Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 31, 2021

चिपी विमानतळ तातडीने कार्यान्वित करा ः उद्धव ठाकरे

सिंधुदुर्गनगरी-  जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे डीजीसीएच्या निकषानुसार काम लवकरात लवकर पूर्ण करून विमानतळ हवाई वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची 74 वी बैठक वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. 

बैठकीत राज्यातील विविध विमानतळाच्या विकासकामांचा तसेच तेथील सेवा-सुविधांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव बलदेव सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानचालन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुटीया, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी संजय कांगणे, कंपनी सचिव प्रणिता भिसे उपस्थित होते.

याशिवाय नागपूर येथून विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, नागपूर महापालिका आयुक्त बी. राधाकृष्ण, नागपूरचे जिल्हाधिकारी तथा विमानतळ विकास कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक रविंद्र ठाकरे हे दूरदृश्‍य प्रणालीद्वारे उपस्थित होते. 

बैठकीत विमानतळ विकास कंपनीच्या गतवर्षाभरातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कपूर यांनी राज्यातील विविध विमानतळांच्या कामांविषयी सविस्तर अहवाल सादर केला. शिर्डी विमानतळावरून कार्गो सुविधा सुरु केल्याने चांगला महसूल मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या सुविधेमुळे परिसरातील गुलाब, भाजीपाला, द्राक्ष, पेरू उत्पादक शेतकऱ्यांचा माल देशभरात पाठविता येऊ लागला आहे. लवकरच येथे नाईट लॅण्डिंग सुविधा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

""चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय आणि रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्‍यक आहे. विमानतळावरील धावपट्टीच्या कामाबाबत डिजीसीएने अहवाल दिला आहे. त्या निकषानुसार वेळेत धावपट्टीचे काम पूर्ण करणे आवश्‍यक आहे. निश्‍चित अशा कालमर्यादेत काम पूर्ण व्हावे, यासाठी विमानतळ विकास कंपनी, एमआयडीसी यांनी समन्वयाने प्रयत्न करावेत.'' 
- उद्धव ठाकरे 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

चिपी विमानतळ तातडीने कार्यान्वित करा ः उद्धव ठाकरे सिंधुदुर्गनगरी-  जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे डीजीसीएच्या निकषानुसार काम लवकरात लवकर पूर्ण करून विमानतळ हवाई वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची 74 वी बैठक वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.  बैठकीत राज्यातील विविध विमानतळाच्या विकासकामांचा तसेच तेथील सेवा-सुविधांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव बलदेव सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानचालन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुटीया, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी संजय कांगणे, कंपनी सचिव प्रणिता भिसे उपस्थित होते. याशिवाय नागपूर येथून विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, नागपूर महापालिका आयुक्त बी. राधाकृष्ण, नागपूरचे जिल्हाधिकारी तथा विमानतळ विकास कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक रविंद्र ठाकरे हे दूरदृश्‍य प्रणालीद्वारे उपस्थित होते.  बैठकीत विमानतळ विकास कंपनीच्या गतवर्षाभरातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कपूर यांनी राज्यातील विविध विमानतळांच्या कामांविषयी सविस्तर अहवाल सादर केला. शिर्डी विमानतळावरून कार्गो सुविधा सुरु केल्याने चांगला महसूल मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या सुविधेमुळे परिसरातील गुलाब, भाजीपाला, द्राक्ष, पेरू उत्पादक शेतकऱ्यांचा माल देशभरात पाठविता येऊ लागला आहे. लवकरच येथे नाईट लॅण्डिंग सुविधा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.  ""चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय आणि रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्‍यक आहे. विमानतळावरील धावपट्टीच्या कामाबाबत डिजीसीएने अहवाल दिला आहे. त्या निकषानुसार वेळेत धावपट्टीचे काम पूर्ण करणे आवश्‍यक आहे. निश्‍चित अशा कालमर्यादेत काम पूर्ण व्हावे, यासाठी विमानतळ विकास कंपनी, एमआयडीसी यांनी समन्वयाने प्रयत्न करावेत.''  - उद्धव ठाकरे  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3m7JBcB
Read More
राजीनामा देवून राणेंविरोधात बंड नाही ः राजेंद्र म्हापसेकर

ओरोस ( सिंधुदुर्ग) - मी नारायण राणेंचा पहिल्यापासून चाहता आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व कोकणला हवे, अशी माझी कायम इच्छा आहे. राणेंना भाजप पक्षात घ्यावे, अशी माझी गेल्या पाच वर्षापासून मागणी होती. त्यामुळे मी पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देवून राणेंविरोधात बंड केले असे नाही. अनिशा दळवी यांना सभापती पद देवू नये, अशी आमच्या तिसही सदस्यांची मागणी होती. आपल्यालाही तो निर्णय पटलेला नाही. त्यामुळे आपण राजीनामा दिला आहे, अशी प्रतिक्रिया राजेंद्र म्हापसेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. 

26 मार्चला झालेल्या सभापती निवडीवेळी नाराज होवून उपाध्यक्ष पदासह सदस्यपदाचा राजिनामा दिल्यानंतर म्हापसेकर हे प्रथमच मिडियाशी बोलले.

यावेळी ते म्हणाले, ""आमच्या पक्षात जुने-नवीन वाद नाहीत. उलट मला राणे यांच्या समवेत आलेले कार्यकर्ते जवळचे वाटतात. कारण त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे जनतेची कामे होत आहेत. आम्ही भाजप कार्यकर्त्यांनी नेहमी शिवसेनेचा झेंडा घेवून काम केले. आम्हाला एखादी जिल्हा परिषद व पंचायत समितीची उमेदवारी मिळायची. त्यावेळी भाजप जिल्ह्यात एक नंबरला हवा, असे नेहमी वाटायचे. ती इच्छा राणे आमच्या पक्षात आल्याने आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे अशा नेत्याविरोधात बंड करण्याचा प्रश्‍नच नाही. केवळ "तो' आवडला नसल्याने माझ्या मनाला पटला म्हणून घेतलेला तो निर्णय आहे.'' 

श्री. म्हापसेकर म्हणाले, ""कोणत्याही सदस्याला ही संधी दिली तरी माझी नाराजी असणार नाही. उर्वरित 25 पैकी कोणालाही संधी द्यावी, यात आपला काही नाराज होण्याचा प्रश्‍न नाही. मी उपाध्यक्ष पदाचा राजिनामा मागे घेणार नाही. माझ्या सदस्य पदाचा राजिनामा स्वीकारावा, अशीही माझी मागणी आहे. मी दोन्ही राजीनाम्यावर ठाम आहे; मात्र नारायण राणे तथा भाजपवर नाराज नाही.'' 

राणे यांच्यावर आपले नितांत प्रेम आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाच्या हिताचा असू शकतो; परंतु तो मला पटला नाही, म्हणून हा निर्णय मी घेतला. मी समाधानी आहे. दुसऱ्याला जबाबदारी सोपवा, अशी मी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे यापुर्वीच मागणी केली होती. त्यानुसार मी राजीनामा दिला आहे. नवीन सदस्याला संधी मिळावी, या हेतुने राजिनामा दिलेला आहे. 
- राजेंद्र म्हापसेकर 
 

 
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

राजीनामा देवून राणेंविरोधात बंड नाही ः राजेंद्र म्हापसेकर ओरोस ( सिंधुदुर्ग) - मी नारायण राणेंचा पहिल्यापासून चाहता आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व कोकणला हवे, अशी माझी कायम इच्छा आहे. राणेंना भाजप पक्षात घ्यावे, अशी माझी गेल्या पाच वर्षापासून मागणी होती. त्यामुळे मी पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देवून राणेंविरोधात बंड केले असे नाही. अनिशा दळवी यांना सभापती पद देवू नये, अशी आमच्या तिसही सदस्यांची मागणी होती. आपल्यालाही तो निर्णय पटलेला नाही. त्यामुळे आपण राजीनामा दिला आहे, अशी प्रतिक्रिया राजेंद्र म्हापसेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.  26 मार्चला झालेल्या सभापती निवडीवेळी नाराज होवून उपाध्यक्ष पदासह सदस्यपदाचा राजिनामा दिल्यानंतर म्हापसेकर हे प्रथमच मिडियाशी बोलले. यावेळी ते म्हणाले, ""आमच्या पक्षात जुने-नवीन वाद नाहीत. उलट मला राणे यांच्या समवेत आलेले कार्यकर्ते जवळचे वाटतात. कारण त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे जनतेची कामे होत आहेत. आम्ही भाजप कार्यकर्त्यांनी नेहमी शिवसेनेचा झेंडा घेवून काम केले. आम्हाला एखादी जिल्हा परिषद व पंचायत समितीची उमेदवारी मिळायची. त्यावेळी भाजप जिल्ह्यात एक नंबरला हवा, असे नेहमी वाटायचे. ती इच्छा राणे आमच्या पक्षात आल्याने आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे अशा नेत्याविरोधात बंड करण्याचा प्रश्‍नच नाही. केवळ "तो' आवडला नसल्याने माझ्या मनाला पटला म्हणून घेतलेला तो निर्णय आहे.''  श्री. म्हापसेकर म्हणाले, ""कोणत्याही सदस्याला ही संधी दिली तरी माझी नाराजी असणार नाही. उर्वरित 25 पैकी कोणालाही संधी द्यावी, यात आपला काही नाराज होण्याचा प्रश्‍न नाही. मी उपाध्यक्ष पदाचा राजिनामा मागे घेणार नाही. माझ्या सदस्य पदाचा राजिनामा स्वीकारावा, अशीही माझी मागणी आहे. मी दोन्ही राजीनाम्यावर ठाम आहे; मात्र नारायण राणे तथा भाजपवर नाराज नाही.''  राणे यांच्यावर आपले नितांत प्रेम आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाच्या हिताचा असू शकतो; परंतु तो मला पटला नाही, म्हणून हा निर्णय मी घेतला. मी समाधानी आहे. दुसऱ्याला जबाबदारी सोपवा, अशी मी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे यापुर्वीच मागणी केली होती. त्यानुसार मी राजीनामा दिला आहे. नवीन सदस्याला संधी मिळावी, या हेतुने राजिनामा दिलेला आहे.  - राजेंद्र म्हापसेकर        Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2OgCPEY
Read More

Tuesday, March 30, 2021

Face Swelling : सकाळी तुमचा चेहरा सुजलेला दिसतोय? मग, त्याची कारणे आणि उपाय जाणून घ्या एका क्लिकवर..

सातारा : How To Reduce Swelling In Face : बर्‍याच वेळा सकाळी उठल्यावर आपला चेहरा सुजतो. चेहऱ्यावर सूज येण्याची अनेक कारणे असू शकतात. रात्री उशिरापर्यंत मोबाईल चालवण्याची आणि दूरदर्शन पाहण्याची सवय काही लोकांना असते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नसल्याने चेहऱ्यावर सूज येते. दरम्यान, चेहऱ्यावर होणारी सूज दोन ते तीन तास कायम राहते, ज्यामुळे काही वेळा चेहरा देखील खराब दिसतो आणि या कारणास्तव आम्ही बर्‍याचदा आपल्या कामास उशीर करतो. तथापि, चेहऱ्यावर सूज येणे हा काही आजार नाही, परंतु बर्‍याच रोगांमुळे चेहऱ्यावर सूज येते. चेहऱ्यावर सूज पाहून बरेच लोक चिंताग्रस्त होतात, परंतु अस्वस्थ होत नाहीत. आपण घरी सोप्या पद्धतीने ही सूज कमी करू शकता. परंतु सर्वप्रथम हे माहित असणे आवश्यक आहे, की ही सूज का येते?, तर मग चला, आपल्या चेहर्‍यावर सूज का येते आणि त्यासाठी कोणते उपाय आहेत, ते जाणून घेऊयात..
 
