्हिल सर्व्हिसमध्ये तत्वज्ञान विषयाचे विशेष योगदान एक चांगला वकील तर्काच्या आधारे कोर्टात आपला मुद्दा ठामपणे मांडू शकेल. तत्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात तर्क करण्याची क्षमता विकसित होत असते. बीएनंतर एलएलबीला अॅडमिशन घेणारे विद्यार्थी भविष्यात चांगले वकील होऊ शकतात. तसेच नागरी सेवेत तत्वज्ञान हा विषय मुख्य परीक्षेसाठी निवडणाऱ्यांची संख्याही अलीकडील काळात वाढत चालली आहे.  - Govt Jobs: गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज​ हाच मुद्दा पत्रकारितेलाही लागू पडतो. जर माध्यमात काम करण्याची इच्छा असेल तर एखाद्या घटनेवर किंवा विषयावर गंभीर आणि तर्कशुद्ध विश्लेषण करत स्वत: ला चांगला पत्रकार म्हणून सिद्ध करू शकता. तत्वज्ञानात सौंदर्य (एस्थेटिक्स) चा ही अभ्यास केला जातो, त्यामुळे आर्ट क्रिटिकच्या क्षेत्रातही ठसा उमटवू शकता. पर्यावरणीय समस्यांमध्ये नीतिशास्त्र का वापरले जाते, यामध्येही तत्वज्ञान उपयोगी पडू शकते. म्हणून देशभरात चालणाऱ्या विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्थांमध्येही काम करण्याची संधी मिळू शकते.  - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38LPXIc
Read More
सत्तेसाठी आमदार राणेंचा कानमंत्र

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - पालिकेत नगराध्यक्ष केबिनमध्ये भाजप नेत्यांचे लागलेले फोटो कुठल्याही परिस्थितीत हटता कामा नये. यासाठी प्रयत्न करा, असा कानमंत्र आमदार नीतेश राणे यांनी आज नगराध्यक्ष संजु परब यांच्यासह नगरसेवकांना दिला. यावेळी त्यांनी शहरातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली. 

यावेळी पालिकेच्या विरोधी गटनेत्या अनारोजीन लोबो यांच्यासह महिला नगरसेविकांनी श्री. राणे यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी आमचा वाद हा व्यासपिठावर असतो इतरवेळी मात्र मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असे श्री. राणे यांना सांगितले. येथील पालिकेला आज माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांनी भेट दिली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गोवा दौऱ्याच्या निमित्ताने ते आज सावंतवाडी आले होते. यावेळी त्यांनी नगरसेवक तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. झालेल्या चर्चेत श्री. चव्हाण व आमदार राणे यांनी शहराच्या कामाबाबत सविस्तर चर्चा केली. उपस्थित नगरसेवकांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी नगराध्यक्ष परब यांनी विकासकामांना निधीची मागणी केली. श्री. राणे म्हणाले, ""निधीचे बघु मात्र कुठल्याही परिस्थितीत नगराध्यक्ष केबीनमध्ये लागलेले भाजप नेत्यांचे फोटो उतरता कामा नये. यासाठी आत्तापासून कामाला लागा. तसे योग्य नियोजन करा.'' 

तत्पूर्वी आमदार राणे पालिकेत असताना मुख्याधिकारी जयंत जावडेकर, शिवसेनेच्या गटनेत्या अनारोजीन लोबो, नगरसेविका भारती मोरे, दिपाली वाडकर, शुभांगी सुकी, दिपाली सावंत यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी भाई सावंत, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, निशांत तोरसकर, मोहीनी मडगावकर, परिणीती वर्तक, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, संजू विर्नोडकर, सुधाकर राणे, निखिल पाटील आदी उपस्थित होते. 

विकासात शिवसेनेचे सहकार्य 
शहराच्या विकासकामात शिवसेनेचे नेहमी सहकार्य आहे, वाद हे फक्त व्यासपीठावर असतात. नंतर आमच्यात मैत्रीपूर्ण संबंध असतात, असे लोबो यांनी स्पष्ट केले. आमदार दीपक केसरकर यांनी पालिकेत जास्त काम केले आहे त्यांना शहराच्या आणि पालिका प्रशासनाचा अभ्यास आहे. त्यामुळे त्यांना पालिकेत येऊन मार्गदर्शन करण्यात विनंती करा, त्याचा शहराला फायदा होईल, असे श्री. राणे यांनी श्रीमती लोबो यांना सांगितले.  

