Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, September 2, 2020

(Video) ऐकावे ते नवल... ‘या’ गावाच्या भूगर्भात दफन आहेत 24 मंदिरे!, वाचा सविस्तर

धाबा (जि. चंद्रपूर) : कधीकाळी वैभवाच्या शिखरावर असलेलं गाव आज भकास अन् मागासलेलं आहे. गावाच्या वैभवाच्या खुणाही भूगर्भात दफन झाल्या आहेत. एक नव्हे दोन नव्हे तब्बल चोवीस मंदिरांवर काळाने माती टाकली. ही मंदिरे भूगर्भात निपचित पडली आहेत. अनेक राजवटींनी या गावावर सत्ता गाजविली. मात्र, हे गाव कुणी बसविलं याचे ठोस पुरावे अद्यापही गवसलेले नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कुडे नांदगावच्या उदरात अनेक रहस्य दडली आहेत.

इतिहासाच्या अनेक रंजक कथा भूगर्भात दफन आहेत. भूगर्भात दडलेल्या काही कथा उत्खननातून बाहेर येतात तर काही योगायोगाने गवसतात. अशीच एक कथा कुडे नांदगाव या लहानशा गावाची आहे. आज मागासलेलं आणि समस्यांचे माहेरघर वाटणारे हे गाव कधी काळी भरभराटीस आलेलं मोठं शहर अन् बाजारपेठ होतं. त्याच्या खाणाखुणा गावभर विखुरल्या आहेत. या गावाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गावाच्या भूगर्भात तब्बल 24 मंदिरे दफन आहेत.

गावाला लागूनच असलेल्या तलावाच्या पाळीवर असलेल्या छोट्याखानी मंदिर परिसरात अनेक दर्जेदार देखणे शिल्प ठेवले आहेत. शेतात नांगरताना, घरकामात येथे टेराकोटाचा भांड्यांचे शिल्प, खेळणी सापडतात. बहामणी सुल्तानाची तांब्याची नाणी अनेकांना सापडली आहेत. येथे सापडलेल्या शिल्पाच्या बनावटीवरून ते चालुक्य, परमार, नाग, गोंड आणि भोसले राजवटीचे असावेत असा अभ्यासकांचा अंदाज आहे. असे असले तरी या गावावर नेमके कुणाचे राज्य होते, हे ठामपणे सांगता येईल असे पुरावे अद्याप गवसले नाहीत.

मार्कंडेश्वर ऋषीची दंतकथा...!

गावात प्रचलित असलेल्या दंतकथेनुसार मार्कंडेश्वर ऋषी गावात तपस्या करण्यासाठी आले होते. त्यांच्यासाठी कुण्या राजाने मंदिर बांधकामास सुरूवात केली. मात्र, काही आपत्ती आली अन् ऋषींनी गाव सोडले. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा मंदिरासाठी येथील शिल्प बैलबंडीने नेण्यात आले. ही दंथकथा खरी होती याबाबत मात्र ठोस पुरावे अद्याप सापडले नाहीत.

आता भिवकुंड झाली गावाची ओळख...

कुडे नांदगावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर भिवकुंड आहे. सभोवताल घनदाट वनराई असलेल्या या स्थळाला भेट देण्यासाठी भाविक दूरवरून येतात. भिवकुंडला जाण्यासाठी कुडे नांदगाव येथून मार्ग आहे. भिवकुंड सध्या कुडे नांदगावाची ओळख ठरत आहे.

संपादन : अतुल मांगे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

(Video) ऐकावे ते नवल... ‘या’ गावाच्या भूगर्भात दफन आहेत 24 मंदिरे!, वाचा सविस्तर धाबा (जि. चंद्रपूर) : कधीकाळी वैभवाच्या शिखरावर असलेलं गाव आज भकास अन् मागासलेलं आहे. गावाच्या वैभवाच्या खुणाही भूगर्भात दफन झाल्या आहेत. एक नव्हे दोन नव्हे तब्बल चोवीस मंदिरांवर काळाने माती टाकली. ही मंदिरे भूगर्भात निपचित पडली आहेत. अनेक राजवटींनी या गावावर सत्ता गाजविली. मात्र, हे गाव कुणी बसविलं याचे ठोस पुरावे अद्यापही गवसलेले नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कुडे नांदगावच्या उदरात अनेक रहस्य दडली आहेत. इतिहासाच्या अनेक रंजक कथा भूगर्भात दफन आहेत. भूगर्भात दडलेल्या काही कथा उत्खननातून बाहेर येतात तर काही योगायोगाने गवसतात. अशीच एक कथा कुडे नांदगाव या लहानशा गावाची आहे. आज मागासलेलं आणि समस्यांचे माहेरघर वाटणारे हे गाव कधी काळी भरभराटीस आलेलं मोठं शहर अन् बाजारपेठ होतं. त्याच्या खाणाखुणा गावभर विखुरल्या आहेत. या गावाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गावाच्या भूगर्भात तब्बल 24 मंदिरे दफन आहेत. गावाला लागूनच असलेल्या तलावाच्या पाळीवर असलेल्या छोट्याखानी मंदिर परिसरात अनेक दर्जेदार देखणे शिल्प ठेवले आहेत. शेतात नांगरताना, घरकामात येथे टेराकोटाचा भांड्यांचे शिल्प, खेळणी सापडतात. बहामणी सुल्तानाची तांब्याची नाणी अनेकांना सापडली आहेत. येथे सापडलेल्या शिल्पाच्या बनावटीवरून ते चालुक्य, परमार, नाग, गोंड आणि भोसले राजवटीचे असावेत असा अभ्यासकांचा अंदाज आहे. असे असले तरी या गावावर नेमके कुणाचे राज्य होते, हे ठामपणे सांगता येईल असे पुरावे अद्याप गवसले नाहीत. मार्कंडेश्वर ऋषीची दंतकथा...! गावात प्रचलित असलेल्या दंतकथेनुसार मार्कंडेश्वर ऋषी गावात तपस्या करण्यासाठी आले होते. त्यांच्यासाठी कुण्या राजाने मंदिर बांधकामास सुरूवात केली. मात्र, काही आपत्ती आली अन् ऋषींनी गाव सोडले. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा मंदिरासाठी येथील शिल्प बैलबंडीने नेण्यात आले. ही दंथकथा खरी होती याबाबत मात्र ठोस पुरावे अद्याप सापडले नाहीत. आता भिवकुंड झाली गावाची ओळख... कुडे नांदगावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर भिवकुंड आहे. सभोवताल घनदाट वनराई असलेल्या या स्थळाला भेट देण्यासाठी भाविक दूरवरून येतात. भिवकुंडला जाण्यासाठी कुडे नांदगाव येथून मार्ग आहे. भिवकुंड सध्या कुडे नांदगावाची ओळख ठरत आहे. संपादन : अतुल मांगे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Z2jLMF
Read More
कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारात वापरलेले साहित्य उघड्यावर; वाढला धोका 

नागपूर : महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. यावेळी सुरक्षिततेसाठी वापरलेले पीपीई किट, मास्क, हातमोजे यांची योग्य विल्हेवाट करण्याची गरज आहे. मात्र, गांधीबाग झोनअंतर्गत गंगाबाई घाट परिसरात कोरोनाबाधितांवरील अंत्यसंस्कारानंतर मृतदेह उचलताना वापरलेले पीपीई किट, हातमोजे व इतर साहित्य उघड्यावर फेकण्यात येत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिग गतीने पसरण्याची भीती व्यक्त केली गेली. विशेष असे की, या परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. 

येथील गंगाबाई घाट परिसरात तसेच घाटावर अंत्यसंस्कारासाठी दर दिवसाला नागरिक येतात. या परिसरात कोरोना मेडिकल वेस्ट अशाप्रकारे फेकलेला आढळल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. यासंदर्भात माजी नगरसेवक तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पूर्व नागपूरचे अध्यक्ष नाना झोडे यांनी महानगरपालिका गांधीबाग झोन आरोग्य विभागाला सूचना दिली आहे. मात्र, या तक्रारीची दखलच घेण्यात येत नसल्याचे ते म्हणाले. मृतदेह आणणारे कर्मचारी सामान्य लोकांच्या संपर्कात येतात.

याशिवाय येथे कचरा टाकण्यात आल्यामुळे या परिसरात कोरोनाचे विषाणू पसरण्याची भीती आहे. स्वतः हे कर्मचारी काळजी घेत नाही. यामुळे इतरांना धोका निर्माण झाला आहे. गंगाबाई घाट परिसरात असा हा कोरोनाचा जैविक कचरा अस्ताव्यस्त आढळून येतो. झोनमध्ये कार्यरत अधिकारी योग्य जबाबदारीतून काम करीत नसल्याचे यावरून दिसून येते. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. 

