Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 29, 2019

सदफ जफर के परिजनों से मिलीं प्रियंका, यूपी सरकार पर साधा निशाना https://ift.tt/2Fgo5Ol
महाराष्ट्र में उद्धव कैबिनेट का विस्तार आज, ये नेता बनाए जा सकते हैं मंत्री https://ift.tt/39m8Kta
लिओ वराडकर: आयर्लंडचे पंतप्रधान यांचं सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये असं झालं स्वागत
जन्मापूर्वीच कळणार बाळाचे अपंगत्व

पिंपरी - जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सहकार्य लाभणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारच्या नोव्हेंबर २०१५च्या आदेशानुसार दिव्यांगांबाबत वैयक्तिक व सामूहिक विकासाच्या योजना महापालिका राबवीत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच अंगणवाड्या व पाच बालवाड्या, अशा दहा ठिकाणी ही केंद्रे सुरू केली जातील. त्याअंतर्गत अपंग प्रतिबंधात्मक लवकर निदान व उपचाराच्या दृष्टीने अंगणवाडी शिक्षिका व सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपंगांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची सुविधा पुरविण्यासाठी अर्थसाह्यही दिले जाणार आहे. यासाठी अंगणवाडी, बालवाडीसेविका व आशासेविकांच्या मदतीने स्थापन केलेल्या ‘लक्ष’ गटांशी संपर्क ठेवला जाणार आहे.

पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​

निधीची उपलब्धता
शहरात स्थापन करण्यात येणाऱ्या दहा लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्रांमध्ये आवश्‍यक मनुष्यबळ व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वार्षिक ३३ लाख ४४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, शून्य व सहा वर्षे वयोगटातील बालकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यासह व्यवस्थापन, स्थापत्य व त्यानुषंगाने कामे करण्यासाठीच्या रकमेसह ७२ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान! 

गरोदर महिलांची तपासणी
गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, नवजात बालकाची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचाराच्या सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी, बालवाडी व आशासेविकांसह अंगणवाडी, बालवाडी परिसरातील कुटुंब, दिव्यांग बालकाचे कुटुंब यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे, हासुद्धा या योजनेचा उद्देश आहे.

News Item ID: 

599-news_story-1577628731

Mobile Device Headline: 

जन्मापूर्वीच कळणार बाळाचे अपंगत्व

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पिंपरी - जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सहकार्य लाभणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारच्या नोव्हेंबर २०१५च्या आदेशानुसार दिव्यांगांबाबत वैयक्तिक व सामूहिक विकासाच्या योजना महापालिका राबवीत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच अंगणवाड्या व पाच बालवाड्या, अशा दहा ठिकाणी ही केंद्रे सुरू केली जातील. त्याअंतर्गत अपंग प्रतिबंधात्मक लवकर निदान व उपचाराच्या दृष्टीने अंगणवाडी शिक्षिका व सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपंगांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची सुविधा पुरविण्यासाठी अर्थसाह्यही दिले जाणार आहे. यासाठी अंगणवाडी, बालवाडीसेविका व आशासेविकांच्या मदतीने स्थापन केलेल्या ‘लक्ष’ गटांशी संपर्क ठेवला जाणार आहे.

पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​

निधीची उपलब्धता
शहरात स्थापन करण्यात येणाऱ्या दहा लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्रांमध्ये आवश्‍यक मनुष्यबळ व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वार्षिक ३३ लाख ४४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, शून्य व सहा वर्षे वयोगटातील बालकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यासह व्यवस्थापन, स्थापत्य व त्यानुषंगाने कामे करण्यासाठीच्या रकमेसह ७२ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान! 

गरोदर महिलांची तपासणी
गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, नवजात बालकाची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचाराच्या सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी, बालवाडी व आशासेविकांसह अंगणवाडी, बालवाडी परिसरातील कुटुंब, दिव्यांग बालकाचे कुटुंब यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे, हासुद्धा या योजनेचा उद्देश आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Pregnancy of a baby Disability will be known before birth

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महापालिका

बाळ

baby

infant

महिला

women

दिव्यांग

पुनर्वसन

ऍप

विकास

training

education

तळेगाव

health

Search Functional Tags: 

महापालिका, बाळ, baby, infant, महिला, women, दिव्यांग, पुनर्वसन, ऍप, विकास, Training, Education, तळेगाव, Health

Twitter Publish: 

Meta Description: 

Pregnancy of a baby Disability will be known before birth जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जन्मापूर्वीच कळणार बाळाचे अपंगत्व पिंपरी - जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सहकार्य लाभणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सरकारच्या नोव्हेंबर २०१५च्या आदेशानुसार दिव्यांगांबाबत वैयक्तिक व सामूहिक विकासाच्या योजना महापालिका राबवीत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच अंगणवाड्या व पाच बालवाड्या, अशा दहा ठिकाणी ही केंद्रे सुरू केली जातील. त्याअंतर्गत अपंग प्रतिबंधात्मक लवकर निदान व उपचाराच्या दृष्टीने अंगणवाडी शिक्षिका व सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपंगांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची सुविधा पुरविण्यासाठी अर्थसाह्यही दिले जाणार आहे. यासाठी अंगणवाडी, बालवाडीसेविका व आशासेविकांच्या मदतीने स्थापन केलेल्या ‘लक्ष’ गटांशी संपर्क ठेवला जाणार आहे. पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​ निधीची उपलब्धता शहरात स्थापन करण्यात येणाऱ्या दहा लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्रांमध्ये आवश्‍यक मनुष्यबळ व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वार्षिक ३३ लाख ४४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, शून्य व सहा वर्षे वयोगटातील बालकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यासह व्यवस्थापन, स्थापत्य व त्यानुषंगाने कामे करण्यासाठीच्या रकमेसह ७२ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान!  गरोदर महिलांची तपासणी गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, नवजात बालकाची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचाराच्या सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी, बालवाडी व आशासेविकांसह अंगणवाडी, बालवाडी परिसरातील कुटुंब, दिव्यांग बालकाचे कुटुंब यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे, हासुद्धा या योजनेचा उद्देश आहे. News Item ID:  599-news_story-1577628731 Mobile Device Headline:  जन्मापूर्वीच कळणार बाळाचे अपंगत्व Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सहकार्य लाभणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सरकारच्या नोव्हेंबर २०१५च्या आदेशानुसार दिव्यांगांबाबत वैयक्तिक व सामूहिक विकासाच्या योजना महापालिका राबवीत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच अंगणवाड्या व पाच बालवाड्या, अशा दहा ठिकाणी ही केंद्रे सुरू केली जातील. त्याअंतर्गत अपंग प्रतिबंधात्मक लवकर निदान व उपचाराच्या दृष्टीने अंगणवाडी शिक्षिका व सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपंगांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची सुविधा पुरविण्यासाठी अर्थसाह्यही दिले जाणार आहे. यासाठी अंगणवाडी, बालवाडीसेविका व आशासेविकांच्या मदतीने स्थापन केलेल्या ‘लक्ष’ गटांशी संपर्क ठेवला जाणार आहे. पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​ निधीची उपलब्धता शहरात स्थापन करण्यात येणाऱ्या दहा लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्रांमध्ये आवश्‍यक मनुष्यबळ व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वार्षिक ३३ लाख ४४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, शून्य व सहा वर्षे वयोगटातील बालकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यासह व्यवस्थापन, स्थापत्य व त्यानुषंगाने कामे करण्यासाठीच्या रकमेसह ७२ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान!  गरोदर महिलांची तपासणी गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, नवजात बालकाची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचाराच्या सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी, बालवाडी व आशासेविकांसह अंगणवाडी, बालवाडी परिसरातील कुटुंब, दिव्यांग बालकाचे कुटुंब यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे, हासुद्धा या योजनेचा उद्देश आहे. Vertical Image:  English Headline:  Pregnancy of a baby Disability will be known before birth Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महापालिका बाळ baby infant महिला women दिव्यांग पुनर्वसन ऍप विकास training education तळेगाव health Search Functional Tags:  महापालिका, बाळ, baby, infant, महिला, women, दिव्यांग, पुनर्वसन, ऍप, विकास, Training, Education, तळेगाव, Health Twitter Publish:  Meta Description:  Pregnancy of a baby Disability will be known before birth जन्मापूर्वी बाळाचे अपंगत्व ओळखता यावे, यासाठी गर्भवती महिलांची आणि जन्मानंतर नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ शहरात दहा ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tfIhgc
Read More
शेतकऱ्यांनो, आज शेवटचा दिवस आहे बरं का... 

औरंगाबाद : शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे.

शेतीतील अवजारे, कृषीविषयक पुस्तके, गृहोपयोगी वस्तू, पदार्थांचे स्टॉल, हजार बाराशे रुपयांपासून पाच ते सात हजारांपर्यंतची घोंगडी, असे सगळे काही या ठिकाणी आहे. या प्रदर्शनाला रविवारी (ता.30) शहरवासीयांसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रविवारी (ता.30) मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला कृषी जत्रेचे स्वरूप आले होते. 

मराठवाडा, विदर्भच नव्हे तर अगदी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, धुळे आणि कोकणातूनही शेतकरी या ज्ञानमेळाव्यात सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पारस ग्रुप असून, महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस ऍक्‍मे, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), गरवारे टेक्‍निकल फायबर्स आणि महाऊर्जा सहप्रायोजक आहेत. 

एकमेकींशी चर्चा करत ज्ञानाचे आदानप्रदान 

मनात घोळत असलेला कोणताही मुद्दा विचारावा आणि भरपूर खरेदी करावी, असे चित्र महिला शेतकऱ्यांचे होते. कंपन्या किंवा शास्त्रज्ञांकडून माहिती गोळा करून शेतीमधील अडचणी दूर करून शास्त्रोक्त नियोजनातून व्यावसायिक शेती कशी करता येईल, यासाठी ग्रामीण भागातील युवक धडपड करीत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला थेट शेतकऱ्याच्या परडीतील अस्सल गावरान शेतमाल खरेदी करण्यासाठी शहरी ग्राहकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कृषी विभागाने आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या बचतगटाच्या स्टॉल्सवर झुंबड उडाली. 

घेतले नाही म्हणून काय झाले, माहिती तर घेऊ? 

अवजारे व यंत्रे विभागात प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तोबा गर्दी आहे. छोट्या ट्रॅक्‍टरपासून ते हातचलित कोळप्यापर्यंत सर्व अवजारांची माहिती शेतकरी बारकाईने घेत आहेत. लासूर भागातील (ता. गंगापूर) येथील शेतकरी प्रेमराज औताडे म्हणाले, की गावाकडून लासूरला बाजार करायला आलो होतो. 

हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह  

तीन तासांसाठी औरंगाबादला आल्याचे सांगताना ते म्हणाले, की शेतीपयोगी बरीच अवजारे बघितली, पाहिजे तितकी खरेदीही केली. अजूनही काही अवजारे घ्यायची आहेत; पण आता पैसे नाहीत; मात्र एक दिवस नक्की घेणार, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पाणीटंचाई हा शेतकऱ्यांसाठी कळीचा मुद्दा आहे.

 

त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी साचून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कसा वापर करता येईल, अशी तळमळ असलेले शेतकरी शेततळे प्लॅस्टिक कागद, ठिबक संच, सबमर्सिबल पंप, सोलारपंप याची माहिती व विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर गर्दी करीत होते.

मराठवाडा-विदर्भातून येताहेत शेतकरी

नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रर्शनात शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटनाशके, कृषी अवजारे, यंत्रे, उद्योग प्रक्रिया, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाऊस, तंत्रज्ञानातील कंपन्यांनी सहभाग नोंदविला.

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी भेट दिलेले शेतकरी पुन्हा प्रदर्शनास भेट देत आहेत. एवढे नव्हे तर मराठवाड्यासह पश्‍चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकऱ्यांचे गटचे-गट प्रदर्शन भेटी देत आहेत.

आपला नवीन उद्योग, उभा करण्यासाठी कोणी यंत्राची माहिती जाणून घेतली तर कुणी आपल्या शेतातील फळबाग कसे घ्यावेत यांची माहिती घेत होते; तर कुणी आपल्या शेतात ठिबक आणि तुषार सिंचन करण्याची माहिती विचारत होते.

News Item ID: 

599-news_story-1577636387

Mobile Device Headline: 

शेतकऱ्यांनो, आज शेवटचा दिवस आहे बरं का... 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद : शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे.

शेतीतील अवजारे, कृषीविषयक पुस्तके, गृहोपयोगी वस्तू, पदार्थांचे स्टॉल, हजार बाराशे रुपयांपासून पाच ते सात हजारांपर्यंतची घोंगडी, असे सगळे काही या ठिकाणी आहे. या प्रदर्शनाला रविवारी (ता.30) शहरवासीयांसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रविवारी (ता.30) मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला कृषी जत्रेचे स्वरूप आले होते. 

मराठवाडा, विदर्भच नव्हे तर अगदी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, धुळे आणि कोकणातूनही शेतकरी या ज्ञानमेळाव्यात सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पारस ग्रुप असून, महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस ऍक्‍मे, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), गरवारे टेक्‍निकल फायबर्स आणि महाऊर्जा सहप्रायोजक आहेत. 

एकमेकींशी चर्चा करत ज्ञानाचे आदानप्रदान 

मनात घोळत असलेला कोणताही मुद्दा विचारावा आणि भरपूर खरेदी करावी, असे चित्र महिला शेतकऱ्यांचे होते. कंपन्या किंवा शास्त्रज्ञांकडून माहिती गोळा करून शेतीमधील अडचणी दूर करून शास्त्रोक्त नियोजनातून व्यावसायिक शेती कशी करता येईल, यासाठी ग्रामीण भागातील युवक धडपड करीत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला थेट शेतकऱ्याच्या परडीतील अस्सल गावरान शेतमाल खरेदी करण्यासाठी शहरी ग्राहकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कृषी विभागाने आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या बचतगटाच्या स्टॉल्सवर झुंबड उडाली. 

घेतले नाही म्हणून काय झाले, माहिती तर घेऊ? 

अवजारे व यंत्रे विभागात प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तोबा गर्दी आहे. छोट्या ट्रॅक्‍टरपासून ते हातचलित कोळप्यापर्यंत सर्व अवजारांची माहिती शेतकरी बारकाईने घेत आहेत. लासूर भागातील (ता. गंगापूर) येथील शेतकरी प्रेमराज औताडे म्हणाले, की गावाकडून लासूरला बाजार करायला आलो होतो. 

हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह  

तीन तासांसाठी औरंगाबादला आल्याचे सांगताना ते म्हणाले, की शेतीपयोगी बरीच अवजारे बघितली, पाहिजे तितकी खरेदीही केली. अजूनही काही अवजारे घ्यायची आहेत; पण आता पैसे नाहीत; मात्र एक दिवस नक्की घेणार, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पाणीटंचाई हा शेतकऱ्यांसाठी कळीचा मुद्दा आहे.