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सत्तेसाठी आमदार राणेंचा कानमंत्र सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - पालिकेत नगराध्यक्ष केबिनमध्ये भाजप नेत्यांचे लागलेले फोटो कुठल्याही परिस्थितीत हटता कामा नये. यासाठी प्रयत्न करा, असा कानमंत्र आमदार नीतेश राणे यांनी आज नगराध्यक्ष संजु परब यांच्यासह नगरसेवकांना दिला. यावेळी त्यांनी शहरातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली.  यावेळी पालिकेच्या विरोधी गटनेत्या अनारोजीन लोबो यांच्यासह महिला नगरसेविकांनी श्री. राणे यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी आमचा वाद हा व्यासपिठावर असतो इतरवेळी मात्र मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असे श्री. राणे यांना सांगितले. येथील पालिकेला आज माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांनी भेट दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गोवा दौऱ्याच्या निमित्ताने ते आज सावंतवाडी आले होते. यावेळी त्यांनी नगरसेवक तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. झालेल्या चर्चेत श्री. चव्हाण व आमदार राणे यांनी शहराच्या कामाबाबत सविस्तर चर्चा केली. उपस्थित नगरसेवकांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी नगराध्यक्ष परब यांनी विकासकामांना निधीची मागणी केली. श्री. राणे म्हणाले, ""निधीचे बघु मात्र कुठल्याही परिस्थितीत नगराध्यक्ष केबीनमध्ये लागलेले भाजप नेत्यांचे फोटो उतरता कामा नये. यासाठी आत्तापासून कामाला लागा. तसे योग्य नियोजन करा.''  तत्पूर्वी आमदार राणे पालिकेत असताना मुख्याधिकारी जयंत जावडेकर, शिवसेनेच्या गटनेत्या अनारोजीन लोबो, नगरसेविका भारती मोरे, दिपाली वाडकर, शुभांगी सुकी, दिपाली सावंत यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी भाई सावंत, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, निशांत तोरसकर, मोहीनी मडगावकर, परिणीती वर्तक, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, संजू विर्नोडकर, सुधाकर राणे, निखिल पाटील आदी उपस्थित होते.  विकासात शिवसेनेचे सहकार्य  शहराच्या विकासकामात शिवसेनेचे नेहमी सहकार्य आहे, वाद हे फक्त व्यासपीठावर असतात. नंतर आमच्यात मैत्रीपूर्ण संबंध असतात, असे लोबो यांनी स्पष्ट केले. आमदार दीपक केसरकर यांनी पालिकेत जास्त काम केले आहे त्यांना शहराच्या आणि पालिका प्रशासनाचा अभ्यास आहे. त्यामुळे त्यांना पालिकेत येऊन मार्गदर्शन करण्यात विनंती करा, त्याचा शहराला फायदा होईल, असे श्री. राणे यांनी श्रीमती लोबो यांना सांगितले.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WRNfeO
Read More
पालकमंत्र्यांमुळेच "पेयजल' रखडली ः म्हापसेकर

सिंधुदुर्गनगरी -  देवगड तालुक्‍यातील इळये येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील विहीर, शिवसेनेच्या आमदार व पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे रखडली आहे. संबंधित ठेकेदार काम करायला तयार असताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे काम थांबवून अडवणूक करत असल्याचा आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी आजच्या जल व्यवस्थापन समिती सभेत केला. 

जिल्हा परिषद जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, महिला बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, समिती सदस्य संजना सावंत, प्रमोद कामत आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

देवगड तालुक्‍यातील इळये येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत विहीर मंजूर करण्यात आली आहे. या विहिरीच्या खोदाईसाठी संबंधित ठेकेदाराने काही निधी खर्च केला आहे; मात्र संबंधित विहिरीच्या जागेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने विहिरीचे काम प्रशासनाकडून थांबवण्यात आले आहे.

याबाबत आजच्या सभेत उपाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद पाणीपुरवठा कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले. संबंधित ठेकेदारही विहीर पूर्ण करून देण्यास तयार असताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा हे काम थांबवण्याचा उद्देश काय ?असा प्रश्‍न उपस्थित केला. या कामात राजकारण करून शिवसेनेचे आमदार व पालकमंत्री हस्तक्षेप करीत असल्याने या विहिरीचे काम रखडले आहे. विहिरीच्या कामात होत असलेल्या राजकारणाला संबंधित अधिकारी खतपाणी घालत असल्याचा आरोप उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत केला. या कामाबाबत आपण अहवाल मागितला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्या कामाबद्दल योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यात 10 ठिकाणी पाझर तलाव बांधकाम करण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ बांदिवडे, कसाल, ओसरगाव या तीन तलावांमध्येच पाण्याचा साठा कायम होतो. उर्वरित 7 तलावांमध्ये डिसेंबरनंतर पाणी राहत नाही. ही तलावे कोरडी पडतात, अशी माहिती सभेत उघड झाली. यावर ज्यावेळी पाण्याची गरज असते तेव्हा पाणी मिळणार नसेल व डिसेंबरनंतर पाझर तलावात पाण्याचा साठा राहत नसेल तर ही तलावे बांधलीत कशाला ? असा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर संबंधित अधिकाऱ्याने ही पाझर तलावे आहेत. त्यामुळे यातील पाणी झिरपून विहिरींच्या पाण्याची पातळी मध्ये वाढ व्हावी, हाच उद्देश असल्याचे स्पष्ट केले. 

