Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 1, 2020

भटकंती : पक्ष्यांचे आश्रयस्थान (कर्नाळा पक्षी अभयारण्य)

लॉकडाउनच्या काळात सर्वांनी एक सुखद अनुभव घेतला तो विविध पक्ष्यांचे आवाज ऐकण्याचा. आपल्याला विविध प्रकारचे पक्षी आवडतात, मात्र शहरी भागात आपल्याला हा अनुभव घेता येत नाही. गेल्या काही महिन्यांतून ती अनुभूती घेता आली. अर्थात, त्यामुळे अनेकांच्या मनात पक्षिप्रेम निर्माण झाले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता ‘न्यू नॉर्मल’ होत असताना एखाद्या छोटेखानी पक्षी अभयारण्याची सैर करायला काय हरकत आहे? मुंबईपासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे-कल्हाया, रानसई -चिंचवण गावाच्या पंचक्रोशीत कर्नाळा पक्षी अभयारण्य वसलेले आहे. 

कर्नाळा किल्याच्या आसपासचा परिसर पक्ष्यांच्या वैविध्यासाठी प्रसिद्ध आहे व या परिसरालाच ‘कर्नाळा अभयारण्य’ म्हणून सरंक्षित केले आहे. महाराष्ट्रातील हे पहिले पक्षी अभयारण्य आहे. पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. कर्नाळ्याच्या या अभयारण्यात विविध प्रकारचे सुमारे २२२ जातीचे पक्षी आढळतात. त्यापैकी १६१ जातीचे पक्षी या अभयारण्यात राहतात. अन्य पक्षी स्थलांतरित आहेत. 

सुमारे १२.११ चौरस किलोमीटरच्या परिसरात हे पक्षी अभयारण्य उभारले आहे. या ठिकाणी आपण केव्हाही आलात तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी आढळतात. मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फलाय कॅचर, भोरड्या, तांबट, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शाहीनससाणा, टिटवी, बगळे, मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज आदी पक्ष्यांचे सहजतेने दर्शन होते.  

या अभयारण्यात तीन थरांचे जंगल आढळते. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, तामण, यांचे प्रमाण जास्त आहे, तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भोकरे, रानमांजर, माकडे, ससे इत्यादी प्राणीही आढळतात. या अभयारण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे परिसरात निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष आहेत. गर्द झाडीत पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकण्याची मजाच काही और असते. आणि हो, तुम्हाला पक्षी पाहून कंटाळा (येणार नाहीच.) आला तर जवळच प्रसिद्ध कर्नाळा किल्ला आहे. पक्ष्यांच्या सहवासाबरोबर तुम्हाला किल्ल्याचीही भ्रमंती करता येईल.

कसे जाल? 

जवळचे रेल्वे स्थानक : पनवेल

पनवेल बसस्थानकावरून सकाळी ५ ते रात्री ८ या दरम्यान दर अर्ध्या तासाने बसेसची सोय आहे. (अनलॉकमुळे बससेवा सुरू झाली की नाही याची एकदा खात्री करणे आवश्‍यक आहे.)

पनवेलमध्ये जेवणाची सोय होऊ शकते.

सोबत डबा असल्यास निसर्गाच्या सान्निध्यात भोजनाचा आस्वाद घेता येईल.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भटकंती : पक्ष्यांचे आश्रयस्थान (कर्नाळा पक्षी अभयारण्य) लॉकडाउनच्या काळात सर्वांनी एक सुखद अनुभव घेतला तो विविध पक्ष्यांचे आवाज ऐकण्याचा. आपल्याला विविध प्रकारचे पक्षी आवडतात, मात्र शहरी भागात आपल्याला हा अनुभव घेता येत नाही. गेल्या काही महिन्यांतून ती अनुभूती घेता आली. अर्थात, त्यामुळे अनेकांच्या मनात पक्षिप्रेम निर्माण झाले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आता ‘न्यू नॉर्मल’ होत असताना एखाद्या छोटेखानी पक्षी अभयारण्याची सैर करायला काय हरकत आहे? मुंबईपासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे-कल्हाया, रानसई -चिंचवण गावाच्या पंचक्रोशीत कर्नाळा पक्षी अभयारण्य वसलेले आहे.  कर्नाळा किल्याच्या आसपासचा परिसर पक्ष्यांच्या वैविध्यासाठी प्रसिद्ध आहे व या परिसरालाच ‘कर्नाळा अभयारण्य’ म्हणून सरंक्षित केले आहे. महाराष्ट्रातील हे पहिले पक्षी अभयारण्य आहे. पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. कर्नाळ्याच्या या अभयारण्यात विविध प्रकारचे सुमारे २२२ जातीचे पक्षी आढळतात. त्यापैकी १६१ जातीचे पक्षी या अभयारण्यात राहतात. अन्य पक्षी स्थलांतरित आहेत.  सुमारे १२.११ चौरस किलोमीटरच्या परिसरात हे पक्षी अभयारण्य उभारले आहे. या ठिकाणी आपण केव्हाही आलात तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी आढळतात. मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फलाय कॅचर, भोरड्या, तांबट, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शाहीनससाणा, टिटवी, बगळे, मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज आदी पक्ष्यांचे सहजतेने दर्शन होते.   या अभयारण्यात तीन थरांचे जंगल आढळते. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, तामण, यांचे प्रमाण जास्त आहे, तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भोकरे, रानमांजर, माकडे, ससे इत्यादी प्राणीही आढळतात. या अभयारण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे परिसरात निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष आहेत. गर्द झाडीत पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकण्याची मजाच काही और असते. आणि हो, तुम्हाला पक्षी पाहून कंटाळा (येणार नाहीच.) आला तर जवळच प्रसिद्ध कर्नाळा किल्ला आहे. पक्ष्यांच्या सहवासाबरोबर तुम्हाला किल्ल्याचीही भ्रमंती करता येईल. कसे जाल?  जवळचे रेल्वे स्थानक : पनवेल पनवेल बसस्थानकावरून सकाळी ५ ते रात्री ८ या दरम्यान दर अर्ध्या तासाने बसेसची सोय आहे. (अनलॉकमुळे बससेवा सुरू झाली की नाही याची एकदा खात्री करणे आवश्‍यक आहे.) पनवेलमध्ये जेवणाची सोय होऊ शकते. सोबत डबा असल्यास निसर्गाच्या सान्निध्यात भोजनाचा आस्वाद घेता येईल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n5ZBvT
Read More
पुणे-शिरूर महामार्गावरील सलग २६ कि.मी. पुलाच्या प्रस्तावाचे ‘उड्डाण’ कधी?

कोरेगाव भीमा - पुणे-शिरूर महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीप्रश्नी कायमस्वरूपी पर्याय व वेगवान प्रवासासाठी पुणे ते शिक्रापूर असा २६ किलोमीटरचा सलग उड्डाणपूल हाच सर्वोत्तम पर्याय ठरू शकणार आहे. मात्र, यासाठीच्या प्रस्तावही सरकारी कामकाजाच्या कोंडीत अडकला आहे. तो मार्गी लावण्याची गरज आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे- नगर रस्ता हा विदर्भ मराठवाडा, या विभागांना पश्‍चिम महाराष्ट्र व मुंबईस जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. तसेच पुणे-शिक्रापूर-शिरूर या रस्त्यालगत सणसवाडी, रांजणगाव गणपती येथे औद्योगिकीकरण झालेले असल्याने या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. सद्यःस्थितीत पुणे ते शिक्रापूर रस्त्यावर पुणे महानगरपालिका हद्दीपर्यंत आठ पदरी रस्ता तर त्यापुढे शिक्रापूर-मलठण फाटा पर्यंत चौपदरी रस्ता अस्तित्वात आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पुणे महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने पुणे ते शिक्रापूर दरम्यान २६ किलोमीटर अंतराच्या सलग उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार केला असून त्याचा अंदाजित खर्च २९०० कोटी रुपये इतकी अपेक्षित आहे.

मराठा आरक्षणाविषयी पुण्यात 'विचार मंथन'; बैठकीला दिग्गज लावणार हजेरी!

यापूर्वीही दिला होता प्रस्ताव
आमदार अशोक पवार यांच्या कार्यकाळात यापूर्वीही अशाच प्रकारे सुमारे अडीच हजार कोटींच्या सलग उड्डाणपुलाच्या निर्माणाचा प्रस्ताव दिला गेला होता. मात्र, बीओटी तत्त्वावरील हा प्रस्ताव त्यावेळी भविष्यात वाढणाऱ्या अवाढव्य टोलच्या किमतीवरून थांबला होता. त्या वेळी अडीच हजार कोटींचा असलेला प्रस्ताव आता सुमारे २९०० कोटीवर गेला आहे.

हाजीर हो! बडतर्फ पोलिस जगतापसह चौघांना कोर्टाचे आदेश

असे आहेत पर्याय
पुणे ते शिक्रापूर महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करावा व त्यामधून कार, जीप अथवा बस अशी हलकी वाहने वगळून इतर व्यावसायिक अवजड वाहनांकरिता पथकर लावण्यात यावा. 
पुणे-शिरूर रस्त्यावरील पुढील १० वर्षांच्या पथकर वसुलीचे अधिकार उद्योजकास देऊन त्या माध्यमातून निधी उभारणी करून महामार्ग सुधारणीचे व उड्डाण पुलाचे काम हाती घ्यावे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे-शिरूर महामार्गावरील सलग २६ कि.मी. पुलाच्या प्रस्तावाचे ‘उड्डाण’ कधी? कोरेगाव भीमा - पुणे-शिरूर महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीप्रश्नी कायमस्वरूपी पर्याय व वेगवान प्रवासासाठी पुणे ते शिक्रापूर असा २६ किलोमीटरचा सलग उड्डाणपूल हाच सर्वोत्तम पर्याय ठरू शकणार आहे. मात्र, यासाठीच्या प्रस्तावही सरकारी कामकाजाच्या कोंडीत अडकला आहे. तो मार्गी लावण्याची गरज आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे- नगर रस्ता हा विदर्भ मराठवाडा, या विभागांना पश्‍चिम महाराष्ट्र व मुंबईस जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. तसेच पुणे-शिक्रापूर-शिरूर या रस्त्यालगत सणसवाडी, रांजणगाव गणपती येथे औद्योगिकीकरण झालेले असल्याने या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. सद्यःस्थितीत पुणे ते शिक्रापूर रस्त्यावर पुणे महानगरपालिका हद्दीपर्यंत आठ पदरी रस्ता तर त्यापुढे शिक्रापूर-मलठण फाटा पर्यंत चौपदरी रस्ता अस्तित्वात आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पुणे महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने पुणे ते शिक्रापूर दरम्यान २६ किलोमीटर अंतराच्या सलग उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार केला असून त्याचा अंदाजित खर्च २९०० कोटी रुपये इतकी अपेक्षित आहे. मराठा आरक्षणाविषयी पुण्यात 'विचार मंथन'; बैठकीला दिग्गज लावणार हजेरी! यापूर्वीही दिला होता प्रस्ताव आमदार अशोक पवार यांच्या कार्यकाळात यापूर्वीही अशाच प्रकारे सुमारे अडीच हजार कोटींच्या सलग उड्डाणपुलाच्या निर्माणाचा प्रस्ताव दिला गेला होता. मात्र, बीओटी तत्त्वावरील हा प्रस्ताव त्यावेळी भविष्यात वाढणाऱ्या अवाढव्य टोलच्या किमतीवरून थांबला होता. त्या वेळी अडीच हजार कोटींचा असलेला प्रस्ताव आता सुमारे २९०० कोटीवर गेला आहे. हाजीर हो! बडतर्फ पोलिस जगतापसह चौघांना कोर्टाचे आदेश असे आहेत पर्याय पुणे ते शिक्रापूर महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करावा व त्यामधून कार, जीप अथवा बस अशी हलकी वाहने वगळून इतर व्यावसायिक अवजड वाहनांकरिता पथकर लावण्यात यावा.  पुणे-शिरूर रस्त्यावरील पुढील १० वर्षांच्या पथकर वसुलीचे अधिकार उद्योजकास देऊन त्या माध्यमातून निधी उभारणी करून महामार्ग सुधारणीचे व उड्डाण पुलाचे काम हाती घ्यावे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cQB8Wy
Read More
तीन-चार फुलांच्या गटांमध्ये आढळते ब्रम्हकमळ : खोकला, सर्दी, कॅन्सरवर आहे गुणकारी

नागपूर - वर्षातून एकदाच उमलणारे फूल म्हणजे ब्रम्हकमळ. दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर या महिन्यामध्ये हे फूल उमलते. याचे धार्मिक महत्व सर्वांनाच माहिती आहे. मात्र, ब्रम्हकमळामध्ये औषधीय गुणधर्म असतात याबाबत बऱ्याच जणांना माहिती नसतं.