 

त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी साचून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कसा वापर करता येईल, अशी तळमळ असलेले शेतकरी शेततळे प्लॅस्टिक कागद, ठिबक संच, सबमर्सिबल पंप, सोलारपंप याची माहिती व विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर गर्दी करीत होते.

मराठवाडा-विदर्भातून येताहेत शेतकरी

नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रर्शनात शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटनाशके, कृषी अवजारे, यंत्रे, उद्योग प्रक्रिया, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाऊस, तंत्रज्ञानातील कंपन्यांनी सहभाग नोंदविला.

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी भेट दिलेले शेतकरी पुन्हा प्रदर्शनास भेट देत आहेत. एवढे नव्हे तर मराठवाड्यासह पश्‍चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकऱ्यांचे गटचे-गट प्रदर्शन भेटी देत आहेत.

आपला नवीन उद्योग, उभा करण्यासाठी कोणी यंत्राची माहिती जाणून घेतली तर कुणी आपल्या शेतातील फळबाग कसे घ्यावेत यांची माहिती घेत होते; तर कुणी आपल्या शेतात ठिबक आणि तुषार सिंचन करण्याची माहिती विचारत होते.

Vertical Image: 

English Headline: 

Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad

Author Type: 

External Author

सुशेन जाधव

औरंगाबाद

aurangabad

शेती

farming

सकाळ

वन

forest

कृषी

agriculture

प्रदर्शन

अवजारे

equipments

सोलापूर

पूर

floods

कोल्हापूर

धुळे

dhule

कोकण

konkan

कृषी विभाग

agriculture department

विभाग

sections

गंगा

ganga river

पाणी

water

पाणीटंचाई

शेततळे

farm pond

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, शेती, farming, सकाळ, वन, forest, कृषी, Agriculture, प्रदर्शन, अवजारे, equipments, सोलापूर, पूर, Floods, कोल्हापूर, धुळे, Dhule, कोकण, Konkan, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, गंगा, Ganga River, पाणी, Water, पाणीटंचाई, शेततळे, Farm Pond

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad

Meta Description: 

Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

नाशिक

सोलापूर

कोल्हापूर

धुळे

कोकण

News Story Feeds https://ift.tt/2SBJJnT

शेतकऱ्यांनो, आज शेवटचा दिवस आहे बरं का...  औरंगाबाद : शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे. शेतीतील अवजारे, कृषीविषयक पुस्तके, गृहोपयोगी वस्तू, पदार्थांचे स्टॉल, हजार बाराशे रुपयांपासून पाच ते सात हजारांपर्यंतची घोंगडी, असे सगळे काही या ठिकाणी आहे. या प्रदर्शनाला रविवारी (ता.30) शहरवासीयांसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रविवारी (ता.30) मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला कृषी जत्रेचे स्वरूप आले होते.  मराठवाडा, विदर्भच नव्हे तर अगदी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, धुळे आणि कोकणातूनही शेतकरी या ज्ञानमेळाव्यात सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पारस ग्रुप असून, महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस ऍक्‍मे, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), गरवारे टेक्‍निकल फायबर्स आणि महाऊर्जा सहप्रायोजक आहेत.  एकमेकींशी चर्चा करत ज्ञानाचे आदानप्रदान  मनात घोळत असलेला कोणताही मुद्दा विचारावा आणि भरपूर खरेदी करावी, असे चित्र महिला शेतकऱ्यांचे होते. कंपन्या किंवा शास्त्रज्ञांकडून माहिती गोळा करून शेतीमधील अडचणी दूर करून शास्त्रोक्त नियोजनातून व्यावसायिक शेती कशी करता येईल, यासाठी ग्रामीण भागातील युवक धडपड करीत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला थेट शेतकऱ्याच्या परडीतील अस्सल गावरान शेतमाल खरेदी करण्यासाठी शहरी ग्राहकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कृषी विभागाने आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या बचतगटाच्या स्टॉल्सवर झुंबड उडाली.  घेतले नाही म्हणून काय झाले, माहिती तर घेऊ?  अवजारे व यंत्रे विभागात प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तोबा गर्दी आहे. छोट्या ट्रॅक्‍टरपासून ते हातचलित कोळप्यापर्यंत सर्व अवजारांची माहिती शेतकरी बारकाईने घेत आहेत. लासूर भागातील (ता. गंगापूर) येथील शेतकरी प्रेमराज औताडे म्हणाले, की गावाकडून लासूरला बाजार करायला आलो होतो.  हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह   तीन तासांसाठी औरंगाबादला आल्याचे सांगताना ते म्हणाले, की शेतीपयोगी बरीच अवजारे बघितली, पाहिजे तितकी खरेदीही केली. अजूनही काही अवजारे घ्यायची आहेत; पण आता पैसे नाहीत; मात्र एक दिवस नक्की घेणार, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पाणीटंचाई हा शेतकऱ्यांसाठी कळीचा मुद्दा आहे.   त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी साचून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कसा वापर करता येईल, अशी तळमळ असलेले शेतकरी शेततळे प्लॅस्टिक कागद, ठिबक संच, सबमर्सिबल पंप, सोलारपंप याची माहिती व विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर गर्दी करीत होते. मराठवाडा-विदर्भातून येताहेत शेतकरी नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रर्शनात शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटनाशके, कृषी अवजारे, यंत्रे, उद्योग प्रक्रिया, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाऊस, तंत्रज्ञानातील कंपन्यांनी सहभाग नोंदविला. हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी भेट दिलेले शेतकरी पुन्हा प्रदर्शनास भेट देत आहेत. एवढे नव्हे तर मराठवाड्यासह पश्‍चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकऱ्यांचे गटचे-गट प्रदर्शन भेटी देत आहेत. आपला नवीन उद्योग, उभा करण्यासाठी कोणी यंत्राची माहिती जाणून घेतली तर कुणी आपल्या शेतातील फळबाग कसे घ्यावेत यांची माहिती घेत होते; तर कुणी आपल्या शेतात ठिबक आणि तुषार सिंचन करण्याची माहिती विचारत होते. News Item ID:  599-news_story-1577636387 Mobile Device Headline:  शेतकऱ्यांनो, आज शेवटचा दिवस आहे बरं का...  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे. शेतीतील अवजारे, कृषीविषयक पुस्तके, गृहोपयोगी वस्तू, पदार्थांचे स्टॉल, हजार बाराशे रुपयांपासून पाच ते सात हजारांपर्यंतची घोंगडी, असे सगळे काही या ठिकाणी आहे. या प्रदर्शनाला रविवारी (ता.30) शहरवासीयांसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रविवारी (ता.30) मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला कृषी जत्रेचे स्वरूप आले होते.  मराठवाडा, विदर्भच नव्हे तर अगदी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, धुळे आणि कोकणातूनही शेतकरी या ज्ञानमेळाव्यात सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पारस ग्रुप असून, महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस ऍक्‍मे, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), गरवारे टेक्‍निकल फायबर्स आणि महाऊर्जा सहप्रायोजक आहेत.  एकमेकींशी चर्चा करत ज्ञानाचे आदानप्रदान  मनात घोळत असलेला कोणताही मुद्दा विचारावा आणि भरपूर खरेदी करावी, असे चित्र महिला शेतकऱ्यांचे होते. कंपन्या किंवा शास्त्रज्ञांकडून माहिती गोळा करून शेतीमधील अडचणी दूर करून शास्त्रोक्त नियोजनातून व्यावसायिक शेती कशी करता येईल, यासाठी ग्रामीण भागातील युवक धडपड करीत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला थेट शेतकऱ्याच्या परडीतील अस्सल गावरान शेतमाल खरेदी करण्यासाठी शहरी ग्राहकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कृषी विभागाने आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या बचतगटाच्या स्टॉल्सवर झुंबड उडाली.  घेतले नाही म्हणून काय झाले, माहिती तर घेऊ?  अवजारे व यंत्रे विभागात प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तोबा गर्दी आहे. छोट्या ट्रॅक्‍टरपासून ते हातचलित कोळप्यापर्यंत सर्व अवजारांची माहिती शेतकरी बारकाईने घेत आहेत. लासूर भागातील (ता. गंगापूर) येथील शेतकरी प्रेमराज औताडे म्हणाले, की गावाकडून लासूरला बाजार करायला आलो होतो.  हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह   तीन तासांसाठी औरंगाबादला आल्याचे सांगताना ते म्हणाले, की शेतीपयोगी बरीच अवजारे बघितली, पाहिजे तितकी खरेदीही केली. अजूनही काही अवजारे घ्यायची आहेत; पण आता पैसे नाहीत; मात्र एक दिवस नक्की घेणार, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पाणीटंचाई हा शेतकऱ्यांसाठी कळीचा मुद्दा आहे.   त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी साचून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कसा वापर करता येईल, अशी तळमळ असलेले शेतकरी शेततळे प्लॅस्टिक कागद, ठिबक संच, सबमर्सिबल पंप, सोलारपंप याची माहिती व विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर गर्दी करीत होते. मराठवाडा-विदर्भातून येताहेत शेतकरी नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रर्शनात शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटनाशके, कृषी अवजारे, यंत्रे, उद्योग प्रक्रिया, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाऊस, तंत्रज्ञानातील कंपन्यांनी सहभाग नोंदविला. हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी भेट दिलेले शेतकरी पुन्हा प्रदर्शनास भेट देत आहेत. एवढे नव्हे तर मराठवाड्यासह पश्‍चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकऱ्यांचे गटचे-गट प्रदर्शन भेटी देत आहेत. आपला नवीन उद्योग, उभा करण्यासाठी कोणी यंत्राची माहिती जाणून घेतली तर कुणी आपल्या शेतातील फळबाग कसे घ्यावेत यांची माहिती घेत होते; तर कुणी आपल्या शेतात ठिबक आणि तुषार सिंचन करण्याची माहिती विचारत होते. Vertical Image:  English Headline:  Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad Author Type:  External Author सुशेन जाधव औरंगाबाद aurangabad शेती farming सकाळ वन forest कृषी agriculture प्रदर्शन अवजारे equipments सोलापूर पूर floods कोल्हापूर धुळे dhule कोकण konkan कृषी विभाग agriculture department विभाग sections गंगा ganga river पाणी water पाणीटंचाई शेततळे farm pond Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, शेती, farming, सकाळ, वन, forest, कृषी, Agriculture, प्रदर्शन, अवजारे, equipments, सोलापूर, पूर, Floods, कोल्हापूर, धुळे, Dhule, कोकण, Konkan, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, गंगा, Ganga River, पाणी, Water, पाणीटंचाई, शेततळे, Farm Pond Twitter Publish:  Meta Keyword:  Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad Meta Description:  Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद नाशिक सोलापूर कोल्हापूर धुळे कोकण News Story Feeds https://ift.tt/2SBJJnT

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MFJzIg
Read More
Video : मेट्रोचे डबे उद्योगनगरीत दाखल

पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये या डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डबे शहरात येत असताना रस्त्याने ये-जा करणारे कुतूहलाने ट्रकवरील या डब्यांचे फोटो मोबाइलमध्ये घेत होते. डबे वल्लभनगर परिसरातील ग्रेडसेपरेटरमध्ये उभे करण्यात आले. डबे चढविण्यासाठीची क्रेनही दाखल झाली. दोन दिवसांमध्ये ते चढविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर चाचणी घेण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​

वाहतुकीत बदल
पुढील दोन दिवसांत मेट्रोचे डबे मार्गावर चढविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. 

पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण..

नागपूर-तेलंगण-सोलापूर-पिंपरी
चार दिवसांपूर्वी नागपूरहून निघालेले डबे तेलंगण राज्यातून कर्नाटकमार्गे सोलापूर महामार्गावरून हडपसर, फुरसुंगी, कात्रज, देहूरोडमार्गे पिंपरीत दाखल झाले. ते मोठे असल्याने मोठ्या महामार्गाची आवश्‍यकता असल्याने ते या मार्गाने आणण्यात आले. त्यासाठी चार दिवसांचा अवधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर

अशी आहे मेट्रो... 
शहरात दाखल झालेली मेट्रोची निर्मिती ही चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीत केली आहे. ४० टन वजनाचा डबा २० मीटर लांब आहे. मेट्रोच्या तिन्ही डब्यांमध्ये ९६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे. 

गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान! 

मुंबई-पुणे महामार्गाने देहूरोडमार्गे मेट्रोचे डबे शहरात आणले. दुपारी अडीचच्या सुमारास निगडीतील भक्तिशक्ती चौकात बॅंड पथकाने स्वागत केले. मेट्रोच्या कामगारांनी भगवे फेटे बांधून नृत्य करीत जल्लोष केला. वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी पूजन करून श्रीफळ वाहिले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. 

कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा

वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर त्यांचे पूजन करण्यासाठी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आले होते. त्यांनी डब्यांवरील आच्छादन काढूनच पूजा करण्याचा आग्रह धरला. मात्र, ‘विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच आच्छादन काढण्यात येते’ असे मेट्रोचे अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, ‘मग, आम्हाला का बोलाविले?’ असा प्रश्‍न उपस्थित करून ‘तुम्हाला मेट्रो मार्गावर डबे चढवू देणार नाही, त्याची ट्रायलही घेऊ देणार नाही. जे काय करायचे ते पुण्यातच करा,’ अशी भूमिका महापौर व मडिगेरी यांनी घेतली. मडिगेरी यांनी एका राजकीय नेत्याशी मोबाईलवरून संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर हात जोडत आच्छादन काढण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस डब्यांवरील आच्छादन न काढताच महापौरांनी पूजन केले व सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला.

पिंपरीच्या नावाचा आग्रह
मेट्रो प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. मात्र, नाव केवळ ‘पुणे मेट्रो’ असे आहे, त्यामुळे ‘मेट्रो प्रकल्पाला पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नाव देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. या मागणीचा पुनरुच्चार रविवारी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केला. 

उर्वरित तीन डबे लवकरच
मेट्रोचे तीन डबे रविवारी शहरात दाखल झाले आहेत. आणखी तीन डबे घेऊन येणारी वाहने सोलापूरपर्यंत आली आहेत. पुढील दोन दिवसांत ती पुण्यात दाखल होतील, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोच्या डब्यांचा नागपूर ते पुणे व्हाया तेलंगण प्रवास चौदाशे किलोमीटरचा झाला.