दोडामार्गात खोदकामामुळे रस्ता खराब 
दोडामार्ग तालुक्‍यातील सासोली येथे रस्त्यावरून नळ योजनेची पाईपलाईन करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खोदाई केली आहे. यामुळे हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांचे अपघातात जीव गेले आहेत. अनेकांना अपंगत्व आले आहे. याबाबत आंदोलन करूनही संबंधितांकडून दखल घेतली जात नाही. तरी या रस्त्याचे यावर्षी काम झाले नसेल तर तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आजच्या सभेत दिला. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पालकमंत्र्यांमुळेच "पेयजल' रखडली ः म्हापसेकर सिंधुदुर्गनगरी -  देवगड तालुक्‍यातील इळये येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील विहीर, शिवसेनेच्या आमदार व पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे रखडली आहे. संबंधित ठेकेदार काम करायला तयार असताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे काम थांबवून अडवणूक करत असल्याचा आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी आजच्या जल व्यवस्थापन समिती सभेत केला.  जिल्हा परिषद जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, महिला बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, समिती सदस्य संजना सावंत, प्रमोद कामत आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.  देवगड तालुक्‍यातील इळये येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत विहीर मंजूर करण्यात आली आहे. या विहिरीच्या खोदाईसाठी संबंधित ठेकेदाराने काही निधी खर्च केला आहे; मात्र संबंधित विहिरीच्या जागेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने विहिरीचे काम प्रशासनाकडून थांबवण्यात आले आहे. याबाबत आजच्या सभेत उपाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद पाणीपुरवठा कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले. संबंधित ठेकेदारही विहीर पूर्ण करून देण्यास तयार असताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा हे काम थांबवण्याचा उद्देश काय ?असा प्रश्‍न उपस्थित केला. या कामात राजकारण करून शिवसेनेचे आमदार व पालकमंत्री हस्तक्षेप करीत असल्याने या विहिरीचे काम रखडले आहे. विहिरीच्या कामात होत असलेल्या राजकारणाला संबंधित अधिकारी खतपाणी घालत असल्याचा आरोप उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत केला. या कामाबाबत आपण अहवाल मागितला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्या कामाबद्दल योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी स्पष्ट केले.  जिल्ह्यात 10 ठिकाणी पाझर तलाव बांधकाम करण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ बांदिवडे, कसाल, ओसरगाव या तीन तलावांमध्येच पाण्याचा साठा कायम होतो. उर्वरित 7 तलावांमध्ये डिसेंबरनंतर पाणी राहत नाही. ही तलावे कोरडी पडतात, अशी माहिती सभेत उघड झाली. यावर ज्यावेळी पाण्याची गरज असते तेव्हा पाणी मिळणार नसेल व डिसेंबरनंतर पाझर तलावात पाण्याचा साठा राहत नसेल तर ही तलावे बांधलीत कशाला ? असा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर संबंधित अधिकाऱ्याने ही पाझर तलावे आहेत. त्यामुळे यातील पाणी झिरपून विहिरींच्या पाण्याची पातळी मध्ये वाढ व्हावी, हाच उद्देश असल्याचे स्पष्ट केले.  दोडामार्गात खोदकामामुळे रस्ता खराब  दोडामार्ग तालुक्‍यातील सासोली येथे रस्त्यावरून नळ योजनेची पाईपलाईन करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खोदाई केली आहे. यामुळे हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांचे अपघातात जीव गेले आहेत. अनेकांना अपंगत्व आले आहे. याबाबत आंदोलन करूनही संबंधितांकडून दखल घेतली जात नाही. तरी या रस्त्याचे यावर्षी काम झाले नसेल तर तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आजच्या सभेत दिला.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3nX8EiF
Read More
मुंढेंचे कडक शासन; मृत्यूचा महापूर ते मुस्लिम बांधवांकडून हिंदूंच्या प्रेतांना अग्नी अन् नवा कोरोना स्ट्रेन

नागपूर : कोरोनाच्या भयापोटी माणुसकी हरवली, तर या बिकट अवस्थेत असताना अनेकांनी माणुसकी जपली, हे या वर्षाचे फलित आहे. वर्षाअखेर पुन्हा एकदा अचानक कोरोनाचा नवीन 'स्ट्रेन' मनात विचारांचे काहूर माजवत आहे. त्याचेही आव्हान पेलवत नवीन वर्षाच्या पोटात काय दडलंय हे येणारे दिवसच सांगतील. 

हेही वाचा - 'भाजप विरोधात बोलले तर ईडी अन् सीबीआय चौकशी...

शहरी आरोग्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेने मागील पन्नास वर्षांत कधीच आरोग्याचा डोलारा सांभाळला नव्हता. यामुळे कोरोनाचा कहर झाल्यास मेडिकल व मेयोशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले. नागपुरात फेब्रुवारीत कोरोनाचे संशयित आढळून आले. ११ मार्च रोजी कोरोनाने नागपुरात शिरकाव केला. 

हेही वाचा - गेल्या दशकात नागपुरात घडलेल्या 'त्या' ५ थरारक घटना ज्यांनी हादरलं अख्ख...

पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर कोरोनावर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली. नेमके या आणीबाणीच्या काळात महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे होते. त्यांनी शहराची सूत्रे हाती घेतली. ११ मार्च ते ३१ मार्च या काळात शहरात अवघे १६ बाधित होते. एप्रिलचे चार दिवस कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. मात्र, याच वेळी दिल्लीत तबलिगींचा तिरस्कार करणारे वातावरण तयार झाले. तोच तिरस्कार नागपूरच्या भूमीत बघायला मिळाला. मुंढे यांनी कोरोना नियंत्रणाचे विलगीकरणाचे (आयसोलेशन) हत्यार उपसले. सतरंजीपुरा, मोमिनपुरा असो की भालदारपुरा, टिमकी, शहरातील झोपडपट्टी अख्खी वस्ती विलगीकरणात पोहोचवण्यासाठी मुंढे  'ऑन दी स्पॉट' सज्ज होते. यामुळेच ३० एप्रिलपर्यंत कोरोनाचे नागपुरात १३८ रुग्ण आणि केवळ २ मृत्यू होते. ३१ मेपर्यंत बाधितांची संख्या ५३४ तर ११ जणांचा मृत्यू झाला होता. यातील ३८१ जणांनी कोरोनावर मात केली. ३० जून रोजी बाधितांचा आकडा वाढून १,५०५ वर पोहोचला असला तरी कोरोनाचे मृत्यू नियंत्रणात होते. अवघे १४ मृत्यू जूनमध्ये झाले. जून संपत असताना शहरातील वातावरण बिघडले. मुंढेंनी विरोध पत्करूनही कामात तसूभरही कसर सोडली नाही. जुलैमध्ये ९३ मृत्यू तर चार हजारांवर रुग्णांची संख्या पोहोचली. 

हेही वाचा - रब्बीच्या क्षेत्रात यावर्षी लक्षणीय वाढ; सोयाबीन शंभर...

कोरोनाचा कहर : सामाजिक सलोख्याचे चित्र -
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनामुळे एका दिवशी ६० मृत्यूची महायात्रा नागपूरने अनुभवली. तर एकाच दिवशी २ हजार बाधितांचा आकडाही बघितला. ऑगस्ट महिन्यात ८७० मृत्यू, तर सप्टेंबरमध्ये सुमारे १३०६, असे एकूण २१७६ मृत्यू अवघ्या दोन महिन्यांत झाले. तर ८० हजारांवर बाधितांची संख्या झाली. हिंदू प्रेतांना मुस्लिम बांधवांनी दिलेला अग्नी हे नवे सामाजिक सलोख्याचे चित्र उपराजधानीत दिसत होते. ही बाब सामाजिक ऐक्याला चालणा देणारी आहे. 

हेही वाचा - कपाटाची नवी चावी घेऊन घरी आले दोन तरुण अन् घरमालकाला बसला जबर धक्का

इतर आजारांचे रुग्ण हरवले - 
कोरोनामुळे लॉकडाउन झाले. शहरातील खासगी रुग्णालये बंद होती. यामुळे इतर आजारांचे रुग्ण दिसून आले नाही. विशेष असे की, शहरातील प्रदूषण थांबले. हॉटेलमध्ये जाऊन ताव मारण्याचे प्रमाण शून्य होते. इतर आजारांच्या रुग्णांचा टक्का कमी झाला होता. 

हेही वाचा - जलदगतीने सोयीच्या नावाखाली सुरू केलेली ऑनलाईन प्रणाली ठरतेय डोकेदुखी

मेडिकलमध्ये पहिले कोविड हॉस्पिटल - 
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पहिले कोविड हॉस्पिटल (ट्रॉमा) तयार करण्याचा मान मेडिकलने पटकाविला. त्यापाठोपाठ मेयोत (सर्जिकल कॉम्प्लेक्स) कोविड हॉस्पिटल तयार झाले. एम्समध्येही कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले. याशिवाय मेडिकलमध्ये तीन अतिदक्षता विभागाचे काम पूर्ण झाले. 

हेही वाचा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ऐतिहासिक प्रवेशद्वाराचे...

कोरोनाने थांबवले प्रकल्प - 

नागपूर जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम थांबले. 

दंत महाविद्यालयात सुपर स्पेशालिटीचे काम थांबले. 

मेडिकलमध्ये पहिल्यांदा देहदानाचा टक्का घसरला. 

सुपरच्या हृदय प्रत्यारोपण प्रकल्प रखडला. 

फुप्फुस संशोधन संस्थेचा प्रकल्प थंडबस्त्यात. 

मेडिकलमधील दिव्यांग कंपोझिट सेंटर थंडबस्त्यात. 

