Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 17, 2019

IPL Auction: जाणून घ्या लिलावापूर्वीचे संघ
#CleanPune स्वच्छ अभियानात फ्लेक्‍सबाजीचा धुरळा

पुणे - शहरात बेकायदा फलक उभारून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वच्छ भारत अभियानात खोडा घालत असल्याचे चित्र आहे. महापालिकेतील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांनंतरची ‘फ्लेक्‍सबाजी’ प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. 

अभियानाची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्राचे पथक येण्यास काही दिवस राहिल्याने हे फलक उतरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. स्वच्छ भारत अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढवून अभियानाची व्याप्ती वाढविण्याची धडपड महापालिका प्रशासन करीत आहे. दुसरीकडे मात्र गेल्या पंधरा दिवसांत राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते फलक उभारून या अभियानाला एकप्रकारे हरताळच फासत असल्याचे दिसत आहे. महापालिकेतील जुने पदाधिकारी बदलून नव्यांच्या निवडीचा कार्यक्रम आटोपला आहे. नव्या कारभाऱ्यांचे अभिनंदन करणारे आणि त्यांना शुभेच्छा देणारे फलक लागले आहेत. त्यात नव्या महापौरांपासून सभागृह नेता, स्थायी समितीचे अध्यक्ष या मंडळींच्या छायाचित्रांचे मोठमोठे फलक आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे फलकही रस्त्यांवर आहेत. पादचारी आणि वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी हे  फलक झळकले आहेत. त्यापैकी बहुतांश फलक विनापरवाना लावल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. राजकीय पक्षांच्या फलकांनी चौक, रस्ते फुलल्याने ऐनवेळी प्रशासनाची अडचण झाली आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात थेट कारवाईची भूमिका घ्यायची की नाही, असा प्रश्‍न महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांना सतावतो आहे. 

महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, ‘‘बेकायदा फलक काढण्याची सूचना संबंधित खात्याला केली आहे. त्याबाबतच्या कारवाईचा आढावा घेण्यात येईल; परंतु सर्व फलक काढावेत अशी मागणी करू.’’

गुन्हा दाखल करण्याची तरतूद
शहर विद्रूप होऊ नये, यासाठी असे फलक लावण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. हा निर्णय अमलात आणण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. फलक उभारल्याचे आढळल्यास राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  

कार्यकर्त्यांनी काही भागांत शुभेच्छांचे फलक लावले आहेत. परवानगी घेऊनच ते लावावेत, अशी सूचना केली होती. मात्र, ज्या ठिकाणी बेकायदा फलक आहेत, त्यावर कारवाई करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली जाईल.
- मुरलीधर मोहोळ, महापौर

News Item ID: 

599-news_story-1576610679

Mobile Device Headline: 

#CleanPune स्वच्छ अभियानात फ्लेक्‍सबाजीचा धुरळा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - शहरात बेकायदा फलक उभारून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वच्छ भारत अभियानात खोडा घालत असल्याचे चित्र आहे. महापालिकेतील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांनंतरची ‘फ्लेक्‍सबाजी’ प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. 

अभियानाची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्राचे पथक येण्यास काही दिवस राहिल्याने हे फलक उतरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. स्वच्छ भारत अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढवून अभियानाची व्याप्ती वाढविण्याची धडपड महापालिका प्रशासन करीत आहे. दुसरीकडे मात्र गेल्या पंधरा दिवसांत राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते फलक उभारून या अभियानाला एकप्रकारे हरताळच फासत असल्याचे दिसत आहे. महापालिकेतील जुने पदाधिकारी बदलून नव्यांच्या निवडीचा कार्यक्रम आटोपला आहे. नव्या कारभाऱ्यांचे अभिनंदन करणारे आणि त्यांना शुभेच्छा देणारे फलक लागले आहेत. त्यात नव्या महापौरांपासून सभागृह नेता, स्थायी समितीचे अध्यक्ष या मंडळींच्या छायाचित्रांचे मोठमोठे फलक आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे फलकही रस्त्यांवर आहेत. पादचारी आणि वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी हे  फलक झळकले आहेत. त्यापैकी बहुतांश फलक विनापरवाना लावल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. राजकीय पक्षांच्या फलकांनी चौक, रस्ते फुलल्याने ऐनवेळी प्रशासनाची अडचण झाली आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात थेट कारवाईची भूमिका घ्यायची की नाही, असा प्रश्‍न महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांना सतावतो आहे. 

महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, ‘‘बेकायदा फलक काढण्याची सूचना संबंधित खात्याला केली आहे. त्याबाबतच्या कारवाईचा आढावा घेण्यात येईल; परंतु सर्व फलक काढावेत अशी मागणी करू.’’

गुन्हा दाखल करण्याची तरतूद
शहर विद्रूप होऊ नये, यासाठी असे फलक लावण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. हा निर्णय अमलात आणण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. फलक उभारल्याचे आढळल्यास राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  

कार्यकर्त्यांनी काही भागांत शुभेच्छांचे फलक लावले आहेत. परवानगी घेऊनच ते लावावेत, अशी सूचना केली होती. मात्र, ज्या ठिकाणी बेकायदा फलक आहेत, त्यावर कारवाई करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली जाईल.
- मुरलीधर मोहोळ, महापौर

Vertical Image: 

English Headline: 

Illegal flex in Pune city

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

स्वच्छ भारत

भारत

प्रशासन

administrations

महापालिका

उच्च न्यायालय

high court

मुरलीधर मोहोळ

Search Functional Tags: 

पुणे, स्वच्छ भारत, भारत, प्रशासन, Administrations, महापालिका, उच्च न्यायालय, High Court, मुरलीधर मोहोळ

Twitter Publish: 

Meta Description: 

Illegal flex in Pune city Marathi News: शहरात बेकायदा फलक उभारून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वच्छ भारत अभियानात खोडा घालत असल्याचे चित्र आहे.  