News Item ID: 

599-news_story-1577629478

Mobile Device Headline: 

Video : मेट्रोचे डबे उद्योगनगरीत दाखल

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये या डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डबे शहरात येत असताना रस्त्याने ये-जा करणारे कुतूहलाने ट्रकवरील या डब्यांचे फोटो मोबाइलमध्ये घेत होते. डबे वल्लभनगर परिसरातील ग्रेडसेपरेटरमध्ये उभे करण्यात आले. डबे चढविण्यासाठीची क्रेनही दाखल झाली. दोन दिवसांमध्ये ते चढविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर चाचणी घेण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​

वाहतुकीत बदल
पुढील दोन दिवसांत मेट्रोचे डबे मार्गावर चढविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. 

पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण..

नागपूर-तेलंगण-सोलापूर-पिंपरी
चार दिवसांपूर्वी नागपूरहून निघालेले डबे तेलंगण राज्यातून कर्नाटकमार्गे सोलापूर महामार्गावरून हडपसर, फुरसुंगी, कात्रज, देहूरोडमार्गे पिंपरीत दाखल झाले. ते मोठे असल्याने मोठ्या महामार्गाची आवश्‍यकता असल्याने ते या मार्गाने आणण्यात आले. त्यासाठी चार दिवसांचा अवधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर

अशी आहे मेट्रो... 
शहरात दाखल झालेली मेट्रोची निर्मिती ही चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीत केली आहे. ४० टन वजनाचा डबा २० मीटर लांब आहे. मेट्रोच्या तिन्ही डब्यांमध्ये ९६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे. 

गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान! 

मुंबई-पुणे महामार्गाने देहूरोडमार्गे मेट्रोचे डबे शहरात आणले. दुपारी अडीचच्या सुमारास निगडीतील भक्तिशक्ती चौकात बॅंड पथकाने स्वागत केले. मेट्रोच्या कामगारांनी भगवे फेटे बांधून नृत्य करीत जल्लोष केला. वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी पूजन करून श्रीफळ वाहिले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. 

कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा

वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर त्यांचे पूजन करण्यासाठी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आले होते. त्यांनी डब्यांवरील आच्छादन काढूनच पूजा करण्याचा आग्रह धरला. मात्र, ‘विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच आच्छादन काढण्यात येते’ असे मेट्रोचे अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, ‘मग, आम्हाला का बोलाविले?’ असा प्रश्‍न उपस्थित करून ‘तुम्हाला मेट्रो मार्गावर डबे चढवू देणार नाही, त्याची ट्रायलही घेऊ देणार नाही. जे काय करायचे ते पुण्यातच करा,’ अशी भूमिका महापौर व मडिगेरी यांनी घेतली. मडिगेरी यांनी एका राजकीय नेत्याशी मोबाईलवरून संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर हात जोडत आच्छादन काढण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस डब्यांवरील आच्छादन न काढताच महापौरांनी पूजन केले व सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला.

पिंपरीच्या नावाचा आग्रह
मेट्रो प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. मात्र, नाव केवळ ‘पुणे मेट्रो’ असे आहे, त्यामुळे ‘मेट्रो प्रकल्पाला पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नाव देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. या मागणीचा पुनरुच्चार रविवारी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केला. 

उर्वरित तीन डबे लवकरच
मेट्रोचे तीन डबे रविवारी शहरात दाखल झाले आहेत. आणखी तीन डबे घेऊन येणारी वाहने सोलापूरपर्यंत आली आहेत. पुढील दोन दिवसांत ती पुण्यात दाखल होतील, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोच्या डब्यांचा नागपूर ते पुणे व्हाया तेलंगण प्रवास चौदाशे किलोमीटरचा झाला.

Vertical Image: 

English Headline: 

metro bogie in pimpri chinchwad

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी

मेट्रो

ऍप

तळेगाव

पुणे

mumbai

महामार्ग

nagpur

सोलापूर

हडपसर

company

नृत्य

विमा कंपनी

पिंपरी-चिंचवड

Search Functional Tags: 

पिंपरी, मेट्रो, ऍप, तळेगाव, पुणे, Mumbai, महामार्ग, Nagpur, सोलापूर, हडपसर, Company, नृत्य, विमा कंपनी, पिंपरी-चिंचवड

Twitter Publish: 

Meta Description: 

metro bogie in pimpri chinchwad वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : मेट्रोचे डबे उद्योगनगरीत दाखल पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये या डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप डबे शहरात येत असताना रस्त्याने ये-जा करणारे कुतूहलाने ट्रकवरील या डब्यांचे फोटो मोबाइलमध्ये घेत होते. डबे वल्लभनगर परिसरातील ग्रेडसेपरेटरमध्ये उभे करण्यात आले. डबे चढविण्यासाठीची क्रेनही दाखल झाली. दोन दिवसांमध्ये ते चढविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर चाचणी घेण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​ वाहतुकीत बदल पुढील दोन दिवसांत मेट्रोचे डबे मार्गावर चढविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.  पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण.. नागपूर-तेलंगण-सोलापूर-पिंपरी चार दिवसांपूर्वी नागपूरहून निघालेले डबे तेलंगण राज्यातून कर्नाटकमार्गे सोलापूर महामार्गावरून हडपसर, फुरसुंगी, कात्रज, देहूरोडमार्गे पिंपरीत दाखल झाले. ते मोठे असल्याने मोठ्या महामार्गाची आवश्‍यकता असल्याने ते या मार्गाने आणण्यात आले. त्यासाठी चार दिवसांचा अवधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर अशी आहे मेट्रो...  शहरात दाखल झालेली मेट्रोची निर्मिती ही चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीत केली आहे. ४० टन वजनाचा डबा २० मीटर लांब आहे. मेट्रोच्या तिन्ही डब्यांमध्ये ९६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे.  गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान!  मुंबई-पुणे महामार्गाने देहूरोडमार्गे मेट्रोचे डबे शहरात आणले. दुपारी अडीचच्या सुमारास निगडीतील भक्तिशक्ती चौकात बॅंड पथकाने स्वागत केले. मेट्रोच्या कामगारांनी भगवे फेटे बांधून नृत्य करीत जल्लोष केला. वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी पूजन करून श्रीफळ वाहिले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.  कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर त्यांचे पूजन करण्यासाठी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आले होते. त्यांनी डब्यांवरील आच्छादन काढूनच पूजा करण्याचा आग्रह धरला. मात्र, ‘विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच आच्छादन काढण्यात येते’ असे मेट्रोचे अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, ‘मग, आम्हाला का बोलाविले?’ असा प्रश्‍न उपस्थित करून ‘तुम्हाला मेट्रो मार्गावर डबे चढवू देणार नाही, त्याची ट्रायलही घेऊ देणार नाही. जे काय करायचे ते पुण्यातच करा,’ अशी भूमिका महापौर व मडिगेरी यांनी घेतली. मडिगेरी यांनी एका राजकीय नेत्याशी मोबाईलवरून संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर हात जोडत आच्छादन काढण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस डब्यांवरील आच्छादन न काढताच महापौरांनी पूजन केले व सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला. पिंपरीच्या नावाचा आग्रह मेट्रो प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. मात्र, नाव केवळ ‘पुणे मेट्रो’ असे आहे, त्यामुळे ‘मेट्रो प्रकल्पाला पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नाव देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. या मागणीचा पुनरुच्चार रविवारी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केला.  उर्वरित तीन डबे लवकरच मेट्रोचे तीन डबे रविवारी शहरात दाखल झाले आहेत. आणखी तीन डबे घेऊन येणारी वाहने सोलापूरपर्यंत आली आहेत. पुढील दोन दिवसांत ती पुण्यात दाखल होतील, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोच्या डब्यांचा नागपूर ते पुणे व्हाया तेलंगण प्रवास चौदाशे किलोमीटरचा झाला. News Item ID:  599-news_story-1577629478 Mobile Device Headline:  Video : मेट्रोचे डबे उद्योगनगरीत दाखल Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये या डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप डबे शहरात येत असताना रस्त्याने ये-जा करणारे कुतूहलाने ट्रकवरील या डब्यांचे फोटो मोबाइलमध्ये घेत होते. डबे वल्लभनगर परिसरातील ग्रेडसेपरेटरमध्ये उभे करण्यात आले. डबे चढविण्यासाठीची क्रेनही दाखल झाली. दोन दिवसांमध्ये ते चढविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर चाचणी घेण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​ वाहतुकीत बदल पुढील दोन दिवसांत मेट्रोचे डबे मार्गावर चढविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.  पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण.. नागपूर-तेलंगण-सोलापूर-पिंपरी चार दिवसांपूर्वी नागपूरहून निघालेले डबे तेलंगण राज्यातून कर्नाटकमार्गे सोलापूर महामार्गावरून हडपसर, फुरसुंगी, कात्रज, देहूरोडमार्गे पिंपरीत दाखल झाले. ते मोठे असल्याने मोठ्या महामार्गाची आवश्‍यकता असल्याने ते या मार्गाने आणण्यात आले. त्यासाठी चार दिवसांचा अवधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर अशी आहे मेट्रो...  शहरात दाखल झालेली मेट्रोची निर्मिती ही चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीत केली आहे. ४० टन वजनाचा डबा २० मीटर लांब आहे. मेट्रोच्या तिन्ही डब्यांमध्ये ९६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे.  गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान!  मुंबई-पुणे महामार्गाने देहूरोडमार्गे मेट्रोचे डबे शहरात आणले. दुपारी अडीचच्या सुमारास निगडीतील भक्तिशक्ती चौकात बॅंड पथकाने स्वागत केले. मेट्रोच्या कामगारांनी भगवे फेटे बांधून नृत्य करीत जल्लोष केला. वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी पूजन करून श्रीफळ वाहिले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.  कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर त्यांचे पूजन करण्यासाठी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आले होते. त्यांनी डब्यांवरील आच्छादन काढूनच पूजा करण्याचा आग्रह धरला. मात्र, ‘विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच आच्छादन काढण्यात येते’ असे मेट्रोचे अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, ‘मग, आम्हाला का बोलाविले?’ असा प्रश्‍न उपस्थित करून ‘तुम्हाला मेट्रो मार्गावर डबे चढवू देणार नाही, त्याची ट्रायलही घेऊ देणार नाही. जे काय करायचे ते पुण्यातच करा,’ अशी भूमिका महापौर व मडिगेरी यांनी घेतली. मडिगेरी यांनी एका राजकीय नेत्याशी मोबाईलवरून संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर हात जोडत आच्छादन काढण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस डब्यांवरील आच्छादन न काढताच महापौरांनी पूजन केले व सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला. पिंपरीच्या नावाचा आग्रह मेट्रो प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. मात्र, नाव केवळ ‘पुणे मेट्रो’ असे आहे, त्यामुळे ‘मेट्रो प्रकल्पाला पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नाव देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. या मागणीचा पुनरुच्चार रविवारी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केला.  उर्वरित तीन डबे लवकरच मेट्रोचे तीन डबे रविवारी शहरात दाखल झाले आहेत. आणखी तीन डबे घेऊन येणारी वाहने सोलापूरपर्यंत आली आहेत. पुढील दोन दिवसांत ती पुण्यात दाखल होतील, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोच्या डब्यांचा नागपूर ते पुणे व्हाया तेलंगण प्रवास चौदाशे किलोमीटरचा झाला. Vertical Image:  English Headline:  metro bogie in pimpri chinchwad Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पिंपरी मेट्रो ऍप तळेगाव पुणे mumbai महामार्ग nagpur सोलापूर हडपसर company नृत्य विमा कंपनी पिंपरी-चिंचवड Search Functional Tags:  पिंपरी, मेट्रो, ऍप, तळेगाव, पुणे, Mumbai, महामार्ग, Nagpur, सोलापूर, हडपसर, Company, नृत्य, विमा कंपनी, पिंपरी-चिंचवड Twitter Publish:  Meta Description:  metro bogie in pimpri chinchwad वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/364ywQC
Read More
पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद

नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला.

ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं?

संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात.

अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर! 

विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’

News Item ID: 

599-news_story-1577639397

Mobile Device Headline: 

पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला.

ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं?

संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात.

अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर! 

विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’

Vertical Image: 

English Headline: 

From the Prime Minister Man Ki Baat to the young man

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

नरेंद्र मोदी

महात्मा गांधी

भारत

health

उत्तर प्रदेश

women

सूर्यग्रहण

दिल्ली

astronomy

मन की बात

narendra modi

ऍप

लडाख

विकास

priyanka gandhi

राज्यसभा

जम्मू

कौशल्य विकास

प्रशिक्षण

training

स्वप्न

अमृता फडणवीस

airport

Search Functional Tags: 

नरेंद्र मोदी, महात्मा गांधी, भारत, Health, उत्तर प्रदेश, women, सूर्यग्रहण, दिल्ली, Astronomy, मन की बात, Narendra Modi, ऍप, लडाख, विकास, Priyanka Gandhi, राज्यसभा, जम्मू, कौशल्य विकास, प्रशिक्षण, Training, स्वप्न, अमृता फडणवीस, Airport

Twitter Publish: 

Meta Description: 

From the Prime Minister Man Ki Baat to the young man देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.

Send as Notification: 

Topic Tags: 

नरेंद्र मोदी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला. ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं? संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात. अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर!  विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’ News Item ID:  599-news_story-1577639397 Mobile Device Headline:  पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला. ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं? संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात. अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर!  विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’ Vertical Image:  English Headline:  From the Prime Minister Man Ki Baat to the young man Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क नरेंद्र मोदी महात्मा गांधी भारत health उत्तर प्रदेश women सूर्यग्रहण दिल्ली astronomy मन की बात narendra modi ऍप लडाख विकास priyanka gandhi राज्यसभा जम्मू कौशल्य विकास प्रशिक्षण training स्वप्न अमृता फडणवीस airport Search Functional Tags:  नरेंद्र मोदी, महात्मा गांधी, भारत, Health, उत्तर प्रदेश, women, सूर्यग्रहण, दिल्ली, Astronomy, मन की बात, Narendra Modi, ऍप, लडाख, विकास, Priyanka Gandhi, राज्यसभा, जम्मू, कौशल्य विकास, प्रशिक्षण, Training, स्वप्न, अमृता फडणवीस, Airport Twitter Publish:  Meta Description:  From the Prime Minister Man Ki Baat to the young man देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SCCXyo
Read More
जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेऊ - अमित शहा

नवी दिल्ली - निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलातील प्रत्येक जवानास किमान शंभर दिवस त्याच्या कुटुंबीयांबरोबर व्यतीत करायला मिळावेत, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) नव्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निमलष्करी दलांतील जवानांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधाही दिल्या जातील. निमलष्करी दलातील ३ लाख कर्मचाऱ्यांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करण्यात आले असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे नेतृत्व हे याच सुरक्षा दलाकडे असते. देशातील नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्याचे कामदेखील याच सुरक्षा दलाकडून केले जाते, असे शहा यांनी स्पष्ट केले. 