ब्रह्म कमळाच्या फुलात जवळजवळ 174 फॉर्म्युलेशन्स मिळतात. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. ब्रम्ह कमळाच्या पाकळ्यांमधून अमृताचे थेंब पडतात, असे मानले जाते. या पाण्याने थकवा दूर होतो. जुना सर्दी खोकला असेल तर त्यावर देखील आराम मिळतो. तसेच कॅन्सरसारखे गंभीर आजार देखील ब्रम्हकमळामुळे दूर होऊ शकतात. 

या राज्यांमध्ये उगवतो ब्रम्हकमळ -
ब्रह्मकमळ हे खरंतर उत्तराखंड राज्यातील फूल आहे. उत्तराखंडमध्ये पिंडारी, चिखला, रूपकुंड, हेमकुंडगंगा, केदारनाथ इथे ब्रह्मकमळ आपल्याला पाहायला मिळते. हिमाचल प्रदेशच्या काही भागात आणि काश्मीरमध्ये हे फूल उमलते. 

हेही वाचा - पोटाच्या विकारांपासून तर वजन कमी करण्यापर्यंत फायदेशीर बुरशीजन्य पदार्थ

ब्रम्हकमळाबद्दलची आख्यायिका -
ब्रम्हकमळ भगवान शंकाराच्या केदारनाथ आणि बद्रीनाथ येथील मंदिरातील पिंडीवर वाहिले जाते. भगवान विष्णू हिमालयात आल्यानंतर त्यांनी भगवान शंकराला १००० ब्रम्हकमळ चढवले होते. त्यातील एक फूल कमी झाले तेव्हा भगवान विष्णूने या फुलाच्या रुपात आपला एक डोळा शंकरांना समर्पित केला. यानंतर हिमालयामध्ये ठिकठिकाणी ब्रम्हकमळ उगवायला सुरुवात झाली, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे ब्रम्हकमळ केदारनाथच्या शंकराच्या पिंडीवर वाहिले की भगवान शंकर प्रसन्न होऊन प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात, अशीही भक्तांची श्रद्धा आहे.

हेही वाचा - जागतिक गर्भनिरोधक दिवस : अनैच्छिक गर्भधारणा अन् त्यातून होणाऱ्या गर्भपाताचं प्रमाण का वाढतंय?

ब्रम्हकमळाच्या रोपाला संरक्षित दर्जा -
ब्रह्मकमळ हिमालयावर १३,००० ते १७,००० फुटांवर पाहावयास मिळते. या अस्सल ब्रह्मकमळाचे शास्त्रीय नाव सॉसूरिया ऑबव्हॅलाटा (Saussurea obvallata) हे आहे. सूर्यफुलाच्या कुळातील हे फूल असून जुलै-सप्टेंबरमध्ये या ब्रह्मकमळाचा बहर असतो. परंतु 'फुलांच्या दरीत' (व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये) आणि उत्तराखंडातील हेमकुंड साहेब येथे हे ब्रह्मकमळ जूनच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावते. या फुलाचे वरचे टोक जांभळ्या रंगाचे असून पाकळ्या हिरव्या-पिवळ्या कागदी प्रदल मंडलात गुंडाळल्यासारख्या दिसतात. हिमवृष्टीतही मुख्य फुलाच्या आतील तीनचार छोट्या फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी ही रचना आहे. हे ब्रह्मकमळ साधारणपणे एकटे-दुकटे नसते, ते तीन चार फुलांच्या गटांमध्येच आढळते. हे हिमालयातील फूल उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प आहे. बद्रीकेदारच्या आणि केदारनाथाच्या मंदिरात देवाला ब्रह्मकमळ वहायाची परंपरा आहे. त्यामुळेच याला देवपुष्प म्हणतात. सध्या दुर्मिळ होत चाललेले हे फूल वाचवण्यासाठी या ब्रह्मकमळाच्या रोपाला संरक्षित रोपाचा दर्जा देण्यात आला आहे.

संकलन आणि संपादन - भाग्यश्री राऊत

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तीन-चार फुलांच्या गटांमध्ये आढळते ब्रम्हकमळ : खोकला, सर्दी, कॅन्सरवर आहे गुणकारी नागपूर - वर्षातून एकदाच उमलणारे फूल म्हणजे ब्रम्हकमळ. दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर या महिन्यामध्ये हे फूल उमलते. याचे धार्मिक महत्व सर्वांनाच माहिती आहे. मात्र, ब्रम्हकमळामध्ये औषधीय गुणधर्म असतात याबाबत बऱ्याच जणांना माहिती नसतं. ब्रह्म कमळाच्या फुलात जवळजवळ 174 फॉर्म्युलेशन्स मिळतात. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. ब्रम्ह कमळाच्या पाकळ्यांमधून अमृताचे थेंब पडतात, असे मानले जाते. या पाण्याने थकवा दूर होतो. जुना सर्दी खोकला असेल तर त्यावर देखील आराम मिळतो. तसेच कॅन्सरसारखे गंभीर आजार देखील ब्रम्हकमळामुळे दूर होऊ शकतात.  या राज्यांमध्ये उगवतो ब्रम्हकमळ - ब्रह्मकमळ हे खरंतर उत्तराखंड राज्यातील फूल आहे. उत्तराखंडमध्ये पिंडारी, चिखला, रूपकुंड, हेमकुंडगंगा, केदारनाथ इथे ब्रह्मकमळ आपल्याला पाहायला मिळते. हिमाचल प्रदेशच्या काही भागात आणि काश्मीरमध्ये हे फूल उमलते.  हेही वाचा - पोटाच्या विकारांपासून तर वजन कमी करण्यापर्यंत फायदेशीर बुरशीजन्य पदार्थ ब्रम्हकमळाबद्दलची आख्यायिका - ब्रम्हकमळ भगवान शंकाराच्या केदारनाथ आणि बद्रीनाथ येथील मंदिरातील पिंडीवर वाहिले जाते. भगवान विष्णू हिमालयात आल्यानंतर त्यांनी भगवान शंकराला १००० ब्रम्हकमळ चढवले होते. त्यातील एक फूल कमी झाले तेव्हा भगवान विष्णूने या फुलाच्या रुपात आपला एक डोळा शंकरांना समर्पित केला. यानंतर हिमालयामध्ये ठिकठिकाणी ब्रम्हकमळ उगवायला सुरुवात झाली, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे ब्रम्हकमळ केदारनाथच्या शंकराच्या पिंडीवर वाहिले की भगवान शंकर प्रसन्न होऊन प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात, अशीही भक्तांची श्रद्धा आहे. हेही वाचा - जागतिक गर्भनिरोधक दिवस : अनैच्छिक गर्भधारणा अन् त्यातून होणाऱ्या गर्भपाताचं प्रमाण का वाढतंय? ब्रम्हकमळाच्या रोपाला संरक्षित दर्जा - ब्रह्मकमळ हिमालयावर १३,००० ते १७,००० फुटांवर पाहावयास मिळते. या अस्सल ब्रह्मकमळाचे शास्त्रीय नाव सॉसूरिया ऑबव्हॅलाटा (Saussurea obvallata) हे आहे. सूर्यफुलाच्या कुळातील हे फूल असून जुलै-सप्टेंबरमध्ये या ब्रह्मकमळाचा बहर असतो. परंतु 'फुलांच्या दरीत' (व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये) आणि उत्तराखंडातील हेमकुंड साहेब येथे हे ब्रह्मकमळ जूनच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावते. या फुलाचे वरचे टोक जांभळ्या रंगाचे असून पाकळ्या हिरव्या-पिवळ्या कागदी प्रदल मंडलात गुंडाळल्यासारख्या दिसतात. हिमवृष्टीतही मुख्य फुलाच्या आतील तीनचार छोट्या फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी ही रचना आहे. हे ब्रह्मकमळ साधारणपणे एकटे-दुकटे नसते, ते तीन चार फुलांच्या गटांमध्येच आढळते. हे हिमालयातील फूल उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प आहे. बद्रीकेदारच्या आणि केदारनाथाच्या मंदिरात देवाला ब्रह्मकमळ वहायाची परंपरा आहे. त्यामुळेच याला देवपुष्प म्हणतात. सध्या दुर्मिळ होत चाललेले हे फूल वाचवण्यासाठी या ब्रह्मकमळाच्या रोपाला संरक्षित रोपाचा दर्जा देण्यात आला आहे. संकलन आणि संपादन - भाग्यश्री राऊत News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jnZnh4
Read More
कोरोनाच्या काळात स्वीकारली जोखीम, तरी तीन महिन्यांपासून वेतन नाही, न्याय देणार कोण?

 

नागपूर  : कोरोनाच्या संकटकाळातही सर्वप्रकारच्या जोखीम स्वीकारून सेवा देणाऱ्या एसटी कर्माचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे. यामुळे कामगारांपुढे कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगार संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. मान्यताप्राप्त कामगार संघटनेने नऊ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी उपोषणाचा इशारा दिला आहे. इंटकनेही न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रांवर संकट ओढवले. एसटी महामंडळाची तर पुरती वाताहत झाली आहे. कठीण काळातही एसटी कर्मचारी रात्रंदिवस सेवारत आहेत. यानंतरही जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन थकले आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या कामगारांकडून टोकाचे पाऊल उचलले जाऊ लागले आहे. 

हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता
 

लासलगाव येथे एसटीच्या वाहक महिलेने मुलीसह रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली. पण, त्याची दखलही सरकारकडून घेतली गेली नाही. एसटीचे राज्यभरात सुमारे सव्वालाख कर्मचारी आहेत. त्यांच्या वेतनापोटी २५० कोटींचा खर्च होतो. पण, गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नाही.

७ ऑगस्टपर्यंत किमान जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे वेतन द्यावे अन्यथा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे राज्यभरात विभागीय स्तरावर उपोषण करीत आत्मक्लेष केले जाईल असा इशारा संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार व विभागीय सचिव पुरुषोत्तम इंगोले यांनी दिला आहे.

कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणे हा महामंडळाने केलेला कायद्याचा भंग आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्यास महामंडळाविरोधात न्यायालयात जाण्याचा सोबतच महामंडळाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिला आहे. त्यापूर्वी २ ऑक्टोबरला गांधीगिरी आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेकडून करण्यात आला आहे. 