इन्स्टिट्यूट ऑफ चाईल्ड हेल्थ सेंटर थंडबस्त्यात. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंढेंचे कडक शासन; मृत्यूचा महापूर ते मुस्लिम बांधवांकडून हिंदूंच्या प्रेतांना अग्नी अन् नवा कोरोना स्ट्रेन नागपूर : कोरोनाच्या भयापोटी माणुसकी हरवली, तर या बिकट अवस्थेत असताना अनेकांनी माणुसकी जपली, हे या वर्षाचे फलित आहे. वर्षाअखेर पुन्हा एकदा अचानक कोरोनाचा नवीन 'स्ट्रेन' मनात विचारांचे काहूर माजवत आहे. त्याचेही आव्हान पेलवत नवीन वर्षाच्या पोटात काय दडलंय हे येणारे दिवसच सांगतील.  हेही वाचा - 'भाजप विरोधात बोलले तर ईडी अन् सीबीआय चौकशी... शहरी आरोग्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेने मागील पन्नास वर्षांत कधीच आरोग्याचा डोलारा सांभाळला नव्हता. यामुळे कोरोनाचा कहर झाल्यास मेडिकल व मेयोशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले. नागपुरात फेब्रुवारीत कोरोनाचे संशयित आढळून आले. ११ मार्च रोजी कोरोनाने नागपुरात शिरकाव केला.  हेही वाचा - गेल्या दशकात नागपुरात घडलेल्या 'त्या' ५ थरारक घटना ज्यांनी हादरलं अख्ख... पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर कोरोनावर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली. नेमके या आणीबाणीच्या काळात महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे होते. त्यांनी शहराची सूत्रे हाती घेतली. ११ मार्च ते ३१ मार्च या काळात शहरात अवघे १६ बाधित होते. एप्रिलचे चार दिवस कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. मात्र, याच वेळी दिल्लीत तबलिगींचा तिरस्कार करणारे वातावरण तयार झाले. तोच तिरस्कार नागपूरच्या भूमीत बघायला मिळाला. मुंढे यांनी कोरोना नियंत्रणाचे विलगीकरणाचे (आयसोलेशन) हत्यार उपसले. सतरंजीपुरा, मोमिनपुरा असो की भालदारपुरा, टिमकी, शहरातील झोपडपट्टी अख्खी वस्ती विलगीकरणात पोहोचवण्यासाठी मुंढे  'ऑन दी स्पॉट' सज्ज होते. यामुळेच ३० एप्रिलपर्यंत कोरोनाचे नागपुरात १३८ रुग्ण आणि केवळ २ मृत्यू होते. ३१ मेपर्यंत बाधितांची संख्या ५३४ तर ११ जणांचा मृत्यू झाला होता. यातील ३८१ जणांनी कोरोनावर मात केली. ३० जून रोजी बाधितांचा आकडा वाढून १,५०५ वर पोहोचला असला तरी कोरोनाचे मृत्यू नियंत्रणात होते. अवघे १४ मृत्यू जूनमध्ये झाले. जून संपत असताना शहरातील वातावरण बिघडले. मुंढेंनी विरोध पत्करूनही कामात तसूभरही कसर सोडली नाही. जुलैमध्ये ९३ मृत्यू तर चार हजारांवर रुग्णांची संख्या पोहोचली.  हेही वाचा - रब्बीच्या क्षेत्रात यावर्षी लक्षणीय वाढ; सोयाबीन शंभर... कोरोनाचा कहर : सामाजिक सलोख्याचे चित्र - ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनामुळे एका दिवशी ६० मृत्यूची महायात्रा नागपूरने अनुभवली. तर एकाच दिवशी २ हजार बाधितांचा आकडाही बघितला. ऑगस्ट महिन्यात ८७० मृत्यू, तर सप्टेंबरमध्ये सुमारे १३०६, असे एकूण २१७६ मृत्यू अवघ्या दोन महिन्यांत झाले. तर ८० हजारांवर बाधितांची संख्या झाली. हिंदू प्रेतांना मुस्लिम बांधवांनी दिलेला अग्नी हे नवे सामाजिक सलोख्याचे चित्र उपराजधानीत दिसत होते. ही बाब सामाजिक ऐक्याला चालणा देणारी आहे.  हेही वाचा - कपाटाची नवी चावी घेऊन घरी आले दोन तरुण अन् घरमालकाला बसला जबर धक्का इतर आजारांचे रुग्ण हरवले -  कोरोनामुळे लॉकडाउन झाले. शहरातील खासगी रुग्णालये बंद होती. यामुळे इतर आजारांचे रुग्ण दिसून आले नाही. विशेष असे की, शहरातील प्रदूषण थांबले. हॉटेलमध्ये जाऊन ताव मारण्याचे प्रमाण शून्य होते. इतर आजारांच्या रुग्णांचा टक्का कमी झाला होता.  हेही वाचा - जलदगतीने सोयीच्या नावाखाली सुरू केलेली ऑनलाईन प्रणाली ठरतेय डोकेदुखी मेडिकलमध्ये पहिले कोविड हॉस्पिटल -  केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पहिले कोविड हॉस्पिटल (ट्रॉमा) तयार करण्याचा मान मेडिकलने पटकाविला. त्यापाठोपाठ मेयोत (सर्जिकल कॉम्प्लेक्स) कोविड हॉस्पिटल तयार झाले. एम्समध्येही कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले. याशिवाय मेडिकलमध्ये तीन अतिदक्षता विभागाचे काम पूर्ण झाले.  हेही वाचा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ऐतिहासिक प्रवेशद्वाराचे... कोरोनाने थांबवले प्रकल्प -  नागपूर जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम थांबले.  दंत महाविद्यालयात सुपर स्पेशालिटीचे काम थांबले.  मेडिकलमध्ये पहिल्यांदा देहदानाचा टक्का घसरला.  सुपरच्या हृदय प्रत्यारोपण प्रकल्प रखडला.  फुप्फुस संशोधन संस्थेचा प्रकल्प थंडबस्त्यात.  मेडिकलमधील दिव्यांग कंपोझिट सेंटर थंडबस्त्यात.  इन्स्टिट्यूट ऑफ चाईल्ड हेल्थ सेंटर थंडबस्त्यात.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3rBZbzh
Read More
चीनमध्ये पत्रकाराला शिक्षा! कारण वाचा सविस्तर