दिल्लीवालोंसे डर लगता है : गुलजार

दरम्यान, दिल्लीमध्ये लोधी रोड परिसरामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयास लागून असलेल्या २.२३ एकर जागेवर हे मुख्यालय उभारले जात असून, त्यावर २७७ कोटी रुपये त्यावर खर्च केले जाणार आहेत.

News Item ID: 

599-news_story-1577639825

Mobile Device Headline: 

जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेऊ - अमित शहा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलातील प्रत्येक जवानास किमान शंभर दिवस त्याच्या कुटुंबीयांबरोबर व्यतीत करायला मिळावेत, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) नव्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निमलष्करी दलांतील जवानांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधाही दिल्या जातील. निमलष्करी दलातील ३ लाख कर्मचाऱ्यांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करण्यात आले असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे नेतृत्व हे याच सुरक्षा दलाकडे असते. देशातील नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्याचे कामदेखील याच सुरक्षा दलाकडून केले जाते, असे शहा यांनी स्पष्ट केले. 

दिल्लीवालोंसे डर लगता है : गुलजार

दरम्यान, दिल्लीमध्ये लोधी रोड परिसरामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयास लागून असलेल्या २.२३ एकर जागेवर हे मुख्यालय उभारले जात असून, त्यावर २७७ कोटी रुपये त्यावर खर्च केले जाणार आहेत.

Vertical Image: 

English Headline: 

Take care of the families of the jawans amit shah

Author Type: 

External Author

पीटीआय

अमित शहा

दिल्ली

पोलिस

सीआरपीएफ

ऍप

health

गुलजार

सीबीआय

Search Functional Tags: 

अमित शहा, दिल्ली, पोलिस, सीआरपीएफ, ऍप, Health, गुलजार, सीबीआय

Twitter Publish: 

Meta Description: 

Take care of the families of the jawans amit shah निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

अमित शहा

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेऊ - अमित शहा नवी दिल्ली - निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलातील प्रत्येक जवानास किमान शंभर दिवस त्याच्या कुटुंबीयांबरोबर व्यतीत करायला मिळावेत, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) नव्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी ते बोलत होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप निमलष्करी दलांतील जवानांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधाही दिल्या जातील. निमलष्करी दलातील ३ लाख कर्मचाऱ्यांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करण्यात आले असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे नेतृत्व हे याच सुरक्षा दलाकडे असते. देशातील नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्याचे कामदेखील याच सुरक्षा दलाकडून केले जाते, असे शहा यांनी स्पष्ट केले.  दिल्लीवालोंसे डर लगता है : गुलजार दरम्यान, दिल्लीमध्ये लोधी रोड परिसरामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयास लागून असलेल्या २.२३ एकर जागेवर हे मुख्यालय उभारले जात असून, त्यावर २७७ कोटी रुपये त्यावर खर्च केले जाणार आहेत. News Item ID:  599-news_story-1577639825 Mobile Device Headline:  जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेऊ - अमित शहा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलातील प्रत्येक जवानास किमान शंभर दिवस त्याच्या कुटुंबीयांबरोबर व्यतीत करायला मिळावेत, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) नव्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी ते बोलत होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप निमलष्करी दलांतील जवानांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधाही दिल्या जातील. निमलष्करी दलातील ३ लाख कर्मचाऱ्यांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करण्यात आले असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे नेतृत्व हे याच सुरक्षा दलाकडे असते. देशातील नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्याचे कामदेखील याच सुरक्षा दलाकडून केले जाते, असे शहा यांनी स्पष्ट केले.  दिल्लीवालोंसे डर लगता है : गुलजार दरम्यान, दिल्लीमध्ये लोधी रोड परिसरामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयास लागून असलेल्या २.२३ एकर जागेवर हे मुख्यालय उभारले जात असून, त्यावर २७७ कोटी रुपये त्यावर खर्च केले जाणार आहेत. Vertical Image:  English Headline:  Take care of the families of the jawans amit shah Author Type:  External Author पीटीआय अमित शहा दिल्ली पोलिस सीआरपीएफ ऍप health गुलजार सीबीआय Search Functional Tags:  अमित शहा, दिल्ली, पोलिस, सीआरपीएफ, ऍप, Health, गुलजार, सीबीआय Twitter Publish:  Meta Description:  Take care of the families of the jawans amit shah निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  अमित शहा News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37h8gTp
Read More
‘सिंगल वॉर्ड’... ‘डबल गेम’...

राज्यातली सत्ता बदलली, की विरोधकांची स्थानिक स्वराज्य आणि सहकारी संस्थांमध्ये असणारी सत्ताकेंद्रे काबीज करण्याचा ट्रेंड राजकारणात नेहमीच ‘एव्हर ग्रीन’ असतो. सत्तेच्या चाव्या आपल्याच ताब्यात राहण्यासाठी थेट निवडणूक नियमांमध्ये बदल करण्याची प्रथाही ‘पुरोगामी’ महाराष्ट्राला नवी नाही. महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून ‘सिंगल वॉर्ड’ आणण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरी राजकारणाचे केंद्रस्थान असणाऱ्या महापालिका आपल्या वर्चस्वाखाली याव्यात, सोबतच भाजपच्या सत्तेला धक्का द्यावा, या हेतूने घेतलेल्या या निर्णयामुळे महापालिकांमधील सत्ताकारण बदलणार असून, पक्षाऐवजी पुन्हा एकदा व्यक्तीला महत्त्व प्राप्त होणार आहे.

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच ‘जशी जमेल तशी’ भाजपची कोंडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. हातात आलेल्या सत्तेचा वापर करताना भाजपची सत्तास्थाने कशी खालसा करता येतील, याचाही नव्या सरकारने पुरेपूर बंदोबस्त केला आहे. राज्यातील शहरी भागात भाजपचे वर्चस्व आहे. ते रोखण्यासाठी महापालिकांमध्ये ‘सिंगल वॉर्ड’ किंवा ‘एक सदस्यीय प्रभाग’ करण्यास नव्या सरकारने प्राधान्य दिले. 

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वॉर्ड रचनांची तोडफोड करण्याची पद्धत महाराष्ट्राला नवी नाही. सत्तेवर आलेला पक्ष, आघाडी यांनी आपली राजकीय सोय या एकमेव निकषावरच वॉर्ड रचनांमध्ये बदल केले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने आपल्या सोयीचे म्हणून चार सदस्यीय प्रभाग रचना केली. 
या बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रभागांचे भौगोलिक क्षेत्र वाढले, या मोठ्या प्रभागांमुळे गठ्ठा मतदारांवर निवडून येणारे अपक्ष किंवा आपल्या विशिष्ट व्होट बॅंकेच्या जोरावर विजयी होणाऱ्या व्यक्तींची पंचाईत झाली. पक्षालाच महत्त्व प्राप्त झाले. मोदी लाटेवर स्वार असणाऱ्या भाजपला सहाजिकच त्याचा फायदा झाला. त्यामुळेच ही पद्धत कशी अयोग्य आहे, असा आवाज काँग्रेस- आघाडीने उठवायला सुरवात केली आणि सत्ता येताच ही पद्धत बदलून टाकली. 

प्रभाग पद्धतीत १९९२ पासून सातत्याने बदल होत गेले आहेत. २००२ मध्ये तीन सदस्यीय, २००७ मध्ये एक सदस्यीय, २०१२ मध्ये दोन सदस्यीय आणि २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग झाले. प्रत्येक वेळी प्रभाग बदलताना मागची पद्धत कशी चुकीची होती, याचेच दाखले देण्यात आले. यानिमित्ताने प्रभागांच्या सीमा बदलून सोयीची तोडफोड करण्यात आली. राजकीय फायदे-तोटे लक्षात घेऊन प्रभागांचे लचके तोडण्यात आले. 

यात त्या-त्या वेळी सत्तेवर असणाऱ्यांचा राजकीय लाभ झालाही असेल; पण नागरिकांची मात्र फरपटच झाली. त्यांना अगदी मतदान करण्यापासून, त्यांच्या भागातील विकासकामे करण्यासाठी कोणत्या लोकप्रतिनिधीकडे फॉलोअप घ्यायचा, अशा अनेक अडचणी आल्या. बहुप्रभागात विकासकामे करताना नगरसेवकांमध्येच संघर्ष झाला, श्रेय लाटण्याचे राजकारण रंगले. 

सिंगल वॉर्डमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव झाला, अपक्षांना महत्त्व आले. या फायदा-तोट्याच्या गणितामध्ये ज्याच्यासाठी हे सारे सुरू आहे, असा आव आणला जातो, त्या मतदारांना मात्र कोणत्याच राज्यसरकारने कधीच विचारात घेतले नाही. नागरिकांना खरंच कोणती पद्धती हवी आहे, याची विचारणा केली गेली नाही. 
प्रभाग रचना करताना ज्या पद्धतीने वॉर्डची तोडफोड होते, त्याचे फायदे-तोटे काय, यांचा विचार झाला नाही. खरेतर वॉर्ड रचना करताना व सदस्यसंख्या ठरविताना शास्त्रीय अभ्यास व्हायला हवा. हे काम निवडणूक आयोगासारख्या स्वतंत्र व्यवस्थेमार्फत व्हायला हवे. राज्यकर्त्यांचा त्यातील हस्तक्षेप पूर्णपणे बंद व्हायला हवा. खरेतर १९९२ पासून आतापर्यंतच्या अनुभवावरून आता सिंगल वॉर्ड हवा की बहुसदस्यीय याचा अंदाज यायला हवा. सरकार बदलले की पद्धत बदलायची आणि ती मतदारांवर लादायची हे बंद व्हायला हवे, हे मात्र नक्की.

News Item ID: 

599-news_story-1577631453

Mobile Device Headline: 

‘सिंगल वॉर्ड’... ‘डबल गेम’...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

राज्यातली सत्ता बदलली, की विरोधकांची स्थानिक स्वराज्य आणि सहकारी संस्थांमध्ये असणारी सत्ताकेंद्रे काबीज करण्याचा ट्रेंड राजकारणात नेहमीच ‘एव्हर ग्रीन’ असतो. सत्तेच्या चाव्या आपल्याच ताब्यात राहण्यासाठी थेट निवडणूक नियमांमध्ये बदल करण्याची प्रथाही ‘पुरोगामी’ महाराष्ट्राला नवी नाही. महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून ‘सिंगल वॉर्ड’ आणण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरी राजकारणाचे केंद्रस्थान असणाऱ्या महापालिका आपल्या वर्चस्वाखाली याव्यात, सोबतच भाजपच्या सत्तेला धक्का द्यावा, या हेतूने घेतलेल्या या निर्णयामुळे महापालिकांमधील सत्ताकारण बदलणार असून, पक्षाऐवजी पुन्हा एकदा व्यक्तीला महत्त्व प्राप्त होणार आहे.

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच ‘जशी जमेल तशी’ भाजपची कोंडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. हातात आलेल्या सत्तेचा वापर करताना भाजपची सत्तास्थाने कशी खालसा करता येतील, याचाही नव्या सरकारने पुरेपूर बंदोबस्त केला आहे. राज्यातील शहरी भागात भाजपचे वर्चस्व आहे. ते रोखण्यासाठी महापालिकांमध्ये ‘सिंगल वॉर्ड’ किंवा ‘एक सदस्यीय प्रभाग’ करण्यास नव्या सरकारने प्राधान्य दिले. 

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वॉर्ड रचनांची तोडफोड करण्याची पद्धत महाराष्ट्राला नवी नाही. सत्तेवर आलेला पक्ष, आघाडी यांनी आपली राजकीय सोय या एकमेव निकषावरच वॉर्ड रचनांमध्ये बदल केले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने आपल्या सोयीचे म्हणून चार सदस्यीय प्रभाग रचना केली. 
या बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रभागांचे भौगोलिक क्षेत्र वाढले, या मोठ्या प्रभागांमुळे गठ्ठा मतदारांवर निवडून येणारे अपक्ष किंवा आपल्या विशिष्ट व्होट बॅंकेच्या जोरावर विजयी होणाऱ्या व्यक्तींची पंचाईत झाली. पक्षालाच महत्त्व प्राप्त झाले. मोदी लाटेवर स्वार असणाऱ्या भाजपला सहाजिकच त्याचा फायदा झाला. त्यामुळेच ही पद्धत कशी अयोग्य आहे, असा आवाज काँग्रेस- आघाडीने उठवायला सुरवात केली आणि सत्ता येताच ही पद्धत बदलून टाकली. 

प्रभाग पद्धतीत १९९२ पासून सातत्याने बदल होत गेले आहेत. २००२ मध्ये तीन सदस्यीय, २००७ मध्ये एक सदस्यीय, २०१२ मध्ये दोन सदस्यीय आणि २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग झाले. प्रत्येक वेळी प्रभाग बदलताना मागची पद्धत कशी चुकीची होती, याचेच दाखले देण्यात आले. यानिमित्ताने प्रभागांच्या सीमा बदलून सोयीची तोडफोड करण्यात आली. राजकीय फायदे-तोटे लक्षात घेऊन प्रभागांचे लचके तोडण्यात आले. 

यात त्या-त्या वेळी सत्तेवर असणाऱ्यांचा राजकीय लाभ झालाही असेल; पण नागरिकांची मात्र फरपटच झाली. त्यांना अगदी मतदान करण्यापासून, त्यांच्या भागातील विकासकामे करण्यासाठी कोणत्या लोकप्रतिनिधीकडे फॉलोअप घ्यायचा, अशा अनेक अडचणी आल्या. बहुप्रभागात विकासकामे करताना नगरसेवकांमध्येच संघर्ष झाला, श्रेय लाटण्याचे राजकारण रंगले. 

सिंगल वॉर्डमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव झाला, अपक्षांना महत्त्व आले. या फायदा-तोट्याच्या गणितामध्ये ज्याच्यासाठी हे सारे सुरू आहे, असा आव आणला जातो, त्या मतदारांना मात्र कोणत्याच राज्यसरकारने कधीच विचारात घेतले नाही. नागरिकांना खरंच कोणती पद्धती हवी आहे, याची विचारणा केली गेली नाही. 
प्रभाग रचना करताना ज्या पद्धतीने वॉर्डची तोडफोड होते, त्याचे फायदे-तोटे काय, यांचा विचार झाला नाही. खरेतर वॉर्ड रचना करताना व सदस्यसंख्या ठरविताना शास्त्रीय अभ्यास व्हायला हवा. हे काम निवडणूक आयोगासारख्या स्वतंत्र व्यवस्थेमार्फत व्हायला हवे. राज्यकर्त्यांचा त्यातील हस्तक्षेप पूर्णपणे बंद व्हायला हवा. खरेतर १९९२ पासून आतापर्यंतच्या अनुभवावरून आता सिंगल वॉर्ड हवा की बहुसदस्यीय याचा अंदाज यायला हवा. सरकार बदलले की पद्धत बदलायची आणि ती मतदारांवर लादायची हे बंद व्हायला हवे, हे मात्र नक्की.