हेही वाचा : खेळांमध्येही सवतासुभा? बुद्धिबळ ठरतोय उपेक्षेचा बळी! कसा तो वाचाच

१२०० डिग्री तापमानात व्हावी विल्हेवाट 
मेयो, मेडिकलसह शहरातील सर्वच कोविड केअर सेंटरमधील कचरा सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनीच्या माध्यमातून उचलण्यात येतो. भांडेवाडी डम्पिंग स्टेशन येथे विल्हेवाट करण्याचे केंद्र आहे. येथे हॉस्पिटलमधून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या कचऱ्याचे संकलन केले जाते. विशिष्ट यंत्राच्या माध्यमातून १२०० डिग्री तापमानात या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. दर तासाला १०० किलो कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र, अशाप्रकारे गंगाबाई घाट परिसरात कचरा फेकण्यात आल्याने महापालिकेच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संपादन : मेघराज मेश्राम
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारात वापरलेले साहित्य उघड्यावर; वाढला धोका  नागपूर : महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. यावेळी सुरक्षिततेसाठी वापरलेले पीपीई किट, मास्क, हातमोजे यांची योग्य विल्हेवाट करण्याची गरज आहे. मात्र, गांधीबाग झोनअंतर्गत गंगाबाई घाट परिसरात कोरोनाबाधितांवरील अंत्यसंस्कारानंतर मृतदेह उचलताना वापरलेले पीपीई किट, हातमोजे व इतर साहित्य उघड्यावर फेकण्यात येत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिग गतीने पसरण्याची भीती व्यक्त केली गेली. विशेष असे की, या परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.  येथील गंगाबाई घाट परिसरात तसेच घाटावर अंत्यसंस्कारासाठी दर दिवसाला नागरिक येतात. या परिसरात कोरोना मेडिकल वेस्ट अशाप्रकारे फेकलेला आढळल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. यासंदर्भात माजी नगरसेवक तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पूर्व नागपूरचे अध्यक्ष नाना झोडे यांनी महानगरपालिका गांधीबाग झोन आरोग्य विभागाला सूचना दिली आहे. मात्र, या तक्रारीची दखलच घेण्यात येत नसल्याचे ते म्हणाले. मृतदेह आणणारे कर्मचारी सामान्य लोकांच्या संपर्कात येतात. याशिवाय येथे कचरा टाकण्यात आल्यामुळे या परिसरात कोरोनाचे विषाणू पसरण्याची भीती आहे. स्वतः हे कर्मचारी काळजी घेत नाही. यामुळे इतरांना धोका निर्माण झाला आहे. गंगाबाई घाट परिसरात असा हा कोरोनाचा जैविक कचरा अस्ताव्यस्त आढळून येतो. झोनमध्ये कार्यरत अधिकारी योग्य जबाबदारीतून काम करीत नसल्याचे यावरून दिसून येते. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.  हेही वाचा : खेळांमध्येही सवतासुभा? बुद्धिबळ ठरतोय उपेक्षेचा बळी! कसा तो वाचाच १२०० डिग्री तापमानात व्हावी विल्हेवाट  मेयो, मेडिकलसह शहरातील सर्वच कोविड केअर सेंटरमधील कचरा सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनीच्या माध्यमातून उचलण्यात येतो. भांडेवाडी डम्पिंग स्टेशन येथे विल्हेवाट करण्याचे केंद्र आहे. येथे हॉस्पिटलमधून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या कचऱ्याचे संकलन केले जाते. विशिष्ट यंत्राच्या माध्यमातून १२०० डिग्री तापमानात या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. दर तासाला १०० किलो कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र, अशाप्रकारे गंगाबाई घाट परिसरात कचरा फेकण्यात आल्याने महापालिकेच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संपादन : मेघराज मेश्राम   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3510Rts
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 03 सप्टेंबर

पंचांग -
गुरुवार - भाद्रपद कृ.1, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.47, चंद्रोदय सायं. 7.44, चंद्रास्त स. 7.08, भारतीय सौर 12, शके 1942.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९१६ - श्रीमती ॲनी बेझंट यांनी होमरूल लीगची स्थापना केली. 
१९५३ - प्रख्यात तबलावादक लक्ष्मणराव ऊर्फ खाप्रूमामा पर्वतकर यांचे निधन. गोव्यातील ‘घुमट’ हे तालवाद्य ते अत्यंत कौशल्याने वाजवीत. त्यांनी लयकारीमध्ये विविध नावीन्यपूर्ण प्रयोग केले आणि लौकिक मिळविला.
१९९७ - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार अंजान यांचे निधन. बनारसमध्ये जन्मलेल्या अंजान यांचे मूळ नाव लालजी पांडे असे होते. 
१९९७ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि कम्युनिस्ट नेते एम. फारुकी यांचे निधन.
२००० - गोवा विधानसभेचे पहिले सभापती व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचे निधन.
२००० - पै-पै जमवून शैक्षणिक संस्थांना लाखो रुपयांच्या देणग्या देणारे सामाजिक कार्यकर्ते स्टुअर्ट अंकल यांचे निधन. बॉनपेच पीटर स्टुअर्ट हे मूळचे ओरिसामधील कटक जिल्ह्यातील डगराशी या गावचे राहणारे, मात्र रेल्वेत नोकरी लागल्याने ते १९५६ मध्ये महाराष्ट्रात आले.
२००० - भारताचे आंतरराष्ट्रीय थाळीफेकपटू अजित भादुरिया यांचे निधन.
२००३ - टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. रा. न. अरळीकट्टी यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्कार जाहीर. संस्कृत भाषेचा त्यांचा खास अभ्यास आहे. 
२००३ -  प्रख्यात काश्‍मिरी कवी रहमान राही यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘कबीर सन्मान’ जाहीर.

दिनमान -
मेष  : आपल्या कार्यक्षेत्रात अधिकारपद लाभेल. आत्मविश्‍वास, मनोबल वाढेल. 
वृषभ : आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : मानसन्मान, कीर्ती लाभेल. हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल.
कर्क  : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. चिडचिडेपणा, मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सिंह : व्यवसायात यश लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायात यश लाभेल.
तुळ : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
वृश्‍चिक  : सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुमचे मते इतरांना पटवून द्याल. 
धनु : वादविवादात टाळावेत. आपली मते इतरांना पटवून द्याल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मकर  : अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
कुंभ : आजचा दिवस आनंदात जाईल. खर्चाचे नियोजन कराल. कुटुंबासाठी खर्च कराल.
मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 03 सप्टेंबर पंचांग - गुरुवार - भाद्रपद कृ.1, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.47, चंद्रोदय सायं. 7.44, चंद्रास्त स. 7.08, भारतीय सौर 12, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९१६ - श्रीमती ॲनी बेझंट यांनी होमरूल लीगची स्थापना केली.  १९५३ - प्रख्यात तबलावादक लक्ष्मणराव ऊर्फ खाप्रूमामा पर्वतकर यांचे निधन. गोव्यातील ‘घुमट’ हे तालवाद्य ते अत्यंत कौशल्याने वाजवीत. त्यांनी लयकारीमध्ये विविध नावीन्यपूर्ण प्रयोग केले आणि लौकिक मिळविला. १९९७ - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार अंजान यांचे निधन. बनारसमध्ये जन्मलेल्या अंजान यांचे मूळ नाव लालजी पांडे असे होते.  १९९७ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि कम्युनिस्ट नेते एम. फारुकी यांचे निधन. २००० - गोवा विधानसभेचे पहिले सभापती व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचे निधन. २००० - पै-पै जमवून शैक्षणिक संस्थांना लाखो रुपयांच्या देणग्या देणारे सामाजिक कार्यकर्ते स्टुअर्ट अंकल यांचे निधन. बॉनपेच पीटर स्टुअर्ट हे मूळचे ओरिसामधील कटक जिल्ह्यातील डगराशी या गावचे राहणारे, मात्र रेल्वेत नोकरी लागल्याने ते १९५६ मध्ये महाराष्ट्रात आले. २००० - भारताचे आंतरराष्ट्रीय थाळीफेकपटू अजित भादुरिया यांचे निधन. २००३ - टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. रा. न. अरळीकट्टी यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्कार जाहीर. संस्कृत भाषेचा त्यांचा खास अभ्यास आहे.  २००३ -  प्रख्यात काश्‍मिरी कवी रहमान राही यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘कबीर सन्मान’ जाहीर. दिनमान - मेष  : आपल्या कार्यक्षेत्रात अधिकारपद लाभेल. आत्मविश्‍वास, मनोबल वाढेल.  वृषभ : आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. मिथुन : मानसन्मान, कीर्ती लाभेल. हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल. कर्क  : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. चिडचिडेपणा, मानसिक अस्वस्थता जाणवेल. सिंह : व्यवसायात यश लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायात यश लाभेल. तुळ : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. वृश्‍चिक  : सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुमचे मते इतरांना पटवून द्याल.  धनु : वादविवादात टाळावेत. आपली मते इतरांना पटवून द्याल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मकर  : अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. कुंभ : आजचा दिवस आनंदात जाईल. खर्चाचे नियोजन कराल. कुटुंबासाठी खर्च कराल. मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. आपली मते इतरांना पटवून द्याल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32Qh2Hs
Read More
मुंबईकरांची चिंता वाढली! 15 दिवसांत 17,372 रुग्णांची वाढ; रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही घटला

मुंबई ः नियंत्रणात आलेली मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली असून, गेल्या 15 दिवसांत 17,372 रुग्णांची भर पडली आहे; तर 526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही 93 दिवसांवरून 80 दिवसांवर आला आहे. अनलॉकसह गणेशोत्सवाच्या खरेदीनिमित्त नागरिक घराबाहेर पडल्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसते. यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. 