संपादन  : अतुल मांगे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाच्या काळात स्वीकारली जोखीम, तरी तीन महिन्यांपासून वेतन नाही, न्याय देणार कोण?   नागपूर  : कोरोनाच्या संकटकाळातही सर्वप्रकारच्या जोखीम स्वीकारून सेवा देणाऱ्या एसटी कर्माचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे. यामुळे कामगारांपुढे कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगार संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. मान्यताप्राप्त कामगार संघटनेने नऊ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी उपोषणाचा इशारा दिला आहे. इंटकनेही न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे. कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रांवर संकट ओढवले. एसटी महामंडळाची तर पुरती वाताहत झाली आहे. कठीण काळातही एसटी कर्मचारी रात्रंदिवस सेवारत आहेत. यानंतरही जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन थकले आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या कामगारांकडून टोकाचे पाऊल उचलले जाऊ लागले आहे.  हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता   लासलगाव येथे एसटीच्या वाहक महिलेने मुलीसह रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली. पण, त्याची दखलही सरकारकडून घेतली गेली नाही. एसटीचे राज्यभरात सुमारे सव्वालाख कर्मचारी आहेत. त्यांच्या वेतनापोटी २५० कोटींचा खर्च होतो. पण, गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नाही. ७ ऑगस्टपर्यंत किमान जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे वेतन द्यावे अन्यथा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे राज्यभरात विभागीय स्तरावर उपोषण करीत आत्मक्लेष केले जाईल असा इशारा संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार व विभागीय सचिव पुरुषोत्तम इंगोले यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणे हा महामंडळाने केलेला कायद्याचा भंग आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्यास महामंडळाविरोधात न्यायालयात जाण्याचा सोबतच महामंडळाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिला आहे. त्यापूर्वी २ ऑक्टोबरला गांधीगिरी आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेकडून करण्यात आला आहे.  संपादन  : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EUqstu
Read More
विषारी घटकांपासून पाण्याची मुक्तता; आयसरचे संशोधन

पुणे - वाढत्या प्रदूषणामुळे दिवसेंदिवस जल-शुद्धीकरण यंत्रांची गरजही वाढत चालली आहे. घरगुती वापरासाठी विजेवर चालणारी जलशुद्धीकरण संयंत्रे (वॉटर प्युरिफायर) बाजारात मिळतात. परंतु, पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांनी एक नवीन पदार्थ विकसित केला आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्यामुळे पाण्याची शुद्धता तर वाढतेच, पण त्याचबरोबर विजेचीही बचत होते. विशेष म्हणजे अतिशय सूक्ष्म विषारी घटकांनाही हा पदार्थ विलग करतो. आयसरचे शास्त्रज्ञ प्रा. सुजित घोष यांच्या नेतृत्वाखाली पीएचडीचे विद्यार्थी सम्राट मोलिक, साहिल फजल, देबान्जन माहतो आणि पदवीचा विद्यार्थी सत्यम सौरभ यांचे हे संशोधन ‘एसीएस सेन्ट्रल सायन्सेस’ शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 20 लाखांची मदत

कोणत्या विषारी घटकांना विलग करते?
पाण्यात सहज मिसळणाऱ्या आर्सेनिक, सेलेनिअम, क्रोमियम अशा विषारी घटकांसह क्‍लोराईड, नायट्राईट, ब्रोमाईड आदी खनिजांची अनावश्‍यक मात्राही विलग करते. 

जलशुद्धीकरण संयंत्र काय करते?
कारखान्यांसह घरगुती वापराचे सांडपाणी जलस्त्रोतांमध्ये सोडण्यात येते. पर्यायाने विषारी रसायने, जिवाणू, कचरा, बुरशी आणि वायू पिण्याच्या पाण्यात मिसळतात. अशा अपायकारक घटकांना विलग करण्यासाठी हे संयंत्रे वापरण्यात येतात.

बारामतीत प्रथमच प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग; रुग्णाचे प्राण वाचविण्यास यश

काय आहे नवीन संशोधन?
आयसरच्या शास्त्रज्ञांनी ‘स्पंज’सारखा एक पदार्थ विकसित केला आहे. ज्यामध्ये केटीऑनिक मेटल-ऑर्गेनिक पॉली हायड्रो आणि कोव्हॅलन्ट ऑर्गेनिक फ्रेमवर्क या दोन पदार्थांचे प्रकार वापरण्यात आले आहे. यांच्या छिद्रामध्ये अतिशय सूक्ष्म असलेले असेंद्रीय आणि विषारी घटक पकडून ठेवण्याची क्षमता आहे. एक ते ५० पार्टस पर मिलियन इतक्‍या सूक्ष्म आकाराच्या कणांचे विलगीकरण हा पदार्थ करतो.

हाताला काम नाही, जगायचं कसं? असंघटित कामगारांचा पुण्यात 'ताटली सत्याग्रह'!

पदार्थाचे वैशिष्ट्ये

कमी किमतीत आणि सहज उपलब्ध

विजेची गरज नाही

 सहज आणि सोप्या

 पद्धतीने वापरणे शक्‍य

अतिशय सूक्ष्म विषारी घटकांनाही विलग करतो

असे असावे शुद्ध पाणी

पीएच - ६.८ ते ८.५

पाण्यात मिसळेले पदार्थ (टीडीएस) - एका लिटरला ३०० मिलिग्रॅमपर्यंतचा उत्तम, तर ३०० ते ६०० दरम्यानचा टीडीएस हा समाधानकारक.

कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, क्‍लोराईड    

आदी खनिजांचा प्रमाणात समावेश गरजेचा

दूषित पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी विकसित करण्यात आलेला हा पदार्थ अधिक कार्यक्षम आहे. कमी किमतीत आणि पुनर्वापर करता येणारा हा पदार्थ जलशुद्धीकरणाचे भविष्य बदलेल, असा आम्हाला विश्‍वास आहे.
- प्रा. सुजित घोष, शास्त्रज्ञ, आयसर, पुणे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विषारी घटकांपासून पाण्याची मुक्तता; आयसरचे संशोधन पुणे - वाढत्या प्रदूषणामुळे दिवसेंदिवस जल-शुद्धीकरण यंत्रांची गरजही वाढत चालली आहे. घरगुती वापरासाठी विजेवर चालणारी जलशुद्धीकरण संयंत्रे (वॉटर प्युरिफायर) बाजारात मिळतात. परंतु, पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांनी एक नवीन पदार्थ विकसित केला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ज्यामुळे पाण्याची शुद्धता तर वाढतेच, पण त्याचबरोबर विजेचीही बचत होते. विशेष म्हणजे अतिशय सूक्ष्म विषारी घटकांनाही हा पदार्थ विलग करतो. आयसरचे शास्त्रज्ञ प्रा. सुजित घोष यांच्या नेतृत्वाखाली पीएचडीचे विद्यार्थी सम्राट मोलिक, साहिल फजल, देबान्जन माहतो आणि पदवीचा विद्यार्थी सत्यम सौरभ यांचे हे संशोधन ‘एसीएस सेन्ट्रल सायन्सेस’ शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.  कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 20 लाखांची मदत कोणत्या विषारी घटकांना विलग करते? पाण्यात सहज मिसळणाऱ्या आर्सेनिक, सेलेनिअम, क्रोमियम अशा विषारी घटकांसह क्‍लोराईड, नायट्राईट, ब्रोमाईड आदी खनिजांची अनावश्‍यक मात्राही विलग करते.  जलशुद्धीकरण संयंत्र काय करते? कारखान्यांसह घरगुती वापराचे सांडपाणी जलस्त्रोतांमध्ये सोडण्यात येते. पर्यायाने विषारी रसायने, जिवाणू, कचरा, बुरशी आणि वायू पिण्याच्या पाण्यात मिसळतात. अशा अपायकारक घटकांना विलग करण्यासाठी हे संयंत्रे वापरण्यात येतात. बारामतीत प्रथमच प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग; रुग्णाचे प्राण वाचविण्यास यश काय आहे नवीन संशोधन? आयसरच्या शास्त्रज्ञांनी ‘स्पंज’सारखा एक पदार्थ विकसित केला आहे. ज्यामध्ये केटीऑनिक मेटल-ऑर्गेनिक पॉली हायड्रो आणि कोव्हॅलन्ट ऑर्गेनिक फ्रेमवर्क या दोन पदार्थांचे प्रकार वापरण्यात आले आहे. यांच्या छिद्रामध्ये अतिशय सूक्ष्म असलेले असेंद्रीय आणि विषारी घटक पकडून ठेवण्याची क्षमता आहे. एक ते ५० पार्टस पर मिलियन इतक्‍या सूक्ष्म आकाराच्या कणांचे विलगीकरण हा पदार्थ करतो. हाताला काम नाही, जगायचं कसं? असंघटित कामगारांचा पुण्यात 'ताटली सत्याग्रह'! पदार्थाचे वैशिष्ट्ये कमी किमतीत आणि सहज उपलब्ध विजेची गरज नाही  सहज आणि सोप्या  पद्धतीने वापरणे शक्‍य अतिशय सूक्ष्म विषारी घटकांनाही विलग करतो असे असावे शुद्ध पाणी पीएच - ६.८ ते ८.५ पाण्यात मिसळेले पदार्थ (टीडीएस) - एका लिटरला ३०० मिलिग्रॅमपर्यंतचा उत्तम, तर ३०० ते ६०० दरम्यानचा टीडीएस हा समाधानकारक. कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, क्‍लोराईड     आदी खनिजांचा प्रमाणात समावेश गरजेचा दूषित पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी विकसित करण्यात आलेला हा पदार्थ अधिक कार्यक्षम आहे. कमी किमतीत आणि पुनर्वापर करता येणारा हा पदार्थ जलशुद्धीकरणाचे भविष्य बदलेल, असा आम्हाला विश्‍वास आहे. - प्रा. सुजित घोष, शास्त्रज्ञ, आयसर, पुणे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36psNrK
Read More
सोडतीतील प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर आजपासून RTE वेटिंग लिस्टमधील प्रवेश सुरु

मुंबई : आरटीई सोडतीतील प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया आजपासून (शुक्रवार, ता.2) सुरुवात होत आहे. आरटीईच्या या सोडतीमध्ये राज्यभरातून 68 हजार 203 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे 1 लाख 15 हजार 472 जागांपैकी 47 हजार 269 जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रतीक्षा यादीतील प्रवेश 8 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

राज्यभरातून पहिल्या फेरीसाठी 1 लाख 926 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. 29 सप्टेंबरला पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६८ हजार २८३ विद्यार्थ्यानी प्रवेश घेतले. यामध्ये मुंबईतून निवड झालेल्या 5371 विद्यार्थ्यांपैकी 3132 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती आता 2 ऑक्टोबरपासून प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात येत आहे.

महत्त्वाची बातमी : टोल दरवाढीमुळे टोलनाक्‍यांवर वाद, ठाण्यात वाहतूक कोंडीत भर

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मेसेजद्वारे प्रवेशाची तारीख कळवण्यात येणार आहे. परंतु ज्या पालकांना मेसेज येणार नाही. त्यांनी आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख अर्ज क्रमांक टाकून निश्चित करावा, अशा सूचना शिक्षण विभागाकडून पालकांना दिल्या आहेत. शाळेत प्रवेशासाठी पालकांनी गर्दी करू नये, तसेच बालकांना प्रवेशासाठी आणू नये.