Vertical Image: 

English Headline: 

single ward double game politics

Author Type: 

External Author

संभाजी पाटील

राजकारण

ट्रेंड

politics

निवडणूक

maharashtra

विकास

government

महापालिका

तोडफोड

काँग्रेस

गुन्हेगार

mathematics

स्त्री

निवडणूक आयोग

Search Functional Tags: 

राजकारण, ट्रेंड, Politics, निवडणूक, Maharashtra, विकास, Government, महापालिका, तोडफोड, काँग्रेस, गुन्हेगार, Mathematics, स्त्री, निवडणूक आयोग

Twitter Publish: 

Meta Description: 

single ward double game politics राज्यातली सत्ता बदलली, की विरोधकांची स्थानिक स्वराज्य आणि सहकारी संस्थांमध्ये असणारी सत्ताकेंद्रे काबीज करण्याचा ट्रेंड राजकारणात नेहमीच ‘एव्हर ग्रीन’ असतो.

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

‘सिंगल वॉर्ड’... ‘डबल गेम’... राज्यातली सत्ता बदलली, की विरोधकांची स्थानिक स्वराज्य आणि सहकारी संस्थांमध्ये असणारी सत्ताकेंद्रे काबीज करण्याचा ट्रेंड राजकारणात नेहमीच ‘एव्हर ग्रीन’ असतो. सत्तेच्या चाव्या आपल्याच ताब्यात राहण्यासाठी थेट निवडणूक नियमांमध्ये बदल करण्याची प्रथाही ‘पुरोगामी’ महाराष्ट्राला नवी नाही. महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून ‘सिंगल वॉर्ड’ आणण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरी राजकारणाचे केंद्रस्थान असणाऱ्या महापालिका आपल्या वर्चस्वाखाली याव्यात, सोबतच भाजपच्या सत्तेला धक्का द्यावा, या हेतूने घेतलेल्या या निर्णयामुळे महापालिकांमधील सत्ताकारण बदलणार असून, पक्षाऐवजी पुन्हा एकदा व्यक्तीला महत्त्व प्राप्त होणार आहे. अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच ‘जशी जमेल तशी’ भाजपची कोंडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. हातात आलेल्या सत्तेचा वापर करताना भाजपची सत्तास्थाने कशी खालसा करता येतील, याचाही नव्या सरकारने पुरेपूर बंदोबस्त केला आहे. राज्यातील शहरी भागात भाजपचे वर्चस्व आहे. ते रोखण्यासाठी महापालिकांमध्ये ‘सिंगल वॉर्ड’ किंवा ‘एक सदस्यीय प्रभाग’ करण्यास नव्या सरकारने प्राधान्य दिले.  अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वॉर्ड रचनांची तोडफोड करण्याची पद्धत महाराष्ट्राला नवी नाही. सत्तेवर आलेला पक्ष, आघाडी यांनी आपली राजकीय सोय या एकमेव निकषावरच वॉर्ड रचनांमध्ये बदल केले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने आपल्या सोयीचे म्हणून चार सदस्यीय प्रभाग रचना केली.  या बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रभागांचे भौगोलिक क्षेत्र वाढले, या मोठ्या प्रभागांमुळे गठ्ठा मतदारांवर निवडून येणारे अपक्ष किंवा आपल्या विशिष्ट व्होट बॅंकेच्या जोरावर विजयी होणाऱ्या व्यक्तींची पंचाईत झाली. पक्षालाच महत्त्व प्राप्त झाले. मोदी लाटेवर स्वार असणाऱ्या भाजपला सहाजिकच त्याचा फायदा झाला. त्यामुळेच ही पद्धत कशी अयोग्य आहे, असा आवाज काँग्रेस- आघाडीने उठवायला सुरवात केली आणि सत्ता येताच ही पद्धत बदलून टाकली.  प्रभाग पद्धतीत १९९२ पासून सातत्याने बदल होत गेले आहेत. २००२ मध्ये तीन सदस्यीय, २००७ मध्ये एक सदस्यीय, २०१२ मध्ये दोन सदस्यीय आणि २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग झाले. प्रत्येक वेळी प्रभाग बदलताना मागची पद्धत कशी चुकीची होती, याचेच दाखले देण्यात आले. यानिमित्ताने प्रभागांच्या सीमा बदलून सोयीची तोडफोड करण्यात आली. राजकीय फायदे-तोटे लक्षात घेऊन प्रभागांचे लचके तोडण्यात आले.  यात त्या-त्या वेळी सत्तेवर असणाऱ्यांचा राजकीय लाभ झालाही असेल; पण नागरिकांची मात्र फरपटच झाली. त्यांना अगदी मतदान करण्यापासून, त्यांच्या भागातील विकासकामे करण्यासाठी कोणत्या लोकप्रतिनिधीकडे फॉलोअप घ्यायचा, अशा अनेक अडचणी आल्या. बहुप्रभागात विकासकामे करताना नगरसेवकांमध्येच संघर्ष झाला, श्रेय लाटण्याचे राजकारण रंगले.  सिंगल वॉर्डमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव झाला, अपक्षांना महत्त्व आले. या फायदा-तोट्याच्या गणितामध्ये ज्याच्यासाठी हे सारे सुरू आहे, असा आव आणला जातो, त्या मतदारांना मात्र कोणत्याच राज्यसरकारने कधीच विचारात घेतले नाही. नागरिकांना खरंच कोणती पद्धती हवी आहे, याची विचारणा केली गेली नाही.  प्रभाग रचना करताना ज्या पद्धतीने वॉर्डची तोडफोड होते, त्याचे फायदे-तोटे काय, यांचा विचार झाला नाही. खरेतर वॉर्ड रचना करताना व सदस्यसंख्या ठरविताना शास्त्रीय अभ्यास व्हायला हवा. हे काम निवडणूक आयोगासारख्या स्वतंत्र व्यवस्थेमार्फत व्हायला हवे. राज्यकर्त्यांचा त्यातील हस्तक्षेप पूर्णपणे बंद व्हायला हवा. खरेतर १९९२ पासून आतापर्यंतच्या अनुभवावरून आता सिंगल वॉर्ड हवा की बहुसदस्यीय याचा अंदाज यायला हवा. सरकार बदलले की पद्धत बदलायची आणि ती मतदारांवर लादायची हे बंद व्हायला हवे, हे मात्र नक्की. News Item ID:  599-news_story-1577631453 Mobile Device Headline:  ‘सिंगल वॉर्ड’... ‘डबल गेम’... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  राज्यातली सत्ता बदलली, की विरोधकांची स्थानिक स्वराज्य आणि सहकारी संस्थांमध्ये असणारी सत्ताकेंद्रे काबीज करण्याचा ट्रेंड राजकारणात नेहमीच ‘एव्हर ग्रीन’ असतो. सत्तेच्या चाव्या आपल्याच ताब्यात राहण्यासाठी थेट निवडणूक नियमांमध्ये बदल करण्याची प्रथाही ‘पुरोगामी’ महाराष्ट्राला नवी नाही. महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून ‘सिंगल वॉर्ड’ आणण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरी राजकारणाचे केंद्रस्थान असणाऱ्या महापालिका आपल्या वर्चस्वाखाली याव्यात, सोबतच भाजपच्या सत्तेला धक्का द्यावा, या हेतूने घेतलेल्या या निर्णयामुळे महापालिकांमधील सत्ताकारण बदलणार असून, पक्षाऐवजी पुन्हा एकदा व्यक्तीला महत्त्व प्राप्त होणार आहे. अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच ‘जशी जमेल तशी’ भाजपची कोंडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. हातात आलेल्या सत्तेचा वापर करताना भाजपची सत्तास्थाने कशी खालसा करता येतील, याचाही नव्या सरकारने पुरेपूर बंदोबस्त केला आहे. राज्यातील शहरी भागात भाजपचे वर्चस्व आहे. ते रोखण्यासाठी महापालिकांमध्ये ‘सिंगल वॉर्ड’ किंवा ‘एक सदस्यीय प्रभाग’ करण्यास नव्या सरकारने प्राधान्य दिले.  अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वॉर्ड रचनांची तोडफोड करण्याची पद्धत महाराष्ट्राला नवी नाही. सत्तेवर आलेला पक्ष, आघाडी यांनी आपली राजकीय सोय या एकमेव निकषावरच वॉर्ड रचनांमध्ये बदल केले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने आपल्या सोयीचे म्हणून चार सदस्यीय प्रभाग रचना केली.  या बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रभागांचे भौगोलिक क्षेत्र वाढले, या मोठ्या प्रभागांमुळे गठ्ठा मतदारांवर निवडून येणारे अपक्ष किंवा आपल्या विशिष्ट व्होट बॅंकेच्या जोरावर विजयी होणाऱ्या व्यक्तींची पंचाईत झाली. पक्षालाच महत्त्व प्राप्त झाले. मोदी लाटेवर स्वार असणाऱ्या भाजपला सहाजिकच त्याचा फायदा झाला. त्यामुळेच ही पद्धत कशी अयोग्य आहे, असा आवाज काँग्रेस- आघाडीने उठवायला सुरवात केली आणि सत्ता येताच ही पद्धत बदलून टाकली.  प्रभाग पद्धतीत १९९२ पासून सातत्याने बदल होत गेले आहेत. २००२ मध्ये तीन सदस्यीय, २००७ मध्ये एक सदस्यीय, २०१२ मध्ये दोन सदस्यीय आणि २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग झाले. प्रत्येक वेळी प्रभाग बदलताना मागची पद्धत कशी चुकीची होती, याचेच दाखले देण्यात आले. यानिमित्ताने प्रभागांच्या सीमा बदलून सोयीची तोडफोड करण्यात आली. राजकीय फायदे-तोटे लक्षात घेऊन प्रभागांचे लचके तोडण्यात आले.  यात त्या-त्या वेळी सत्तेवर असणाऱ्यांचा राजकीय लाभ झालाही असेल; पण नागरिकांची मात्र फरपटच झाली. त्यांना अगदी मतदान करण्यापासून, त्यांच्या भागातील विकासकामे करण्यासाठी कोणत्या लोकप्रतिनिधीकडे फॉलोअप घ्यायचा, अशा अनेक अडचणी आल्या. बहुप्रभागात विकासकामे करताना नगरसेवकांमध्येच संघर्ष झाला, श्रेय लाटण्याचे राजकारण रंगले.  सिंगल वॉर्डमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव झाला, अपक्षांना महत्त्व आले. या फायदा-तोट्याच्या गणितामध्ये ज्याच्यासाठी हे सारे सुरू आहे, असा आव आणला जातो, त्या मतदारांना मात्र कोणत्याच राज्यसरकारने कधीच विचारात घेतले नाही. नागरिकांना खरंच कोणती पद्धती हवी आहे, याची विचारणा केली गेली नाही.  प्रभाग रचना करताना ज्या पद्धतीने वॉर्डची तोडफोड होते, त्याचे फायदे-तोटे काय, यांचा विचार झाला नाही. खरेतर वॉर्ड रचना करताना व सदस्यसंख्या ठरविताना शास्त्रीय अभ्यास व्हायला हवा. हे काम निवडणूक आयोगासारख्या स्वतंत्र व्यवस्थेमार्फत व्हायला हवे. राज्यकर्त्यांचा त्यातील हस्तक्षेप पूर्णपणे बंद व्हायला हवा. खरेतर १९९२ पासून आतापर्यंतच्या अनुभवावरून आता सिंगल वॉर्ड हवा की बहुसदस्यीय याचा अंदाज यायला हवा. सरकार बदलले की पद्धत बदलायची आणि ती मतदारांवर लादायची हे बंद व्हायला हवे, हे मात्र नक्की. Vertical Image:  English Headline:  single ward double game politics Author Type:  External Author संभाजी पाटील राजकारण ट्रेंड politics निवडणूक maharashtra विकास government महापालिका तोडफोड काँग्रेस गुन्हेगार mathematics स्त्री निवडणूक आयोग Search Functional Tags:  राजकारण, ट्रेंड, Politics, निवडणूक, Maharashtra, विकास, Government, महापालिका, तोडफोड, काँग्रेस, गुन्हेगार, Mathematics, स्त्री, निवडणूक आयोग Twitter Publish:  Meta Description:  single ward double game politics राज्यातली सत्ता बदलली, की विरोधकांची स्थानिक स्वराज्य आणि सहकारी संस्थांमध्ये असणारी सत्ताकेंद्रे काबीज करण्याचा ट्रेंड राजकारणात नेहमीच ‘एव्हर ग्रीन’ असतो. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Q59JpY
Read More
पुणे-महाबळेश्‍वरसाठी लागले सात तास

पुणे/खेड शिवापूर - पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले. याचे कारण महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी. हे चित्र जसे पुणे-सातारा महामार्गावर दिसत होते तसेच पुणे आणि नाशिक महामार्गावर होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शनिवारी-रविवारी म्हणजे महामार्गांवर कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. पण, या वेळी नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर मोठ्या संख्येने शहराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सातारा आणि नाशिक या पुण्याला जोडणाऱ्या तीनही महामार्गांवर मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. एरवी या महामार्गांवरून जाणाऱ्या वाहनांच्या तुलनेत दुप्पट वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहनांची कोंडी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. 

पुण्यात CAA विरोधी मोर्चात आला 'जेएनयू'चा उमर खालीद

महामार्गांवरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. तासन्‌ तास वाहनात बसून राहावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास दिला. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यांवर वाहतूक कायम होती. पोलिसांबरोबरच काही ठिकाणी गावकरी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत होते. काही वाहनचालकही यात सक्रिय सहभागी झाले होते.

पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?

नव वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी महाबळेश्‍वरला पसंती दिली. त्यामुळे सातारा रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ तारखेला सुटी दिल्याने हा वीकेंड मोठा झाला आहे. त्यामुळे पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. हे चित्र जसे महामार्गावर दिसत होते तसेच ते खंबाटकी आणि पुढे पसरणीच्या घाटातही दिसत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले. 

नाशिक महामार्गावर रांगा
नारायणगाव : येथील पुणे-नाशिक महामार्गावर आज रात्री झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक व प्रवासी त्रस्त झाले. येथील बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला महामार्गावर वाहनांची सुमारे एक किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सरपंच योगेश पाटे हे स्वतः महामार्गावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहन चालकांना सूचना करीत होते.

येथील पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. रखडलेले बाह्य वळणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार नाही.