बीजिंग - चीनच्या वुहान शहरातील कोरोना संसर्गाचे वार्तांकन करणाऱ्या ३७ वर्षीय महिला पत्रकाराला चार वर्षाच्या तुरुंगावासाची शिक्षा आज चीनच्या न्यायालयाने सुनावली. झांग झान असे महिला पत्रकाराचे नाव असून त्यांच्यावर अनागोंदी माजवण्याचा आरोप केला आहे. चीनमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर अशाच प्रकारचे आरोप ठेवण्यात येतात. झांग यांच्याशिवाय अनेक पत्रकारांना देखील वुहानच्या वार्तांकनामुळे अडचणींचा सामना करावा लागला आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनच्या शांघाय न्यायालयाने निकाल देताना स्वत: झांग आणि त्यांचे वकिल न्यायालयात हजर होते. कोरोना संसर्गाचे वार्तांकन करण्यासाठी झांग या फेब्रुवारीत वुहानच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यांनी वुहान येथून कोरोना संसर्गाबाबतचे लाइव्ह शो सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे चिनी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. झांग झान या वकिल असून त्यांना मे महिन्यातच ताब्यात घेतले होते.

2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी?

या कारवाईला विरोध करण्यासाठी त्यांनी अनेक महिने उपोषणही केले आहे. या उपोषणामुळे आणि त्रासामुळे झांग यांची तब्येत बिघडल्याचे झांग यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. द नेटवर्क ऑफ चायनिज ह्युमन राइटसच्या समर्थकांनी म्हटले की, कोरोना संसर्गाचे वार्तांकन करण्याऱ्या अन्य पत्रकारांना चीनचे पोलिस कसे ताब्यात घेत आहेत, याचेही वार्तांकन झांग यांनी केले होते. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चीनमध्ये पत्रकाराला शिक्षा! कारण वाचा सविस्तर बीजिंग - चीनच्या वुहान शहरातील कोरोना संसर्गाचे वार्तांकन करणाऱ्या ३७ वर्षीय महिला पत्रकाराला चार वर्षाच्या तुरुंगावासाची शिक्षा आज चीनच्या न्यायालयाने सुनावली. झांग झान असे महिला पत्रकाराचे नाव असून त्यांच्यावर अनागोंदी माजवण्याचा आरोप केला आहे. चीनमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर अशाच प्रकारचे आरोप ठेवण्यात येतात. झांग यांच्याशिवाय अनेक पत्रकारांना देखील वुहानच्या वार्तांकनामुळे अडचणींचा सामना करावा लागला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चीनच्या शांघाय न्यायालयाने निकाल देताना स्वत: झांग आणि त्यांचे वकिल न्यायालयात हजर होते. कोरोना संसर्गाचे वार्तांकन करण्यासाठी झांग या फेब्रुवारीत वुहानच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यांनी वुहान येथून कोरोना संसर्गाबाबतचे लाइव्ह शो सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे चिनी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. झांग झान या वकिल असून त्यांना मे महिन्यातच ताब्यात घेतले होते. 2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी? या कारवाईला विरोध करण्यासाठी त्यांनी अनेक महिने उपोषणही केले आहे. या उपोषणामुळे आणि त्रासामुळे झांग यांची तब्येत बिघडल्याचे झांग यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. द नेटवर्क ऑफ चायनिज ह्युमन राइटसच्या समर्थकांनी म्हटले की, कोरोना संसर्गाचे वार्तांकन करण्याऱ्या अन्य पत्रकारांना चीनचे पोलिस कसे ताब्यात घेत आहेत, याचेही वार्तांकन झांग यांनी केले होते.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34SX0hj
Read More
शिवसेना-भाजपमधील संघर्षामुळे लढती लक्षवेधी 

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - शिवसेना-भाजपची तुटलेली युती, खासदार नारायण राणेंचा भाजपप्रवेश आणि त्यामुळे बदललेली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे यामुळे जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लक्षवेधी ठरण्याची शक्‍यता आहे. या निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना आमने सामने येणार हे आता उघड असून महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षाची भूमिकाही या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे. 

शिवसेना आणि भाजपची अभेद्य युती गेल्या विधानसभा निवडणुकीत तुटली. याच कालावधीत सिंधुदुर्गच्या राजकारणावर गेली अनेक वर्षे प्रभाव असलेल्या खासदार राणे यांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण राजकीय समीकरणेच पूर्णतः बदलून गेली आहेत. या राजकीय बदलानंतर विधानसभा निवडणुका झाल्या; परंतु एखादा दुसरा अपवाद वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे 15 जानेवारीला होत असलेल्या जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल भविष्यातील राजकीय प्राबल्याची दिशा निश्‍चित करणारे ठरणार आहेत. त्यामुळे या निवडणुका भाजप, शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांसह तालुक्‍यातील विविध पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वर्ष-दीड वर्षापूर्वीची राजकीय स्थिती फार वेगळी होती.

भाजपच्या तुलनेत जिल्ह्यात भाजपपेक्षा शिवसेना प्रभावी होती; परंतु खासदार राणेंच्या रूपाने जिल्ह्यात भाजपाला तगडे नेतृत्व मिळाले आहे. राणेंसोबत त्यांचे हजारो कार्यकर्ते भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत अनेक निवडणुकांचा अनुभव असलेल्या कार्यकर्त्यांचा मोठा भरणा भाजपाकडे आहे. त्यातच गेल्या काही वर्षांत भाजपनेही चांगला जम बसविला होता. त्यामुळे एकुणच भाजपची संपुर्ण जिल्ह्यात संघटनात्मक ताकद फार मोठी आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात अजूनही खासदार राणेंना मानणारा मोठा वर्ग आहे. 