चेहऱ्यावर सूज येण्याची कारणे :

हार्मोनल बदल : शरीरातील हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर सूज येणे ही समस्या असू शकते. पीरियड्स दरम्यान शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोन वाढतो, ज्यामुळे पीएमएसच्या लक्षणांसह चेहरा कोमेजलेला दिसू शकतो.
 

रात्री साखरेचे सेवन : प्रत्येकालाच गोड पदार्थ आवडतो, परंतु आपणास हे माहित आहे? रात्री जास्त गोड पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. रात्री जास्त गोड किंवा मीठ खाल्ल्याने चेहऱ्यावर सूजेची समस्या देखील उद्भवू शकते.
 

मूत्रपिंडाची कारणे : किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. किडनी आपल्या शरीरातून विष काढून टाकते. जर शरीराची घाण बाहेर येऊ शकली नाही, तर हे विष शरीरातच गोळा केले जातात. ज्यामुळे सकाळी चेहऱ्यावर सूज येऊ शकते.

मुलांचा ताप कमी करण्यासाठी करा हिंगाचा वापर; होतात आश्चर्यकारक फायदे

चेहऱ्यावरील सूज दूर करण्याचे सुलभ मार्ग : 

1. मीठ : मीठ आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, परंतु आहारात मीठ जास्त सेवन केल्याने आपल्या चेहऱ्यावर सूज येते. मीठामुळे शरीरात पाणी टिकते, ज्यामुळे चेहऱ्यावर सूज निर्माण होते. 

2. फायबर : जर तुम्हीसुद्धा सकाळी चेहऱ्यावर सूज येण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात फायबर समृद्ध आहाराचा समावेश करावा. आहारात पपईचा समावेश करून आपण चेहऱ्यावरील सूज कमी करू शकता. कारण, पपईमध्ये फायबर तसेच व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेत पाणी गोठण्यापासून रोखू शकतात. 

3. मसाज : मॉइश्चरायझर किंवा तेलाचा वापर करून चेहऱ्यावर मालिश करा. यामुळे चेहऱ्याची सूज कमी होऊ शकतो. तसेच चेहऱ्यावर बोटांनी मसाज केल्याने सूज कमी होऊ शकते. 

डिसक्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Face Swelling : सकाळी तुमचा चेहरा सुजलेला दिसतोय? मग, त्याची कारणे आणि उपाय जाणून घ्या एका क्लिकवर.. सातारा : How To Reduce Swelling In Face : बर्‍याच वेळा सकाळी उठल्यावर आपला चेहरा सुजतो. चेहऱ्यावर सूज येण्याची अनेक कारणे असू शकतात. रात्री उशिरापर्यंत मोबाईल चालवण्याची आणि दूरदर्शन पाहण्याची सवय काही लोकांना असते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नसल्याने चेहऱ्यावर सूज येते. दरम्यान, चेहऱ्यावर होणारी सूज दोन ते तीन तास कायम राहते, ज्यामुळे काही वेळा चेहरा देखील खराब दिसतो आणि या कारणास्तव आम्ही बर्‍याचदा आपल्या कामास उशीर करतो. तथापि, चेहऱ्यावर सूज येणे हा काही आजार नाही, परंतु बर्‍याच रोगांमुळे चेहऱ्यावर सूज येते. चेहऱ्यावर सूज पाहून बरेच लोक चिंताग्रस्त होतात, परंतु अस्वस्थ होत नाहीत. आपण घरी सोप्या पद्धतीने ही सूज कमी करू शकता. परंतु सर्वप्रथम हे माहित असणे आवश्यक आहे, की ही सूज का येते?, तर मग चला, आपल्या चेहर्‍यावर सूज का येते आणि त्यासाठी कोणते उपाय आहेत, ते जाणून घेऊयात..   चेहऱ्यावर सूज येण्याची कारणे : हार्मोनल बदल : शरीरातील हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर सूज येणे ही समस्या असू शकते. पीरियड्स दरम्यान शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोन वाढतो, ज्यामुळे पीएमएसच्या लक्षणांसह चेहरा कोमेजलेला दिसू शकतो.   रात्री साखरेचे सेवन : प्रत्येकालाच गोड पदार्थ आवडतो, परंतु आपणास हे माहित आहे? रात्री जास्त गोड पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. रात्री जास्त गोड किंवा मीठ खाल्ल्याने चेहऱ्यावर सूजेची समस्या देखील उद्भवू शकते.   मूत्रपिंडाची कारणे : किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. किडनी आपल्या शरीरातून विष काढून टाकते. जर शरीराची घाण बाहेर येऊ शकली नाही, तर हे विष शरीरातच गोळा केले जातात. ज्यामुळे सकाळी चेहऱ्यावर सूज येऊ शकते. मुलांचा ताप कमी करण्यासाठी करा हिंगाचा वापर; होतात आश्चर्यकारक फायदे चेहऱ्यावरील सूज दूर करण्याचे सुलभ मार्ग :  1. मीठ : मीठ आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, परंतु आहारात मीठ जास्त सेवन केल्याने आपल्या चेहऱ्यावर सूज येते. मीठामुळे शरीरात पाणी टिकते, ज्यामुळे चेहऱ्यावर सूज निर्माण होते.  2. फायबर : जर तुम्हीसुद्धा सकाळी चेहऱ्यावर सूज येण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात फायबर समृद्ध आहाराचा समावेश करावा. आहारात पपईचा समावेश करून आपण चेहऱ्यावरील सूज कमी करू शकता. कारण, पपईमध्ये फायबर तसेच व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेत पाणी गोठण्यापासून रोखू शकतात.  3. मसाज : मॉइश्चरायझर किंवा तेलाचा वापर करून चेहऱ्यावर मालिश करा. यामुळे चेहऱ्याची सूज कमी होऊ शकतो. तसेच चेहऱ्यावर बोटांनी मसाज केल्याने सूज कमी होऊ शकते.  डिसक्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2QJHYWK
Read More
कलर केलेल्या केसांसाठी शाईन आणायची असेल तर ट्राय करा हे होममेड हेअर मास्क

कोल्हापूर : केसांना कलर केल्यानंतर नेहमी केस ड्राय होतात. म्हणून खूप साऱ्या मुली कलर प्रोटेक्ट असणारे शाम्पू आणि कंडिशनर लावतात. महागड्या प्रोडक्ट ने केस चमकतात पण ही चमक खूप काळ टिकत नाही. शिवाय केमिकल प्रॉडक्टच्या वापरामुळे केसांचे नुकसान होते. त्यामुळे केसांचा कलर टिकवायचं असेल तर होम मेड मास्क वापरायला चालू करा. घरातल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यांचा वापर करून आपण केस मजबूत, चमकदार बनण्यासाठी मास्क तयार करू शकतो. आजच्या भागात आपण जाणून घेऊया घरच्या घरी हेअर मास्क कसे बनवायचे 

एवोकैडो फळाचा उपयोग

एवोकैडो नावाचे फळ केसांच्या  ग्रोथसाठी खूप फायद्याचे असते. हे फळ केसांमध्ये सॉफ्टनेस आणते. केसांचे तेलाचे बॅलन्स करते. यामध्ये खुप अशा अमिनो ऍसिडच्या मात्रा असतात जे केसांना प्रोटेक्ट करतात. केसांना मजबूत बनतात. यामध्ये विटामिन ए , बी ६, डी, आणि  इ व कॉपर आयरण केसांच्या स्कल्प हेल्दी ठेवतात आणि केस गळण्या पासून बचाव करतात.फ्री रॅडिकल्स ला बाहेर काढण्यासाठी हे मदत करतात शिवाय बंद हेअर फॉलिकल्सना ओपन करण्यास सुद्धा मदत करतात आणि ग्रोथ निर्माण करतात. कलर केलेले केस नेहमी कोरडे निर्जीव  दिसतात. म्हणून मास्क तयार करून लावा.

एवोकैडो आणि बदाम चे हेअर मास्क

बदामाच्या तेलामध्ये विटामिन एआणि विटामिन ई असते. हे तेल केसांच्या रंगासाठी आणि सुरक्षतेसाठी खूप उपयुक्त आहे. या दोन्हींचे मिश्रण केल्यामुळे केसांना चांगला मास्क तयार होतो. या शिवाय यामध्ये लिंबूचा रस फायदेशीर ठरतो.

आवश्यक  सामग्री

एवोकैडो पल्प एक वाटी

बदाम तेल दोन चमचे

लिंबाचा रस एक चमचा

अशा पद्धतीने बनवा

मास्क पल्पला  मॅश करून द्या. या पल्प मध्ये बदामाचं तेल टाकून मिक्स करा. तयार मिश्रणामध्ये लिंबूचा रस घाला.

असे वापरा
आपल्या केसांच्या लांबीनुसार केसांना मिश्रणा लावून घ्या. 
केसांचा गुंता व्यवस्थित काढून संपूर्ण भागात विभाजन करून द्या. 
केसांच्या मुळापासून हेयर मास्क अप्लाय करा
.केसांना शॉवर कॅप घाला आणि तीस मिनिटे तसेच ठेवा
.हा मास्क थोडा सुकल्यानंतर माइल्ड शैम्पूने केस धुवा
. या मास्कचा वापर आठवड्यातून एकदाच करा