पुण्याहून सकाळी नऊला महाबळेश्‍वरकडे जाण्यासाठी निघालो. पण, महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलो. त्यामुळे महाबळेश्‍वरला पोचण्यासाठी तब्बल सात तास लागले.
- धनंजय भंडारी, पुणे

News Item ID: 

599-news_story-1577643291

Mobile Device Headline: 

पुणे-महाबळेश्‍वरसाठी लागले सात तास

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे/खेड शिवापूर - पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले. याचे कारण महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी. हे चित्र जसे पुणे-सातारा महामार्गावर दिसत होते तसेच पुणे आणि नाशिक महामार्गावर होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शनिवारी-रविवारी म्हणजे महामार्गांवर कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. पण, या वेळी नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर मोठ्या संख्येने शहराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सातारा आणि नाशिक या पुण्याला जोडणाऱ्या तीनही महामार्गांवर मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. एरवी या महामार्गांवरून जाणाऱ्या वाहनांच्या तुलनेत दुप्पट वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहनांची कोंडी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. 

पुण्यात CAA विरोधी मोर्चात आला 'जेएनयू'चा उमर खालीद

महामार्गांवरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. तासन्‌ तास वाहनात बसून राहावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास दिला. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यांवर वाहतूक कायम होती. पोलिसांबरोबरच काही ठिकाणी गावकरी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत होते. काही वाहनचालकही यात सक्रिय सहभागी झाले होते.

पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?

नव वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी महाबळेश्‍वरला पसंती दिली. त्यामुळे सातारा रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ तारखेला सुटी दिल्याने हा वीकेंड मोठा झाला आहे. त्यामुळे पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. हे चित्र जसे महामार्गावर दिसत होते तसेच ते खंबाटकी आणि पुढे पसरणीच्या घाटातही दिसत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले. 

नाशिक महामार्गावर रांगा
नारायणगाव : येथील पुणे-नाशिक महामार्गावर आज रात्री झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक व प्रवासी त्रस्त झाले. येथील बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला महामार्गावर वाहनांची सुमारे एक किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सरपंच योगेश पाटे हे स्वतः महामार्गावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहन चालकांना सूचना करीत होते.

येथील पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. रखडलेले बाह्य वळणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार नाही.

पुण्याहून सकाळी नऊला महाबळेश्‍वरकडे जाण्यासाठी निघालो. पण, महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलो. त्यामुळे महाबळेश्‍वरला पोचण्यासाठी तब्बल सात तास लागले.
- धनंजय भंडारी, पुणे

Vertical Image: 

English Headline: 

It took seven hours for Pune Mahabaleshwar

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महामार्ग

वाहतूक कोंडी

पुणे

चालक

सोलापूर

floods

हडपसर

पोलिस

mumbai

खंडाळा

खेड

nashik

सकाळ

ऍप

तळेगाव

सरपंच

Search Functional Tags: 

महामार्ग, वाहतूक कोंडी, पुणे, चालक, सोलापूर, Floods, हडपसर, पोलिस, Mumbai, खंडाळा, खेड, Nashik, सकाळ, ऍप, तळेगाव, सरपंच

Twitter Publish: 

Meta Description: 

It took seven hours for Pune Mahabaleshwar पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे-महाबळेश्‍वरसाठी लागले सात तास पुणे/खेड शिवापूर - पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले. याचे कारण महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी. हे चित्र जसे पुणे-सातारा महामार्गावर दिसत होते तसेच पुणे आणि नाशिक महामार्गावर होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शनिवारी-रविवारी म्हणजे महामार्गांवर कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. पण, या वेळी नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर मोठ्या संख्येने शहराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सातारा आणि नाशिक या पुण्याला जोडणाऱ्या तीनही महामार्गांवर मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. एरवी या महामार्गांवरून जाणाऱ्या वाहनांच्या तुलनेत दुप्पट वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहनांची कोंडी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.  पुण्यात CAA विरोधी मोर्चात आला 'जेएनयू'चा उमर खालीद महामार्गांवरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. तासन्‌ तास वाहनात बसून राहावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास दिला. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यांवर वाहतूक कायम होती. पोलिसांबरोबरच काही ठिकाणी गावकरी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत होते. काही वाहनचालकही यात सक्रिय सहभागी झाले होते. पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले? नव वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी महाबळेश्‍वरला पसंती दिली. त्यामुळे सातारा रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ तारखेला सुटी दिल्याने हा वीकेंड मोठा झाला आहे. त्यामुळे पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. हे चित्र जसे महामार्गावर दिसत होते तसेच ते खंबाटकी आणि पुढे पसरणीच्या घाटातही दिसत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले.  नाशिक महामार्गावर रांगा नारायणगाव : येथील पुणे-नाशिक महामार्गावर आज रात्री झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक व प्रवासी त्रस्त झाले. येथील बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला महामार्गावर वाहनांची सुमारे एक किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सरपंच योगेश पाटे हे स्वतः महामार्गावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहन चालकांना सूचना करीत होते. येथील पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. रखडलेले बाह्य वळणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार नाही. पुण्याहून सकाळी नऊला महाबळेश्‍वरकडे जाण्यासाठी निघालो. पण, महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलो. त्यामुळे महाबळेश्‍वरला पोचण्यासाठी तब्बल सात तास लागले. - धनंजय भंडारी, पुणे News Item ID:  599-news_story-1577643291 Mobile Device Headline:  पुणे-महाबळेश्‍वरसाठी लागले सात तास Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे/खेड शिवापूर - पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले. याचे कारण महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी. हे चित्र जसे पुणे-सातारा महामार्गावर दिसत होते तसेच पुणे आणि नाशिक महामार्गावर होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शनिवारी-रविवारी म्हणजे महामार्गांवर कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. पण, या वेळी नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर मोठ्या संख्येने शहराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सातारा आणि नाशिक या पुण्याला जोडणाऱ्या तीनही महामार्गांवर मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. एरवी या महामार्गांवरून जाणाऱ्या वाहनांच्या तुलनेत दुप्पट वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहनांची कोंडी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.  पुण्यात CAA विरोधी मोर्चात आला 'जेएनयू'चा उमर खालीद महामार्गांवरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. तासन्‌ तास वाहनात बसून राहावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास दिला. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यांवर वाहतूक कायम होती. पोलिसांबरोबरच काही ठिकाणी गावकरी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत होते. काही वाहनचालकही यात सक्रिय सहभागी झाले होते. पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले? नव वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी महाबळेश्‍वरला पसंती दिली. त्यामुळे सातारा रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ तारखेला सुटी दिल्याने हा वीकेंड मोठा झाला आहे. त्यामुळे पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. हे चित्र जसे महामार्गावर दिसत होते तसेच ते खंबाटकी आणि पुढे पसरणीच्या घाटातही दिसत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले.  नाशिक महामार्गावर रांगा नारायणगाव : येथील पुणे-नाशिक महामार्गावर आज रात्री झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक व प्रवासी त्रस्त झाले. येथील बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला महामार्गावर वाहनांची सुमारे एक किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सरपंच योगेश पाटे हे स्वतः महामार्गावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहन चालकांना सूचना करीत होते. येथील पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. रखडलेले बाह्य वळणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार नाही. पुण्याहून सकाळी नऊला महाबळेश्‍वरकडे जाण्यासाठी निघालो. पण, महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलो. त्यामुळे महाबळेश्‍वरला पोचण्यासाठी तब्बल सात तास लागले. - धनंजय भंडारी, पुणे Vertical Image:  English Headline:  It took seven hours for Pune Mahabaleshwar Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महामार्ग वाहतूक कोंडी पुणे चालक सोलापूर floods हडपसर पोलिस mumbai खंडाळा खेड nashik सकाळ ऍप तळेगाव सरपंच Search Functional Tags:  महामार्ग, वाहतूक कोंडी, पुणे, चालक, सोलापूर, Floods, हडपसर, पोलिस, Mumbai, खंडाळा, खेड, Nashik, सकाळ, ऍप, तळेगाव, सरपंच Twitter Publish:  Meta Description:  It took seven hours for Pune Mahabaleshwar पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Q59Ema
Read More
भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक 

सांगली - जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. संजयकाकांनी उपाध्यक्षपदासाठी बंडाची तयारी केली आहे, मात्र त्यांच्या गटाच्या चार सदस्यांची वजाबाकी झाली तरी भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम होऊ नये, अशी जुळवाजुळव सुरू करण्यात येत आहे. या दुहीचा फायदा राष्ट्रवादी, कॉंग्रेसला होऊ नये, यासाठी संजयकाकांशी प्रदेश पातळीवरूनच संवाद सुरू ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून संजयकाकांशी संवाद थांबवण्यात आला आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. भाजपला सत्ता कायम राखत जादुई 30 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजप फुटू नये, राष्ट्रवादी गैरफायदा घेऊ नये, यासाठी सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यात एक राष्ट्रवादी, दोन कॉंग्रेसचे सदस्य आहेत, मात्र संजयकाकांच्या चार सदस्यांनी सहलीला गैरहजेरी लावलीय. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या गटाला आणि पर्यायाने संजयकाकांचे चुलते डी. के. पाटील यांना उपाध्यक्षपद हवे आहे. भाजपकडून शिवाजी डोंगरे यांचे उपाध्यक्षपद निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संजयकाकांची समजूत कशी काढायची, हेच मोठे कोडे आहे. संजयकाका गटाच्या सदस्याला अन्य सभापतिपद दिले जाऊ शकते, मात्र त्यावर ते समाधान मानतील का, याबाबत काहीही स्पष्टता नाही. 

हेही वाचा - बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल;  कोणाची इच्छा ?

अध्यक्षपदाची चुरस 

भाजपमध्ये सत्ता कायम राखण्याची कसरत सुरू असतानाच अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. विशेषतः मिरज तालुक्‍यात अध्यक्षपद द्यावे, असा रेटा आहे, मात्र शिवाजी डोंगरे यांना उपाध्यक्षपद द्यायचे झाल्यास दोन्ही पदे मिरज तालुक्‍यात देता येणार नाहीत. त्यामुळे सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्याऐवजी ऐनवेळी दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या समीकरणाला आमदार सुरेश खाडे तयार होतील का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिरज तालुक्‍यासाठी त्यांचा आग्रह कायम असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांची समजूत काढणे तुलनेत संजयकाकांपेक्षा सोपे असल्याची भाजपच्या गटात चर्चा आहे. 

हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन 

देवेंद्र फडणवीस संजयकांशी बोलणार 

खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपसोबतच रहावे आणि सत्ताकारणात अडचणी आणू नयेत, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संजयकाकांची धुरा खांद्यावर घेतली आहे. ते संजयकाकांशी बोलणार आहेत, असे सांगणण्यात आले. जिल्ह्यातील कुणीही संजयकाकांशी संवाद साधायला पुढाकार घ्यायला तयार नाही, चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही, त्यामुळे फडणवीस यांना स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे. 

डोंगरे उपाध्यक्ष निश्‍चित 

माधवनगर येथील शिवाजी डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड जवळपास निश्‍चित मानली जात आहे. उपाध्यक्षपद मिरज तालुक्‍याला दिले तर अध्यक्षपद या तालुक्‍यात देऊन चालणार नाही. त्यामुळे अचानक दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या आता अध्यक्षपदाच्या क्रमांक एकच्या दावेदार मानल्या जात आहेत. त्याशिवाय, सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्या नावाची चर्चा आहे. 

News Item ID: 

599-news_story-1577637592

Mobile Device Headline: 

भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सांगली - जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. संजयकाकांनी उपाध्यक्षपदासाठी बंडाची तयारी केली आहे, मात्र त्यांच्या गटाच्या चार सदस्यांची वजाबाकी झाली तरी भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम होऊ नये, अशी जुळवाजुळव सुरू करण्यात येत आहे. या दुहीचा फायदा राष्ट्रवादी, कॉंग्रेसला होऊ नये, यासाठी संजयकाकांशी प्रदेश पातळीवरूनच संवाद सुरू ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून संजयकाकांशी संवाद थांबवण्यात आला आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. भाजपला सत्ता कायम राखत जादुई 30 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजप फुटू नये, राष्ट्रवादी गैरफायदा घेऊ नये, यासाठी सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यात एक राष्ट्रवादी, दोन कॉंग्रेसचे सदस्य आहेत, मात्र संजयकाकांच्या चार सदस्यांनी सहलीला गैरहजेरी लावलीय. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या गटाला आणि पर्यायाने संजयकाकांचे चुलते डी. के. पाटील यांना उपाध्यक्षपद हवे आहे. भाजपकडून शिवाजी डोंगरे यांचे उपाध्यक्षपद निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संजयकाकांची समजूत कशी काढायची, हेच मोठे कोडे आहे. संजयकाका गटाच्या सदस्याला अन्य सभापतिपद दिले जाऊ शकते, मात्र त्यावर ते समाधान मानतील का, याबाबत काहीही स्पष्टता नाही. 

हेही वाचा - बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल;  कोणाची इच्छा ?

अध्यक्षपदाची चुरस 

भाजपमध्ये सत्ता कायम राखण्याची कसरत सुरू असतानाच अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. विशेषतः मिरज तालुक्‍यात अध्यक्षपद द्यावे, असा रेटा आहे, मात्र शिवाजी डोंगरे यांना उपाध्यक्षपद द्यायचे झाल्यास दोन्ही पदे मिरज तालुक्‍यात देता येणार नाहीत. त्यामुळे सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्याऐवजी ऐनवेळी दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या समीकरणाला आमदार सुरेश खाडे तयार होतील का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिरज तालुक्‍यासाठी त्यांचा आग्रह कायम असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांची समजूत काढणे तुलनेत संजयकाकांपेक्षा सोपे असल्याची भाजपच्या गटात चर्चा आहे. 

हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन 

देवेंद्र फडणवीस संजयकांशी बोलणार 

खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपसोबतच रहावे आणि सत्ताकारणात अडचणी आणू नयेत, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संजयकाकांची धुरा खांद्यावर घेतली आहे. ते संजयकाकांशी बोलणार आहेत, असे सांगणण्यात आले. जिल्ह्यातील कुणीही संजयकाकांशी संवाद साधायला पुढाकार घ्यायला तयार नाही, चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही, त्यामुळे फडणवीस यांना स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे. 

डोंगरे उपाध्यक्ष निश्‍चित 

माधवनगर येथील शिवाजी डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड जवळपास निश्‍चित मानली जात आहे. उपाध्यक्षपद मिरज तालुक्‍याला दिले तर अध्यक्षपद या तालुक्‍यात देऊन चालणार नाही. त्यामुळे अचानक दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या आता अध्यक्षपदाच्या क्रमांक एकच्या दावेदार मानल्या जात आहेत. त्याशिवाय, सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्या नावाची चर्चा आहे. 