मिरा-भाईंदरकरांना कर माफी नाहीच ; आयुक्तांची भुमिका ठरली महत्त्वाची - 

मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश येत आहे; परंतु अनलॉक सुरू झाल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाला चिंता सतावत आहे. मुंबईत 1 सप्टेंबरपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख 46 हजार 947 वर पोहोचली आहे; तर 7690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 26 ऑगस्टला कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 93 दिवसांवर पोहोचला होता. तर 28 ऑगस्टला आकडा घसरत 86 दिवसांवर येऊन पोहोचला. 1 सप्टेंबरला तर 80 दिवसांवर आला. 

दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आजही 81 टक्‍क्‍यांवर आले आहे. गेल्या 15 दिवसांत मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ दोत असल्याचे दिसते. 17 ऑगस्टला मुंबईतील रुग्णसंख्या 1,29,479; तर मृतांचा आकडा 7170 इतका होता. रुग्ण दुपटीचा दर 86 दिवसांवर तर रुग्ण बरे होण्याचा दर 80 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला होता. 

मेट्रो 3 च्या विधान भवन स्थानकाचे बांधकाम पूर्ण; 'कट आणि कव्हर' या आधुनिक पद्धतीचे बांधकाम

मुंबईसह राज्यभरातील लॉकडाऊन शिथिल होत असून, अनलॉक सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सरकारने वेळोवेळी घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे महत्त्वाचे असून, नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, गर्दीत जाणे टाळणे गरजेचे आहे. 
- डॉ. अविनाश भोंडवे,
अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र 

 

रुग्णवाढीवर दृष्टिक्षेप 
तारीख                 रुग्ण                   मृत्यू 
17 ऑगस्ट           753                    40 
18 ऑगस्ट           931                    49 
19 ऑगस्ट           1132                   46 
20 ऑगस्ट           1275                   46 
21 ऑगस्ट           1406                   42 
22 ऑगस्ट           1134                   32 
23 ऑगस्ट           991                    34 
24 ऑगस्ट           743                    20 
25 ऑगस्ट           587                     35 
26 ऑगस्ट         1854                    28 
27 ऑगस्ट         1350                     30 
28 ऑगस्ट          1217                   30 
29 ऑगस्ट           1432                 31 
30 ऑगस्ट          1237                   30 
31 ऑगस्ट          1179                  32 
1 सप्टेंबर            1142                   35 
एकूण                17372               526 

---------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबईकरांची चिंता वाढली! 15 दिवसांत 17,372 रुग्णांची वाढ; रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही घटला मुंबई ः नियंत्रणात आलेली मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली असून, गेल्या 15 दिवसांत 17,372 रुग्णांची भर पडली आहे; तर 526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही 93 दिवसांवरून 80 दिवसांवर आला आहे. अनलॉकसह गणेशोत्सवाच्या खरेदीनिमित्त नागरिक घराबाहेर पडल्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसते. यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.  मिरा-भाईंदरकरांना कर माफी नाहीच ; आयुक्तांची भुमिका ठरली महत्त्वाची -  मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश येत आहे; परंतु अनलॉक सुरू झाल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाला चिंता सतावत आहे. मुंबईत 1 सप्टेंबरपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख 46 हजार 947 वर पोहोचली आहे; तर 7690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 26 ऑगस्टला कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 93 दिवसांवर पोहोचला होता. तर 28 ऑगस्टला आकडा घसरत 86 दिवसांवर येऊन पोहोचला. 1 सप्टेंबरला तर 80 दिवसांवर आला.  दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आजही 81 टक्‍क्‍यांवर आले आहे. गेल्या 15 दिवसांत मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ दोत असल्याचे दिसते. 17 ऑगस्टला मुंबईतील रुग्णसंख्या 1,29,479; तर मृतांचा आकडा 7170 इतका होता. रुग्ण दुपटीचा दर 86 दिवसांवर तर रुग्ण बरे होण्याचा दर 80 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला होता.  मेट्रो 3 च्या विधान भवन स्थानकाचे बांधकाम पूर्ण; 'कट आणि कव्हर' या आधुनिक पद्धतीचे बांधकाम मुंबईसह राज्यभरातील लॉकडाऊन शिथिल होत असून, अनलॉक सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सरकारने वेळोवेळी घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे महत्त्वाचे असून, नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, गर्दीत जाणे टाळणे गरजेचे आहे.  - डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र    रुग्णवाढीवर दृष्टिक्षेप  तारीख                 रुग्ण                   मृत्यू  17 ऑगस्ट           753                    40  18 ऑगस्ट           931                    49  19 ऑगस्ट           1132                   46  20 ऑगस्ट           1275                   46  21 ऑगस्ट           1406                   42  22 ऑगस्ट           1134                   32  23 ऑगस्ट           991                    34  24 ऑगस्ट           743                    20  25 ऑगस्ट           587                     35  26 ऑगस्ट         1854                    28  27 ऑगस्ट         1350                     30  28 ऑगस्ट          1217                   30  29 ऑगस्ट           1432                 31  30 ऑगस्ट          1237                   30  31 ऑगस्ट          1179                  32  1 सप्टेंबर            1142                   35  एकूण                17372               526  ----------------------------------------------  ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YZdlhx
Read More
11 वी प्रवेशासाठी पहिल्या फेरीत एवढ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्‍चीत; तर....

पुणे - इयत्ता 11 वी प्रवेशासाठी पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असली तरी तीन दिवसात केवळ केवळ 15 हजार 101 जणांनी प्रवेश निश्‍चीत केले आहेत. तर 18 हजार 900 जणांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. पहिल्या फेरीतील प्रवेश निश्‍चीतीसाठी गुरूवार शेवटचा दिवस आहे, अशी माहिती इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मिना शेंडकर यांनी दिली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे, पिंपरी-चिंचवड मधील कनिष्ठ महाविद्यालयातील 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. याप्रक्रियेत 304 महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीने 30 ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली. 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या दरम्यान पहिल्या फेरीतील प्रवेश निश्‍चीत करणे आवश्‍यक आहे. पहिल्या फेरीसाठीच्या यादीत 40 हजार 13 विद्यार्थ्यांना समावेश असून, त्यात 19 हजार 575 जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

पुणे : 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग'पद्धतीनं सुरू झालंय भुयारी मेट्रोचं काम!

पहिल्या फेरीतील प्रवेश निश्‍चीतीसाठी गुरूवार (ता. 3) शेवटचा दिवस असून आत्तापर्यंत 21 हजार 113 जणांनी प्रवेश घेण्यास संतमी दर्शविली आहे. त्यापैकी 15 हजार 101 जणांनी महाविद्यालयात शुल्क भरून प्रवेश निश्‍चीत केले आहेत.

- पथ विक्रेते बनणार आत्मनिर्भर; विनातारण मिळणार १० हजारांचं कर्ज!

तर 18 हजार 900 जणांनी प्रतिसाद दिलेला नाही. शेवटच्या दिवशी प्रवेश निश्‍चीत केले जातील, त्यामुळे हा आकडा कमी होऊ शकतो. दरम्यान, पहिल्या पसंतीचे महाविद्यालय न मिळणे, घरापासून लांब असणे यासह अन्य कारणांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. दुसऱ्या फेरीसाठी गुरूवारी वेळापत्रक जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

11 वी प्रवेशासाठी पहिल्या फेरीत एवढ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्‍चीत; तर.... पुणे - इयत्ता 11 वी प्रवेशासाठी पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असली तरी तीन दिवसात केवळ केवळ 15 हजार 101 जणांनी प्रवेश निश्‍चीत केले आहेत. तर 18 हजार 900 जणांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. पहिल्या फेरीतील प्रवेश निश्‍चीतीसाठी गुरूवार शेवटचा दिवस आहे, अशी माहिती इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मिना शेंडकर यांनी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे, पिंपरी-चिंचवड मधील कनिष्ठ महाविद्यालयातील 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. याप्रक्रियेत 304 महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीने 30 ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली. 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या दरम्यान पहिल्या फेरीतील प्रवेश निश्‍चीत करणे आवश्‍यक आहे. पहिल्या फेरीसाठीच्या यादीत 40 हजार 13 विद्यार्थ्यांना समावेश असून, त्यात 19 हजार 575 जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. पुणे : 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग'पद्धतीनं सुरू झालंय भुयारी मेट्रोचं काम! पहिल्या फेरीतील प्रवेश निश्‍चीतीसाठी गुरूवार (ता. 3) शेवटचा दिवस असून आत्तापर्यंत 21 हजार 113 जणांनी प्रवेश घेण्यास संतमी दर्शविली आहे. त्यापैकी 15 हजार 101 जणांनी महाविद्यालयात शुल्क भरून प्रवेश निश्‍चीत केले आहेत. - पथ विक्रेते बनणार आत्मनिर्भर; विनातारण मिळणार १० हजारांचं कर्ज! तर 18 हजार 900 जणांनी प्रतिसाद दिलेला नाही. शेवटच्या दिवशी प्रवेश निश्‍चीत केले जातील, त्यामुळे हा आकडा कमी होऊ शकतो. दरम्यान, पहिल्या पसंतीचे महाविद्यालय न मिळणे, घरापासून लांब असणे यासह अन्य कारणांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. दुसऱ्या फेरीसाठी गुरूवारी वेळापत्रक जाहीर होण्याची शक्‍यता आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hTA8CB
Read More
राज्यात विजेच्या मागणीत वाढ; काय आहे कारण

मुंबई - अनलॉक-४ मुळे निर्बंध शिथिल झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत सुमारे दोन हजार मेगावॉटची वाढ झाल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सांगितले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणेशोत्सवात विजेची मागणी १४ ते १६ हजार मेगावॉटदरम्यान होती. विजेची मागणी वाढताच महानिर्मितीच्या परळी वीज केंद्रातील २५० मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक आठ आणि भुसावळ वीज केंद्रातील प्रत्येकी ५०० मेगावॉट क्षमतेचे संच क्रमांक चार व पाचमधून वीज उत्पादन सुरू झाले आहे. राज्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी वीज कंपन्यांनी वीज उत्पादन संच सज्ज ठेवावे; मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करावा, असे निर्देश अधिकाऱ्यांना राऊत यांनी दिले आहेत.