हेअर मास्क चे फायदे

हेयर मास्क मध्ये निंबू क्लिंजर सारखा काम करतो आणि केसांना स्वच्छ ठेवतो.
बदामाचे तेल केसांना मजबुती देते तर
एवोकैडो  केसांना सॉफ्ट  बनवतो
.एवोकॅडो हेअर हेअर मास्क पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि केसांवर त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत परंतु केसांशी काही समस्या असल्यास ती वापरण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कलर केलेल्या केसांसाठी शाईन आणायची असेल तर ट्राय करा हे होममेड हेअर मास्क कोल्हापूर : केसांना कलर केल्यानंतर नेहमी केस ड्राय होतात. म्हणून खूप साऱ्या मुली कलर प्रोटेक्ट असणारे शाम्पू आणि कंडिशनर लावतात. महागड्या प्रोडक्ट ने केस चमकतात पण ही चमक खूप काळ टिकत नाही. शिवाय केमिकल प्रॉडक्टच्या वापरामुळे केसांचे नुकसान होते. त्यामुळे केसांचा कलर टिकवायचं असेल तर होम मेड मास्क वापरायला चालू करा. घरातल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यांचा वापर करून आपण केस मजबूत, चमकदार बनण्यासाठी मास्क तयार करू शकतो. आजच्या भागात आपण जाणून घेऊया घरच्या घरी हेअर मास्क कसे बनवायचे  एवोकैडो फळाचा उपयोग एवोकैडो नावाचे फळ केसांच्या  ग्रोथसाठी खूप फायद्याचे असते. हे फळ केसांमध्ये सॉफ्टनेस आणते. केसांचे तेलाचे बॅलन्स करते. यामध्ये खुप अशा अमिनो ऍसिडच्या मात्रा असतात जे केसांना प्रोटेक्ट करतात. केसांना मजबूत बनतात. यामध्ये विटामिन ए , बी ६, डी, आणि  इ व कॉपर आयरण केसांच्या स्कल्प हेल्दी ठेवतात आणि केस गळण्या पासून बचाव करतात.फ्री रॅडिकल्स ला बाहेर काढण्यासाठी हे मदत करतात शिवाय बंद हेअर फॉलिकल्सना ओपन करण्यास सुद्धा मदत करतात आणि ग्रोथ निर्माण करतात. कलर केलेले केस नेहमी कोरडे निर्जीव  दिसतात. म्हणून मास्क तयार करून लावा. एवोकैडो आणि बदाम चे हेअर मास्क बदामाच्या तेलामध्ये विटामिन एआणि विटामिन ई असते. हे तेल केसांच्या रंगासाठी आणि सुरक्षतेसाठी खूप उपयुक्त आहे. या दोन्हींचे मिश्रण केल्यामुळे केसांना चांगला मास्क तयार होतो. या शिवाय यामध्ये लिंबूचा रस फायदेशीर ठरतो. आवश्यक  सामग्री एवोकैडो पल्प एक वाटी बदाम तेल दोन चमचे लिंबाचा रस एक चमचा अशा पद्धतीने बनवा मास्क पल्पला  मॅश करून द्या. या पल्प मध्ये बदामाचं तेल टाकून मिक्स करा. तयार मिश्रणामध्ये लिंबूचा रस घाला. असे वापरा आपल्या केसांच्या लांबीनुसार केसांना मिश्रणा लावून घ्या.  केसांचा गुंता व्यवस्थित काढून संपूर्ण भागात विभाजन करून द्या.  केसांच्या मुळापासून हेयर मास्क अप्लाय करा .केसांना शॉवर कॅप घाला आणि तीस मिनिटे तसेच ठेवा .हा मास्क थोडा सुकल्यानंतर माइल्ड शैम्पूने केस धुवा . या मास्कचा वापर आठवड्यातून एकदाच करा हेअर मास्क चे फायदे हेयर मास्क मध्ये निंबू क्लिंजर सारखा काम करतो आणि केसांना स्वच्छ ठेवतो. बदामाचे तेल केसांना मजबुती देते तर एवोकैडो  केसांना सॉफ्ट  बनवतो .एवोकॅडो हेअर हेअर मास्क पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि केसांवर त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत परंतु केसांशी काही समस्या असल्यास ती वापरण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या. डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/31wHnKr
Read More
व्यवसायाच्या क्षेत्रात रस आहे? तर आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनात करा करिअर, वाचा संपूर्ण माहिती

नागपूर : चांगली नोकरी, चांगला पगार आणि परदेशात जाण्याचे प्रत्येकजणच स्वप्न पाहत असतो. किंबहुना त्याच्यासाठीच आटापीटा सुरू असतो. शिक्षणाला सुरुवात झाल्यापासून नोकरी मिळेपर्यंत घरच्यांपासून बाहेरचे व्यक्ती हेच स्वप्न दाखवत असतात. यातून आजवर कुणीही सुटलेला नाही. चांगले शिक्षण नाही तर चांगली नोकरी मिळणार नाही. चांगली नोकरी मिळणार नाही तर चांगली बायको मिळणार नाही. आरामदायी जीवन जगायचं असेल तर गल्लेलठ्ठ पगार हवा. यासाठी विदेशाचे स्वप्न देखील दाखवले जाते. काही लोक हे स्वप्न नोकरी करून पूर्ण करतात तर काही जण व्यवसायाच्या माध्यमातून...

आजच्या जागतिक स्तरावरील स्पर्धेच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन (इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट) हा विषय निश्चितच उपयोगी आहे. माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जग ही एक बाजारपेठ बनली आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध असे अनेक ब्रॅण्ड्स जसे आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत तसेच आपल्या देशातील ब्रॅन्डस्नासुद्धा जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयी माहिती असणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करताना व्यवसाय व्यवस्थापनेचे वेगवेगळे पैलू ठाऊक असणे आवश्यक असते.

अधिक वाचा - घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत झाला होता गरीब

तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात रस असेल आणि देशाच्या, परदेशातील अर्थव्यवस्थेकडे लक्ष असेल तर आपण आंतरराष्ट्रीय व्यवसायात करिअर बनवू शकता. जागतिक जगात चांगल्या व्यावसायिक तज्ञांची मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय करताना हे समजून घ्यावे लागते की, व्यवसायातील जी मूलभूत कामे आहेत ती कायम राहतात. उदा. आर्थिक व्यवस्थापन, विपणन (मार्केटिंग) व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन, पुरवठा साखळी अशी व्यवस्थापनाची जी कामे आहेत ती कायम राहतात. मात्र, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या कामांची व्याप्ती वाढते.

आज जग एक जागतिक गाव बनले आहे. अशा परिस्थितीत जागतिक व्यवसायाचे नवीन पर्याय समोर येत आहेत. जागतिकीकरणाच्या युगात भारत आपल्या शेजाऱ्यांशी आणि मैत्रीपूर्ण देशांशी व्यापार संबंध आणि वित्त संबंधांशी संबंधित आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय ऑपरेशन्सचा कोर्स घेण्यामागील उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना जगातील अर्थव्यवस्थेबद्दल माहिती देणे. हे एक वाढते व्यवस्थापन क्षेत्र आहे जे आपल्याला जगभर प्रवास करण्याची आणि विविध प्रकारच्या ग्राहकांशी संवाद साधण्याची संधी देते. हे डोमेन व्यवस्थापनाच्या क्रॉस-सांस्कृतिक पैलूंवर लक्ष केंद्रित करते.

तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात रस असेल तर आंतरराष्ट्रीय व्यवसायात बरेच कोर्स करू शकता. या अभ्यासक्रमांद्वारे तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसाय समजून घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया या विषयी...

डिप्लोमा

दहावी आणि बारावीनंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसायात डिप्लोमा करू शकता. हा डिप्लोमा वर्षभरासाठी किंवा अधिक काळाचा असू शकतो.

अधिक माहितीसाठी - तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत तर नाही ना? उत्तर हो असेल तर व्हा सावधान, असू शकतो हा आजार

स्नातक पदवी

आंतरराष्ट्रीय व्यवसायात बीबीए किंवा बीबीएम करू शकता. पदवीचा हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे. हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला बारावीत किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

पदव्युत्तर पदवी

पदव्युत्तर स्तरावर आयबी अर्थात आंतरराष्ट्रीय व्यवसाय, मास्टर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीए किंवा मास्टर ऑफ इंटरनॅशनल बिझिनेस म्हणजे एमआयबी करता येईल. हा दोन वर्षांचा कोर्स आहे. यासाठी तुम्ही स्नातक पदवी धारक असणे गरजेचे आहे.

डॉक्टरेट डिग्री

तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसायात पीएचडी देखील करू शकता. पीएचडी तीन ते चार वर्षांत पूर्ण होते. मात्र, थीसिस लिहिण्यावरही याचा कालावधी अवलंबून असतो. पीएचडीसाठी तुम्ही पदव्युत्तर असणे गरजेचे आहे.

प्रवेश परीक्षा व महाविद्यालय पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी परीक्षा

एनएमआयएमएस मॅनेजमेंट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (स्नातक)

गुरू गोबिंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ सामान्य प्रवेश परीक्षा

दिल्ली विद्यापीठ संयुक्त प्रवेश परीक्षा

क्राइस्ट युनिव्हर्सिटी बीबीए प्रवेश परीक्षा

सिम्बायोसिस प्रवेश परीक्षा

जाणून घ्या - कथा आटोपताच सुभाषने घेतला जगाचा निरोप; वैवाहिक जीवनाच्या स्वप्नांवर काळाची झडप

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा

कॅट

एक्सएटी

सीएमएटी

आयआयएफटी

एसएनएपी

पीएच.डी. साठी परीक्षा

व्यवस्थापन अभ्यास विभाग आयआयटी दिल्ली प्रवेश परीक्षा

दिल्ली विश्वविद्यापीठ, व्यवस्थापन अभ्यास विद्याशाखा प्रवेश परीक्षा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ परदेशी व्यापार प्रवेश परीक्षा

क्राइस्ट विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा

नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज प्रवेश परीक्षा

शीर्ष महाविद्यालये / इंस्टीट्यूट्स (संस्था)

भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगलोर

भारतीय व्यवस्थापन संस्था, कलकत्ता

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनऊ

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझिकोड

भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर

भारतीय विदेश व्यापार संस्था, दिल्ली

झेविअर कामगार संबंध संस्था, जमशेदपूर

व्यवस्थापन विकास संस्था, गुडगाव

अनुभवासह वाढतो पगार

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात करिअर करणे हा एक उत्तम पर्याय आहे. सर्व देश आर्थिक व्यापार संबंधांना प्रोत्साहन देत आहेत. या क्षेत्रात अनुभव जसजसा वाढत जाईल तसतसा पगारही वाढतो. फ्रेशरला सुरुवातीला वार्षिक दोन ते तीन लाखांचे पॅकेज मिळते. पाच वर्षांच्या अनुभवानंतर पाच लाखांपर्यंत पैसे दिले जातात. दहा वर्षांच्या अनुभवाने पॅकेज पंधरा लाख किंवा त्याहून अधिकपर्यंत पोहोचते.

जाणून घ्या - होळीच्या दिवशी कोविड वॉर्डात रुग्णाची आत्महत्या; उपचार होत नसल्याचे ऑक्सिजन पाइपने लावला गळफास

इथे मिळेल चांगली नोकरी

भारती एअरटेल

विप्रो

एक्सेंचर

आयसीआयसीआय बँक

टीसीएस

किमी

ॲमेझॉन

कॅप्जेमिनी

डिलॉइट

गोल्डमन सैश्स

एचएसबीसी

कॉग्निजेंट

नोकरी प्रोफाईल

आंतरराष्ट्रीय व्यवसायात एमबीए केल्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार, निर्यात व्यवस्थापक आणि कार्यकारी, ग्लोबल बिझिनेस मॅनेजर, इंटरनॅशनल बिझिनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, इंटरनॅशनल फायनान्स मॅनेजर, इंटरनॅशनल लॉजिस्टिक मॅनेजर, इंटरनॅशनल ब्रँड मॅनेजर या पदावर काम करू शकता.