Vertical Image: 

English Headline: 

BJP Activists Against MP Sanjaykaka Patil Sangli Marathi News

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

जिल्हा परिषद

निवडणूक

भाजप

खत

fertiliser

आमदार

खासदार

मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

पुढाकार

initiatives

चंद्रकांत पाटील

chandrakant patil

Search Functional Tags: 

जिल्हा परिषद, निवडणूक, भाजप, खत, Fertiliser, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, पुढाकार, Initiatives, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Political News

Meta Description: 

BJP Activists Against MP Sanjaykaka Patil Sangli Marathi News जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

भाजप

राष्ट्रवादी

सांगली

देवेंद्र फडणवीस

चंद्रकांत पाटील

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक  सांगली - जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. संजयकाकांनी उपाध्यक्षपदासाठी बंडाची तयारी केली आहे, मात्र त्यांच्या गटाच्या चार सदस्यांची वजाबाकी झाली तरी भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम होऊ नये, अशी जुळवाजुळव सुरू करण्यात येत आहे. या दुहीचा फायदा राष्ट्रवादी, कॉंग्रेसला होऊ नये, यासाठी संजयकाकांशी प्रदेश पातळीवरूनच संवाद सुरू ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून संजयकाकांशी संवाद थांबवण्यात आला आहे.  जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. भाजपला सत्ता कायम राखत जादुई 30 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजप फुटू नये, राष्ट्रवादी गैरफायदा घेऊ नये, यासाठी सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यात एक राष्ट्रवादी, दोन कॉंग्रेसचे सदस्य आहेत, मात्र संजयकाकांच्या चार सदस्यांनी सहलीला गैरहजेरी लावलीय. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या गटाला आणि पर्यायाने संजयकाकांचे चुलते डी. के. पाटील यांना उपाध्यक्षपद हवे आहे. भाजपकडून शिवाजी डोंगरे यांचे उपाध्यक्षपद निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संजयकाकांची समजूत कशी काढायची, हेच मोठे कोडे आहे. संजयकाका गटाच्या सदस्याला अन्य सभापतिपद दिले जाऊ शकते, मात्र त्यावर ते समाधान मानतील का, याबाबत काहीही स्पष्टता नाही.  हेही वाचा - बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल;  कोणाची इच्छा ? अध्यक्षपदाची चुरस  भाजपमध्ये सत्ता कायम राखण्याची कसरत सुरू असतानाच अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. विशेषतः मिरज तालुक्‍यात अध्यक्षपद द्यावे, असा रेटा आहे, मात्र शिवाजी डोंगरे यांना उपाध्यक्षपद द्यायचे झाल्यास दोन्ही पदे मिरज तालुक्‍यात देता येणार नाहीत. त्यामुळे सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्याऐवजी ऐनवेळी दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या समीकरणाला आमदार सुरेश खाडे तयार होतील का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिरज तालुक्‍यासाठी त्यांचा आग्रह कायम असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांची समजूत काढणे तुलनेत संजयकाकांपेक्षा सोपे असल्याची भाजपच्या गटात चर्चा आहे.  हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन  देवेंद्र फडणवीस संजयकांशी बोलणार  खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपसोबतच रहावे आणि सत्ताकारणात अडचणी आणू नयेत, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संजयकाकांची धुरा खांद्यावर घेतली आहे. ते संजयकाकांशी बोलणार आहेत, असे सांगणण्यात आले. जिल्ह्यातील कुणीही संजयकाकांशी संवाद साधायला पुढाकार घ्यायला तयार नाही, चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही, त्यामुळे फडणवीस यांना स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे.  डोंगरे उपाध्यक्ष निश्‍चित  माधवनगर येथील शिवाजी डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड जवळपास निश्‍चित मानली जात आहे. उपाध्यक्षपद मिरज तालुक्‍याला दिले तर अध्यक्षपद या तालुक्‍यात देऊन चालणार नाही. त्यामुळे अचानक दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या आता अध्यक्षपदाच्या क्रमांक एकच्या दावेदार मानल्या जात आहेत. त्याशिवाय, सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्या नावाची चर्चा आहे.  News Item ID:  599-news_story-1577637592 Mobile Device Headline:  भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सांगली - जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. संजयकाकांनी उपाध्यक्षपदासाठी बंडाची तयारी केली आहे, मात्र त्यांच्या गटाच्या चार सदस्यांची वजाबाकी झाली तरी भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम होऊ नये, अशी जुळवाजुळव सुरू करण्यात येत आहे. या दुहीचा फायदा राष्ट्रवादी, कॉंग्रेसला होऊ नये, यासाठी संजयकाकांशी प्रदेश पातळीवरूनच संवाद सुरू ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून संजयकाकांशी संवाद थांबवण्यात आला आहे.  जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. भाजपला सत्ता कायम राखत जादुई 30 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजप फुटू नये, राष्ट्रवादी गैरफायदा घेऊ नये, यासाठी सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यात एक राष्ट्रवादी, दोन कॉंग्रेसचे सदस्य आहेत, मात्र संजयकाकांच्या चार सदस्यांनी सहलीला गैरहजेरी लावलीय. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या गटाला आणि पर्यायाने संजयकाकांचे चुलते डी. के. पाटील यांना उपाध्यक्षपद हवे आहे. भाजपकडून शिवाजी डोंगरे यांचे उपाध्यक्षपद निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संजयकाकांची समजूत कशी काढायची, हेच मोठे कोडे आहे. संजयकाका गटाच्या सदस्याला अन्य सभापतिपद दिले जाऊ शकते, मात्र त्यावर ते समाधान मानतील का, याबाबत काहीही स्पष्टता नाही.  हेही वाचा - बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल;  कोणाची इच्छा ? अध्यक्षपदाची चुरस  भाजपमध्ये सत्ता कायम राखण्याची कसरत सुरू असतानाच अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. विशेषतः मिरज तालुक्‍यात अध्यक्षपद द्यावे, असा रेटा आहे, मात्र शिवाजी डोंगरे यांना उपाध्यक्षपद द्यायचे झाल्यास दोन्ही पदे मिरज तालुक्‍यात देता येणार नाहीत. त्यामुळे सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्याऐवजी ऐनवेळी दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या समीकरणाला आमदार सुरेश खाडे तयार होतील का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिरज तालुक्‍यासाठी त्यांचा आग्रह कायम असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांची समजूत काढणे तुलनेत संजयकाकांपेक्षा सोपे असल्याची भाजपच्या गटात चर्चा आहे.  हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन  देवेंद्र फडणवीस संजयकांशी बोलणार  खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपसोबतच रहावे आणि सत्ताकारणात अडचणी आणू नयेत, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संजयकाकांची धुरा खांद्यावर घेतली आहे. ते संजयकाकांशी बोलणार आहेत, असे सांगणण्यात आले. जिल्ह्यातील कुणीही संजयकाकांशी संवाद साधायला पुढाकार घ्यायला तयार नाही, चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही, त्यामुळे फडणवीस यांना स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे.  डोंगरे उपाध्यक्ष निश्‍चित  माधवनगर येथील शिवाजी डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड जवळपास निश्‍चित मानली जात आहे. उपाध्यक्षपद मिरज तालुक्‍याला दिले तर अध्यक्षपद या तालुक्‍यात देऊन चालणार नाही. त्यामुळे अचानक दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या आता अध्यक्षपदाच्या क्रमांक एकच्या दावेदार मानल्या जात आहेत. त्याशिवाय, सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्या नावाची चर्चा आहे.  Vertical Image:  English Headline:  BJP Activists Against MP Sanjaykaka Patil Sangli Marathi News Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा जिल्हा परिषद निवडणूक भाजप खत fertiliser आमदार खासदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis पुढाकार initiatives चंद्रकांत पाटील chandrakant patil Search Functional Tags:  जिल्हा परिषद, निवडणूक, भाजप, खत, Fertiliser, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, पुढाकार, Initiatives, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil Twitter Publish:  Meta Keyword:  Political News Meta Description:  BJP Activists Against MP Sanjaykaka Patil Sangli Marathi News जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. Send as Notification:  Topic Tags:  भाजप राष्ट्रवादी सांगली देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZEar0O
Read More
कातळशिल्पांना प्रकाशात आणण्यासाठी 'यांनी' घेतला पुढाकार

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. ही शिल्पे पर्यटनदृष्ट्या प्रसिद्धीस यावीत, यासाठी कातळ शिल्प ठिकाणी जाणारा रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी नियोजनासाठी व धोरण ठरविण्यासाठी मालवण पंचायत समितीची सभा कुडोपी येथील कातळ शिल्प ठिकाणी आयोजित केल्याची माहिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली. 

जिल्ह्याच्या पर्यटनात महत्त्वपूर्ण भर घालणारी कातळ शिल्पे आढळली आहेत. मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोंडी, हिवाळे, वडाचापाट या गावात ही अकालणीय कातळ शिल्प आहेत. पान घोड्यासह अनेक शिल्पाकृती कातळांवर कोरल्या आहेत. ही कताळशिल्प वैविध्यपूर्ण असून तिला प्राचीन ऐतिहासिक महत्त्व आहे. या कातळशिल्पांचे जतन होण्याच्या दृष्टीने मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार आहे. 

शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे

ही कातळ शिल्पे ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ देतात. त्यामुळे या कातळ शिल्पाचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवली आहेत. ती कशाची आहेत? त्यातून काय व्यक्त होते? हे सांगणे कठीण आहे. या शिल्पकृती देशभरासह संपूर्ण जगात माहिती व्हाव्यात यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर त्या शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय यांच्या सहली किंवा तज्ज्ञांच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोचविली जाणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले. 

कातळ शिल्पातून पर्यटन विकास

ही कातळ शिल्पे विकसित झाल्यास या भागातील पर्यटनदृष्ट्या विकास होईल. परिणामी जिल्ह्याच्या पर्यटनावर निश्‍चितच चांगला सकारात्मक परिणाम होणार आहे. कातळशिल्पांवर पान घोड्यांचे कोरीव काम केल्याचे दिसून येत आहे. तसेच अन्य काही कोरीव काम केलेली आहेत. या कोरीव कामांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून पर्यटक मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोडी, हिवाळे, वाडाचापाट येथे मोठ्या संख्येने दाखल होऊ शकतात. यासाठी प्राथमिक सुविधा म्हणजे तेथे जाण्या-येण्यासाठी रस्ता आवश्‍यक आहे. हा रस्ता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे. ती सुविधा पहिली उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले. 

अभ्यासक, तज्ज्ञांना निमंत्रण 

एक जानेवारीला मालवण पंचायत समितीची खास सभा कुडोपी येथील कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कातळशिल्पांच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केली आहे. या सभेला कातळ शिल्प अभ्यासक व संशोधक सुधीर रिसबुड, अस्मिता एम. जे., शिक्षक व अभ्यासक कमलेश गोसावी उपस्थित राहणार आहेत. या सभेत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती पराडकर यांनी दिली. 

News Item ID: 

599-news_story-1577635877

Mobile Device Headline: 

कातळशिल्पांना प्रकाशात आणण्यासाठी 'यांनी' घेतला पुढाकार

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Kokan

Mobile Body: 

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. ही शिल्पे पर्यटनदृष्ट्या प्रसिद्धीस यावीत, यासाठी कातळ शिल्प ठिकाणी जाणारा रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी नियोजनासाठी व धोरण ठरविण्यासाठी मालवण पंचायत समितीची सभा कुडोपी येथील कातळ शिल्प ठिकाणी आयोजित केल्याची माहिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली. 

जिल्ह्याच्या पर्यटनात महत्त्वपूर्ण भर घालणारी कातळ शिल्पे आढळली आहेत. मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोंडी, हिवाळे, वडाचापाट या गावात ही अकालणीय कातळ शिल्प आहेत. पान घोड्यासह अनेक शिल्पाकृती कातळांवर कोरल्या आहेत. ही कताळशिल्प वैविध्यपूर्ण असून तिला प्राचीन ऐतिहासिक महत्त्व आहे. या कातळशिल्पांचे जतन होण्याच्या दृष्टीने मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार आहे. 

शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे

ही कातळ शिल्पे ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ देतात. त्यामुळे या कातळ शिल्पाचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवली आहेत. ती कशाची आहेत? त्यातून काय व्यक्त होते? हे सांगणे कठीण आहे. या शिल्पकृती देशभरासह संपूर्ण जगात माहिती व्हाव्यात यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर त्या शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय यांच्या सहली किंवा तज्ज्ञांच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोचविली जाणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले. 

कातळ शिल्पातून पर्यटन विकास

ही कातळ शिल्पे विकसित झाल्यास या भागातील पर्यटनदृष्ट्या विकास होईल. परिणामी जिल्ह्याच्या पर्यटनावर निश्‍चितच चांगला सकारात्मक परिणाम होणार आहे. कातळशिल्पांवर पान घोड्यांचे कोरीव काम केल्याचे दिसून येत आहे. तसेच अन्य काही कोरीव काम केलेली आहेत. या कोरीव कामांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून पर्यटक मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोडी, हिवाळे, वाडाचापाट येथे मोठ्या संख्येने दाखल होऊ शकतात. यासाठी प्राथमिक सुविधा म्हणजे तेथे जाण्या-येण्यासाठी रस्ता आवश्‍यक आहे. हा रस्ता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे. ती सुविधा पहिली उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले. 

अभ्यासक, तज्ज्ञांना निमंत्रण 

एक जानेवारीला मालवण पंचायत समितीची खास सभा कुडोपी येथील कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कातळशिल्पांच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केली आहे. या सभेला कातळ शिल्प अभ्यासक व संशोधक सुधीर रिसबुड, अस्मिता एम. जे., शिक्षक व अभ्यासक कमलेश गोसावी उपस्थित राहणार आहेत. या सभेत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती पराडकर यांनी दिली. 