प्रत्येक शुभकार्यात नारळ का फोडतात ते जाणून घ्याच

केंद्र सरकारने अनलॉक-४ बाबत नवीन नियमावली जारी केल्यानंतर राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता बऱ्यापैकी शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू झाली आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटला परवानगी दिली आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यात विजेच्या मागणीत वाढ; काय आहे कारण मुंबई - अनलॉक-४ मुळे निर्बंध शिथिल झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत सुमारे दोन हजार मेगावॉटची वाढ झाल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सांगितले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गणेशोत्सवात विजेची मागणी १४ ते १६ हजार मेगावॉटदरम्यान होती. विजेची मागणी वाढताच महानिर्मितीच्या परळी वीज केंद्रातील २५० मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक आठ आणि भुसावळ वीज केंद्रातील प्रत्येकी ५०० मेगावॉट क्षमतेचे संच क्रमांक चार व पाचमधून वीज उत्पादन सुरू झाले आहे. राज्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी वीज कंपन्यांनी वीज उत्पादन संच सज्ज ठेवावे; मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करावा, असे निर्देश अधिकाऱ्यांना राऊत यांनी दिले आहेत. प्रत्येक शुभकार्यात नारळ का फोडतात ते जाणून घ्याच केंद्र सरकारने अनलॉक-४ बाबत नवीन नियमावली जारी केल्यानंतर राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता बऱ्यापैकी शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू झाली आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटला परवानगी दिली आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32UCNpx
Read More
कमी ऑक्सिजन आणि कडाक्याच्या थंडीत १६ पैकी एवढ्या जणांनी केले हे शिखर सर

नवी दिल्ली - भारत तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांनी दुर्गम लाहोल-स्पिटी जिल्ह्यातील २२ हजार २२२ फुट उंचीच्या लिओ पारगिल शिखरावर यशस्वीरित्या चढाई करत ध्वज फडकवला. हिमाचल प्रदेशातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर मानले होय. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पथकातील १६ जवानांपैकी १२ जणांना शिखरावर यशस्वीरित्या चढाई करता आली. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाच्या फैलावामुळे पारगिल शिखर मोहिम अधिकच कठिण झाली होती. परंतु जवानांनी कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत शिखर सर केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयटीबीपी जवानांचे पथक २० ऑगस्ट रोजी सिमला येथील मुख्यालयातून रवाना झाले. या पथकाने ११ व्या दिवशी ३१ ऑगस्ट रोजी डेप्युटी कमाडंट कुलदिप सिंग यांच्या नेतृत्वाखालील कॉन्स्टेंबल प्रदीप नेगी, काको केदारता, अनिल नेगी आणि आशिष नेगी यांनी शिखर सर केले. या पथकातील अन्य सात जण धर्मेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी ११.३० वाजता शिखरावर पोचले. आयटीबीपीने निवेदनात म्हटले की, लिओ पारगिल शिखर भारतातील कठिण शिखरापैकी एक मानले जाते. तेथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे. तसेच कडाक्याची थंडी आणि शिखरावर तब्येत स्थिर ठेवताना येणाऱ्या अडचणींचा सामना गिर्यारोहकांना करावा लागतो. याशिवाय कोविड-१९ मुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे देखील महत्त्वाचे होते. मात्र गियारोहण पथकाने मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मोहिम सर केल्याचे म्हटले आहे.

प्रदीप नेगींची दुसऱ्यांचा यशस्वी चढाई
आयटीबीपीच्या पथकातील हेड कॉन्स्टेंबल प्रदीप नेगी यांनी दुसऱ्यांदा लिओ पारगिलवर यशस्वीरित्या चढाई केली अाहे. एवढेच नाही तर त्यांनी एव्हरेस्ट शिखर देखील दोनदा सर केले आहे. ते हिमाचल प्रदेशच्या किन्नोर जिल्ह्यातील छिटकुल गावचे रहिवासी होत. हे गाव चीनच्या सीमेलगत आहे.

आयटीबीपी जवानांचे सामर्थ्य
सध्या आयटीबीपीचे ९० हजार जवान ३,४८८ किलोमीटर लांबीच्या चीनलगत असलेल्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर तैनात आहेत. आतापर्यंत म्हणजेच १९६२ पासून आयटीबीपी जवानांनी २१३ शिखर मोहिमा पूर्ण केल्या आहेत. कडक्याच्या थंडीत आणि शिखरावर तैनात असल्याने आयटीबीपीचे जवान सर्वाधिक तंदुरुस्त मानले जातात.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कमी ऑक्सिजन आणि कडाक्याच्या थंडीत १६ पैकी एवढ्या जणांनी केले हे शिखर सर नवी दिल्ली - भारत तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांनी दुर्गम लाहोल-स्पिटी जिल्ह्यातील २२ हजार २२२ फुट उंचीच्या लिओ पारगिल शिखरावर यशस्वीरित्या चढाई करत ध्वज फडकवला. हिमाचल प्रदेशातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर मानले होय.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पथकातील १६ जवानांपैकी १२ जणांना शिखरावर यशस्वीरित्या चढाई करता आली. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाच्या फैलावामुळे पारगिल शिखर मोहिम अधिकच कठिण झाली होती. परंतु जवानांनी कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत शिखर सर केले. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आयटीबीपी जवानांचे पथक २० ऑगस्ट रोजी सिमला येथील मुख्यालयातून रवाना झाले. या पथकाने ११ व्या दिवशी ३१ ऑगस्ट रोजी डेप्युटी कमाडंट कुलदिप सिंग यांच्या नेतृत्वाखालील कॉन्स्टेंबल प्रदीप नेगी, काको केदारता, अनिल नेगी आणि आशिष नेगी यांनी शिखर सर केले. या पथकातील अन्य सात जण धर्मेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी ११.३० वाजता शिखरावर पोचले. आयटीबीपीने निवेदनात म्हटले की, लिओ पारगिल शिखर भारतातील कठिण शिखरापैकी एक मानले जाते. तेथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे. तसेच कडाक्याची थंडी आणि शिखरावर तब्येत स्थिर ठेवताना येणाऱ्या अडचणींचा सामना गिर्यारोहकांना करावा लागतो. याशिवाय कोविड-१९ मुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे देखील महत्त्वाचे होते. मात्र गियारोहण पथकाने मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मोहिम सर केल्याचे म्हटले आहे. प्रदीप नेगींची दुसऱ्यांचा यशस्वी चढाई आयटीबीपीच्या पथकातील हेड कॉन्स्टेंबल प्रदीप नेगी यांनी दुसऱ्यांदा लिओ पारगिलवर यशस्वीरित्या चढाई केली अाहे. एवढेच नाही तर त्यांनी एव्हरेस्ट शिखर देखील दोनदा सर केले आहे. ते हिमाचल प्रदेशच्या किन्नोर जिल्ह्यातील छिटकुल गावचे रहिवासी होत. हे गाव चीनच्या सीमेलगत आहे. आयटीबीपी जवानांचे सामर्थ्य सध्या आयटीबीपीचे ९० हजार जवान ३,४८८ किलोमीटर लांबीच्या चीनलगत असलेल्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर तैनात आहेत. आतापर्यंत म्हणजेच १९६२ पासून आयटीबीपी जवानांनी २१३ शिखर मोहिमा पूर्ण केल्या आहेत. कडक्याच्या थंडीत आणि शिखरावर तैनात असल्याने आयटीबीपीचे जवान सर्वाधिक तंदुरुस्त मानले जातात. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gUTBSi
Read More
एसटी कोरोनाच्या फटक्यातून सावरेना; रोज केवळ दिड कोटींचे उत्पन्न

मुंबई :  निव्वळ प्रवासी उत्पन्नातून रोज जवळपास 22 लाख रूपये मिळवणारी एसटीची राज्यभरातील सेवा अजूनही सुरळीत झाली नाही. 20 ऑस्टपासून आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली. मात्र, ऐरवी रोज 66 लाख प्रवाशांना सेवा देणारी एसटी सध्या फक्त 3.8 लाख प्रवाशांची वाहतूक करत आहे. त्यामूळे एसटीला रोज 21 कोटींचा फटका बसत आहे.     