तसेच प्रवेशासाठी पालकांनी मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीबरोबरच पोर्टलवरून हमी पत्र आणि अ‍ॅलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून सोबत आणावी अशा सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत.

( संपादन - सुमित बागुल ) 

RTE maharashtra lottery admission of those who were in waiting list start

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सोडतीतील प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर आजपासून RTE वेटिंग लिस्टमधील प्रवेश सुरु मुंबई : आरटीई सोडतीतील प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया आजपासून (शुक्रवार, ता.2) सुरुवात होत आहे. आरटीईच्या या सोडतीमध्ये राज्यभरातून 68 हजार 203 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे 1 लाख 15 हजार 472 जागांपैकी 47 हजार 269 जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रतीक्षा यादीतील प्रवेश 8 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. राज्यभरातून पहिल्या फेरीसाठी 1 लाख 926 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. 29 सप्टेंबरला पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६८ हजार २८३ विद्यार्थ्यानी प्रवेश घेतले. यामध्ये मुंबईतून निवड झालेल्या 5371 विद्यार्थ्यांपैकी 3132 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती आता 2 ऑक्टोबरपासून प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात येत आहे. महत्त्वाची बातमी : टोल दरवाढीमुळे टोलनाक्‍यांवर वाद, ठाण्यात वाहतूक कोंडीत भर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मेसेजद्वारे प्रवेशाची तारीख कळवण्यात येणार आहे. परंतु ज्या पालकांना मेसेज येणार नाही. त्यांनी आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख अर्ज क्रमांक टाकून निश्चित करावा, अशा सूचना शिक्षण विभागाकडून पालकांना दिल्या आहेत. शाळेत प्रवेशासाठी पालकांनी गर्दी करू नये, तसेच बालकांना प्रवेशासाठी आणू नये. तसेच प्रवेशासाठी पालकांनी मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीबरोबरच पोर्टलवरून हमी पत्र आणि अ‍ॅलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून सोबत आणावी अशा सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत. ( संपादन - सुमित बागुल )  RTE maharashtra lottery admission of those who were in waiting list start News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ilUZhA
Read More
मुंबईत चार्टर्ड विमानाने हृदय आणले, हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबईः पुण्याहून चार्टर्ड विमानाने ब्रेन डेड दात्याचे हृदय मुंबईत आणून ते गरजूवर बसविण्याची शस्त्रक्रिया सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात करण्यात आली. आधी पुष्कळ त्रास सहन करणाऱ्या या रुग्णाची तब्येत या शस्त्रक्रियेमुळे आता व्यवस्थित झाली आहे. 

नवी मुंबईचे रहिवासी जेसन क्रेस्टो (वय 28) हे मर्चंट नेव्हीत होते. मार्च महिन्यात बोटीत असताना त्यांना खोकल्याची प्रचंड उबळ येण्याचा त्रास सुरु झाला. त्यांना एप्रिलमध्ये अमेरिकेतील दवाखान्यात नेले असता विषाणु संसर्गामुळे हृदयाच्या स्नायूंना सूज आल्याचे दिसून आले. व्हायरल मायोकार्डायटिस या आजारामुळे त्यांना हृदयप्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार ते जुलै महिन्यात मुंबईत आले.

अधिक वाचाः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील हॉटेलवर गोळीबार करणारे आरोपी जेरबंद 

महिनाभर त्यांच्यावर सर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार करण्यात आले. यावेळी त्यांच्या हृदयाचे ठोके अनियमित होते आणि त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. त्यावेळी त्यांच्यावर उपचार करून हृदय प्रत्यारोपणासाठी त्यांची नोंदणी करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात पुण्यात ब्रेनडेड दाता असल्याचे अधिकृतरित्या कळवण्यात आले. सर्व परवानग्यांचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर रुग्णालयाच्या डॉक्टरांचे पथक मोटारीने पुण्यात गेले. दुपारी दात्याचे हृदय काढल्यावर विमानतळावरून चार्टर्ड विमानाने ते मुंबईत तासाभरात आणले गेले आणि लगेच रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया होऊन हृदय बसविण्यात आले. 

अधिक वाचाः  लॉकडाऊनच्या सहा महिन्यानंतरही मुंबईत 4 लाख 20 हजार 205 लोकं होम क्वॉरंटाईन

वैद्यकीय संकेतांनुसार दात्याचे हृदय काढल्यावर अडीच तासात ते रुग्णाच्या शरिरात बसवावे लागते. त्यासाठी ही सर्व घाई करण्यात आली आणि त्यासाठी जरूर तेथे ग्रीन कॉरिडोरही करण्यात आला. सर्व काळजी घेऊन पुढील उपचारही झाले आणि रुग्णाची तब्येत सुधारून तो घरीही गेला. हृदयविकार झालेल्या लाखांपैकी १० ते २५ जणांना व्हायरल मायोकार्डायटिस हा आजार होतो. त्यापैकी निम्म्या रुग्णांना कॉक्सॅकी बी विषाणुसंसर्ग झाल्याने ताप, छातीत दुखणे, थकवा आदी लक्षणे दिसतात. कोरोना आणि निर्बंधांच्या काळातही ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने सर्वांनाच अतीव आनंद झाला, असे रुग्णालयाच्या अॅडव्हान्स कार्डिअॅक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अन्वय मुळ्ये म्हणाले.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Jason Cresto Heart transplant surgery successful Mumbai

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबईत चार्टर्ड विमानाने हृदय आणले, हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी मुंबईः पुण्याहून चार्टर्ड विमानाने ब्रेन डेड दात्याचे हृदय मुंबईत आणून ते गरजूवर बसविण्याची शस्त्रक्रिया सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात करण्यात आली. आधी पुष्कळ त्रास सहन करणाऱ्या या रुग्णाची तब्येत या शस्त्रक्रियेमुळे आता व्यवस्थित झाली आहे.  नवी मुंबईचे रहिवासी जेसन क्रेस्टो (वय 28) हे मर्चंट नेव्हीत होते. मार्च महिन्यात बोटीत असताना त्यांना खोकल्याची प्रचंड उबळ येण्याचा त्रास सुरु झाला. त्यांना एप्रिलमध्ये अमेरिकेतील दवाखान्यात नेले असता विषाणु संसर्गामुळे हृदयाच्या स्नायूंना सूज आल्याचे दिसून आले. व्हायरल मायोकार्डायटिस या आजारामुळे त्यांना हृदयप्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार ते जुलै महिन्यात मुंबईत आले. अधिक वाचाः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील हॉटेलवर गोळीबार करणारे आरोपी जेरबंद  महिनाभर त्यांच्यावर सर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार करण्यात आले. यावेळी त्यांच्या हृदयाचे ठोके अनियमित होते आणि त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. त्यावेळी त्यांच्यावर उपचार करून हृदय प्रत्यारोपणासाठी त्यांची नोंदणी करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात पुण्यात ब्रेनडेड दाता असल्याचे अधिकृतरित्या कळवण्यात आले. सर्व परवानग्यांचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर रुग्णालयाच्या डॉक्टरांचे पथक मोटारीने पुण्यात गेले. दुपारी दात्याचे हृदय काढल्यावर विमानतळावरून चार्टर्ड विमानाने ते मुंबईत तासाभरात आणले गेले आणि लगेच रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया होऊन हृदय बसविण्यात आले.  अधिक वाचाः  लॉकडाऊनच्या सहा महिन्यानंतरही मुंबईत 4 लाख 20 हजार 205 लोकं होम क्वॉरंटाईन वैद्यकीय संकेतांनुसार दात्याचे हृदय काढल्यावर अडीच तासात ते रुग्णाच्या शरिरात बसवावे लागते. त्यासाठी ही सर्व घाई करण्यात आली आणि त्यासाठी जरूर तेथे ग्रीन कॉरिडोरही करण्यात आला. सर्व काळजी घेऊन पुढील उपचारही झाले आणि रुग्णाची तब्येत सुधारून तो घरीही गेला. हृदयविकार झालेल्या लाखांपैकी १० ते २५ जणांना व्हायरल मायोकार्डायटिस हा आजार होतो. त्यापैकी निम्म्या रुग्णांना कॉक्सॅकी बी विषाणुसंसर्ग झाल्याने ताप, छातीत दुखणे, थकवा आदी लक्षणे दिसतात. कोरोना आणि निर्बंधांच्या काळातही ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने सर्वांनाच अतीव आनंद झाला, असे रुग्णालयाच्या अॅडव्हान्स कार्डिअॅक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अन्वय मुळ्ये म्हणाले. --------------------------- (संपादनः पूजा विचारे) Jason Cresto Heart transplant surgery successful Mumbai News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33laORe
Read More
आता सोळावं नव्हे, पंधरावं वरीसच धोक्याचं !  

औरंगाबाद : संगत चुकीची लागली की मुलांचा रस्ताही भरकटतो असे आपल्याकडे म्हटले जाते. अशातूनच मुले वाईट प्रवृत्तीकडे वळतात. बदलता जीवनस्तर, सामाजिक, आर्थिक स्थितीसह विविध कारणांमुळे पंधरा ते सोळाव्या वर्षीच मुले व्यसनाच्या आहारी जात असल्याची बाब समुपदेशकांकडून सांगण्यात आली. एका अहवालानुसार, देशातील १.३ टक्के मुले मद्यपान करीत असल्याचे दिसून आले आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पंचविशीतील तरुण व्यसनाच्या आहारी जाण्याचा स्तर आता पंधराव्या वर्षावर आला आहे. हे व्यसनमुक्ती केंद्रात व समुपदेशकांकडे व्यसन सोडविण्यासाठी येणाऱ्या बालवयातील मुलांवरून स्पष्ट होते. त्यामुळे व्यसनाधीनतेचा विळखा मुलांना जास्त बसत असल्याचेही समुपदेशक सांगतात. घरातील वातावरण व कुटुंबातील व्यक्तींच्या स्वभाव व वर्तवणुकीवर मुलांचे भवितव्य अवलंबून असते. व्यसन करणे हे काही कुटुंबांत सवयीचे व सामान्य झाले. त्यातूनही मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. 

ही आहेत व्यसनाची कारणे 
-कुसंगती, गरिबी, बेरोजगारी, शिक्षण, बदलती जीवनपद्धती. 
-मूल्यशिक्षण व उच्चदर्जाच्या शिक्षणाचा अभाव. 
-भोवतालचे पोषक नसलेले सामाजिक वातावरण. 
-शिक्षणात अपयश, नैराश्‍य, झटपट पैशांसाठी प्रयत्न, अपेक्षाभंग 
-विकास व प्रगत समाज जीवनापासून वंचितपण. 
-चैन, विलासी, बदलत्या जीवनपद्धतीचा अंगीकार. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हे करा... 
-मुलांच्या सवयी, वर्तणुकीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 
-मुलांना दिलेल्या पॉकेटमनीचा योग्यप्रकारे वापर होतो का? 
-इंटरनेट, मोबाईलचा वापर योग्यप्रकारे होतो का? 
-मुलांना वाचन, खेळ, इतर छंद असतील तर ती व्यसनापासून दूर राहतील. 
-मुलांना आई-वडिलांचे आपल्यावर प्रेम आहे, याची जाणीव व्हावी. 