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

व्यवसायाच्या क्षेत्रात रस आहे? तर आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनात करा करिअर, वाचा संपूर्ण माहिती नागपूर : चांगली नोकरी, चांगला पगार आणि परदेशात जाण्याचे प्रत्येकजणच स्वप्न पाहत असतो. किंबहुना त्याच्यासाठीच आटापीटा सुरू असतो. शिक्षणाला सुरुवात झाल्यापासून नोकरी मिळेपर्यंत घरच्यांपासून बाहेरचे व्यक्ती हेच स्वप्न दाखवत असतात. यातून आजवर कुणीही सुटलेला नाही. चांगले शिक्षण नाही तर चांगली नोकरी मिळणार नाही. चांगली नोकरी मिळणार नाही तर चांगली बायको मिळणार नाही. आरामदायी जीवन जगायचं असेल तर गल्लेलठ्ठ पगार हवा. यासाठी विदेशाचे स्वप्न देखील दाखवले जाते. काही लोक हे स्वप्न नोकरी करून पूर्ण करतात तर काही जण व्यवसायाच्या माध्यमातून... आजच्या जागतिक स्तरावरील स्पर्धेच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन (इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट) हा विषय निश्चितच उपयोगी आहे. माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जग ही एक बाजारपेठ बनली आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध असे अनेक ब्रॅण्ड्स जसे आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत तसेच आपल्या देशातील ब्रॅन्डस्नासुद्धा जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयी माहिती असणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करताना व्यवसाय व्यवस्थापनेचे वेगवेगळे पैलू ठाऊक असणे आवश्यक असते. अधिक वाचा - घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत झाला होता गरीब तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात रस असेल आणि देशाच्या, परदेशातील अर्थव्यवस्थेकडे लक्ष असेल तर आपण आंतरराष्ट्रीय व्यवसायात करिअर बनवू शकता. जागतिक जगात चांगल्या व्यावसायिक तज्ञांची मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय करताना हे समजून घ्यावे लागते की, व्यवसायातील जी मूलभूत कामे आहेत ती कायम राहतात. उदा. आर्थिक व्यवस्थापन, विपणन (मार्केटिंग) व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन, पुरवठा साखळी अशी व्यवस्थापनाची जी कामे आहेत ती कायम राहतात. मात्र, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या कामांची व्याप्ती वाढते. आज जग एक जागतिक गाव बनले आहे. अशा परिस्थितीत जागतिक व्यवसायाचे नवीन पर्याय समोर येत आहेत. जागतिकीकरणाच्या युगात भारत आपल्या शेजाऱ्यांशी आणि मैत्रीपूर्ण देशांशी व्यापार संबंध आणि वित्त संबंधांशी संबंधित आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय ऑपरेशन्सचा कोर्स घेण्यामागील उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना जगातील अर्थव्यवस्थेबद्दल माहिती देणे. हे एक वाढते व्यवस्थापन क्षेत्र आहे जे आपल्याला जगभर प्रवास करण्याची आणि विविध प्रकारच्या ग्राहकांशी संवाद साधण्याची संधी देते. हे डोमेन व्यवस्थापनाच्या क्रॉस-सांस्कृतिक पैलूंवर लक्ष केंद्रित करते. तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात रस असेल तर आंतरराष्ट्रीय व्यवसायात बरेच कोर्स करू शकता. या अभ्यासक्रमांद्वारे तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसाय समजून घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया या विषयी... डिप्लोमा दहावी आणि बारावीनंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसायात डिप्लोमा करू शकता. हा डिप्लोमा वर्षभरासाठी किंवा अधिक काळाचा असू शकतो. अधिक माहितीसाठी - तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत तर नाही ना? उत्तर हो असेल तर व्हा सावधान, असू शकतो हा आजार स्नातक पदवी आंतरराष्ट्रीय व्यवसायात बीबीए किंवा बीबीएम करू शकता. पदवीचा हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे. हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला बारावीत किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. पदव्युत्तर पदवी पदव्युत्तर स्तरावर आयबी अर्थात आंतरराष्ट्रीय व्यवसाय, मास्टर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीए किंवा मास्टर ऑफ इंटरनॅशनल बिझिनेस म्हणजे एमआयबी करता येईल. हा दोन वर्षांचा कोर्स आहे. यासाठी तुम्ही स्नातक पदवी धारक असणे गरजेचे आहे. डॉक्टरेट डिग्री तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसायात पीएचडी देखील करू शकता. पीएचडी तीन ते चार वर्षांत पूर्ण होते. मात्र, थीसिस लिहिण्यावरही याचा कालावधी अवलंबून असतो. पीएचडीसाठी तुम्ही पदव्युत्तर असणे गरजेचे आहे. प्रवेश परीक्षा व महाविद्यालय पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी परीक्षा एनएमआयएमएस मॅनेजमेंट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (स्नातक) गुरू गोबिंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ सामान्य प्रवेश परीक्षा दिल्ली विद्यापीठ संयुक्त प्रवेश परीक्षा क्राइस्ट युनिव्हर्सिटी बीबीए प्रवेश परीक्षा सिम्बायोसिस प्रवेश परीक्षा जाणून घ्या - कथा आटोपताच सुभाषने घेतला जगाचा निरोप; वैवाहिक जीवनाच्या स्वप्नांवर काळाची झडप पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा कॅट एक्सएटी सीएमएटी आयआयएफटी एसएनएपी पीएच.डी. साठी परीक्षा व्यवस्थापन अभ्यास विभाग आयआयटी दिल्ली प्रवेश परीक्षा दिल्ली विश्वविद्यापीठ, व्यवस्थापन अभ्यास विद्याशाखा प्रवेश परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ परदेशी व्यापार प्रवेश परीक्षा क्राइस्ट विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज प्रवेश परीक्षा शीर्ष महाविद्यालये / इंस्टीट्यूट्स (संस्था) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगलोर भारतीय व्यवस्थापन संस्था, कलकत्ता इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनऊ भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझिकोड भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर भारतीय विदेश व्यापार संस्था, दिल्ली झेविअर कामगार संबंध संस्था, जमशेदपूर व्यवस्थापन विकास संस्था, गुडगाव अनुभवासह वाढतो पगार आंतरराष्ट्रीय क्षेत्रात करिअर करणे हा एक उत्तम पर्याय आहे. सर्व देश आर्थिक व्यापार संबंधांना प्रोत्साहन देत आहेत. या क्षेत्रात अनुभव जसजसा वाढत जाईल तसतसा पगारही वाढतो. फ्रेशरला सुरुवातीला वार्षिक दोन ते तीन लाखांचे पॅकेज मिळते. पाच वर्षांच्या अनुभवानंतर पाच लाखांपर्यंत पैसे दिले जातात. दहा वर्षांच्या अनुभवाने पॅकेज पंधरा लाख किंवा त्याहून अधिकपर्यंत पोहोचते. जाणून घ्या - होळीच्या दिवशी कोविड वॉर्डात रुग्णाची आत्महत्या; उपचार होत नसल्याचे ऑक्सिजन पाइपने लावला गळफास इथे मिळेल चांगली नोकरी भारती एअरटेल विप्रो एक्सेंचर आयसीआयसीआय बँक टीसीएस किमी ॲमेझॉन कॅप्जेमिनी डिलॉइट गोल्डमन सैश्स एचएसबीसी कॉग्निजेंट नोकरी प्रोफाईल आंतरराष्ट्रीय व्यवसायात एमबीए केल्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार, निर्यात व्यवस्थापक आणि कार्यकारी, ग्लोबल बिझिनेस मॅनेजर, इंटरनॅशनल बिझिनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, इंटरनॅशनल फायनान्स मॅनेजर, इंटरनॅशनल लॉजिस्टिक मॅनेजर, इंटरनॅशनल ब्रँड मॅनेजर या पदावर काम करू शकता. संकलन व संपादन - नीलेश डाखोरे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3w73B3w
Read More
घरीच बनवा स्वादिष्ट 'पेपर चिकन'; जाणून घ्या कृती

औरंगाबाद: भारतात मोठ्या प्रमाणात मसालेदार पदार्थ खाल्ले जातात. अशातच भारतीय मांसाहाराचेही मोठे चाहते आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे चिकन मेन्यू भारतात प्रसिद्ध आहेत. आज आपण अजून एका पद्धतीने घरच्या घरी पेपर चिकन कसं बनवता येईल ते पाहूया. हे चिकन भरपूर मसाले घालून शिजवले मध्यम उष्णतेवर बनवलं जातं. ज्यामुळे मसाल्यांची चव त्यामध्ये उतरते. जर आपल्याला चिकन खाण्याची आवड असेल तर पेपर चिकनची रेसीपी नक्की जाणून घ्या.

पेपर चिकन रेसिपी एक खास केरळची खास रेसिपी आहे. जी केरळमधील लोक प्रत्येक पार्टीच्या वेळी बनवतात. टोमॅटो आणि मसाले यामुळे पेपर चिकनला आंबट-मसालेदार चव येते.

चिरलेली कच्ची केळी आणि वांगी काळी पडतात तर याचा वापर जरूर करा

मुख्य साहित्य-
1/2 किलो चिकन

मुख्य डिशसाठी
- 1 मोठा चमचा तेल
- चिरलेला कांदा)
 - चिरलेली चेरी टोमॅटो
-3 हिरव्या मिरच्या
-1 चमचे आले पेस्ट
-1 चमचे लसूण पेस्ट
-3 चमचे मिरपूड
-1/4 चमचे हळद
-गरजेनुसार मीठ

Step 1:
एक कढई घ्या, थोडे तेल घाला आणि चांगले गरम करा. नंतर गरम तेलात कांदा घाला आणि कांदा चांगला तळा. कांदा हलका तपकिरी झाल्यावर चिरलेला टोमॅटोचे तुकडे घाला आणि चमच्याच्या सहाय्याने चांगले मिक्स करा.

गव्हाच्या पीठाची बनवा कुरकुरीत डाळ कचोरी; हॉटेल सारखी चव घरच्याघरी

Step 2:
आता या मिश्रणात चवीनुसार मीठ घाला म्हणजे टोमॅटो सहज शिजेल. टोमॅटोमध्ये मीठ मिसळले की टोमॅटो चांगले वितळेल. नंतर ते मिश्रण झाकून ठेवा आणि 4 ते 5 मिनिटे शिजवा.

Step 3:
झाकण काढून नंतर त्यात आले आणि लसूण पेस्ट, हिरवी मिरची, काळी मिरची पावडर, हळद घालून हे सर्व साहित्य एकत्र करून घ्या. नंतर 5 ते 7 मिनिटे ते व्यवस्थित शिजू द्या. या रेसिपीमध्ये मसाले चांगले शिजविणे आणि तळणे महत्वाचे आहे कारण यामुळे चिकनला चांगली चव येते.

घरीच तयार करा पंजाबी स्टाइल डाळ फ्राय; जाणून घ्या कृती

Step 4:
आता त्या मसाल्यात चिकन घाला आणि चमच्याच्या मदतीने चिकनमध्ये मसाले चांगले मिसळा. आता झाकण झाकून चिकनचा रस कोरडे होईपर्यंत शिजवा. त्यानंतर तुमचे पेपर चिकन तयार असेल. यासोबतच तुम्ही हिरवी कोथिंबीर टाकून व्यवस्थित सजवू शकता.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