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव; वर्षा येथे झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

महामंडळाच्या 31 विभागांमध्ये एकूण 18 हजार 500 बस एसटीच्या ताफ्यात आहे. कोरोनापुर्वी एसटीचे रोजचे 22 कोटींचे उत्पन्न होते. मात्र, मार्च महिन्यात लाॅकडाऊनमुळे  मुंबई उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातील एसटीची सेवा पुर्णपणे बंद करण्यात आली होती. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाल्याने, मार्च महिन्यानंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन सुद्धा देता आले नाही. तर, एसटीचे अनेक प्रकल्प ठप्प पडले. त्यामूळे कोरोना काळातील 153 दिवसांच्या लाॅकडाऊनमध्ये सुमारे 3366 कोटींचे एसटीचे नुकसान झाले असल्याने भविष्यातही एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर होण्याची दाट शक्यता आहे. 

मेट्रो 3 च्या विधान भवन स्थानकाचे बांधकाम पूर्ण; 'कट आणि कव्हर' या आधुनिक पद्धतीचे बांधकाम

खिळखिळी एसटी आता नादुरूस्त 
आधीच एसटीच्या ताफ्यातील बस खिळखिळ्या आणि गळक्या आहे. त्यातच आता, कोरोनाच्या काळात एसटी सेवा बंद असल्याने प्रंचड खिळखिळी असलेल्या बस नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऐन रस्त्यांवरच एसटीचे ब्रेकडाऊन होत असल्याने, पावसातच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे. 

ड्रग्सशी संबंध आढळल्याने रिया चक्रवर्तीच्या भावाची उद्या चौकशी; सॅम्युअल मिरांडालाही नोटीस पाठवण्याची शक्यता

संचित तोटाही वाढला
- -

वर्ष

संचित तोटा

वार्षिक तोटा

 

2014-15

1685 कोटी

392 कोटी

 

2015-16

1807 कोटी

121 कोटी 

 

2016-17

2330 कोटी

522 कोटी 

 

2017-18

3663 कोटी

1578 कोटी 

 

2018-19

4549 कोटी

886 कोटी 

 

2019-20

5353 कोटी

803 कोटी

 

2020-21

6155 कोटी

 802 कोटी

 

एसटीची वाहतुक (20 ते 29 आॅगस्ट)

विभाग

चालवलेल्या बस

फेऱ्या

प्रवाशी संख्या 

औरंगाबाद

932

3922

110152

मुंबई

677

3648

94838

नागपूर

400

1290

32545 

पुणे

805

3247

67939 

नाशिक -

516

1633

36183

अमरावती

453

1893

44988

एकूण

3783

15633

38645

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

एसटी कोरोनाच्या फटक्यातून सावरेना; रोज केवळ दिड कोटींचे उत्पन्न मुंबई :  निव्वळ प्रवासी उत्पन्नातून रोज जवळपास 22 लाख रूपये मिळवणारी एसटीची राज्यभरातील सेवा अजूनही सुरळीत झाली नाही. 20 ऑस्टपासून आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली. मात्र, ऐरवी रोज 66 लाख प्रवाशांना सेवा देणारी एसटी सध्या फक्त 3.8 लाख प्रवाशांची वाहतूक करत आहे. त्यामूळे एसटीला रोज 21 कोटींचा फटका बसत आहे.      संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव; वर्षा येथे झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय महामंडळाच्या 31 विभागांमध्ये एकूण 18 हजार 500 बस एसटीच्या ताफ्यात आहे. कोरोनापुर्वी एसटीचे रोजचे 22 कोटींचे उत्पन्न होते. मात्र, मार्च महिन्यात लाॅकडाऊनमुळे  मुंबई उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातील एसटीची सेवा पुर्णपणे बंद करण्यात आली होती. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाल्याने, मार्च महिन्यानंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन सुद्धा देता आले नाही. तर, एसटीचे अनेक प्रकल्प ठप्प पडले. त्यामूळे कोरोना काळातील 153 दिवसांच्या लाॅकडाऊनमध्ये सुमारे 3366 कोटींचे एसटीचे नुकसान झाले असल्याने भविष्यातही एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर होण्याची दाट शक्यता आहे.  मेट्रो 3 च्या विधान भवन स्थानकाचे बांधकाम पूर्ण; 'कट आणि कव्हर' या आधुनिक पद्धतीचे बांधकाम खिळखिळी एसटी आता नादुरूस्त  आधीच एसटीच्या ताफ्यातील बस खिळखिळ्या आणि गळक्या आहे. त्यातच आता, कोरोनाच्या काळात एसटी सेवा बंद असल्याने प्रंचड खिळखिळी असलेल्या बस नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऐन रस्त्यांवरच एसटीचे ब्रेकडाऊन होत असल्याने, पावसातच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे.  ड्रग्सशी संबंध आढळल्याने रिया चक्रवर्तीच्या भावाची उद्या चौकशी; सॅम्युअल मिरांडालाही नोटीस पाठवण्याची शक्यता संचित तोटाही वाढला - - वर्ष संचित तोटा वार्षिक तोटा   2014-15 1685 कोटी 392 कोटी   2015-16 1807 कोटी 121 कोटी    2016-17 2330 कोटी 522 कोटी    2017-18 3663 कोटी 1578 कोटी    2018-19 4549 कोटी 886 कोटी    2019-20 5353 कोटी 803 कोटी   2020-21 6155 कोटी  802 कोटी   एसटीची वाहतुक (20 ते 29 आॅगस्ट) विभाग चालवलेल्या बस फेऱ्या प्रवाशी संख्या  औरंगाबाद 932 3922 110152 मुंबई 677 3648 94838 नागपूर 400 1290 32545  पुणे 805 3247 67939  नाशिक - 516 1633 36183 अमरावती 453 1893 44988 एकूण 3783 15633 38645 -------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Z0aRz8
Read More
Good News : बजाजनगर, पंढरपूरला होणार नवीन आरोग्य केंद्रे

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितेचे सभापती अविनाश गलांडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.०२) झालेल्या बैठकीत तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या वाळूज परिसरातील पंढरपूर आणि बजाजनगर- वडगाव कोल्हाटी तसेच फारोळा  भागामध्ये नवीन आरोग्य केंद्रे स्थापन करण्याचा आरोग्य समितीमध्ये ठराव मंजूर केला आहे,  अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली. 

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी स्थायी समितीच्या सभेत या विषयी ठराव मांडला होता. तसेच आरोग्य समिती सभापती गलांडे पाटील तसेच बांधकाम सभापती किशोर बलांडे आदींकडे पाठपुरावा केला होता असे सकाळ शी बोलतांना सांगितले. कोरोना विषाणू ने ह्या परिसरात थैमान घालत तीन हजार रुग्ण आढळून आले आहेत. त्यावेळी तोकडी आरोग्य यंत्रणा असल्याने नागरिकांना अत्यंत त्रासाला सामोरे जावे लागले होते. अशा कठीण परिस्थितीत जिल्हापरिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी उपोषण केले होते. त्यावेळी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिलेल्या आश्वसनानुसार पंढरपूर आणि बजाजनगर वडगाव कोल्हाटी येथे आरोग्य केंद्रे होणार असल्याने रमेश गायकवाड यांनी सांगीतले. गायकवाड  यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने वाळूज परिसरातील नागरिकही आनंद व्यक्त करत आहेत.

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन  

त्या महिलेला व्हेंटिलेटर मिळाले; डॉ. गंडाळ यांचे अभिनंदन 
बजाजनगर वाळूज परिसरातील कोरोनाग्रस्त एका महिलेला तेथे आरोग्य सामग्री उपलब्ध नसतांनाही वेळेत व्हेंटीलेटर ची सुविधा पुरविल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी उल्हास गंडाळ यांचे अभिनंदन केले. सर्व आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी अशी आपत्कालीन परिस्थिती उदभवेल तिथे तिथे मदतीसाठी आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे अशा सूचनाही सभापती अविनाश गलांडे पाटील यांनी बैठकीत केल्या. 

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन  

जिल्हापरिषदेचे आरोग्य सभापती .अविनाश गलांडे पाटील यांनी बजाजनगर येथील आरोग्य उपकेंद्र पाहणी केल्यानंतर चार लाख लोकसंख्या असणाऱ्या क्षेत्राला आरोग्य केंद्राची अत्यंत गरज होती व ती आम्ही पूर्ण करण्यात यशस्वी झालो आहोत. याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. रमेश गायकवाड यांनी केलेल्या मागणीनुसार ठराव मंजूर झाला असून लवकरच अंदाजपत्रके मागवून नवीन सुसज्य आरोग्य केंद्राची इमारत उभी राहील, व पंढरपूर येथेही लवकरच काम सुरू होईल असे सांगितले.