Vertical Image: 

English Headline: 

Malvan Panchayat Samiti Took Initiative For KatalShilpa Conservation Sindhudurg Marathi News

Author Type: 

External Author

विनोद दळवी

पर्यटन

tourism

मालवण

सिंधुदुर्ग

sindhudurg

पंचायत समिती

पुढाकार

initiatives

विकास

चीन

पर्यटक

रोजगार

employment

शिक्षक

Search Functional Tags: 

पर्यटन, tourism, मालवण, सिंधुदुर्ग, Sindhudurg, पंचायत समिती, पुढाकार, Initiatives, विकास, चीन, पर्यटक, रोजगार, Employment, शिक्षक

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Katalshilpa Conservation News

Meta Description: 

Malvan Panchayat Samiti Took Initiative For KatalShilpa Conservation Sindhudurg Marathi News मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

सिंधुदुर्ग

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

कातळशिल्पांना प्रकाशात आणण्यासाठी 'यांनी' घेतला पुढाकार ओरोस ( सिंधुदुर्ग ) - मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. ही शिल्पे पर्यटनदृष्ट्या प्रसिद्धीस यावीत, यासाठी कातळ शिल्प ठिकाणी जाणारा रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी नियोजनासाठी व धोरण ठरविण्यासाठी मालवण पंचायत समितीची सभा कुडोपी येथील कातळ शिल्प ठिकाणी आयोजित केल्याची माहिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली.  जिल्ह्याच्या पर्यटनात महत्त्वपूर्ण भर घालणारी कातळ शिल्पे आढळली आहेत. मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोंडी, हिवाळे, वडाचापाट या गावात ही अकालणीय कातळ शिल्प आहेत. पान घोड्यासह अनेक शिल्पाकृती कातळांवर कोरल्या आहेत. ही कताळशिल्प वैविध्यपूर्ण असून तिला प्राचीन ऐतिहासिक महत्त्व आहे. या कातळशिल्पांचे जतन होण्याच्या दृष्टीने मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार आहे.  शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे ही कातळ शिल्पे ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ देतात. त्यामुळे या कातळ शिल्पाचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवली आहेत. ती कशाची आहेत? त्यातून काय व्यक्त होते? हे सांगणे कठीण आहे. या शिल्पकृती देशभरासह संपूर्ण जगात माहिती व्हाव्यात यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर त्या शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय यांच्या सहली किंवा तज्ज्ञांच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोचविली जाणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले.  कातळ शिल्पातून पर्यटन विकास ही कातळ शिल्पे विकसित झाल्यास या भागातील पर्यटनदृष्ट्या विकास होईल. परिणामी जिल्ह्याच्या पर्यटनावर निश्‍चितच चांगला सकारात्मक परिणाम होणार आहे. कातळशिल्पांवर पान घोड्यांचे कोरीव काम केल्याचे दिसून येत आहे. तसेच अन्य काही कोरीव काम केलेली आहेत. या कोरीव कामांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून पर्यटक मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोडी, हिवाळे, वाडाचापाट येथे मोठ्या संख्येने दाखल होऊ शकतात. यासाठी प्राथमिक सुविधा म्हणजे तेथे जाण्या-येण्यासाठी रस्ता आवश्‍यक आहे. हा रस्ता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे. ती सुविधा पहिली उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले.  अभ्यासक, तज्ज्ञांना निमंत्रण  एक जानेवारीला मालवण पंचायत समितीची खास सभा कुडोपी येथील कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कातळशिल्पांच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केली आहे. या सभेला कातळ शिल्प अभ्यासक व संशोधक सुधीर रिसबुड, अस्मिता एम. जे., शिक्षक व अभ्यासक कमलेश गोसावी उपस्थित राहणार आहेत. या सभेत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती पराडकर यांनी दिली.  News Item ID:  599-news_story-1577635877 Mobile Device Headline:  कातळशिल्पांना प्रकाशात आणण्यासाठी 'यांनी' घेतला पुढाकार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kokan Mobile Body:  ओरोस ( सिंधुदुर्ग ) - मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. ही शिल्पे पर्यटनदृष्ट्या प्रसिद्धीस यावीत, यासाठी कातळ शिल्प ठिकाणी जाणारा रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी नियोजनासाठी व धोरण ठरविण्यासाठी मालवण पंचायत समितीची सभा कुडोपी येथील कातळ शिल्प ठिकाणी आयोजित केल्याची माहिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली.  जिल्ह्याच्या पर्यटनात महत्त्वपूर्ण भर घालणारी कातळ शिल्पे आढळली आहेत. मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोंडी, हिवाळे, वडाचापाट या गावात ही अकालणीय कातळ शिल्प आहेत. पान घोड्यासह अनेक शिल्पाकृती कातळांवर कोरल्या आहेत. ही कताळशिल्प वैविध्यपूर्ण असून तिला प्राचीन ऐतिहासिक महत्त्व आहे. या कातळशिल्पांचे जतन होण्याच्या दृष्टीने मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार आहे.  शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे ही कातळ शिल्पे ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ देतात. त्यामुळे या कातळ शिल्पाचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवली आहेत. ती कशाची आहेत? त्यातून काय व्यक्त होते? हे सांगणे कठीण आहे. या शिल्पकृती देशभरासह संपूर्ण जगात माहिती व्हाव्यात यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर त्या शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय यांच्या सहली किंवा तज्ज्ञांच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोचविली जाणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले.  कातळ शिल्पातून पर्यटन विकास ही कातळ शिल्पे विकसित झाल्यास या भागातील पर्यटनदृष्ट्या विकास होईल. परिणामी जिल्ह्याच्या पर्यटनावर निश्‍चितच चांगला सकारात्मक परिणाम होणार आहे. कातळशिल्पांवर पान घोड्यांचे कोरीव काम केल्याचे दिसून येत आहे. तसेच अन्य काही कोरीव काम केलेली आहेत. या कोरीव कामांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून पर्यटक मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोडी, हिवाळे, वाडाचापाट येथे मोठ्या संख्येने दाखल होऊ शकतात. यासाठी प्राथमिक सुविधा म्हणजे तेथे जाण्या-येण्यासाठी रस्ता आवश्‍यक आहे. हा रस्ता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे. ती सुविधा पहिली उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले.  अभ्यासक, तज्ज्ञांना निमंत्रण  एक जानेवारीला मालवण पंचायत समितीची खास सभा कुडोपी येथील कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कातळशिल्पांच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केली आहे. या सभेला कातळ शिल्प अभ्यासक व संशोधक सुधीर रिसबुड, अस्मिता एम. जे., शिक्षक व अभ्यासक कमलेश गोसावी उपस्थित राहणार आहेत. या सभेत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती पराडकर यांनी दिली.  Vertical Image:  English Headline:  Malvan Panchayat Samiti Took Initiative For KatalShilpa Conservation Sindhudurg Marathi News Author Type:  External Author विनोद दळवी पर्यटन tourism मालवण सिंधुदुर्ग sindhudurg पंचायत समिती पुढाकार initiatives विकास चीन पर्यटक रोजगार employment शिक्षक Search Functional Tags:  पर्यटन, tourism, मालवण, सिंधुदुर्ग, Sindhudurg, पंचायत समिती, पुढाकार, Initiatives, विकास, चीन, पर्यटक, रोजगार, Employment, शिक्षक Twitter Publish:  Meta Keyword:  Katalshilpa Conservation News Meta Description:  Malvan Panchayat Samiti Took Initiative For KatalShilpa Conservation Sindhudurg Marathi News मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. Send as Notification:  Topic Tags:  सिंधुदुर्ग News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2F0ypd5
Read More
राज्यात थंडीमुळे शेकोट्या पेटल्या

चंद्रपुरात पारा ५.१ अंशावर; मराठवाड्यात पावसाची शक्‍यता
पुणे - थंडीचा कडाका वाढत असल्याने सरत्या वर्षाच्या शेवटी अखेर राज्यात शेकोट्या पेटल्या. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ५.१ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात गारठा वाढला
पुण्यात गुरुवारी (ता. २६) यंदाच्या डिसेंबरमधील किमान तापमानाचा उच्चांक नोंदला गेला. त्या दिवशी २१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पण, त्यानंतर किमान तापमान सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे नव्या वर्षात पुण्यात गारठा असेल असा अंदाज खात्याने वर्तविला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये चार अंश सेल्सिअस तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, असेही सांगितले आहे. रविवारी कमाल तापमान २८.५ अंश सेल्सिअस तर, किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले असले तरीही ते सरासरीपेक्षा ४.८ अंश सेल्सिअसने जास्त नोंदले आहे.    

पुणे : वळसे-पाटील यांची लागणार मंत्रिपदावर वर्णी; आंबेगाव, शिरूरमध्ये जल्लोष

मराठवाडा, विदर्भात पावसाचे सावट
मध्य प्रदेशाचा नैऋत्य भाग व परिसरात चक्राकार स्थिती आहे. तसेच त्रिपुरा ते बंगालच्या उपसागर या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ असून पावसाचे सावट आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात येत्या सोमवारी (ता. ३०) हवामान हवामान ढगाळ राहणार आहे. त्यामुळे किमान तापमान कमी-जास्त होत सुरू असून विदर्भात व मध्य महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्‍यता आहे. 

News Item ID: 

599-news_story-1577641808

Mobile Device Headline: 

राज्यात थंडीमुळे शेकोट्या पेटल्या

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

चंद्रपुरात पारा ५.१ अंशावर; मराठवाड्यात पावसाची शक्‍यता
पुणे - थंडीचा कडाका वाढत असल्याने सरत्या वर्षाच्या शेवटी अखेर राज्यात शेकोट्या पेटल्या. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ५.१ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात गारठा वाढला
पुण्यात गुरुवारी (ता. २६) यंदाच्या डिसेंबरमधील किमान तापमानाचा उच्चांक नोंदला गेला. त्या दिवशी २१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पण, त्यानंतर किमान तापमान सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे नव्या वर्षात पुण्यात गारठा असेल असा अंदाज खात्याने वर्तविला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये चार अंश सेल्सिअस तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, असेही सांगितले आहे. रविवारी कमाल तापमान २८.५ अंश सेल्सिअस तर, किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले असले तरीही ते सरासरीपेक्षा ४.८ अंश सेल्सिअसने जास्त नोंदले आहे.    

पुणे : वळसे-पाटील यांची लागणार मंत्रिपदावर वर्णी; आंबेगाव, शिरूरमध्ये जल्लोष

मराठवाडा, विदर्भात पावसाचे सावट
मध्य प्रदेशाचा नैऋत्य भाग व परिसरात चक्राकार स्थिती आहे. तसेच त्रिपुरा ते बंगालच्या उपसागर या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ असून पावसाचे सावट आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात येत्या सोमवारी (ता. ३०) हवामान हवामान ढगाळ राहणार आहे. त्यामुळे किमान तापमान कमी-जास्त होत सुरू असून विदर्भात व मध्य महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्‍यता आहे. 

Vertical Image: 

English Headline: 

cold increase in maharashtra

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

थंडी

maharashtra

भारत

vidarbha

हवामान

पंजाब

राजस्थान

उत्तर प्रदेश

किमान तापमान

पुणे

चंद्रपूर

पाऊस

ऍप

कमाल तापमान

madhya pradesh

konkan

Search Functional Tags: 

थंडी, Maharashtra, भारत, Vidarbha, हवामान, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, किमान तापमान, पुणे, चंद्रपूर, पाऊस, ऍप, कमाल तापमान, Madhya Pradesh, Konkan

Twitter Publish: 

Meta Description: 

cold increase in maharashtra थंडीचा कडाका वाढत असल्याने सरत्या वर्षाच्या शेवटी अखेर राज्यात शेकोट्या पेटल्या. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राज्यात थंडीमुळे शेकोट्या पेटल्या चंद्रपुरात पारा ५.१ अंशावर; मराठवाड्यात पावसाची शक्‍यता पुणे - थंडीचा कडाका वाढत असल्याने सरत्या वर्षाच्या शेवटी अखेर राज्यात शेकोट्या पेटल्या. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ५.१ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्यात गारठा वाढला पुण्यात गुरुवारी (ता. २६) यंदाच्या डिसेंबरमधील किमान तापमानाचा उच्चांक नोंदला गेला. त्या दिवशी २१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पण, त्यानंतर किमान तापमान सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे नव्या वर्षात पुण्यात गारठा असेल असा अंदाज खात्याने वर्तविला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये चार अंश सेल्सिअस तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, असेही सांगितले आहे. रविवारी कमाल तापमान २८.५ अंश सेल्सिअस तर, किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले असले तरीही ते सरासरीपेक्षा ४.८ अंश सेल्सिअसने जास्त नोंदले आहे.     पुणे : वळसे-पाटील यांची लागणार मंत्रिपदावर वर्णी; आंबेगाव, शिरूरमध्ये जल्लोष मराठवाडा, विदर्भात पावसाचे सावट मध्य प्रदेशाचा नैऋत्य भाग व परिसरात चक्राकार स्थिती आहे. तसेच त्रिपुरा ते बंगालच्या उपसागर या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ असून पावसाचे सावट आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात येत्या सोमवारी (ता. ३०) हवामान हवामान ढगाळ राहणार आहे. त्यामुळे किमान तापमान कमी-जास्त होत सुरू असून विदर्भात व मध्य महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्‍यता आहे.  News Item ID:  599-news_story-1577641808 Mobile Device Headline:  राज्यात थंडीमुळे शेकोट्या पेटल्या Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  चंद्रपुरात पारा ५.१ अंशावर; मराठवाड्यात पावसाची शक्‍यता पुणे - थंडीचा कडाका वाढत असल्याने सरत्या वर्षाच्या शेवटी अखेर राज्यात शेकोट्या पेटल्या. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ५.१ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्यात गारठा वाढला पुण्यात गुरुवारी (ता. २६) यंदाच्या डिसेंबरमधील किमान तापमानाचा उच्चांक नोंदला गेला. त्या दिवशी २१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पण, त्यानंतर किमान तापमान सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे नव्या वर्षात पुण्यात गारठा असेल असा अंदाज खात्याने वर्तविला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये चार अंश सेल्सिअस तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, असेही सांगितले आहे. रविवारी कमाल तापमान २८.५ अंश सेल्सिअस तर, किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले असले तरीही ते सरासरीपेक्षा ४.८ अंश सेल्सिअसने जास्त नोंदले आहे.     पुणे : वळसे-पाटील यांची लागणार मंत्रिपदावर वर्णी; आंबेगाव, शिरूरमध्ये जल्लोष मराठवाडा, विदर्भात पावसाचे सावट मध्य प्रदेशाचा नैऋत्य भाग व परिसरात चक्राकार स्थिती आहे. तसेच त्रिपुरा ते बंगालच्या उपसागर या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ असून पावसाचे सावट आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात येत्या सोमवारी (ता. ३०) हवामान हवामान ढगाळ राहणार आहे. त्यामुळे किमान तापमान कमी-जास्त होत सुरू असून विदर्भात व मध्य महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्‍यता आहे.  Vertical Image:  English Headline:  cold increase in maharashtra Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा थंडी maharashtra भारत vidarbha हवामान पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश किमान तापमान पुणे चंद्रपूर पाऊस ऍप कमाल तापमान madhya pradesh konkan Search Functional Tags:  थंडी, Maharashtra, भारत, Vidarbha, हवामान, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, किमान तापमान, पुणे, चंद्रपूर, पाऊस, ऍप, कमाल तापमान, Madhya Pradesh, Konkan Twitter Publish:  Meta Description:  cold increase in maharashtra थंडीचा कडाका वाढत असल्याने सरत्या वर्षाच्या शेवटी अखेर राज्यात शेकोट्या पेटल्या. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37g8xWs
Read More