हे आहेत अमली पदार्थ 
कोकेन, मेथाएम्फेटामीन, रिटालीन, साइलर्ट, इन्हेलंट, हिरॉईन, मार्फीन, गांजा, अफू, मद्य, यासह विविध नशा व गुंगीकारक ड्रग्ज. शिवाय विविध प्रकारची मद्य, हातभट्टी, गावठी दारू, ताडी, भांग यांचाही नशाकारक पदार्थांमध्ये समावेश होतो. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एका अहवालानुसार देशातील स्थिती 
-१६ कोटी व्यक्ती मद्यसेवन करतात. 
-१० ते ७५ वयोगटातील १४.६ टक्के व्यक्ती मद्यपान करतात. 
-२७.३ पुरुष व १.६ टक्के महिला व १.३ टक्के मुले मद्यपान करतात. 
-इंजेक्‍शनद्वारे महाराष्ट्रात ४४ हजार ३२३ व्यक्ती ड्रग्ज घेतात. 
-देशात हेच प्रमाण आठ लाख ५४ हजार २९६ एवढे आहे. 
-महाराष्ट्रात १०.२ टक्के व्यक्ती मद्यपान करतात. 

(संपादन-प्रताप अवचार) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आता सोळावं नव्हे, पंधरावं वरीसच धोक्याचं !   औरंगाबाद : संगत चुकीची लागली की मुलांचा रस्ताही भरकटतो असे आपल्याकडे म्हटले जाते. अशातूनच मुले वाईट प्रवृत्तीकडे वळतात. बदलता जीवनस्तर, सामाजिक, आर्थिक स्थितीसह विविध कारणांमुळे पंधरा ते सोळाव्या वर्षीच मुले व्यसनाच्या आहारी जात असल्याची बाब समुपदेशकांकडून सांगण्यात आली. एका अहवालानुसार, देशातील १.३ टक्के मुले मद्यपान करीत असल्याचे दिसून आले आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! पंचविशीतील तरुण व्यसनाच्या आहारी जाण्याचा स्तर आता पंधराव्या वर्षावर आला आहे. हे व्यसनमुक्ती केंद्रात व समुपदेशकांकडे व्यसन सोडविण्यासाठी येणाऱ्या बालवयातील मुलांवरून स्पष्ट होते. त्यामुळे व्यसनाधीनतेचा विळखा मुलांना जास्त बसत असल्याचेही समुपदेशक सांगतात. घरातील वातावरण व कुटुंबातील व्यक्तींच्या स्वभाव व वर्तवणुकीवर मुलांचे भवितव्य अवलंबून असते. व्यसन करणे हे काही कुटुंबांत सवयीचे व सामान्य झाले. त्यातूनही मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत.  ही आहेत व्यसनाची कारणे  -कुसंगती, गरिबी, बेरोजगारी, शिक्षण, बदलती जीवनपद्धती.  -मूल्यशिक्षण व उच्चदर्जाच्या शिक्षणाचा अभाव.  -भोवतालचे पोषक नसलेले सामाजिक वातावरण.  -शिक्षणात अपयश, नैराश्‍य, झटपट पैशांसाठी प्रयत्न, अपेक्षाभंग  -विकास व प्रगत समाज जीवनापासून वंचितपण.  -चैन, विलासी, बदलत्या जीवनपद्धतीचा अंगीकार.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. हे करा...  -मुलांच्या सवयी, वर्तणुकीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.  -मुलांना दिलेल्या पॉकेटमनीचा योग्यप्रकारे वापर होतो का?  -इंटरनेट, मोबाईलचा वापर योग्यप्रकारे होतो का?  -मुलांना वाचन, खेळ, इतर छंद असतील तर ती व्यसनापासून दूर राहतील.  -मुलांना आई-वडिलांचे आपल्यावर प्रेम आहे, याची जाणीव व्हावी.  हे आहेत अमली पदार्थ  कोकेन, मेथाएम्फेटामीन, रिटालीन, साइलर्ट, इन्हेलंट, हिरॉईन, मार्फीन, गांजा, अफू, मद्य, यासह विविध नशा व गुंगीकारक ड्रग्ज. शिवाय विविध प्रकारची मद्य, हातभट्टी, गावठी दारू, ताडी, भांग यांचाही नशाकारक पदार्थांमध्ये समावेश होतो.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. एका अहवालानुसार देशातील स्थिती  -१६ कोटी व्यक्ती मद्यसेवन करतात.  -१० ते ७५ वयोगटातील १४.६ टक्के व्यक्ती मद्यपान करतात.  -२७.३ पुरुष व १.६ टक्के महिला व १.३ टक्के मुले मद्यपान करतात.  -इंजेक्‍शनद्वारे महाराष्ट्रात ४४ हजार ३२३ व्यक्ती ड्रग्ज घेतात.  -देशात हेच प्रमाण आठ लाख ५४ हजार २९६ एवढे आहे.  -महाराष्ट्रात १०.२ टक्के व्यक्ती मद्यपान करतात.  (संपादन-प्रताप अवचार)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3l2Jld2
Read More
सार्स-कोविड 2 : दुसऱ्या सेरो सर्व्हेची सर्व महत्त्वाची निरीक्षणं डिटेलमध्ये

मुंबई : मुंबईमध्ये ‘सार्स-कोविड 2’ संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्वेलन्सचा उपक्रम नीती आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरित्या राबवण्यात येत आहे. आता याच संशोधनांतर्गत दुस-या फेरीतील सर्वेक्षण करण्यात आले आहे.

सर्वेक्षणाच्या दुस-या फेरी अंतर्गत आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर याच तीन विभागात हा सर्वे सप्टेंबर अखेरीस करण्यात आला. या दुस-या फेरी अंतर्गत अंदाजित केलेल्यात 5 हजार 840 एवढया लक्ष्य नमुन्यां पैकी 5 हजार 384 नमूने संकलित करण्यात आले. हे नमूने संकलित करण्यासाठी 728 व्यक्ती कार्यरत होत्या.

महत्त्वाची बातमी : लैगिक अत्याचारप्रकरणी अनुराग कश्यप गोत्यात येणार का ? आठ तास सुरु होती चौकशी

दुस-या फेरीतील सर्वेक्षणामध्ये लक्षणे असलेल्या, बरे झालेल्या किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा समावेश होता. तसेच संस्थात्माक विलगीकरणात असलेल्या आणि सक्रीय प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्तींना या अभ्यासातून वगळण्यात आले. एकूण नमून्यांपैकी साधारणपणे एक ते दोन टक्के नमूने हे गेल्या फेरीत सहभागी झालेल्या व्यक्तीचेही होते. 

सर्वेक्षणाच्या दुस-या फेरीदरम्यान आढळून आलेली महत्वाची निरीक्षणे - 

पहिल्या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले होते की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 57 टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 16 टक्के याप्रमाणे या रक्तातील प्रतिद्रव्याचे (ऍन्टीेबॉडीज) प्राबल्य आढळून आले आहे.

दुस-या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 45 टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 18 टक्के याप्रमाणे रक्तातील प्रतिद्रव्याचे (ऍन्टीबॉडीज) प्राबल्य आढळून आले आहे. 

महत्त्वाची बातमी : किमान आता तरी चाचण्यांचे प्रमाण वाढवा; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

सर्वेक्षणाच्या दोन्ही फे-यांमध्ये ऍन्टीबॉडीज प्राबल्य हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आले आहे. मात्र, पहिल्या फेरी दरम्यान तीनही विभागांतील लोकसंख्येमध्ये सर्व वयोगटांमध्ये समान प्राबल्य असल्याचे आढळले होते, तर दुस-या फेरी दरम्यान हे प्राबल्य 40 पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींमध्ये काही प्रमाणात अधिक असल्याचे आढळून आले आहे.

सर्वेक्षणाच्या दोन्ही फे-यांदरम्यान आरोग्य क्षेत्रात काम करणार्या व्यक्तिंमध्ये (Health Care Workers) सरासरी 27 टक्के एवढे ऍन्टीबॉडीज प्राबल्य आढळून आले आहे. या अंतर्गत हेल्थ पोस्ट, दवाखाने, आरोग्य कार्यालय (Health Office) आणि क्षेत्रस्तरावर (Program Field Staff) काम करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे. 

दुस-या फेरीतील सर्वेक्षणाचे परिणाम असे दर्शवतात की, झोपडपट्टी परिसरातील नमून्यांमध्ये आढळून आलेले ऍन्टी बॉडीजचे प्राबल्य आणि बाधित रुग्णांची संख्या (Reported Cases) याचा अभ्यास केल्यास झोपडपट्टी परिसरातील संसर्गात काही प्रमाणात घट झाली आहे. पहिल्या फेरीतील सर्वेक्षणाच्या तुलनेत दुस-या फेरी दरम्यान बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये आंशिक वाढ नोंदविण्यात आली आहे.

झोपडपट्टी परिसरातील लोकसंख्येमध्ये आढळून आलेल्या ऍन्टीबॉडीज प्राबल्याच्या टक्केेवारीच्या तुलनेत त्याच परिसरातील काम करणा-या आरोग्य कर्मचा-यांमध्ये ऍन्टीबॉडीजचे प्राबल्य तुलनेने कमी असल्याचे आढळून आलेले आहे. आरोग्य कर्मचा-यांद्वारे मास्कचा करण्यात येत असलेल्या सुयोग्य वापर आणि हातांची करण्यात येत असलेली नियमित स्वच्छ्ता यामुळे हे शक्य झाले असावे.

शास्त्रीय पुरव्यांआधारे असे म्हणता येऊ शकते की, बरे झालेले रुग्ण (Record Patient) / लक्षणे नसलेले रुग्ण यांच्यामध्ये काही कालावधी नंतर ऍन्टीबॉडीज पातळी ही घसरते; ही बाब दोन्ही फे-यांमधील सर्वेक्षणादरम्यानचा कल दर्शविते. तसेच या बाबीचा प्रतिकार शक्तीवर काही परिणाम होत असल्याची माहिती अद्याप नाही. संसर्गाच्या फैलावाचा वेग कमी होण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे आणि मुखावरण (मास्क) लावणे इत्यादी उपाययोजना प्रभावी आहेत. 

महत्त्वाची बातमी : उत्तरप्रदेश पोलिस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे? राज ठाकरेंचा सवाल

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करताना कस्तुरबा रेणूजीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान (Translational Health Science and Technology Institute), ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट हे देखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी आहेत. भारतातील एक व्यापक अवछेदी सर्वेक्षण (क्रॉस-सेक्शनल सर्वे) म्हणून या अभ्यासाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये असलेल्या रक्तातील प्रतिद्रव्या्चे (ऍन्टी्बॉडीज) प्राबल्य जाणून घेणे हे होते. त्यासाठी नमूना निवड पध्दतीनुसार (Random Sampling) नमुने संकलित करण्यात आले. त्यात सर्वसाधारण लोकसंख्येचे वय आणि लिंग यातील स्तरानुसार, तसेच आरोग्य कर्मचारी यांचे नमुने घेऊन या साथ आजाराचा फैलाव कसा झाला, त्याचा अभ्यास करण्यासाठी दोन फे-यांद्वारे सर्वेक्षण घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. यापैकी सर्वेक्षणाची पहिली फेरी ही जुलै महिन्याच्या अखेरीस घेण्यात आली होती. 