(संपादन-प्रताप अवचार)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Good News : बजाजनगर, पंढरपूरला होणार नवीन आरोग्य केंद्रे औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितेचे सभापती अविनाश गलांडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.०२) झालेल्या बैठकीत तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या वाळूज परिसरातील पंढरपूर आणि बजाजनगर- वडगाव कोल्हाटी तसेच फारोळा  भागामध्ये नवीन आरोग्य केंद्रे स्थापन करण्याचा आरोग्य समितीमध्ये ठराव मंजूर केला आहे,  अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली.  आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव  जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी स्थायी समितीच्या सभेत या विषयी ठराव मांडला होता. तसेच आरोग्य समिती सभापती गलांडे पाटील तसेच बांधकाम सभापती किशोर बलांडे आदींकडे पाठपुरावा केला होता असे सकाळ शी बोलतांना सांगितले. कोरोना विषाणू ने ह्या परिसरात थैमान घालत तीन हजार रुग्ण आढळून आले आहेत. त्यावेळी तोकडी आरोग्य यंत्रणा असल्याने नागरिकांना अत्यंत त्रासाला सामोरे जावे लागले होते. अशा कठीण परिस्थितीत जिल्हापरिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी उपोषण केले होते. त्यावेळी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिलेल्या आश्वसनानुसार पंढरपूर आणि बजाजनगर वडगाव कोल्हाटी येथे आरोग्य केंद्रे होणार असल्याने रमेश गायकवाड यांनी सांगीतले. गायकवाड  यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने वाळूज परिसरातील नागरिकही आनंद व्यक्त करत आहेत. बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन   त्या महिलेला व्हेंटिलेटर मिळाले; डॉ. गंडाळ यांचे अभिनंदन  बजाजनगर वाळूज परिसरातील कोरोनाग्रस्त एका महिलेला तेथे आरोग्य सामग्री उपलब्ध नसतांनाही वेळेत व्हेंटीलेटर ची सुविधा पुरविल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी उल्हास गंडाळ यांचे अभिनंदन केले. सर्व आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी अशी आपत्कालीन परिस्थिती उदभवेल तिथे तिथे मदतीसाठी आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे अशा सूचनाही सभापती अविनाश गलांडे पाटील यांनी बैठकीत केल्या.  शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन   जिल्हापरिषदेचे आरोग्य सभापती .अविनाश गलांडे पाटील यांनी बजाजनगर येथील आरोग्य उपकेंद्र पाहणी केल्यानंतर चार लाख लोकसंख्या असणाऱ्या क्षेत्राला आरोग्य केंद्राची अत्यंत गरज होती व ती आम्ही पूर्ण करण्यात यशस्वी झालो आहोत. याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. रमेश गायकवाड यांनी केलेल्या मागणीनुसार ठराव मंजूर झाला असून लवकरच अंदाजपत्रके मागवून नवीन सुसज्य आरोग्य केंद्राची इमारत उभी राहील, व पंढरपूर येथेही लवकरच काम सुरू होईल असे सांगितले. (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EROtkR
Read More
जपान आणि संधी : जपानची भारतातील आगामी गुंतवणूक

कोरोनामुळे जपानमध्येही आर्थिक नुकसान झाले आहे, परंतु जपानची मूळची वृत्ती संकटाचा योग्य रीतीने सामना देण्याची आहे. त्यामुळे जपानने त्यांचे चीनमधील व्यवसाय दुसरीकडे हलवण्याचा मोठा निर्णय घेऊन २ कोटी डॉलरचे पॅकेज जाहीर केले. व्यवसाय कुठे स्थलांतरित करावे या देशांची यादीही जाहीर केली होती. सुरुवातीला भारत या यादीमध्ये नव्हता. तथापि, २०२०च्या ऑगस्टपर्यंत व्यवसायाच्या सर्वेक्षणामध्ये बरेच बदल झाले. METIचे हिरोशी कजिय्यामा यांनी सांगितले की, परिस्थिती योग्य असेल, तर २०० कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्यास तयार आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा अचानक बदल का झाला? टोकियोमधील ‘जेट्रो’ने विचार करून भारत हा गुंतवणुकीस योग्य असल्याचे सांगितले. कोरोनाच्या भारतातील जपानी कंपन्यांवरील परिणामासंबंधी केलेल्या सर्वेक्षणात (२४-२८ एप्रिल २०२०) भारतातील ५५८ कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला. त्यातील २०१ कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यातीलही २२ कंपन्या लगेच, तर १२४ कंपन्या काही कालावधीनंतर गुंतवणूक करण्यास तयार आहेत. स्पेशल स्ट्रॅटेजिक ग्लोबल पार्टनरशिपचा ठाम आधार म्हणून भारतात गुंतवणूक करण्याचा आपला हेतू दर्शविण्याचा जपानचा मानस आहे. आणि भारत सरकारही त्यासाठी पूर्णपणे सहकार्य करीत आहे. लॉकडाउनमुळे भारतातून परत गेलेले जपानी लोक हे JCCIच्या मदतीने विशेष विमान सेवेने भारतात परत येणार आहेत. 

डिसेंबर २०१९मध्ये METI आणि DIPP यांच्यात स्थापन झालेल्या इंडिया जपान औद्योगिक भागीदारीने हे पुनरुज्जीवन चांगले केले आहे. त्यांनी विशिष्ट औद्योगिक क्षेत्रातील आव्हाने आणि त्या कमी करण्याचे साधन शोधले आहेत. कामगार त्यांचे पगार, इतर कायदे आणि प्रशिक्षण या विषयावरील गोष्टीचा त्यात विचार केला आहे. 

भारतामध्ये ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, फूड प्रोसेसिंग, मेडिकल डिव्हाइसेस इत्यादी कंपन्यांचा विस्तार करून त्यांचा आढावा घेतला जाईल. भारतामधून जगभरात निर्यातीकडे भर दिला जाईल. भारतामध्ये असणाऱ्या १४४१ जपानी कंपन्यांकडून सध्या ५० टक्के उत्पादने निर्यात केली जातात. आफ्रिका ही नवीन बाजारपेठ आहे. अनेक जपानी कंपन्या आफ्रिकेत प्रवेश वाढविण्यासाठी भारतात उत्पादन क्षमता वाढवीत आहेत. भारत जपानी कंपन्यांसाठी क्षेत्रीय किंवा जागतिक उत्पादन केंद्र म्हणून ओळखले जाईल. 

भारताला ODA (Official development assistance) देणारा जपान हा सर्वांत मोठा प्रदाता देश आहे. (सुमारे ४ अब्ज डॉलर). त्याचा वितरण दर ६४ टक्के आहे. यामुळे जपानी कंपन्यांना विस्ताराच्या संधी उपलब्ध आहेत. याच धरतीवर ‘एफडीआय’साठीही विशेष प्रयत्न केला जात आहेत. 

जपान आणि भारत हे दोन्ही देश एकत्र येऊन डिजिटल ट्रान्सफॉर्मशनचे स्वप्न नक्की साकार करतील. इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्यामुळे जपानी शिकणाऱ्या प्रत्येकाला नोकरीच्या विविध संधी भारतामध्येच उपलब्ध होतील याबद्दल काही शंका नाही.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जपान आणि संधी : जपानची भारतातील आगामी गुंतवणूक कोरोनामुळे जपानमध्येही आर्थिक नुकसान झाले आहे, परंतु जपानची मूळची वृत्ती संकटाचा योग्य रीतीने सामना देण्याची आहे. त्यामुळे जपानने त्यांचे चीनमधील व्यवसाय दुसरीकडे हलवण्याचा मोठा निर्णय घेऊन २ कोटी डॉलरचे पॅकेज जाहीर केले. व्यवसाय कुठे स्थलांतरित करावे या देशांची यादीही जाहीर केली होती. सुरुवातीला भारत या यादीमध्ये नव्हता. तथापि, २०२०च्या ऑगस्टपर्यंत व्यवसायाच्या सर्वेक्षणामध्ये बरेच बदल झाले. METIचे हिरोशी कजिय्यामा यांनी सांगितले की, परिस्थिती योग्य असेल, तर २०० कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्यास तयार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा असा अचानक बदल का झाला? टोकियोमधील ‘जेट्रो’ने विचार करून भारत हा गुंतवणुकीस योग्य असल्याचे सांगितले. कोरोनाच्या भारतातील जपानी कंपन्यांवरील परिणामासंबंधी केलेल्या सर्वेक्षणात (२४-२८ एप्रिल २०२०) भारतातील ५५८ कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला. त्यातील २०१ कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यातीलही २२ कंपन्या लगेच, तर १२४ कंपन्या काही कालावधीनंतर गुंतवणूक करण्यास तयार आहेत. स्पेशल स्ट्रॅटेजिक ग्लोबल पार्टनरशिपचा ठाम आधार म्हणून भारतात गुंतवणूक करण्याचा आपला हेतू दर्शविण्याचा जपानचा मानस आहे. आणि भारत सरकारही त्यासाठी पूर्णपणे सहकार्य करीत आहे. लॉकडाउनमुळे भारतातून परत गेलेले जपानी लोक हे JCCIच्या मदतीने विशेष विमान सेवेने भारतात परत येणार आहेत.  डिसेंबर २०१९मध्ये METI आणि DIPP यांच्यात स्थापन झालेल्या इंडिया जपान औद्योगिक भागीदारीने हे पुनरुज्जीवन चांगले केले आहे. त्यांनी विशिष्ट औद्योगिक क्षेत्रातील आव्हाने आणि त्या कमी करण्याचे साधन शोधले आहेत. कामगार त्यांचे पगार, इतर कायदे आणि प्रशिक्षण या विषयावरील गोष्टीचा त्यात विचार केला आहे.  भारतामध्ये ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, फूड प्रोसेसिंग, मेडिकल डिव्हाइसेस इत्यादी कंपन्यांचा विस्तार करून त्यांचा आढावा घेतला जाईल. भारतामधून जगभरात निर्यातीकडे भर दिला जाईल. भारतामध्ये असणाऱ्या १४४१ जपानी कंपन्यांकडून सध्या ५० टक्के उत्पादने निर्यात केली जातात. आफ्रिका ही नवीन बाजारपेठ आहे. अनेक जपानी कंपन्या आफ्रिकेत प्रवेश वाढविण्यासाठी भारतात उत्पादन क्षमता वाढवीत आहेत. भारत जपानी कंपन्यांसाठी क्षेत्रीय किंवा जागतिक उत्पादन केंद्र म्हणून ओळखले जाईल.  भारताला ODA (Official development assistance) देणारा जपान हा सर्वांत मोठा प्रदाता देश आहे. (सुमारे ४ अब्ज डॉलर). त्याचा वितरण दर ६४ टक्के आहे. यामुळे जपानी कंपन्यांना विस्ताराच्या संधी उपलब्ध आहेत. याच धरतीवर ‘एफडीआय’साठीही विशेष प्रयत्न केला जात आहेत.  जपान आणि भारत हे दोन्ही देश एकत्र येऊन डिजिटल ट्रान्सफॉर्मशनचे स्वप्न नक्की साकार करतील. इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्यामुळे जपानी शिकणाऱ्या प्रत्येकाला नोकरीच्या विविध संधी भारतामध्येच उपलब्ध होतील याबद्दल काही शंका नाही. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YZIeSV
Read More
सीमाभागात ‘बंकर’मुळे ग्रामस्थ सुरक्षित; आतापर्यंत एवढे खंदक झाले पूर्ण