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#CleanPune स्वच्छ अभियानात फ्लेक्‍सबाजीचा धुरळा पुणे - शहरात बेकायदा फलक उभारून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वच्छ भारत अभियानात खोडा घालत असल्याचे चित्र आहे. महापालिकेतील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांनंतरची ‘फ्लेक्‍सबाजी’ प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे.  अभियानाची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्राचे पथक येण्यास काही दिवस राहिल्याने हे फलक उतरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. स्वच्छ भारत अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढवून अभियानाची व्याप्ती वाढविण्याची धडपड महापालिका प्रशासन करीत आहे. दुसरीकडे मात्र गेल्या पंधरा दिवसांत राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते फलक उभारून या अभियानाला एकप्रकारे हरताळच फासत असल्याचे दिसत आहे. महापालिकेतील जुने पदाधिकारी बदलून नव्यांच्या निवडीचा कार्यक्रम आटोपला आहे. नव्या कारभाऱ्यांचे अभिनंदन करणारे आणि त्यांना शुभेच्छा देणारे फलक लागले आहेत. त्यात नव्या महापौरांपासून सभागृह नेता, स्थायी समितीचे अध्यक्ष या मंडळींच्या छायाचित्रांचे मोठमोठे फलक आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे फलकही रस्त्यांवर आहेत. पादचारी आणि वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी हे  फलक झळकले आहेत. त्यापैकी बहुतांश फलक विनापरवाना लावल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. राजकीय पक्षांच्या फलकांनी चौक, रस्ते फुलल्याने ऐनवेळी प्रशासनाची अडचण झाली आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात थेट कारवाईची भूमिका घ्यायची की नाही, असा प्रश्‍न महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांना सतावतो आहे.  महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, ‘‘बेकायदा फलक काढण्याची सूचना संबंधित खात्याला केली आहे. त्याबाबतच्या कारवाईचा आढावा घेण्यात येईल; परंतु सर्व फलक काढावेत अशी मागणी करू.’’ गुन्हा दाखल करण्याची तरतूद शहर विद्रूप होऊ नये, यासाठी असे फलक लावण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. हा निर्णय अमलात आणण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. फलक उभारल्याचे आढळल्यास राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.   कार्यकर्त्यांनी काही भागांत शुभेच्छांचे फलक लावले आहेत. परवानगी घेऊनच ते लावावेत, अशी सूचना केली होती. मात्र, ज्या ठिकाणी बेकायदा फलक आहेत, त्यावर कारवाई करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली जाईल. - मुरलीधर मोहोळ, महापौर News Item ID:  599-news_story-1576610679 Mobile Device Headline:  #CleanPune स्वच्छ अभियानात फ्लेक्‍सबाजीचा धुरळा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - शहरात बेकायदा फलक उभारून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वच्छ भारत अभियानात खोडा घालत असल्याचे चित्र आहे. महापालिकेतील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांनंतरची ‘फ्लेक्‍सबाजी’ प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे.  अभियानाची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्राचे पथक येण्यास काही दिवस राहिल्याने हे फलक उतरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. स्वच्छ भारत अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढवून अभियानाची व्याप्ती वाढविण्याची धडपड महापालिका प्रशासन करीत आहे. दुसरीकडे मात्र गेल्या पंधरा दिवसांत राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते फलक उभारून या अभियानाला एकप्रकारे हरताळच फासत असल्याचे दिसत आहे. महापालिकेतील जुने पदाधिकारी बदलून नव्यांच्या निवडीचा कार्यक्रम आटोपला आहे. नव्या कारभाऱ्यांचे अभिनंदन करणारे आणि त्यांना शुभेच्छा देणारे फलक लागले आहेत. त्यात नव्या महापौरांपासून सभागृह नेता, स्थायी समितीचे अध्यक्ष या मंडळींच्या छायाचित्रांचे मोठमोठे फलक आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे फलकही रस्त्यांवर आहेत. पादचारी आणि वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी हे  फलक झळकले आहेत. त्यापैकी बहुतांश फलक विनापरवाना लावल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. राजकीय पक्षांच्या फलकांनी चौक, रस्ते फुलल्याने ऐनवेळी प्रशासनाची अडचण झाली आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात थेट कारवाईची भूमिका घ्यायची की नाही, असा प्रश्‍न महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांना सतावतो आहे.  महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, ‘‘बेकायदा फलक काढण्याची सूचना संबंधित खात्याला केली आहे. त्याबाबतच्या कारवाईचा आढावा घेण्यात येईल; परंतु सर्व फलक काढावेत अशी मागणी करू.’’ गुन्हा दाखल करण्याची तरतूद शहर विद्रूप होऊ नये, यासाठी असे फलक लावण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. हा निर्णय अमलात आणण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. फलक उभारल्याचे आढळल्यास राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.   कार्यकर्त्यांनी काही भागांत शुभेच्छांचे फलक लावले आहेत. परवानगी घेऊनच ते लावावेत, अशी सूचना केली होती. मात्र, ज्या ठिकाणी बेकायदा फलक आहेत, त्यावर कारवाई करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली जाईल. - मुरलीधर मोहोळ, महापौर Vertical Image:  English Headline:  Illegal flex in Pune city Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे स्वच्छ भारत भारत प्रशासन administrations महापालिका उच्च न्यायालय high court मुरलीधर मोहोळ Search Functional Tags:  पुणे, स्वच्छ भारत, भारत, प्रशासन, Administrations, महापालिका, उच्च न्यायालय, High Court, मुरलीधर मोहोळ Twitter Publish:  Meta Description:  Illegal flex in Pune city Marathi News: शहरात बेकायदा फलक उभारून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वच्छ भारत अभियानात खोडा घालत असल्याचे चित्र आहे.   Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 17, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2M7LDbN
Read More
पोलिस मैदानावर शड्डूंचे आवाज घुमणार 

सातारा : भारताला कुस्तीत पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणाऱ्या खशाबा जाधव यांची लाल मातीतील कुस्तीची परंपरा पुढे नेण्यासाठी आता जिल्हा पोलिसही सरसावले आहेत. लाल मातीतील मल्ल तयार करण्यासाठी पोलिस कवायत मैदानावर लाल मातीचा पारंपरिक हौदा (आखाडा) तयार करण्यात आला असून, आता भल्या पहाटेपासून तांबड्या मातीत शड्डूंचे आवाज घुमणार आहेत.

हेही वाचा -  सातारा : खून करुन ताे पाेलिसांकडे गेला 

पोलिस दलामध्ये विविध क्रीडा प्रकारांतील देशपातळीवर नाव कमावलेले खेळाडू कार्यरत आहेत. दरवर्षी होणाऱ्या पोलिस क्रीडा स्पर्धांमध्येही जिल्ह्यातील खेळाडू चमकदार कामगिरी करतात. त्यांच्या खेळातील ज्ञानाचा साताऱ्यातील युवा खेळाडूंना लाभ व्हावा, साताऱ्यातूनही चांगले खेळाडून घडावेत, या हेतूने तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून साताऱ्यात पोलिस क्रीडा प्रबोधिनीची सुरवात करण्यात आली.