घरीच बनवा स्वादिष्ट 'पेपर चिकन'; जाणून घ्या कृती औरंगाबाद: भारतात मोठ्या प्रमाणात मसालेदार पदार्थ खाल्ले जातात. अशातच भारतीय मांसाहाराचेही मोठे चाहते आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे चिकन मेन्यू भारतात प्रसिद्ध आहेत. आज आपण अजून एका पद्धतीने घरच्या घरी पेपर चिकन कसं बनवता येईल ते पाहूया. हे चिकन भरपूर मसाले घालून शिजवले मध्यम उष्णतेवर बनवलं जातं. ज्यामुळे मसाल्यांची चव त्यामध्ये उतरते. जर आपल्याला चिकन खाण्याची आवड असेल तर पेपर चिकनची रेसीपी नक्की जाणून घ्या. पेपर चिकन रेसिपी एक खास केरळची खास रेसिपी आहे. जी केरळमधील लोक प्रत्येक पार्टीच्या वेळी बनवतात. टोमॅटो आणि मसाले यामुळे पेपर चिकनला आंबट-मसालेदार चव येते. चिरलेली कच्ची केळी आणि वांगी काळी पडतात तर याचा वापर जरूर करा मुख्य साहित्य- 1/2 किलो चिकन मुख्य डिशसाठी - 1 मोठा चमचा तेल - चिरलेला कांदा)  - चिरलेली चेरी टोमॅटो -3 हिरव्या मिरच्या -1 चमचे आले पेस्ट -1 चमचे लसूण पेस्ट -3 चमचे मिरपूड -1/4 चमचे हळद -गरजेनुसार मीठ Step 1: एक कढई घ्या, थोडे तेल घाला आणि चांगले गरम करा. नंतर गरम तेलात कांदा घाला आणि कांदा चांगला तळा. कांदा हलका तपकिरी झाल्यावर चिरलेला टोमॅटोचे तुकडे घाला आणि चमच्याच्या सहाय्याने चांगले मिक्स करा. गव्हाच्या पीठाची बनवा कुरकुरीत डाळ कचोरी; हॉटेल सारखी चव घरच्याघरी Step 2: आता या मिश्रणात चवीनुसार मीठ घाला म्हणजे टोमॅटो सहज शिजेल. टोमॅटोमध्ये मीठ मिसळले की टोमॅटो चांगले वितळेल. नंतर ते मिश्रण झाकून ठेवा आणि 4 ते 5 मिनिटे शिजवा. Step 3: झाकण काढून नंतर त्यात आले आणि लसूण पेस्ट, हिरवी मिरची, काळी मिरची पावडर, हळद घालून हे सर्व साहित्य एकत्र करून घ्या. नंतर 5 ते 7 मिनिटे ते व्यवस्थित शिजू द्या. या रेसिपीमध्ये मसाले चांगले शिजविणे आणि तळणे महत्वाचे आहे कारण यामुळे चिकनला चांगली चव येते. घरीच तयार करा पंजाबी स्टाइल डाळ फ्राय; जाणून घ्या कृती Step 4: आता त्या मसाल्यात चिकन घाला आणि चमच्याच्या मदतीने चिकनमध्ये मसाले चांगले मिसळा. आता झाकण झाकून चिकनचा रस कोरडे होईपर्यंत शिजवा. त्यानंतर तुमचे पेपर चिकन तयार असेल. यासोबतच तुम्ही हिरवी कोथिंबीर टाकून व्यवस्थित सजवू शकता. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3ftClGs
Read More
कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच रुग्ण होतात पसार, घरी सापडेनात आणि मोबाईलही बंद

लातूर : कोरोना तपासणीनंतर रुग्ण पॉझिटिव्ह येताच पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य विभागाकडून त्या रुग्णाची कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात रवानगी केली जात होती. मागील काही दिवसांत रुग्णांना मोकळे रान सापडले असून, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना दूर ठेवणारी यंत्रणाच विस्कळीत झाल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. यामुळे अहवाल पॉझिटिव्ह येताच रुग्ण पसार होत असून, ते शोधूनही सापडत नसल्याची स्थिती आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी बहुतांश मोबाईल बंद करून संपर्कच होऊ देत नाहीत तर संपर्क झाल्यास घरी गृहविलगीकरणात असल्याचे सांगत आहेत.

Aurangabad Lockdown: 'खा. इम्तियाज जलील यांच्या मोर्चातील प्रश्नांविषयी आम्ही सकारात्मक'

मुरूड (ता. लातूर) येथील पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ३०) घेतलेल्या बैठकीत हे वास्तव चित्र समोर आले. त्यानंतर सर्व यंत्रणांनी पूर्वीसारखी जबाबदारी पार पाडण्याची तयारी दाखवली. सहायक पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे, ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्राची हरिदास, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच आकाश कणसे, बी. एन. डोंगरे, हणमंतबापू नागटिळक, डॉ. दिनेश नवगिरे, वैभव सापसोड, डॉ. मनोज शिंदे, डॉ. हनुमानदास चांडक, तलाठी रमेश पानगावकर व ग्रामविकास अधिकारी शौकत शेख उपस्थित होते. बैठकीत गावात मागील दोन दिवसात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांबाबत चर्चा झाली.

कौतुकास्पद! ‘त्यांच्या’ कृतीतून वाचली २५ वर्षे जुनी हजारो झाडे 

यात सोमवारी (ता. २९) पॉझिटिव्ह आलेल्या १७ पैकी केवळ चारच रुग्ण संपर्कात असून, उर्वरित १३ जणांचा संपर्क होत नाही. तर मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या नऊपैकी केवळ तीन रुग्णांचा संपर्क होत असून, सहाजण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. हे रुग्णच कोरोनाचा प्रसार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पोलिसांचे सहकार्य घेऊन या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्याचे ठरले. ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध सहायक पोलिस निरीक्षक ढोणे व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. आत्तापर्यंत तीनशेहून अधिक लोकांकडून दंडाची वसुली करण्यात आल्याचे श्री. ढोणे यांनी सांगितले.

Aurangabad Corona Updates: जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णांचा आलेख वाढताच; २४ तासांत...

गावातच कोविड केअर सेंटर
येथील रुग्णांना लातूरच्या एमआयडीसीतील कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात येते. सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने ज्येष्ठ नागरिक सोडून अन्य रुग्णांना पाच दिवसांत परत पाठवले जात आहे. या स्थितीत गावातच कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांवर चौदा दिवस सक्तीने उपचार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. रुग्णांना भोजनासाठी घरचा डबा देऊन अन्य सुविधा आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने उपलब्ध करून देण्याचे ठरले. गावातील व्यापारी व दुकानांतील कर्मचाऱ्यांना तीन दिवसांत कोरोनाची तपासणी करण्याची सक्ती करण्यात येणार असल्याचे डॉ. नवगिरे यांनी सांगितले.

 

पूर्वी पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सहकार्य केले जात असे. मध्यंत्तरी ही प्रक्रिया थांबली. सध्या मोजकेच रुग्ण स्वतःहून उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होत आहेत. बहुतांश रूग्ण मोबाईल बंद करून निघून जात आहेत. त्यांना संपर्क करताना आरोग्य विभागाची कसरत होत आहे. घरी गृहविलगीकरणात राहण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता न करता औषधी घेऊन घरीच बसत आहेत. ग्रामपंचायत व पोलिसांची मदत घेऊन रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.
- डॉ. अशोक सारडा, तालुका वैद्यकीय अधिकारी, लातूर.

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच रुग्ण होतात पसार, घरी सापडेनात आणि मोबाईलही बंद लातूर : कोरोना तपासणीनंतर रुग्ण पॉझिटिव्ह येताच पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य विभागाकडून त्या रुग्णाची कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात रवानगी केली जात होती. मागील काही दिवसांत रुग्णांना मोकळे रान सापडले असून, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना दूर ठेवणारी यंत्रणाच विस्कळीत झाल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. यामुळे अहवाल पॉझिटिव्ह येताच रुग्ण पसार होत असून, ते शोधूनही सापडत नसल्याची स्थिती आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी बहुतांश मोबाईल बंद करून संपर्कच होऊ देत नाहीत तर संपर्क झाल्यास घरी गृहविलगीकरणात असल्याचे सांगत आहेत. Aurangabad Lockdown: 'खा. इम्तियाज जलील यांच्या मोर्चातील प्रश्नांविषयी आम्ही सकारात्मक' मुरूड (ता. लातूर) येथील पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ३०) घेतलेल्या बैठकीत हे वास्तव चित्र समोर आले. त्यानंतर सर्व यंत्रणांनी पूर्वीसारखी जबाबदारी पार पाडण्याची तयारी दाखवली. सहायक पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे, ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्राची हरिदास, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच आकाश कणसे, बी. एन. डोंगरे, हणमंतबापू नागटिळक, डॉ. दिनेश नवगिरे, वैभव सापसोड, डॉ. मनोज शिंदे, डॉ. हनुमानदास चांडक, तलाठी रमेश पानगावकर व ग्रामविकास अधिकारी शौकत शेख उपस्थित होते. बैठकीत गावात मागील दोन दिवसात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांबाबत चर्चा झाली. कौतुकास्पद! ‘त्यांच्या’ कृतीतून वाचली २५ वर्षे जुनी हजारो झाडे  यात सोमवारी (ता. २९) पॉझिटिव्ह आलेल्या १७ पैकी केवळ चारच रुग्ण संपर्कात असून, उर्वरित १३ जणांचा संपर्क होत नाही. तर मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या नऊपैकी केवळ तीन रुग्णांचा संपर्क होत असून, सहाजण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. हे रुग्णच कोरोनाचा प्रसार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पोलिसांचे सहकार्य घेऊन या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्याचे ठरले. ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध सहायक पोलिस निरीक्षक ढोणे व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. आत्तापर्यंत तीनशेहून अधिक लोकांकडून दंडाची वसुली करण्यात आल्याचे श्री. ढोणे यांनी सांगितले. Aurangabad Corona Updates: जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णांचा आलेख वाढताच; २४ तासांत... गावातच कोविड केअर सेंटर येथील रुग्णांना लातूरच्या एमआयडीसीतील कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात येते. सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने ज्येष्ठ नागरिक सोडून अन्य रुग्णांना पाच दिवसांत परत पाठवले जात आहे. या स्थितीत गावातच कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांवर चौदा दिवस सक्तीने उपचार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. रुग्णांना भोजनासाठी घरचा डबा देऊन अन्य सुविधा आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने उपलब्ध करून देण्याचे ठरले. गावातील व्यापारी व दुकानांतील कर्मचाऱ्यांना तीन दिवसांत कोरोनाची तपासणी करण्याची सक्ती करण्यात येणार असल्याचे डॉ. नवगिरे यांनी सांगितले.   पूर्वी पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सहकार्य केले जात असे. मध्यंत्तरी ही प्रक्रिया थांबली. सध्या मोजकेच रुग्ण स्वतःहून उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होत आहेत. बहुतांश रूग्ण मोबाईल बंद करून निघून जात आहेत. त्यांना संपर्क करताना आरोग्य विभागाची कसरत होत आहे. घरी गृहविलगीकरणात राहण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता न करता औषधी घेऊन घरीच बसत आहेत. ग्रामपंचायत व पोलिसांची मदत घेऊन रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. - डॉ. अशोक सारडा, तालुका वैद्यकीय अधिकारी, लातूर.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3u4SPsT
Read More
एकच नंबर! बाजारात आली स्मार्टफोनसह लॅपटॉपलाही चार्ज करणारी पॉवर बँक; mAh क्षमता बघून व्हाल थक्क 

नागपूर : स्मार्टफोनचा जास्त वापर होत असल्याने पॉवर बँकची मागणीही आजकाल वाढायला लागली आहे. बाजारात बरेच पॉवर बँकचे पर्याय उपलब्ध आहेत, परंतु जेव्हा लॅपटॉपसाठी पॉवर बँक घेण्याबाबत चर्चा केली जाते, तेव्हा असा विशेष पर्याय नसतो. परंतु आम्ही तुम्हाला अशा पॉवर बँकेबद्दल सांगणार आहोत जी तुमच्या लॅपटॉपलासुद्धा चार्ज करेल. तसेच, प्रवासात आपल्यासाठी हे खूप उपयुक्त ठरेल. चला तर मग जाणून घेऊया. 

मोबिलिटी प्रॉडक्ट्स निर्माता EVM ने आपली Enlappower पॉवरबँक बाजारात आणली आहे. या पॉवर बँकची क्षमता 20000 mAh आहे. ही सी पोर्टच्या आधारे लॅपटॉप चार्ज करू शकते. कनेक्टिव्हिटीसाठी यात सी प्रकारचे कनेक्टर आहेत. याशिवाय 4 फूट लांब वायरदेखील या सोबत उपलब्ध आहे. ही पॉवर बँक बॉडी मेटलची आहे. एन्लापॉवर पॉवरबँकची किंमत 9,999 रुपये आहे आणि त्याला तीन वर्षाची वॉरंटी मिळत आहे.