कथुआ - सीमेपलिकडून होणाऱ्या गोळीबारामुळे सीमावर्ती गावातील ग्रामस्थांना जीव मुठीत धरुन राहवे लागते. परंतु राज्य सरकारच्या वतीने बंकरची उभारणी करण्यात आल्याने ग्रामस्थांना भयमुक्त वातावरणात राहवयास मिळत आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कथुआ, सांबा आणि जम्मू या सीमाभागातील जिल्ह्यांसाठी सरकारने ९५०० बंकर बांधणीस मंजुरी दिली असून त्यापैकी ८ हजार बंकर पूर्ण झाले असल्याची माहिती जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त संजीव वर्मा यांनी दिली. येत्या काही महिन्यात उर्वरित बंकर पूर्ण होतील, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.  कथुआ जिल्ह्यातील हरीनगर गावातील रहिवासी गुरु राम यांनी गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असल्याचे सांगितले. रात्री-अपरात्री होणाऱ्या गोळीबारामुळे ग्रामस्थांची झोप उडाली होती. परंतु आता बंकरमुळे पूर्वीच्या तुलनेत अधिक सुरक्षितता वाटत असल्याचे सांगितले. अन्य ग्रामस्थ हरदिप कुमार म्हणाले, की गोळीबार किंवा तोफगोळ्यांचा आवाज आल्यास परिसरातील ग्रामस्थ तातडीने बंकरमध्ये जातात आणि स्वत:ला सुरक्षित करुन घेतात. पूर्वी गोळीबाराचा आवाज येताच आम्ही एखाद्या शाळेत आश्रय घ्यायचो किंवा घरातच लपून बसायचो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गोळीबाराचा आवाज थांबेपर्यंत आम्ही बाहेर पडत नसू. परंतु आता घरातच बंकर तयार केले असल्याने गोळीबारापासून वाचण्यासाठी बाहेर पळत जाण्याची गरज नाही. त्यांची पत्नी ज्योती देवी म्हणाल्या, की बंकरमुळे पूर्वीपेक्षा आम्ही अधिक सुरक्षित झालो आहोत. आमच्या मुली देखील बंकरमुळे स्वत:ला सुरक्षित मानत आहेत. पाकिस्तानकडून सारखा गोळीबार होत असल्याने गावातील ग्रामस्थ हतबल झाले होते. परंतु आता बंकरमुळे ग्रामस्थ निर्भय झाले आहेत. बंकरमध्ये खाटा ठेवता येतात, तसेच स्वयंपाक आणि स्वच्छतागृह उपलब्ध आहे. एकूणातच बंकरमध्ये बराच काळ सुरक्षितपणे राहण्याची सोय सरकारने उपलब्ध करुन दिली.  

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सीमाभागात ‘बंकर’मुळे ग्रामस्थ सुरक्षित; आतापर्यंत एवढे खंदक झाले पूर्ण कथुआ - सीमेपलिकडून होणाऱ्या गोळीबारामुळे सीमावर्ती गावातील ग्रामस्थांना जीव मुठीत धरुन राहवे लागते. परंतु राज्य सरकारच्या वतीने बंकरची उभारणी करण्यात आल्याने ग्रामस्थांना भयमुक्त वातावरणात राहवयास मिळत आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कथुआ, सांबा आणि जम्मू या सीमाभागातील जिल्ह्यांसाठी सरकारने ९५०० बंकर बांधणीस मंजुरी दिली असून त्यापैकी ८ हजार बंकर पूर्ण झाले असल्याची माहिती जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त संजीव वर्मा यांनी दिली. येत्या काही महिन्यात उर्वरित बंकर पूर्ण होतील, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.  कथुआ जिल्ह्यातील हरीनगर गावातील रहिवासी गुरु राम यांनी गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असल्याचे सांगितले. रात्री-अपरात्री होणाऱ्या गोळीबारामुळे ग्रामस्थांची झोप उडाली होती. परंतु आता बंकरमुळे पूर्वीच्या तुलनेत अधिक सुरक्षितता वाटत असल्याचे सांगितले. अन्य ग्रामस्थ हरदिप कुमार म्हणाले, की गोळीबार किंवा तोफगोळ्यांचा आवाज आल्यास परिसरातील ग्रामस्थ तातडीने बंकरमध्ये जातात आणि स्वत:ला सुरक्षित करुन घेतात. पूर्वी गोळीबाराचा आवाज येताच आम्ही एखाद्या शाळेत आश्रय घ्यायचो किंवा घरातच लपून बसायचो. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गोळीबाराचा आवाज थांबेपर्यंत आम्ही बाहेर पडत नसू. परंतु आता घरातच बंकर तयार केले असल्याने गोळीबारापासून वाचण्यासाठी बाहेर पळत जाण्याची गरज नाही. त्यांची पत्नी ज्योती देवी म्हणाल्या, की बंकरमुळे पूर्वीपेक्षा आम्ही अधिक सुरक्षित झालो आहोत. आमच्या मुली देखील बंकरमुळे स्वत:ला सुरक्षित मानत आहेत. पाकिस्तानकडून सारखा गोळीबार होत असल्याने गावातील ग्रामस्थ हतबल झाले होते. परंतु आता बंकरमुळे ग्रामस्थ निर्भय झाले आहेत. बंकरमध्ये खाटा ठेवता येतात, तसेच स्वयंपाक आणि स्वच्छतागृह उपलब्ध आहे. एकूणातच बंकरमध्ये बराच काळ सुरक्षितपणे राहण्याची सोय सरकारने उपलब्ध करुन दिली.   Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32VJCqG
Read More
कोरोनाकाळात हळदीच्या मागणीत मोठी वाढ; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर

मुंबई : कोरोना आणि पावसाळी आजारांच्या साथीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निल्सन कंपनीच्या सर्व्हेनुसार, कोरोना काळात देशात हळदीची मागणी 40 टक्क्यांनी वाढली. या काळात लोकांनी हळदीचे दुध किंवा काढे पिण्यावर भर दिल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. 

कोरोना काळात दालचिनी, तूळस, काळीमिरी अशा वेगवेगळ्या काढ़्यांचे सेवन वाढले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हळदीसह इतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या मसाल्यांच्या मागणीतही 40 टक्के वाढ झाल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. पुढील सहा महिने रोगांपासून बचाव करण्यासाठी आणि प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही मागणी कायम राहिल, असेही सर्व्हेत सांगण्यात आले आहे. 

ऑनलाईन न्यायालयांत अडथळ्यांची शर्यत! पायाभूत सुविधांचा अभाव; वकील, पक्षकारांची गैरसोय 

याबाबत आहारतज्ज्ञ तसेच, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या प्रतीक्षा कदम सांगतात की, हळदीचे गुणधर्म जगजाहीर असल्यामुळे कोरोना काळामध्ये हळदीच्या विक्रीत वाढ झाली आहे. परंतु, हळदीमुळे कोरोना बरा होता यावर अजूनही कोणतेही संशोधन आलेले नाही. हळद काहीशी रुक्ष, पचायला हलकी, चवीला तिखटसर कडू आणि उष्ण असते. गुणाने उष्ण असल्यामुळे हळद कफ-वाताच्या विकारांमध्ये उपयोगी होते. कडू चवीमुळे ती पित्तशामकही असल्याने तिच्या सेवनाने फायदा होतो.