जिल्ह्यातील खासदार, दोन आमदार शिवसेनेकडे आहेत; परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपचेच वर्चस्व अधिक आहे. काही भागात शिवसेनेने चांगला जम बसविला आहे. त्यातच राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. अलीकडेच शिवसेनेने सदस्य नोंदणीवर भर दिला होता. या सर्व राजकीय घडामोडीनंतर आता जिल्ह्यात प्रथमच 70 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना आमने सामने येणार हे निश्‍चित आहे. पक्षाच्या चिन्हावर ही निवडणुक होत नसली तरी प्रत्येक ग्रामपंचायतीत पक्षीय पातळीवरच निवडणुका होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. गावागावात पॅनेलच्या माध्यमातून निवडणुक जातील, अशी चिन्हे आहेत.

देवगड तालुक्‍यातील 23 तर वैभववाडीतील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत तर उर्वरित 34 ग्रामपंचायती इतर तालुक्‍यातील आहेत. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर प्रथमच होत असलेल्या निवडणुकीवर भविष्यात ग्रामीण मतदारांवर कुणाचा प्रभाव आहे हे स्पष्ट होणार आहे. याशिवाय भविष्यातील राजकीय प्राबल्याची दिशा देखील स्पष्ट होणार आहे. त्यामुळेच शिवसेना भाजपाने एकमेकांविरूध्द रणशिंग फुंकले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या पक्षाची भुमिका देखील महत्वाची ठरणार आहे. अनेक प्रभागांमध्ये जरी त्यांची मोजकी मते असली सद्यस्थितीत तीच महत्वाची ठरणार आहे. 

प्रभारी आणि निरीक्षक 
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका राजकीय पक्षानी गांभीर्याने घेतल्या आहे. ग्रामपंचायत निवडणुक जिंकण्यासाठी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. ग्रामपंचायत जिंकण्यासाठी गावनिहाय प्रभारी, निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत. त्यांच्यावरच निवडणुकीची रणनिती ठरविण्याची जबाबदारी दिली आहे. 

जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष 70 ग्रामपंचायत निवडणूक लढविणार नाही तर ज्याठिकाणी पक्षाची ताकद आहे तेथील कार्यकर्त्याची इच्छा असेल तर निवडणूक लढविली जाणार आहे. जो पक्ष सदस्य असेल त्यालाच रिंगणात उतरविण्यात येईल. यासंदर्भातील चित्र 30 तारखेनंतर स्पष्ट होईल. 
- अमित सामंत, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष,सिंधुदुर्ग. 

जिल्ह्यातील 70ही ग्रामपंचायत निवडणुकीचे नियोजन झाले आहे. पक्षाचे लोकाभिमुख धोरण, केंद्रपातळीवरून होत असलेली विधायक कामे आणि त्यामुळे जनतेचा पक्षाला मिळत असलेला वाढता पाठिंबा यामुळे जिल्ह्यातील 70ही ग्रामपंचायतीमध्ये भाजप विजयी होईल. 
- राजन तेली, जिल्हाध्यक्ष, भाजप सिंधुदुर्ग. 

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या ताब्यात अधिकाधिक ग्रामपंचायती याव्यात असा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने कॉंग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. अपवादात्मक स्थितीत मैत्रीपूर्ण लढतीही होतील. 
- बाळा गावडे, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस सिंधुदुर्ग. 

कोरोना कालावधीतही सरकारने राज्यात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत त्याचा चांगला परिणाम दिसेल. या निवडणुकीत शिवसेना ताकदीने उतरेल. महाविकास आघाडीचे प्राबल्य निवडणुक निकालानंतर दिसून येईल. 
- सतीश सावंत, शिवसेना नेते, सिंधुदुर्ग. 

जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतीच्या निवडणुका मनसे लढविणार असून या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना चांगला पर्याय दिला आहे. या निवडणुकीमध्ये पक्षाला चांगले यश मिळेल. 
- परशुराम उपरकर, नेते, मनसे. 