WhatsApp मध्ये या वर्षी येतायत आणखी दमदार फिचर्स, जाणून घ्या सविस्तर

लॅपटॉपसाठी ठरेल उपयुक्त

ही पॉवरबँक मॅकबुक, आयपॅड, डेल, एचपी, लेनोवो, एलजी ग्राम, आसुस झेनबुक आणि सर्व स्मार्टफोन चार्ज करण्यास सक्षम असेल. लॅपटॉप बॅटरी बर्‍याचदा जास्त बॅकअप देत नाहीत, म्हणून हे डिव्हाइस बर्‍यापैकी उपयुक्त ठरू शकते.

खुशखबर! आता iPhone यूजर्सही खेळू शकणार FAUG गेम; लवकरच...

Realme आणि Redmi ला देणार टक्कर

जरी विशिष्ट लॅपटॉप चार्ज करणारी पॉवरबँक या पॉवरबँकशी स्पर्धा करण्यासाठी दिसत नाही, परंतु जर फक्त स्मार्टफोनसाठी ओव्हर बँक म्हंटलं तर ती Realme आणि Redmi सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करेल. या दोन्ही कंपन्यांकडे 20000 mAh बॅटरीसह पॉवरबँक्स आहेत, परंतु सध्या लॅपटॉप चार्जिंग डिव्हाइस अस्तित्वात नाही.

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

एकच नंबर! बाजारात आली स्मार्टफोनसह लॅपटॉपलाही चार्ज करणारी पॉवर बँक; mAh क्षमता बघून व्हाल थक्क  नागपूर : स्मार्टफोनचा जास्त वापर होत असल्याने पॉवर बँकची मागणीही आजकाल वाढायला लागली आहे. बाजारात बरेच पॉवर बँकचे पर्याय उपलब्ध आहेत, परंतु जेव्हा लॅपटॉपसाठी पॉवर बँक घेण्याबाबत चर्चा केली जाते, तेव्हा असा विशेष पर्याय नसतो. परंतु आम्ही तुम्हाला अशा पॉवर बँकेबद्दल सांगणार आहोत जी तुमच्या लॅपटॉपलासुद्धा चार्ज करेल. तसेच, प्रवासात आपल्यासाठी हे खूप उपयुक्त ठरेल. चला तर मग जाणून घेऊया.  मोबिलिटी प्रॉडक्ट्स निर्माता EVM ने आपली Enlappower पॉवरबँक बाजारात आणली आहे. या पॉवर बँकची क्षमता 20000 mAh आहे. ही सी पोर्टच्या आधारे लॅपटॉप चार्ज करू शकते. कनेक्टिव्हिटीसाठी यात सी प्रकारचे कनेक्टर आहेत. याशिवाय 4 फूट लांब वायरदेखील या सोबत उपलब्ध आहे. ही पॉवर बँक बॉडी मेटलची आहे. एन्लापॉवर पॉवरबँकची किंमत 9,999 रुपये आहे आणि त्याला तीन वर्षाची वॉरंटी मिळत आहे. WhatsApp मध्ये या वर्षी येतायत आणखी दमदार फिचर्स, जाणून घ्या सविस्तर लॅपटॉपसाठी ठरेल उपयुक्त ही पॉवरबँक मॅकबुक, आयपॅड, डेल, एचपी, लेनोवो, एलजी ग्राम, आसुस झेनबुक आणि सर्व स्मार्टफोन चार्ज करण्यास सक्षम असेल. लॅपटॉप बॅटरी बर्‍याचदा जास्त बॅकअप देत नाहीत, म्हणून हे डिव्हाइस बर्‍यापैकी उपयुक्त ठरू शकते. खुशखबर! आता iPhone यूजर्सही खेळू शकणार FAUG गेम; लवकरच... Realme आणि Redmi ला देणार टक्कर जरी विशिष्ट लॅपटॉप चार्ज करणारी पॉवरबँक या पॉवरबँकशी स्पर्धा करण्यासाठी दिसत नाही, परंतु जर फक्त स्मार्टफोनसाठी ओव्हर बँक म्हंटलं तर ती Realme आणि Redmi सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करेल. या दोन्ही कंपन्यांकडे 20000 mAh बॅटरीसह पॉवरबँक्स आहेत, परंतु सध्या लॅपटॉप चार्जिंग डिव्हाइस अस्तित्वात नाही. संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sEJBD9
Read More
निर्बंध घालावेत, परंतु पुन्हा लॉकडाउन करू नये; उद्योजकांची भूमिका

मार्केट यार्ड - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे; परंतु लॉकडाउनने मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होत आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. अनेक जण पुन्हा गावी जायला निघाले आहेत. किराणा दुकानात गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे सरकारने नागरिकांना लॉकडाउनची भीती दाखवू नये, अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त करीत आहेत. सरकारने काही निर्बंध घालावेत; परंतु पुन्हा लॉकडाउन करू नये, अशी भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी मांडली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोपटलाल ओस्तवाल (अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर) - लॉकडाउन मुळीच नको. त्यामुळे शिल्लक असलेल्या मालाचा साठा खराब होतो. त्याला उंदीर, घुशी लागतात. अनेक छोट्या व्यावसायिकांना माल उधार दिलेला असतो. त्याचे पैसे मिळत नाहीत. अनेक व्यावसायिकांनी व्यापार बंद केला आहे; पुन्हा लॉकडाउन केले तर संपूर्ण व्यापार संपेल. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत; परंतु लॉकडाउन परत नको.

कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा

नवीन गोयल (सुका मेवा व्यापारी) - लॉकडाउननंतर हळूहळू सुरू झालेला व्यवहार पुन्हा थांबेल. आधीच व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होऊन व्यापार दोन-तीन वर्षे मागे गेला आहे. पुन्हा लॉकडाउन झाले तर उधारी बुडेल. मागच्या वर्षीच्या नुकसानीतून अजून बाहेर आलो नाही. शासनाने कडक निर्बंध घालावेत आणि लॉकडाउन टाळावे.

संदीप आगरवाल (तांदळाचे व्यापारी) - कोरोनासोबत आता सर्वांनी जगायला शिकले पाहिजे. मात्र गर्दी आटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालावेत. जे लोक नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी. मात्र कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय नाही. 

राजेश शहा (वरिष्ठ उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र) - आधीच व्यापारी, कर्मचारी सगळेच मोठ्या अडचणीत आहेत. लॉकडाउन केले तर आर्थिक नुकसान खूप होणार आहे. पुन्हा लॉकडाउन केल्यास गेल्या वर्षात झालेले आर्थिक नुकसान पुन्हा भरून निघणार नाही. लॉकडाउन करू नये, कारण त्याने कोविड रुग्णांच्या संख्येत घट होणार नाही. उलट हातावर पोट असलेल्यांची ढासळलेली स्थिती पूर्ववत आणण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न वाया जातील.  

पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक

उदय चौधरी (व्यापारी) - सुरुवातीच्या लॉकडाउनने व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यातून व्यापार अजून सुरळीत झालेला नाही. पुन्हा लॉकडाउन झाले तर व्यापाऱ्यांची खूप मोठी हानी होईल. या सगळ्यामुळे व्यापार संपून जाईल. कोरोना कमी करण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय नाही. पुन्हा लॉकडाउन केले तर व्यापाऱ्यांचा याला तीव्र विरोध असेल.

अजित बोरा  (व्यापारी) - सुरुवातीच्या लॉकडाउनने आपण काय भोगले, हे सगळ्यांना माहिती आहे. कामगार गेले. नोकऱ्या, ऑफिसेस बंद झाले. सामान्य नागरिकांची गैरसोय झाली. ईएमआय भरता आला नाही. अनेकांचे लोण झाले नाही. व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. कोरोनाचे गांभीर्य लोकांना समजले आहे. सरकारने लॉकडाउन न करता गर्दी कशी कमी करता येईल, याकडे पाहावे. नागरिकांनी गांभीर्य ओळखायला हवे. व्यवसाय सुरू ठेऊन काही निर्बंध घातले तर चालतील. 

ललित जैन (उद्योजक) - आतापर्यंत केवळ ५० टक्के व्यापार पूर्वपदावर आला आहे. त्यामुळे व्यापा‍री आर्थिक अडचणीत सापडले असून, पुन्हा लॉकडाउन केल्यास व्यापार उद्ध्वस्त होईल. लॉकडाउनच्या घोषणेला एक वर्ष झाले आहे. तरीही शहरातील  व्यापाराची घडी अद्याप बसलेली नाही. त्यामुळे व्यापारी हवालदिल आहेत.

रोहन जाधव (व्यापारी) - पुन्हा लॉकडाउन होणार अशी चर्चा आहे. मात्र, लॉकडाउन केल्यास सामान्यांपासून सर्वांचेच मोठे नुकसान होते. शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. मात्र, प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर वापरून सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने कडक उपाययोजना कराव्यात.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउनचा परिणाम

व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

गावी गेलेले अनेक कामगार अद्यापही परत आलेले नाहीत

कोट्यवधींची उधारी अडकून पडली आहे.