पहिल्या फेरीमध्ये अंदाजित केलेल्या 8 हजार 870 पैकी एकूण 6 हजार 936 नमुने संकलित करण्यात आले होते. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या 3 विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले होते. सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींची स्वच्छेने संमती प्राप्त करून त्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्सकोविड आयजीजी ॲण्टीबॉडीची पडताळणी करण्यात आली होती.

sarc cov 2 important key points of second sero survey done in mumbai city 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सार्स-कोविड 2 : दुसऱ्या सेरो सर्व्हेची सर्व महत्त्वाची निरीक्षणं डिटेलमध्ये मुंबई : मुंबईमध्ये ‘सार्स-कोविड 2’ संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्वेलन्सचा उपक्रम नीती आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरित्या राबवण्यात येत आहे. आता याच संशोधनांतर्गत दुस-या फेरीतील सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या दुस-या फेरी अंतर्गत आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर याच तीन विभागात हा सर्वे सप्टेंबर अखेरीस करण्यात आला. या दुस-या फेरी अंतर्गत अंदाजित केलेल्यात 5 हजार 840 एवढया लक्ष्य नमुन्यां पैकी 5 हजार 384 नमूने संकलित करण्यात आले. हे नमूने संकलित करण्यासाठी 728 व्यक्ती कार्यरत होत्या. महत्त्वाची बातमी : लैगिक अत्याचारप्रकरणी अनुराग कश्यप गोत्यात येणार का ? आठ तास सुरु होती चौकशी दुस-या फेरीतील सर्वेक्षणामध्ये लक्षणे असलेल्या, बरे झालेल्या किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा समावेश होता. तसेच संस्थात्माक विलगीकरणात असलेल्या आणि सक्रीय प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्तींना या अभ्यासातून वगळण्यात आले. एकूण नमून्यांपैकी साधारणपणे एक ते दोन टक्के नमूने हे गेल्या फेरीत सहभागी झालेल्या व्यक्तीचेही होते.  सर्वेक्षणाच्या दुस-या फेरीदरम्यान आढळून आलेली महत्वाची निरीक्षणे -  पहिल्या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले होते की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 57 टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 16 टक्के याप्रमाणे या रक्तातील प्रतिद्रव्याचे (ऍन्टीेबॉडीज) प्राबल्य आढळून आले आहे. दुस-या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 45 टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 18 टक्के याप्रमाणे रक्तातील प्रतिद्रव्याचे (ऍन्टीबॉडीज) प्राबल्य आढळून आले आहे.  महत्त्वाची बातमी : किमान आता तरी चाचण्यांचे प्रमाण वाढवा; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र सर्वेक्षणाच्या दोन्ही फे-यांमध्ये ऍन्टीबॉडीज प्राबल्य हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आले आहे. मात्र, पहिल्या फेरी दरम्यान तीनही विभागांतील लोकसंख्येमध्ये सर्व वयोगटांमध्ये समान प्राबल्य असल्याचे आढळले होते, तर दुस-या फेरी दरम्यान हे प्राबल्य 40 पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींमध्ये काही प्रमाणात अधिक असल्याचे आढळून आले आहे. सर्वेक्षणाच्या दोन्ही फे-यांदरम्यान आरोग्य क्षेत्रात काम करणार्या व्यक्तिंमध्ये (Health Care Workers) सरासरी 27 टक्के एवढे ऍन्टीबॉडीज प्राबल्य आढळून आले आहे. या अंतर्गत हेल्थ पोस्ट, दवाखाने, आरोग्य कार्यालय (Health Office) आणि क्षेत्रस्तरावर (Program Field Staff) काम करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे.  दुस-या फेरीतील सर्वेक्षणाचे परिणाम असे दर्शवतात की, झोपडपट्टी परिसरातील नमून्यांमध्ये आढळून आलेले ऍन्टी बॉडीजचे प्राबल्य आणि बाधित रुग्णांची संख्या (Reported Cases) याचा अभ्यास केल्यास झोपडपट्टी परिसरातील संसर्गात काही प्रमाणात घट झाली आहे. पहिल्या फेरीतील सर्वेक्षणाच्या तुलनेत दुस-या फेरी दरम्यान बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये आंशिक वाढ नोंदविण्यात आली आहे. झोपडपट्टी परिसरातील लोकसंख्येमध्ये आढळून आलेल्या ऍन्टीबॉडीज प्राबल्याच्या टक्केेवारीच्या तुलनेत त्याच परिसरातील काम करणा-या आरोग्य कर्मचा-यांमध्ये ऍन्टीबॉडीजचे प्राबल्य तुलनेने कमी असल्याचे आढळून आलेले आहे. आरोग्य कर्मचा-यांद्वारे मास्कचा करण्यात येत असलेल्या सुयोग्य वापर आणि हातांची करण्यात येत असलेली नियमित स्वच्छ्ता यामुळे हे शक्य झाले असावे. शास्त्रीय पुरव्यांआधारे असे म्हणता येऊ शकते की, बरे झालेले रुग्ण (Record Patient) / लक्षणे नसलेले रुग्ण यांच्यामध्ये काही कालावधी नंतर ऍन्टीबॉडीज पातळी ही घसरते; ही बाब दोन्ही फे-यांमधील सर्वेक्षणादरम्यानचा कल दर्शविते. तसेच या बाबीचा प्रतिकार शक्तीवर काही परिणाम होत असल्याची माहिती अद्याप नाही. संसर्गाच्या फैलावाचा वेग कमी होण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे आणि मुखावरण (मास्क) लावणे इत्यादी उपाययोजना प्रभावी आहेत.  महत्त्वाची बातमी : उत्तरप्रदेश पोलिस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे? राज ठाकरेंचा सवाल या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करताना कस्तुरबा रेणूजीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान (Translational Health Science and Technology Institute), ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट हे देखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी आहेत. भारतातील एक व्यापक अवछेदी सर्वेक्षण (क्रॉस-सेक्शनल सर्वे) म्हणून या अभ्यासाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये असलेल्या रक्तातील प्रतिद्रव्या्चे (ऍन्टी्बॉडीज) प्राबल्य जाणून घेणे हे होते. त्यासाठी नमूना निवड पध्दतीनुसार (Random Sampling) नमुने संकलित करण्यात आले. त्यात सर्वसाधारण लोकसंख्येचे वय आणि लिंग यातील स्तरानुसार, तसेच आरोग्य कर्मचारी यांचे नमुने घेऊन या साथ आजाराचा फैलाव कसा झाला, त्याचा अभ्यास करण्यासाठी दोन फे-यांद्वारे सर्वेक्षण घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. यापैकी सर्वेक्षणाची पहिली फेरी ही जुलै महिन्याच्या अखेरीस घेण्यात आली होती.  पहिल्या फेरीमध्ये अंदाजित केलेल्या 8 हजार 870 पैकी एकूण 6 हजार 936 नमुने संकलित करण्यात आले होते. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या 3 विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले होते. सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींची स्वच्छेने संमती प्राप्त करून त्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्सकोविड आयजीजी ॲण्टीबॉडीची पडताळणी करण्यात आली होती. sarc cov 2 important key points of second sero survey done in mumbai city  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SezRiF
Read More
रुग्णालयात सतत चकरा मारायचा श्वान; एक दिवस झाले माणुसकीचे दर्शन

नागपूर : वाघ्या (मराठी भाषेत वाघ) हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळीव श्वान होता. तो मिश्र जातीचा होता. असे म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर वाघ्याने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली होती. यामुळेच रायगड किल्ल्याच्या स्मारकाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान श्वान वाघ्याचा पुतळा देखील बसविण्यात आला. आज मला पुन्हा श्वानातील इमानदारी व माणुसकीचे दर्शन घडले. सोन्या नावाचा हा श्वान माणुसकीचे दर्शन घडवणारा दिसला तो पुढील घटनेमुळेच...

प्राण्यांमध्ये सर्वात जास्त प्रामाणिक म्हणून श्वान ओळखला जातो. त्याच्या प्रामाणिक पणाचा अनुभव सर्वांनाच आहे. असाच एक अनुभव एका डॉक्टरला आला. गेल्या दोन दिवसांपासून शरीरयष्टीने धिप्पाड असलेला एक गावठी श्वान धंतोलीच्या रुग्णालयात सारख्या चकरा मारत होता. तो श्वान कुणाला डसेल या भीतीपोटी रुग्णालयातील कर्मचारी सारखे हुसकावून लावत होते. मात्र, तो श्वान व्हरांड्यात वारंवार येत होता. रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने हा श्वान कुणाचा आहे हे कळायला मार्ग नव्हता.

जाणून घ्या - चिता रचली, साहित्य आणले अन्‌ तो जिवंत झाला,  सारेच अवाक् 

दोन दिवसांपासून घिरट्या घालणारा हा श्वान रुग्णालयात चौकटीतून आत डोकावून पाहत होता. डॉक्टरच्या सांगण्यावरून कर्मचाऱ्यांनी श्वानाला हकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काही रुग्णालयातून बाहेर जायला तयार नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. थोड्या वेळानी बघितले असता श्वान व्हरांड्यात नजर पाडून बसलेला होता. काही वेळांनी तो उठून उभा राहिला आणि पुन्हा दारातून आत डोकावून पाहू लागला. आत येत असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला.

मात्र, श्वानाच्या नजरेतील व्याकुळतेच्या भावनेने एक डॉक्टर विचलित झाला. त्याने श्वानाजवळ येत डोक्यावर थोपटल्यासारखे केले. यावेळी श्वान निमुटपणे मान खाली घालून उभा राहिला. आता श्वानाला आत येण्यापासून कुणीही रोखायचे नाही असे डॉक्टरने सर्वांना सामजावून सांगितले. नेहमीप्रमाणे काही वेळांनी तो श्वान ग्लास डोअर ढकलून आत शिरता झाला. कशाचा तरी वास घेत तो एक नंबरच्या खोलीत हळूच शिरला.

सविस्तर वाचा - अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर

यानंतर रूममधील रुग्णाच्या डोक्याजवळ जाऊन श्वानाने कुकू करायला सुरुवात केली. रुग्णाने श्वानाच्या डोक्यावर कुरवाळले व थोडेसे थोपटले. मग हा श्वान हळुवारपणे बाहेर आला आणि व्हरांड्यात एका बाजूला जाऊन बसला. सर्व रुग्ण त्याची ही कृती बघत होते. कुणालाही त्रास होणार नाही एवढे अंतर ठेवून हा श्वान बसल्याने येणारे जाणारे त्याच्याकडे आता कुतूहलाने बघू लागले होते.

श्वानातील माणुसकीचे आणि इनामदारीचे दर्शन

माणसातील माणुसकी घटत चालली आहे. प्रेमाचे झरे आटत चालले आहेत. अशात एका श्वानाने आपल्या मालकाच्या आजारपणात दवाखान्यात येणे, मालकाच्या बेडपर्यंत जाणे म्हणजे श्वानातील माणुसकीचे आणि इनामदारीचे दर्शनच म्हणावे लागेल. आपल्या मालकाच्या प्रेमापोटी हा श्वान काही दिवसांपासून रुग्णालयात चकरा मारत होता.

हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता

मालक न दिसल्याने झाला व्याकुळ

दोन दिवस झाले मी घरी गेलो नाही. मी घरी दिसत नसल्याचे पाहून श्वान घाबरला होता. काहीही खात देखील नव्हता. घरातील लोक कोठे जातात यावर तो लक्ष ठेवून होता. रुग्णालयापर्यंतचा मार्ग त्याने हुडकून काढला. मात्र, त्याला सर्व जण हुसकावून लावत असल्याने रुग्णालयाच्या बाहेरच दोन दिवसांपासून घुटमळत राहिला होता. घरी देखील गेला नव्हता, असे त्याच्या मालकाने सांगितले.