संपादन- राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शिवसेना-भाजपमधील संघर्षामुळे लढती लक्षवेधी  वैभववाडी (सिंधुदुर्ग) - शिवसेना-भाजपची तुटलेली युती, खासदार नारायण राणेंचा भाजपप्रवेश आणि त्यामुळे बदललेली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे यामुळे जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लक्षवेधी ठरण्याची शक्‍यता आहे. या निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना आमने सामने येणार हे आता उघड असून महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षाची भूमिकाही या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे.  शिवसेना आणि भाजपची अभेद्य युती गेल्या विधानसभा निवडणुकीत तुटली. याच कालावधीत सिंधुदुर्गच्या राजकारणावर गेली अनेक वर्षे प्रभाव असलेल्या खासदार राणे यांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण राजकीय समीकरणेच पूर्णतः बदलून गेली आहेत. या राजकीय बदलानंतर विधानसभा निवडणुका झाल्या; परंतु एखादा दुसरा अपवाद वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे 15 जानेवारीला होत असलेल्या जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल भविष्यातील राजकीय प्राबल्याची दिशा निश्‍चित करणारे ठरणार आहेत. त्यामुळे या निवडणुका भाजप, शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांसह तालुक्‍यातील विविध पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वर्ष-दीड वर्षापूर्वीची राजकीय स्थिती फार वेगळी होती. भाजपच्या तुलनेत जिल्ह्यात भाजपपेक्षा शिवसेना प्रभावी होती; परंतु खासदार राणेंच्या रूपाने जिल्ह्यात भाजपाला तगडे नेतृत्व मिळाले आहे. राणेंसोबत त्यांचे हजारो कार्यकर्ते भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत अनेक निवडणुकांचा अनुभव असलेल्या कार्यकर्त्यांचा मोठा भरणा भाजपाकडे आहे. त्यातच गेल्या काही वर्षांत भाजपनेही चांगला जम बसविला होता. त्यामुळे एकुणच भाजपची संपुर्ण जिल्ह्यात संघटनात्मक ताकद फार मोठी आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात अजूनही खासदार राणेंना मानणारा मोठा वर्ग आहे.  जिल्ह्यातील खासदार, दोन आमदार शिवसेनेकडे आहेत; परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपचेच वर्चस्व अधिक आहे. काही भागात शिवसेनेने चांगला जम बसविला आहे. त्यातच राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. अलीकडेच शिवसेनेने सदस्य नोंदणीवर भर दिला होता. या सर्व राजकीय घडामोडीनंतर आता जिल्ह्यात प्रथमच 70 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना आमने सामने येणार हे निश्‍चित आहे. पक्षाच्या चिन्हावर ही निवडणुक होत नसली तरी प्रत्येक ग्रामपंचायतीत पक्षीय पातळीवरच निवडणुका होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. गावागावात पॅनेलच्या माध्यमातून निवडणुक जातील, अशी चिन्हे आहेत. देवगड तालुक्‍यातील 23 तर वैभववाडीतील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत तर उर्वरित 34 ग्रामपंचायती इतर तालुक्‍यातील आहेत. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर प्रथमच होत असलेल्या निवडणुकीवर भविष्यात ग्रामीण मतदारांवर कुणाचा प्रभाव आहे हे स्पष्ट होणार आहे. याशिवाय भविष्यातील राजकीय प्राबल्याची दिशा देखील स्पष्ट होणार आहे. त्यामुळेच शिवसेना भाजपाने एकमेकांविरूध्द रणशिंग फुंकले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या पक्षाची भुमिका देखील महत्वाची ठरणार आहे. अनेक प्रभागांमध्ये जरी त्यांची मोजकी मते असली सद्यस्थितीत तीच महत्वाची ठरणार आहे.  प्रभारी आणि निरीक्षक  जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका राजकीय पक्षानी गांभीर्याने घेतल्या आहे. ग्रामपंचायत निवडणुक जिंकण्यासाठी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. ग्रामपंचायत जिंकण्यासाठी गावनिहाय प्रभारी, निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत. त्यांच्यावरच निवडणुकीची रणनिती ठरविण्याची जबाबदारी दिली आहे.  जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष 70 ग्रामपंचायत निवडणूक लढविणार नाही तर ज्याठिकाणी पक्षाची ताकद आहे तेथील कार्यकर्त्याची इच्छा असेल तर निवडणूक लढविली जाणार आहे. जो पक्ष सदस्य असेल त्यालाच रिंगणात उतरविण्यात येईल. यासंदर्भातील चित्र 30 तारखेनंतर स्पष्ट होईल.  - अमित सामंत, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष,सिंधुदुर्ग.  जिल्ह्यातील 70ही ग्रामपंचायत निवडणुकीचे नियोजन झाले आहे. पक्षाचे लोकाभिमुख धोरण, केंद्रपातळीवरून होत असलेली विधायक कामे आणि त्यामुळे जनतेचा पक्षाला मिळत असलेला वाढता पाठिंबा यामुळे जिल्ह्यातील 70ही ग्रामपंचायतीमध्ये भाजप विजयी होईल.  - राजन तेली, जिल्हाध्यक्ष, भाजप सिंधुदुर्ग.  जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या ताब्यात अधिकाधिक ग्रामपंचायती याव्यात असा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने कॉंग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. अपवादात्मक स्थितीत मैत्रीपूर्ण लढतीही होतील.  - बाळा गावडे, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस सिंधुदुर्ग.  कोरोना कालावधीतही सरकारने राज्यात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत त्याचा चांगला परिणाम दिसेल. या निवडणुकीत शिवसेना ताकदीने उतरेल. महाविकास आघाडीचे प्राबल्य निवडणुक निकालानंतर दिसून येईल.  - सतीश सावंत, शिवसेना नेते, सिंधुदुर्ग.  जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतीच्या निवडणुका मनसे लढविणार असून या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना चांगला पर्याय दिला आहे. या निवडणुकीमध्ये पक्षाला चांगले यश मिळेल.  - परशुराम उपरकर, नेते, मनसे.  संपादन- राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2KIFRjp
Read More