व्यवसाय ५० टक्केच पूर्वपदावर

अनेक छोटे व्यवसाय बंद पडले

विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

निर्बंध घालावेत, परंतु पुन्हा लॉकडाउन करू नये; उद्योजकांची भूमिका मार्केट यार्ड - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे; परंतु लॉकडाउनने मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होत आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. अनेक जण पुन्हा गावी जायला निघाले आहेत. किराणा दुकानात गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे सरकारने नागरिकांना लॉकडाउनची भीती दाखवू नये, अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त करीत आहेत. सरकारने काही निर्बंध घालावेत; परंतु पुन्हा लॉकडाउन करू नये, अशी भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी मांडली आहे.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पोपटलाल ओस्तवाल (अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर) - लॉकडाउन मुळीच नको. त्यामुळे शिल्लक असलेल्या मालाचा साठा खराब होतो. त्याला उंदीर, घुशी लागतात. अनेक छोट्या व्यावसायिकांना माल उधार दिलेला असतो. त्याचे पैसे मिळत नाहीत. अनेक व्यावसायिकांनी व्यापार बंद केला आहे; पुन्हा लॉकडाउन केले तर संपूर्ण व्यापार संपेल. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत; परंतु लॉकडाउन परत नको. कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा नवीन गोयल (सुका मेवा व्यापारी) - लॉकडाउननंतर हळूहळू सुरू झालेला व्यवहार पुन्हा थांबेल. आधीच व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होऊन व्यापार दोन-तीन वर्षे मागे गेला आहे. पुन्हा लॉकडाउन झाले तर उधारी बुडेल. मागच्या वर्षीच्या नुकसानीतून अजून बाहेर आलो नाही. शासनाने कडक निर्बंध घालावेत आणि लॉकडाउन टाळावे. संदीप आगरवाल (तांदळाचे व्यापारी) - कोरोनासोबत आता सर्वांनी जगायला शिकले पाहिजे. मात्र गर्दी आटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालावेत. जे लोक नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी. मात्र कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय नाही.  राजेश शहा (वरिष्ठ उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र) - आधीच व्यापारी, कर्मचारी सगळेच मोठ्या अडचणीत आहेत. लॉकडाउन केले तर आर्थिक नुकसान खूप होणार आहे. पुन्हा लॉकडाउन केल्यास गेल्या वर्षात झालेले आर्थिक नुकसान पुन्हा भरून निघणार नाही. लॉकडाउन करू नये, कारण त्याने कोविड रुग्णांच्या संख्येत घट होणार नाही. उलट हातावर पोट असलेल्यांची ढासळलेली स्थिती पूर्ववत आणण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न वाया जातील.   पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक उदय चौधरी (व्यापारी) - सुरुवातीच्या लॉकडाउनने व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यातून व्यापार अजून सुरळीत झालेला नाही. पुन्हा लॉकडाउन झाले तर व्यापाऱ्यांची खूप मोठी हानी होईल. या सगळ्यामुळे व्यापार संपून जाईल. कोरोना कमी करण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय नाही. पुन्हा लॉकडाउन केले तर व्यापाऱ्यांचा याला तीव्र विरोध असेल. अजित बोरा  (व्यापारी) - सुरुवातीच्या लॉकडाउनने आपण काय भोगले, हे सगळ्यांना माहिती आहे. कामगार गेले. नोकऱ्या, ऑफिसेस बंद झाले. सामान्य नागरिकांची गैरसोय झाली. ईएमआय भरता आला नाही. अनेकांचे लोण झाले नाही. व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. कोरोनाचे गांभीर्य लोकांना समजले आहे. सरकारने लॉकडाउन न करता गर्दी कशी कमी करता येईल, याकडे पाहावे. नागरिकांनी गांभीर्य ओळखायला हवे. व्यवसाय सुरू ठेऊन काही निर्बंध घातले तर चालतील.  ललित जैन (उद्योजक) - आतापर्यंत केवळ ५० टक्के व्यापार पूर्वपदावर आला आहे. त्यामुळे व्यापा‍री आर्थिक अडचणीत सापडले असून, पुन्हा लॉकडाउन केल्यास व्यापार उद्ध्वस्त होईल. लॉकडाउनच्या घोषणेला एक वर्ष झाले आहे. तरीही शहरातील  व्यापाराची घडी अद्याप बसलेली नाही. त्यामुळे व्यापारी हवालदिल आहेत. रोहन जाधव (व्यापारी) - पुन्हा लॉकडाउन होणार अशी चर्चा आहे. मात्र, लॉकडाउन केल्यास सामान्यांपासून सर्वांचेच मोठे नुकसान होते. शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. मात्र, प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर वापरून सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने कडक उपाययोजना कराव्यात. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लॉकडाउनचा परिणाम व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान गावी गेलेले अनेक कामगार अद्यापही परत आलेले नाहीत कोट्यवधींची उधारी अडकून पडली आहे. व्यवसाय ५० टक्केच पूर्वपदावर अनेक छोटे व्यवसाय बंद पडले विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dkfjzk
Read More
पाणीपुरीत पूर्ण केला शॉर्ट टर्म अभ्यासक्रम; एकाच छताखाली १५ स्वाद; एमबीए झालेल्या अक्षयचे अनोखे स्टार्टअप

अमरावती : पाणीपुरी किंवा इतर फास्टफूडचा व्यवसाय म्हटलं की डोळ्यासमोर येतो नॉर्थ इंडियन किंवा साउथ इंडियन व्यक्ती. मराठी माणूस या व्यवसायात विकास करू शकत नाही हे लहान पणापासून आपल्या कानावर पडलेले वाक्य. मात्र, परंपरागत शेती व्यवसाय असलेल्या व पिढीजात वारकरी होले कुटुंबातात जन्मलेला अक्षय याने शेती न करता बी.एस.सी (कॅम्प्युटर) व एम बी ए शिक्षण घेऊन व्यवसाय करण्याचा चंग बांधला. तब्बल वर्षभर विविध व्यवसायांचा अभ्यास करून खाद्य पदार्थाचा व्यवसाय टाकण्याचा निर्धार केला. मग काय एम बी ए झालेल्या अक्षयचे अनोखे स्टार्टअप सुरू केले.

अक्षयला पाणीपुरी खायला आवडते. पाच वर्षांपासून मामाकडे शिक्षण घेताना अमरावती येथे वास्तव्य होते. याच काळात बडनेरा ते राजकमल चौकापर्यंत अशी एकही गाडी नव्हती जिथे अक्षयने पाणीपुरी खाली नाही किंवा तो गाडीवाला अक्षयला ग्राहक म्हणून ओळखत नाही. त्याची हीच आवड त्याचा व्यवसाय बनेल याची कल्पना खुद्द अक्षयला सुद्धा नव्हती. जेव्हा व्यवसाय करायचे पक्के झाले तेव्हाच पाणीपुरीचा व्यवसाय टाकण्याचे अक्षयने निश्चित केले होते.

अधिक वाचा - घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत झाला होता गरीब

एखादी गाडी घेऊन व्यवसाय टाकण्यापेक्षा सर्वच स्तरातील खवय्ये लोकांची तृष्णातृप्ती पूर्ण व्हावी म्हणून क्वांटीटी सोबत क्वालिटी वर भर देण्याचा मानस होता. अमरावती व इतर शहरातील व्यावसायिकांची भेट घेत सखोल अभ्यास केला. तदनंतर अहमदाबाद (गुजरात) येथे जाऊन तब्बल सहा महिने या व्यवसायाचा शॉर्ट टर्म अभ्यासक्रम पूर्ण केला. केवळ एकाच चवीचा आधार न घेता ग्राहकांना विविध चवी कशा देता देईल याचा अभ्यास केला. 

अमरावतीमधील खवय्येगीरीला राज्यात तोड नाही. म्हणून तर शहरात फास्टफूड गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीवर आहे. यात खवय्ये लोकांचे सुद्धा वेगवेगळे क्लास आहेत. म्हणून खवय्येगीरीतील टॉप क्लास लोकांच्या इच्छापूर्तीसाठी अमरावतीमध्ये प्रथमच ब्रांडेड ‘सफल’ हायजिनिक पाणीपुरी लॉंच करण्यात आली आहे. एकाच छताखाली ऑटोमेटिक पाणीपुरी मशीनद्वारा तुम्हाला पंधरा वेगवेगळ्या चवीमध्ये पाणीपुरी चाखायला मिळते. राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळे स्वाद चाखायला मिळेल पण एकाच ठिकाणी १५ स्वाद कुठेच मिळणार नाही.

चाळीस रुपयांत अनलिमिटेड पाणीपुरी

पाणीपुरी म्हटले की केवळ एका प्लेटमध्ये समाधान होत नाही. चांगली पाणीपुरी खातो म्हटले तर १५ ते २० रुपयात केवळ सहा नग मिळतात. मात्र, ‘सफल’मध्ये केवळ ४० रुपयांत अनलिमिटेड पाणीपुरी मिळते. शिवाय पुदिना, खट्टा मिठा, जलजीरा, चायनीज, टोमॅटो, लसूण, अद्रक, निंबू, चॉकलेट, पिझ्झा, फायर, भेल, शेव, दही पाणीपुरीसह स्वतंत्र भेल आदी पंधरा निरनिराळ्या चव येथे चाखायला मिळत आहेत.

अधिक माहितीसाठी - तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत तर नाही ना? उत्तर हो असेल तर व्हा सावधान, असू शकतो हा आजार

व्यवसाय एक रोजगार अनेक

अक्षयने सुरू केलेला पाणीपुरीचा व्यवसाय जरी एक असला तरी अनेकांना रोजगार देणारा ठरला आहे. स्वतः अक्षयसह दुकानात चार व्यक्ती व घरी पुरी करण्यासाठी दोन व्यक्ती तसेच पुरीचा होम डिलीव्हरी करणारा एक व्यक्ती अशा ७ ते ८ व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. लवकरच यवतमाळ येथेही त्याचा मित्र दुसरी शाखा उघडणार असल्याचे अक्षयने सांगितले.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पाणीपुरीत पूर्ण केला शॉर्ट टर्म अभ्यासक्रम; एकाच छताखाली १५ स्वाद; एमबीए झालेल्या अक्षयचे अनोखे स्टार्टअप अमरावती : पाणीपुरी किंवा इतर फास्टफूडचा व्यवसाय म्हटलं की डोळ्यासमोर येतो नॉर्थ इंडियन किंवा साउथ इंडियन व्यक्ती. मराठी माणूस या व्यवसायात विकास करू शकत नाही हे लहान पणापासून आपल्या कानावर पडलेले वाक्य. मात्र, परंपरागत शेती व्यवसाय असलेल्या व पिढीजात वारकरी होले कुटुंबातात जन्मलेला अक्षय याने शेती न करता बी.एस.सी (कॅम्प्युटर) व एम बी ए शिक्षण घेऊन व्यवसाय करण्याचा चंग बांधला. तब्बल वर्षभर विविध व्यवसायांचा अभ्यास करून खाद्य पदार्थाचा व्यवसाय टाकण्याचा निर्धार केला. मग काय एम बी ए झालेल्या अक्षयचे अनोखे स्टार्टअप सुरू केले. अक्षयला पाणीपुरी खायला आवडते. पाच वर्षांपासून मामाकडे शिक्षण घेताना अमरावती येथे वास्तव्य होते. याच काळात बडनेरा ते राजकमल चौकापर्यंत अशी एकही गाडी नव्हती जिथे अक्षयने पाणीपुरी खाली नाही किंवा तो गाडीवाला अक्षयला ग्राहक म्हणून ओळखत नाही. त्याची हीच आवड त्याचा व्यवसाय बनेल याची कल्पना खुद्द अक्षयला सुद्धा नव्हती. जेव्हा व्यवसाय करायचे पक्के झाले तेव्हाच पाणीपुरीचा व्यवसाय टाकण्याचे अक्षयने निश्चित केले होते. अधिक वाचा - घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत झाला होता गरीब एखादी गाडी घेऊन व्यवसाय टाकण्यापेक्षा सर्वच स्तरातील खवय्ये लोकांची तृष्णातृप्ती पूर्ण व्हावी म्हणून क्वांटीटी सोबत क्वालिटी वर भर देण्याचा मानस होता. अमरावती व इतर शहरातील व्यावसायिकांची भेट घेत सखोल अभ्यास केला. तदनंतर अहमदाबाद (गुजरात) येथे जाऊन तब्बल सहा महिने या व्यवसायाचा शॉर्ट टर्म अभ्यासक्रम पूर्ण केला. केवळ एकाच चवीचा आधार न घेता ग्राहकांना विविध चवी कशा देता देईल याचा अभ्यास केला.  अमरावतीमधील खवय्येगीरीला राज्यात तोड नाही. म्हणून तर शहरात फास्टफूड गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीवर आहे. यात खवय्ये लोकांचे सुद्धा वेगवेगळे क्लास आहेत. म्हणून खवय्येगीरीतील टॉप क्लास लोकांच्या इच्छापूर्तीसाठी अमरावतीमध्ये प्रथमच ब्रांडेड ‘सफल’ हायजिनिक पाणीपुरी लॉंच करण्यात आली आहे. एकाच छताखाली ऑटोमेटिक पाणीपुरी मशीनद्वारा तुम्हाला पंधरा वेगवेगळ्या चवीमध्ये पाणीपुरी चाखायला मिळते. राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळे स्वाद चाखायला मिळेल पण एकाच ठिकाणी १५ स्वाद कुठेच मिळणार नाही. चाळीस रुपयांत अनलिमिटेड पाणीपुरी पाणीपुरी म्हटले की केवळ एका प्लेटमध्ये समाधान होत नाही. चांगली पाणीपुरी खातो म्हटले तर १५ ते २० रुपयात केवळ सहा नग मिळतात. मात्र, ‘सफल’मध्ये केवळ ४० रुपयांत अनलिमिटेड पाणीपुरी मिळते. शिवाय पुदिना, खट्टा मिठा, जलजीरा, चायनीज, टोमॅटो, लसूण, अद्रक, निंबू, चॉकलेट, पिझ्झा, फायर, भेल, शेव, दही पाणीपुरीसह स्वतंत्र भेल आदी पंधरा निरनिराळ्या चव येथे चाखायला मिळत आहेत. अधिक माहितीसाठी - तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत तर नाही ना? उत्तर हो असेल तर व्हा सावधान, असू शकतो हा आजार व्यवसाय एक रोजगार अनेक अक्षयने सुरू केलेला पाणीपुरीचा व्यवसाय जरी एक असला तरी अनेकांना रोजगार देणारा ठरला आहे. स्वतः अक्षयसह दुकानात चार व्यक्ती व घरी पुरी करण्यासाठी दोन व्यक्ती तसेच पुरीचा होम डिलीव्हरी करणारा एक व्यक्ती अशा ७ ते ८ व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. लवकरच यवतमाळ येथेही त्याचा मित्र दुसरी शाखा उघडणार असल्याचे अक्षयने सांगितले. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dj3pFO
Read More
पुण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचाही तुटवडा वाढला