(सोर्स - सोशल मीडिया)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रुग्णालयात सतत चकरा मारायचा श्वान; एक दिवस झाले माणुसकीचे दर्शन नागपूर : वाघ्या (मराठी भाषेत वाघ) हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळीव श्वान होता. तो मिश्र जातीचा होता. असे म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर वाघ्याने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली होती. यामुळेच रायगड किल्ल्याच्या स्मारकाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान श्वान वाघ्याचा पुतळा देखील बसविण्यात आला. आज मला पुन्हा श्वानातील इमानदारी व माणुसकीचे दर्शन घडले. सोन्या नावाचा हा श्वान माणुसकीचे दर्शन घडवणारा दिसला तो पुढील घटनेमुळेच... प्राण्यांमध्ये सर्वात जास्त प्रामाणिक म्हणून श्वान ओळखला जातो. त्याच्या प्रामाणिक पणाचा अनुभव सर्वांनाच आहे. असाच एक अनुभव एका डॉक्टरला आला. गेल्या दोन दिवसांपासून शरीरयष्टीने धिप्पाड असलेला एक गावठी श्वान धंतोलीच्या रुग्णालयात सारख्या चकरा मारत होता. तो श्वान कुणाला डसेल या भीतीपोटी रुग्णालयातील कर्मचारी सारखे हुसकावून लावत होते. मात्र, तो श्वान व्हरांड्यात वारंवार येत होता. रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने हा श्वान कुणाचा आहे हे कळायला मार्ग नव्हता. जाणून घ्या - चिता रचली, साहित्य आणले अन्‌ तो जिवंत झाला,  सारेच अवाक्  दोन दिवसांपासून घिरट्या घालणारा हा श्वान रुग्णालयात चौकटीतून आत डोकावून पाहत होता. डॉक्टरच्या सांगण्यावरून कर्मचाऱ्यांनी श्वानाला हकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काही रुग्णालयातून बाहेर जायला तयार नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. थोड्या वेळानी बघितले असता श्वान व्हरांड्यात नजर पाडून बसलेला होता. काही वेळांनी तो उठून उभा राहिला आणि पुन्हा दारातून आत डोकावून पाहू लागला. आत येत असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्वानाच्या नजरेतील व्याकुळतेच्या भावनेने एक डॉक्टर विचलित झाला. त्याने श्वानाजवळ येत डोक्यावर थोपटल्यासारखे केले. यावेळी श्वान निमुटपणे मान खाली घालून उभा राहिला. आता श्वानाला आत येण्यापासून कुणीही रोखायचे नाही असे डॉक्टरने सर्वांना सामजावून सांगितले. नेहमीप्रमाणे काही वेळांनी तो श्वान ग्लास डोअर ढकलून आत शिरता झाला. कशाचा तरी वास घेत तो एक नंबरच्या खोलीत हळूच शिरला. सविस्तर वाचा - अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर यानंतर रूममधील रुग्णाच्या डोक्याजवळ जाऊन श्वानाने कुकू करायला सुरुवात केली. रुग्णाने श्वानाच्या डोक्यावर कुरवाळले व थोडेसे थोपटले. मग हा श्वान हळुवारपणे बाहेर आला आणि व्हरांड्यात एका बाजूला जाऊन बसला. सर्व रुग्ण त्याची ही कृती बघत होते. कुणालाही त्रास होणार नाही एवढे अंतर ठेवून हा श्वान बसल्याने येणारे जाणारे त्याच्याकडे आता कुतूहलाने बघू लागले होते. श्वानातील माणुसकीचे आणि इनामदारीचे दर्शन माणसातील माणुसकी घटत चालली आहे. प्रेमाचे झरे आटत चालले आहेत. अशात एका श्वानाने आपल्या मालकाच्या आजारपणात दवाखान्यात येणे, मालकाच्या बेडपर्यंत जाणे म्हणजे श्वानातील माणुसकीचे आणि इनामदारीचे दर्शनच म्हणावे लागेल. आपल्या मालकाच्या प्रेमापोटी हा श्वान काही दिवसांपासून रुग्णालयात चकरा मारत होता. हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता मालक न दिसल्याने झाला व्याकुळ दोन दिवस झाले मी घरी गेलो नाही. मी घरी दिसत नसल्याचे पाहून श्वान घाबरला होता. काहीही खात देखील नव्हता. घरातील लोक कोठे जातात यावर तो लक्ष ठेवून होता. रुग्णालयापर्यंतचा मार्ग त्याने हुडकून काढला. मात्र, त्याला सर्व जण हुसकावून लावत असल्याने रुग्णालयाच्या बाहेरच दोन दिवसांपासून घुटमळत राहिला होता. घरी देखील गेला नव्हता, असे त्याच्या मालकाने सांगितले. (सोर्स - सोशल मीडिया) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jlKfRD
Read More
आता शंभर सेकंदात कापता येणार अपघातग्रस्त रेल्वे डबा

नागपूर : रेल्वे अपघाताप्रसंगी तातडीने मदतीसाठी पोहोचविण्याची जबाबदारी असणाऱ्या ॲक्सीडेंट रिलीफ पथकाने कोल्ड कटिंग उपकरण साकारले आहे. केवळ अडीच हजार रुपयात तयार झालेल्य या उपकरणाच्या मदतीने रेल्वे डब्यांना असणाऱ्या अत्यंत कठीण अशा स्टेनलेस स्टीलच्या पत्र्यांना केवळ शंभर सेकंदात छिद्र करणे शक्य आहे. एकदा छिद्र होताच कठीण पत्रे सहजतेने कापून कोचमध्ये अडकलेल्या प्रवाशांना कमी वेळात सुरक्षित बाहेर काढून वैद्यकीय उपचार करून देता येते.

राजधानी, शताब्दी, दुरांतो, तेजस, वंदे भारत एक्स्प्रेससारख्या वेगवान व लांब पल्ल्याच्या गाड्यांचे डबे अत्यंत कठीण अशा स्टेनलेस स्टीलने तयार केलेले असतात. एलएचबी कोच नावेने ओळखल्या जाणाऱ्या या डब्यांमुळे रेल्वे अपघातांचे प्रमाण फारच कमी झाले आहे. अपघात झालाच तरी जीवितहानीची शक्यता फार कमी असते. पण, कोणत्याही कारणाने डब्यांची दारे बंद झाल्यास प्रवासी बाहेर पडू शकत नाही. काही प्रसंगांमध्ये प्रावासी जखमी होऊन आत अडकून पडतात. 

रेल्वेच्या व्यवस्थेप्रामाणे अपघाताची माहिती मिळचाच सर्वप्रथम अजनी रेल्वेस्थानकावर उभी असणारी ॲक्सीडंट रिलीफ ट्रेन रवाना होते. अनेक उपकरणांनी सुसज्ज या ट्रेनमधील कर्मचारीही विशेष प्रशिक्षित असताता. गोल्डन अवरमध्येच अधिकाधिक प्रवाशांनी बाहेर काढून त्यांना जीवदान देण्याची जबाबदारी या पथकावर असते.

अधिक वाचा - सोने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय, भावात मोठी घसरण
 

याच पथकातील वरिष्ठ अनुभाग अभियंता अजिंक्य राजपूत, तंत्रज्ञ मुकेश मंडल, विजय रघुनाथ आणि विनोद नेवले यांनी परिश्रमांती वरिष्ठ विभागीय अभियंता अखिलेश चौबे यांच्या मार्गदर्शनात हे उपकरण तयार केले. एलएचबी कोचचे पत्रे कापणे अत्यंत जोखमीचे काम आहे. सामान्य उपकरण या कठीण पत्र्यावर काम करीत नाही. रेल्वेकडे लाखो रुपयांची उपकरणे आहेत. मात्र, उपलब्ध असलेली उपकरणे वेळ खाणारी आहेत.

 त्यावर उपाय म्हणून कोल्ड कटिंग यंत्र साकारले गेले आहे. त्याचे पाते स्टेनलेस स्टीलचे आहे. त्याच्ये मदतीने एलएचबी कोचला त्रिकोणी छिद्र केले जाते. त्यामुळे पत्रा सहजतेने कापता येतो. या उपकरणाला क्रेडल असल्याने पाती तुटत नाहीत, उडत नाहीत आणि पत्रे सहज कापता येतात. कोल्ड कटिंग उपकरणाची अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली असून, त्याची उपयोगीता लक्षात घेत भारतीय रेल्वेतील सर्व एआरटी पथकांना माहिती पाठविण्यात आली आहे. 

संपादन  : अतुल मांगे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आता शंभर सेकंदात कापता येणार अपघातग्रस्त रेल्वे डबा नागपूर : रेल्वे अपघाताप्रसंगी तातडीने मदतीसाठी पोहोचविण्याची जबाबदारी असणाऱ्या ॲक्सीडेंट रिलीफ पथकाने कोल्ड कटिंग उपकरण साकारले आहे. केवळ अडीच हजार रुपयात तयार झालेल्य या उपकरणाच्या मदतीने रेल्वे डब्यांना असणाऱ्या अत्यंत कठीण अशा स्टेनलेस स्टीलच्या पत्र्यांना केवळ शंभर सेकंदात छिद्र करणे शक्य आहे. एकदा छिद्र होताच कठीण पत्रे सहजतेने कापून कोचमध्ये अडकलेल्या प्रवाशांना कमी वेळात सुरक्षित बाहेर काढून वैद्यकीय उपचार करून देता येते. राजधानी, शताब्दी, दुरांतो, तेजस, वंदे भारत एक्स्प्रेससारख्या वेगवान व लांब पल्ल्याच्या गाड्यांचे डबे अत्यंत कठीण अशा स्टेनलेस स्टीलने तयार केलेले असतात. एलएचबी कोच नावेने ओळखल्या जाणाऱ्या या डब्यांमुळे रेल्वे अपघातांचे प्रमाण फारच कमी झाले आहे. अपघात झालाच तरी जीवितहानीची शक्यता फार कमी असते. पण, कोणत्याही कारणाने डब्यांची दारे बंद झाल्यास प्रवासी बाहेर पडू शकत नाही. काही प्रसंगांमध्ये प्रावासी जखमी होऊन आत अडकून पडतात.  रेल्वेच्या व्यवस्थेप्रामाणे अपघाताची माहिती मिळचाच सर्वप्रथम अजनी रेल्वेस्थानकावर उभी असणारी ॲक्सीडंट रिलीफ ट्रेन रवाना होते. अनेक उपकरणांनी सुसज्ज या ट्रेनमधील कर्मचारीही विशेष प्रशिक्षित असताता. गोल्डन अवरमध्येच अधिकाधिक प्रवाशांनी बाहेर काढून त्यांना जीवदान देण्याची जबाबदारी या पथकावर असते. अधिक वाचा - सोने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय, भावात मोठी घसरण   याच पथकातील वरिष्ठ अनुभाग अभियंता अजिंक्य राजपूत, तंत्रज्ञ मुकेश मंडल, विजय रघुनाथ आणि विनोद नेवले यांनी परिश्रमांती वरिष्ठ विभागीय अभियंता अखिलेश चौबे यांच्या मार्गदर्शनात हे उपकरण तयार केले. एलएचबी कोचचे पत्रे कापणे अत्यंत जोखमीचे काम आहे. सामान्य उपकरण या कठीण पत्र्यावर काम करीत नाही. रेल्वेकडे लाखो रुपयांची उपकरणे आहेत. मात्र, उपलब्ध असलेली उपकरणे वेळ खाणारी आहेत.  त्यावर उपाय म्हणून कोल्ड कटिंग यंत्र साकारले गेले आहे. त्याचे पाते स्टेनलेस स्टीलचे आहे. त्याच्ये मदतीने एलएचबी कोचला त्रिकोणी छिद्र केले जाते. त्यामुळे पत्रा सहजतेने कापता येतो. या उपकरणाला क्रेडल असल्याने पाती तुटत नाहीत, उडत नाहीत आणि पत्रे सहज कापता येतात. कोल्ड कटिंग उपकरणाची अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली असून, त्याची उपयोगीता लक्षात घेत भारतीय रेल्वेतील सर्व एआरटी पथकांना माहिती पाठविण्यात आली आहे.  संपादन  : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SogeV7
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 ऑक्टोबर