 

कोरोनाकाळात हळदीचे सेवन केल्यास ते नक्कीच उपयोगी होईल. परंतु, कोरोना झाल्यावर डा‌ॅक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करणे आवश्यक आहे. 
- प्रतीक्षा कदम,
आहारतज्ज्ञ

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाकाळात हळदीच्या मागणीत मोठी वाढ; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर मुंबई : कोरोना आणि पावसाळी आजारांच्या साथीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निल्सन कंपनीच्या सर्व्हेनुसार, कोरोना काळात देशात हळदीची मागणी 40 टक्क्यांनी वाढली. या काळात लोकांनी हळदीचे दुध किंवा काढे पिण्यावर भर दिल्याचे सर्व्हेत म्हटले आहे.  कोरोना काळात दालचिनी, तूळस, काळीमिरी अशा वेगवेगळ्या काढ़्यांचे सेवन वाढले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हळदीसह इतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या मसाल्यांच्या मागणीतही 40 टक्के वाढ झाल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. पुढील सहा महिने रोगांपासून बचाव करण्यासाठी आणि प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही मागणी कायम राहिल, असेही सर्व्हेत सांगण्यात आले आहे.  ऑनलाईन न्यायालयांत अडथळ्यांची शर्यत! पायाभूत सुविधांचा अभाव; वकील, पक्षकारांची गैरसोय  याबाबत आहारतज्ज्ञ तसेच, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या प्रतीक्षा कदम सांगतात की, हळदीचे गुणधर्म जगजाहीर असल्यामुळे कोरोना काळामध्ये हळदीच्या विक्रीत वाढ झाली आहे. परंतु, हळदीमुळे कोरोना बरा होता यावर अजूनही कोणतेही संशोधन आलेले नाही. हळद काहीशी रुक्ष, पचायला हलकी, चवीला तिखटसर कडू आणि उष्ण असते. गुणाने उष्ण असल्यामुळे हळद कफ-वाताच्या विकारांमध्ये उपयोगी होते. कडू चवीमुळे ती पित्तशामकही असल्याने तिच्या सेवनाने फायदा होतो.   कोरोनाकाळात हळदीचे सेवन केल्यास ते नक्कीच उपयोगी होईल. परंतु, कोरोना झाल्यावर डा‌ॅक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करणे आवश्यक आहे.  - प्रतीक्षा कदम, आहारतज्ज्ञ ---------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EWaZc7
Read More
यंदाच्या विसर्जन सोहळ्यात सर्वात कमी आवाजाची नोंद; कोरोनामुळे विसर्जन ध्वनीप्रदुषणविरहित

मुंबई  : मुंबईत गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत यंदाचे गणेशमुर्ती विसर्जन शांततेत साजरे झाले. विसर्जनाला सर्वात कमी आवाजाची नोंद यावर्षी करण्यात आली, असा अहवाल फाऊंडेशनने दिला आहे. 

मेट्रो 3 च्या विधान भवन स्थानकाचे बांधकाम पूर्ण; 'कट आणि कव्हर' या आधुनिक पद्धतीचे बांधकाम

कोरोनामुळे यंदा सरकारने आखून दिलेल्या शिस्तबद्ध पद्धतीने गणेशमूर्ती विसर्जन सोहळा पार पडला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांमधील सर्वात कमी ध्वनी प्रदुषण असलेला गणेशोत्सव, असा आदर्श यंदा मुंबईने निर्माण केला आहे. विसर्जन काळात 100 डेसिबलचा आकडाही यंदा मुंबईने गाठला नाही.  काही अपवाद वगळता मुंबईतील ध्वनी प्रदुषणाची पातळी 100 डेसिबलच्या वर गेली नाही. एखाद दुसऱ्या ठिकाणी फटाक्यांचा वापर आणि वाद्यांचा वापर झाला. मात्र बहुतांश मुंबईकरांनी पालिकेच्या आवाहनाला सहकार्य केले. या काळात सर्वाधिक आवाजाची नोंद वाद्यांचा वापर झाल्यावर एकेठिकाणी 100.7 डेसिबल झाली. तर, फटाके फोडल्याने 94.4 डेसिबल आवाजाची नोंद एका ठिकाणी झाली.

ड्रग्सशी संबंध आढळल्याने रिया चक्रवर्तीच्या भावाची उद्या चौकशी; सॅम्युअल मिरांडालाही नोटीस पाठवण्याची शक्यता

यापूर्वी सर्वाधिक आवाजाची नोंद 2015 साली 123.7 डेसिबल इतकी झाली. तर, 2019 साली 121.3 डेसिबल इतक्या ध्वनी प्रदुषणाची नोंद झाली होती. अनेक भागात राजकीय पक्षांमार्फत होणारी कार्यकर्त्यांची गर्दी तसेच लाऊडस्पीकर आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये होणारा वाद्यांचा आवाज तसेच फटाक्यांमुळे वाढणारे ध्वनी प्रदुषण आदी गोष्टी यंदा टळल्या. त्यामुळे हे ध्वनीप्रदुषण कमी झाल्याचे आवाज फाउंडेशनच्या संस्थापक सुमेरा अब्दुल्लाली यांनी सांगितले.

मोठी बातमी! दहावी बारावी फेरपरीक्षा यंदा लांबणीवर; जाणून घ्या कोणत्या महिण्यात होणार परीक्षा

मुंबईतील ध्वनी प्रदुषण
 ठिकाण     ध्वनी प्रदुषण (डेसिबलमध्ये)
 खारदांडा            76.5
 खार(जिमखाना)     76.8
लिंकिंग रोड         65.5
एसएनडिटी कॉलेज  68.8
जुहु कोळीवाडा      65.3
जुहु बीच            74.5
एस व्ही रोड          76.1
शिवाजी पार्क        81.2
प्रभादेवी मार्ग        94.4
वरळी नाका        67.2 
गिरगाव चौपाटी     74.8
गिरगाव             75.4

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

यंदाच्या विसर्जन सोहळ्यात सर्वात कमी आवाजाची नोंद; कोरोनामुळे विसर्जन ध्वनीप्रदुषणविरहित मुंबई  : मुंबईत गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत यंदाचे गणेशमुर्ती विसर्जन शांततेत साजरे झाले. विसर्जनाला सर्वात कमी आवाजाची नोंद यावर्षी करण्यात आली, असा अहवाल फाऊंडेशनने दिला आहे.  मेट्रो 3 च्या विधान भवन स्थानकाचे बांधकाम पूर्ण; 'कट आणि कव्हर' या आधुनिक पद्धतीचे बांधकाम कोरोनामुळे यंदा सरकारने आखून दिलेल्या शिस्तबद्ध पद्धतीने गणेशमूर्ती विसर्जन सोहळा पार पडला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांमधील सर्वात कमी ध्वनी प्रदुषण असलेला गणेशोत्सव, असा आदर्श यंदा मुंबईने निर्माण केला आहे. विसर्जन काळात 100 डेसिबलचा आकडाही यंदा मुंबईने गाठला नाही.  काही अपवाद वगळता मुंबईतील ध्वनी प्रदुषणाची पातळी 100 डेसिबलच्या वर गेली नाही. एखाद दुसऱ्या ठिकाणी फटाक्यांचा वापर आणि वाद्यांचा वापर झाला. मात्र बहुतांश मुंबईकरांनी पालिकेच्या आवाहनाला सहकार्य केले. या काळात सर्वाधिक आवाजाची नोंद वाद्यांचा वापर झाल्यावर एकेठिकाणी 100.7 डेसिबल झाली. तर, फटाके फोडल्याने 94.4 डेसिबल आवाजाची नोंद एका ठिकाणी झाली. ड्रग्सशी संबंध आढळल्याने रिया चक्रवर्तीच्या भावाची उद्या चौकशी; सॅम्युअल मिरांडालाही नोटीस पाठवण्याची शक्यता यापूर्वी सर्वाधिक आवाजाची नोंद 2015 साली 123.7 डेसिबल इतकी झाली. तर, 2019 साली 121.3 डेसिबल इतक्या ध्वनी प्रदुषणाची नोंद झाली होती. अनेक भागात राजकीय पक्षांमार्फत होणारी कार्यकर्त्यांची गर्दी तसेच लाऊडस्पीकर आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये होणारा वाद्यांचा आवाज तसेच फटाक्यांमुळे वाढणारे ध्वनी प्रदुषण आदी गोष्टी यंदा टळल्या. त्यामुळे हे ध्वनीप्रदुषण कमी झाल्याचे आवाज फाउंडेशनच्या संस्थापक सुमेरा अब्दुल्लाली यांनी सांगितले. मोठी बातमी! दहावी बारावी फेरपरीक्षा यंदा लांबणीवर; जाणून घ्या कोणत्या महिण्यात होणार परीक्षा मुंबईतील ध्वनी प्रदुषण  ठिकाण     ध्वनी प्रदुषण (डेसिबलमध्ये)  खारदांडा            76.5  खार(जिमखाना)     76.8 लिंकिंग रोड         65.5 एसएनडिटी कॉलेज  68.8 जुहु कोळीवाडा      65.3 जुहु बीच            74.5 एस व्ही रोड          76.1 शिवाजी पार्क        81.2 प्रभादेवी मार्ग        94.4 वरळी नाका        67.2  गिरगाव चौपाटी     74.8 गिरगाव             75.4 ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lLCTII
Read More