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षापासून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा वाढला आहे. सार्वजनिक रक्तदान शिबिराच्या संख्येत होत असलेली घट यामुळे आता शहरात पुन्हा रक्ताची कमतरता भासत असल्याचे रुग्णालय आणि रक्तपेढ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी रक्तपेढ्यांमध्ये जाऊन रक्तदान करावे असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे. 

गेल्यावर्षी लॉकडाउनमुळे सर्व काही बंद होते. परिणामी २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये रक्तदान शिबिरांमध्ये निम्म्याहून अधिक घट झाली होती. तसेच संसर्गाचा भीतीमुळे नागरिक रक्तदानासाठी बाहेर पडत नवते. त्यामुळे इतर रुग्णांच्या उपचारासाठी रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘‘सध्या आम्हाला दर महिन्याला १५०० ते १८०० रक्त पिशव्यांची नितांत आवश्यकता आहे. ती उपलब्ध होण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच सामाजिक संस्था, सोसायट्या, वित्तीय संस्था, शाळा कॉलेजचा स्टाफ या माध्यमातून रक्तदान शिबिरे होणे आवश्यक आहे. अशाच शिबिरातून दर महिन्याची रक्ताची तजवीज करणे शक्य होणार आहे. या संकलनामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होईल.’’

पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक 

रक्ताचा असा झाला पुरवठा (जनकल्याण रक्तपेढीची आकडेवारी)
आजार                                           रुग्णसंख्या
रक्तक्षय (अ‍ॅनिमिया)               ३२१७
अप्लास्टिक अ‍ॅनिमिया               १४८
कर्करोग                               ३५०
मूत्रपिंडाचे आजार               १८२
क्रॉनिक किडनी फेल्युअर (सीआरएफ)           ६५
प्रसूती                              ५६५
डेंग्यू                              १९८८
डायलिसिस                               ५३०
ब्लिडिंग                               ६८
हिमोफिलिया                              ३२
हिस्टरेक्टॉमी (गर्भाशय काढणे)              ६८
अपघात                              ८०
शस्त्रक्रिया                             ३२५५
थॅलसेमिया                            १७३१
इतर                            १९२९

कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा

लसीकरणानंतर २८ दिवस नागरिकांना रक्तदान करता येणार नाही. तर वाढती रुग्णसंख्या पाहता पुढील २ ते ३ महिने पुरेल या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे. यासाठी लसीकरणाच्या आधी रक्तदान करावे. 
- डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचाही तुटवडा वाढला पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षापासून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा वाढला आहे. सार्वजनिक रक्तदान शिबिराच्या संख्येत होत असलेली घट यामुळे आता शहरात पुन्हा रक्ताची कमतरता भासत असल्याचे रुग्णालय आणि रक्तपेढ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी रक्तपेढ्यांमध्ये जाऊन रक्तदान करावे असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे.  गेल्यावर्षी लॉकडाउनमुळे सर्व काही बंद होते. परिणामी २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये रक्तदान शिबिरांमध्ये निम्म्याहून अधिक घट झाली होती. तसेच संसर्गाचा भीतीमुळे नागरिक रक्तदानासाठी बाहेर पडत नवते. त्यामुळे इतर रुग्णांच्या उपचारासाठी रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘‘सध्या आम्हाला दर महिन्याला १५०० ते १८०० रक्त पिशव्यांची नितांत आवश्यकता आहे. ती उपलब्ध होण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच सामाजिक संस्था, सोसायट्या, वित्तीय संस्था, शाळा कॉलेजचा स्टाफ या माध्यमातून रक्तदान शिबिरे होणे आवश्यक आहे. अशाच शिबिरातून दर महिन्याची रक्ताची तजवीज करणे शक्य होणार आहे. या संकलनामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होईल.’’ पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक  रक्ताचा असा झाला पुरवठा (जनकल्याण रक्तपेढीची आकडेवारी) आजार                                           रुग्णसंख्या रक्तक्षय (अ‍ॅनिमिया)               ३२१७ अप्लास्टिक अ‍ॅनिमिया               १४८ कर्करोग                               ३५० मूत्रपिंडाचे आजार               १८२ क्रॉनिक किडनी फेल्युअर (सीआरएफ)           ६५ प्रसूती                              ५६५ डेंग्यू                              १९८८ डायलिसिस                               ५३० ब्लिडिंग                               ६८ हिमोफिलिया                              ३२ हिस्टरेक्टॉमी (गर्भाशय काढणे)              ६८ अपघात                              ८० शस्त्रक्रिया                             ३२५५ थॅलसेमिया                            १७३१ इतर                            १९२९ कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा लसीकरणानंतर २८ दिवस नागरिकांना रक्तदान करता येणार नाही. तर वाढती रुग्णसंख्या पाहता पुढील २ ते ३ महिने पुरेल या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे. यासाठी लसीकरणाच्या आधी रक्तदान करावे.  - डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3maxyer
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३१ मार्च २०२१

पंचांग -
बुधवार : फाल्गुन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय रात्री ९.३८, चंद्रास्त सकाळी ८.२८, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.४६, संकष्ट चतुर्थी, कल्पादि, भारतीय सौर चैत्र १० शके १९४३.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८४३ : मराठी संगीत रंगभूमीचे जनक बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म.  त्यांनी कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या नाटकाची मराठी आवृत्ती तयार करुन ‘शाकुंतल’ या नावाने रंगभूमीवर आणली. हे मराठीतील पहिले संगीत नाटक.
१८६५ : भारतातील पहिल्या महिला डॉक्‍टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म.
१९२७ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हा प्रचंड प्रकल्प पूर्ण केला.
१९७२ : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मीनाकुमारी यांचे निधन. 
१९९७ : विख्यात खगोल वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर व चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.
२००० : हिंदीतील लेखक व शब्दकोशकार डॉ. हरदेव बहारी यांचे निधन. 

दिनमान -
मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल.आर्थिक लाभ होतील. नवीन परिचय होतील.
कर्क : मन आनंदी राहील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
सिंह : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नवीन परिचय होतील.
कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
तुळ : आत्मविश्‍वास वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. अनुकूलत लाभेल.
धनु : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. नवीन परिचय होतील.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ : काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३१ मार्च २०२१ पंचांग - बुधवार : फाल्गुन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय रात्री ९.३८, चंद्रास्त सकाळी ८.२८, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.४६, संकष्ट चतुर्थी, कल्पादि, भारतीय सौर चैत्र १० शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८४३ : मराठी संगीत रंगभूमीचे जनक बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म.  त्यांनी कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या नाटकाची मराठी आवृत्ती तयार करुन ‘शाकुंतल’ या नावाने रंगभूमीवर आणली. हे मराठीतील पहिले संगीत नाटक. १८६५ : भारतातील पहिल्या महिला डॉक्‍टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म. १९२७ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हा प्रचंड प्रकल्प पूर्ण केला. १९७२ : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मीनाकुमारी यांचे निधन.  १९९७ : विख्यात खगोल वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर व चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान. २००० : हिंदीतील लेखक व शब्दकोशकार डॉ. हरदेव बहारी यांचे निधन.  दिनमान - मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील. वृषभ : वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल.आर्थिक लाभ होतील. नवीन परिचय होतील. कर्क : मन आनंदी राहील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. सिंह : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नवीन परिचय होतील. कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुळ : आत्मविश्‍वास वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. अनुकूलत लाभेल. धनु : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. नवीन परिचय होतील. मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील. कुंभ : काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3waBf8C
Read More
साठा फक्त चार हजारांवर, औरंगाबाद महापालिकेकडे कोरोना लसींचा तुटवडा

औरंगाबाद : महापालिकेकडे कोरोना प्रतिबंध लसींचा पुन्हा एकदा तुटवडा निर्माण झाला आहे. मंगळवारी (ता. ३०) लसीकरण केल्यानंतर केवळ चार हजार लसींचा साठा शिल्लक राहिला आहे. एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. दुसरीकडे शासनाकडून लसींचा मुबलक प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे.

Aurangabad Lockdown: 'खा. इम्तियाज जलील यांच्या मोर्चातील प्रश्नांविषयी आम्ही सकारात्मक'

महापालिकेकडून शासनाकडे लसींची मागणी नोंदवते. काही दिवसांपूर्वी महापालिकेला दहा हजार लसींचा साठा प्राप्त झाला होता. दोन दिवसात चार हजार लशी संपल्या. मंगळवारी सहा हजार लशींचा साठा शिल्लक होता, त्यापैकी दोन हजार लशी मंगळवारी संपल्या त्यामुळे केवळ चार हजार लशींचा साठा शिल्लक राहिलेला आहे. दोन दिवस हा साठा पुरणार आहे.

 

Edited - Ganesh Pitekar

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

साठा फक्त चार हजारांवर, औरंगाबाद महापालिकेकडे कोरोना लसींचा तुटवडा औरंगाबाद : महापालिकेकडे कोरोना प्रतिबंध लसींचा पुन्हा एकदा तुटवडा निर्माण झाला आहे. मंगळवारी (ता. ३०) लसीकरण केल्यानंतर केवळ चार हजार लसींचा साठा शिल्लक राहिला आहे. एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. दुसरीकडे शासनाकडून लसींचा मुबलक प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. Aurangabad Lockdown: 'खा. इम्तियाज जलील यांच्या मोर्चातील प्रश्नांविषयी आम्ही सकारात्मक' महापालिकेकडून शासनाकडे लसींची मागणी नोंदवते. काही दिवसांपूर्वी महापालिकेला दहा हजार लसींचा साठा प्राप्त झाला होता. दोन दिवसात चार हजार लशी संपल्या. मंगळवारी सहा हजार लशींचा साठा शिल्लक होता, त्यापैकी दोन हजार लशी मंगळवारी संपल्या त्यामुळे केवळ चार हजार लशींचा साठा शिल्लक राहिलेला आहे. दोन दिवस हा साठा पुरणार आहे.   Edited - Ganesh Pitekar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2QKoGAA
Read More