पंचांग -
शुक्रवार - अधिक आश्विन कृष्ण १, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.२०, चंद्रोदय सायंकाळी ६.५४, चंद्रास्त सकाळी ७, भारतीय सौर १० शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
अहिंसादिन 
१८६९ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म. त्यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी.  दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील गौरेतर जमातीवर, विशेषतः हिंदी लोकांवर व तेथील मजुरांवर होणाऱ्या जुलमाविरुद्ध सत्याग्रहाचा किंवा निःशस्त्र प्रतिकाराचा प्रयोग गांधीजींनी केला. १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंगाची घोषणा केली. देशभर मिठाचा कायदा मोडणारे सत्याग्रह आंदोलन उभे राहिले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत ‘छोडो भारत’ आंदोलनाची घोषणा केली. 
१८९१ : विख्यात शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म. त्यांना ‘पद्मश्री’ हा सन्मान प्रदान करण्यात आला होता.
१९०४ : भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्म. १९२५ मध्ये त्यांनी काशी विद्यापीठाची ‘शास्त्री’ ही पदवी मिळविली. ‘जय जवान जय किसान’  ही त्यांची घोषणा त्या वेळी स्फूर्ती देणारी ठरली.  त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देण्यात आला.
१९०६ : विख्यात चित्रकार राजा रवी वर्मा यांचे निधन. कॅनव्हासवर तैलरंगात चित्रे काढण्याच्या तंत्राचा त्यांनी भारतात प्रथम वापर केला. त्यांनी रविवर्मा लिथो प्रेस हा छापखाना सुरू केला.

दिनमान -
मेष : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे.
मिथुन : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. 
कर्क : कामानिमित्त प्रवास होतील. जिद्द व चिकाटीने कामे पूर्णत्वास न्याल. 
सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नावलौकिक लाभेल.
कन्या : आपली मते इतरांना पटवून द्याल. वैवाहिक जीवन सुखकर होईल. 
तुळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणालाही जामीन राहू नका. वादविवाद टाळावेत.
वृश्‍चिक : कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. 
धनु : शासकीय कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे.
मकर : काहींना गुरूकृपा लाभेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. 
कुंभ : अचानक धनलाभाची शक्यता आहे. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 ऑक्टोबर पंचांग - शुक्रवार - अधिक आश्विन कृष्ण १, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.२०, चंद्रोदय सायंकाळी ६.५४, चंद्रास्त सकाळी ७, भारतीय सौर १० शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - अहिंसादिन  १८६९ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म. त्यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी.  दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील गौरेतर जमातीवर, विशेषतः हिंदी लोकांवर व तेथील मजुरांवर होणाऱ्या जुलमाविरुद्ध सत्याग्रहाचा किंवा निःशस्त्र प्रतिकाराचा प्रयोग गांधीजींनी केला. १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंगाची घोषणा केली. देशभर मिठाचा कायदा मोडणारे सत्याग्रह आंदोलन उभे राहिले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत ‘छोडो भारत’ आंदोलनाची घोषणा केली.  १८९१ : विख्यात शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म. त्यांना ‘पद्मश्री’ हा सन्मान प्रदान करण्यात आला होता. १९०४ : भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्म. १९२५ मध्ये त्यांनी काशी विद्यापीठाची ‘शास्त्री’ ही पदवी मिळविली. ‘जय जवान जय किसान’  ही त्यांची घोषणा त्या वेळी स्फूर्ती देणारी ठरली.  त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देण्यात आला. १९०६ : विख्यात चित्रकार राजा रवी वर्मा यांचे निधन. कॅनव्हासवर तैलरंगात चित्रे काढण्याच्या तंत्राचा त्यांनी भारतात प्रथम वापर केला. त्यांनी रविवर्मा लिथो प्रेस हा छापखाना सुरू केला. दिनमान - मेष : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. मिथुन : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.  कर्क : कामानिमित्त प्रवास होतील. जिद्द व चिकाटीने कामे पूर्णत्वास न्याल.  सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नावलौकिक लाभेल. कन्या : आपली मते इतरांना पटवून द्याल. वैवाहिक जीवन सुखकर होईल.  तुळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणालाही जामीन राहू नका. वादविवाद टाळावेत. वृश्‍चिक : कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील.  धनु : शासकीय कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. मकर : काहींना गुरूकृपा लाभेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.  कुंभ : अचानक धनलाभाची शक्यता आहे. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ga6MCF
Read More
ओहियोचा वादविवाद मी जिंकला : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन - अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक महिन्यावर आली असून, या निमित्तिाने आयोजित पहिला वादविवाद आपण जिंकल्याचा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ओहियो येथे काल रात्री अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यात पहिला वादविवाद झाला. यानंतर ट्रम्प यांनी आज व्हाइट हाउस येथे पत्रकारपरिषदेत कालची चर्चा आम्ही सहजपणे जिंकली, असा दावा केला आहे. प्रतिस्पर्धी खुपच हतबल दिसून आले, अशीही टीका ट्रम्प यांनी केली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीनपैकी पहिला वादविवाद ओहियो येथे आयोजित करण्यात आला होता. या वादविवादात ट्रम्प आणि बायडेन यांनी दावे-प्रतिदावे केले. दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला आहे. या वादविवादावर जगभरातील माध्यमातून चर्चा होत असताना ट्रम्प यांनी पत्रकारांना कालचा वादविवाद सहजपणे जिंकल्याचे सांगितले. माझे मते ते (बायडेन) खूपच कमकुवत होते. चर्चेच्या वेळी आरडाओरड करत होते. पण आपण प्रत्येक निवडणुकीत चर्चा जिंकली आहे. जर आपण अन्य निवडणुकीचा विचार केल्यास त्या प्रत्येक निवडणुका जिंकल्या आहेत. आगामी फ्लोरिडा आणि टेनेसी येथील वादविवादाची आपण वाट पाहत आहोत, असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी पराभव झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षपद सोडायला नकार दिला तर काय?

आपल्याला त्यांच्यासमवेत वाद करण्यात कोणतीही अडचण नाही. परंतु ते या वादविवादापासून दूर राहू इच्छित आहेत, असे वाटते. अर्थात ही गोष्ट त्यांनाच ठाऊक आहे, असे ट्रम्प म्हणाले. कट्टर श्‍वेतवर्णीय प्राउड बॉइज बाबत विचारलेल्या प्रश्‍नावर ट्रम्प म्हणाले की, त्यांनी पाऊल मागे घ्यायला पाहिजे आणि काळाबरोबर पुढे यायला पाहिजे. मला प्राउड बॉइजबाबत फारशी माहिती नाही.  उलट प्राउड बॉइज म्हणजे काय, हे तुम्ही (पत्रकारांनी) सांगायला हवे. खऱ्या अर्थाने मला त्याचा अर्थ ठाऊक नाही. या वेळी मी एवढेच सांगू इच्छितो की, त्यांना माघार घ्यायला वही. त्यांनी सक्तवसुली संचालनालयास सहकार्य करायला हवे, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली.

COVID 19 Vaccine - अमेरिकेच्या मॉडर्नाने दिली खूशखबर; कोरोनावर लस ठरतेय प्रभावी

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, रशिया आणि भारत यांना एकत्र करुन तिन्ही देशांवर कोरोनामुळे झालेल्या मृत्युची संख्या लपवण्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी तिन्ही देश हवेतील प्रदूषण करत असल्याचे म्हटले आहे. मोदी जी, आता आपण प्रिय मित्राच्या सन्मानार्थ ‘नमस्ते ट्रम्प’ ची आणखी एक रॅली काढणार काय?
- पी. चिदंबरम, कॉंग्रेस नेते.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ओहियोचा वादविवाद मी जिंकला : डोनाल्ड ट्रम्प वॉशिंग्टन - अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक महिन्यावर आली असून, या निमित्तिाने आयोजित पहिला वादविवाद आपण जिंकल्याचा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ओहियो येथे काल रात्री अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यात पहिला वादविवाद झाला. यानंतर ट्रम्प यांनी आज व्हाइट हाउस येथे पत्रकारपरिषदेत कालची चर्चा आम्ही सहजपणे जिंकली, असा दावा केला आहे. प्रतिस्पर्धी खुपच हतबल दिसून आले, अशीही टीका ट्रम्प यांनी केली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीनपैकी पहिला वादविवाद ओहियो येथे आयोजित करण्यात आला होता. या वादविवादात ट्रम्प आणि बायडेन यांनी दावे-प्रतिदावे केले. दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला आहे. या वादविवादावर जगभरातील माध्यमातून चर्चा होत असताना ट्रम्प यांनी पत्रकारांना कालचा वादविवाद सहजपणे जिंकल्याचे सांगितले. माझे मते ते (बायडेन) खूपच कमकुवत होते. चर्चेच्या वेळी आरडाओरड करत होते. पण आपण प्रत्येक निवडणुकीत चर्चा जिंकली आहे. जर आपण अन्य निवडणुकीचा विचार केल्यास त्या प्रत्येक निवडणुका जिंकल्या आहेत. आगामी फ्लोरिडा आणि टेनेसी येथील वादविवादाची आपण वाट पाहत आहोत, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी पराभव झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षपद सोडायला नकार दिला तर काय? आपल्याला त्यांच्यासमवेत वाद करण्यात कोणतीही अडचण नाही. परंतु ते या वादविवादापासून दूर राहू इच्छित आहेत, असे वाटते. अर्थात ही गोष्ट त्यांनाच ठाऊक आहे, असे ट्रम्प म्हणाले. कट्टर श्‍वेतवर्णीय प्राउड बॉइज बाबत विचारलेल्या प्रश्‍नावर ट्रम्प म्हणाले की, त्यांनी पाऊल मागे घ्यायला पाहिजे आणि काळाबरोबर पुढे यायला पाहिजे. मला प्राउड बॉइजबाबत फारशी माहिती नाही.  उलट प्राउड बॉइज म्हणजे काय, हे तुम्ही (पत्रकारांनी) सांगायला हवे. खऱ्या अर्थाने मला त्याचा अर्थ ठाऊक नाही. या वेळी मी एवढेच सांगू इच्छितो की, त्यांना माघार घ्यायला वही. त्यांनी सक्तवसुली संचालनालयास सहकार्य करायला हवे, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली. COVID 19 Vaccine - अमेरिकेच्या मॉडर्नाने दिली खूशखबर; कोरोनावर लस ठरतेय प्रभावी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, रशिया आणि भारत यांना एकत्र करुन तिन्ही देशांवर कोरोनामुळे झालेल्या मृत्युची संख्या लपवण्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी तिन्ही देश हवेतील प्रदूषण करत असल्याचे म्हटले आहे. मोदी जी, आता आपण प्रिय मित्राच्या सन्मानार्थ ‘नमस्ते ट्रम्प’ ची आणखी एक रॅली काढणार काय? - पी. चिदंबरम, कॉंग्रेस नेते. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30mT7i7
Read More