विविध खेळांचे प्रशिक्षण 
 
पोलिस कवायत मैदानावर केवळ पोलिसांच्या मुलांनाच प्रवेश मिळायचा. सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना त्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु, क्रीडा प्रबोधिनीच्या संकल्पनेमुळे सर्वच विद्यार्थ्यांना तज्ज्ञ पोलिस खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग सुरू झाला. या ठिकाणी कुस्ती, ज्युडो, मल्लखांब, बॉक्‍सिंग, धनुर्विद्या, फुटबॉल, वेटलिफ्टिंग, ऍथलेटिक या खेळांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यास साताऱ्यातील पालक व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

हे नक्की वाचा - तुम्हांला ट्रेकींगची आवड आहे ; येथे जा

विद्यार्थ्यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही या प्रबोधिनीकडे विशेष लक्ष पुरविले आहे. खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा व साधने उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. ठरविक कालावधीत त्यांच्याकडून खेळाडूंच्या प्रगतीचा आढावाही घेतला जातो.

कुस्तीसाठी सर्वाधिक खेळाडू

प्रबोधिनीमध्ये कुस्तीसाठी सर्वाधिक मुले व मुली आहेत. त्यांच्याकडून सध्या मॅटवर सराव सुरू आहे. परंतु, महाराष्ट्राच्या कुस्तीला लाल मातीच्या आखाड्याची परंपरा आहे. त्यामुळे या खेळाडूंना मातीतील कुस्तीतील सरावाचा लाभ मिळावा व लाल मातीतील कुस्तीची परंपरा पुढे नेली जावी, या हेतूने कवायत मैदानावर लाल मातीचा आखाडा तयार करण्याची संकल्पना पुढे आली.

हेही वाचा - फाशी, नराधमच्या चर्चेत दुर्दैवाने हा मुद्दा बाजूलाच

त्याला अधीक्षक सातपुते यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, ग्राउंड इन्चार्ज हवालदार शिवाजी जाधव, प्रबोधिनी व्यवस्थापक शशिकांत गोळे तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचीही साथ लाभली.

त्यामुळे पोलिस कवायत मैदानावर दिमाखदार असा लाल मातीचा आखाडा तयार झाला आहे. त्याचे नुकतेच अधीक्षक सातपुते यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) राजेंद्र साळुंखे, राखीव पोलिस निरीक्षक अंकुश यादव, प्रबोधिनी व्यवस्थापक जाधव व गोळे तसेच कुस्ती प्रशिक्षक, खेळाडू व पालक उपस्थित होते. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावर आता लाल मातीतील मल्लही घडणार आहेत. जिल्ह्यातील कुस्तीची उज्वल परंपरा पुढे नेण्यासाठी त्याचा नक्कीच हातभार लागणार आहे.

News Item ID: 

599-news_story-1576582751

Mobile Device Headline: 

पोलिस मैदानावर शड्डूंचे आवाज घुमणार 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सातारा : भारताला कुस्तीत पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणाऱ्या खशाबा जाधव यांची लाल मातीतील कुस्तीची परंपरा पुढे नेण्यासाठी आता जिल्हा पोलिसही सरसावले आहेत. लाल मातीतील मल्ल तयार करण्यासाठी पोलिस कवायत मैदानावर लाल मातीचा पारंपरिक हौदा (आखाडा) तयार करण्यात आला असून, आता भल्या पहाटेपासून तांबड्या मातीत शड्डूंचे आवाज घुमणार आहेत.

हेही वाचा -  सातारा : खून करुन ताे पाेलिसांकडे गेला 

पोलिस दलामध्ये विविध क्रीडा प्रकारांतील देशपातळीवर नाव कमावलेले खेळाडू कार्यरत आहेत. दरवर्षी होणाऱ्या पोलिस क्रीडा स्पर्धांमध्येही जिल्ह्यातील खेळाडू चमकदार कामगिरी करतात. त्यांच्या खेळातील ज्ञानाचा साताऱ्यातील युवा खेळाडूंना लाभ व्हावा, साताऱ्यातूनही चांगले खेळाडून घडावेत, या हेतूने तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून साताऱ्यात पोलिस क्रीडा प्रबोधिनीची सुरवात करण्यात आली.

विविध खेळांचे प्रशिक्षण 
 
पोलिस कवायत मैदानावर केवळ पोलिसांच्या मुलांनाच प्रवेश मिळायचा. सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना त्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु, क्रीडा प्रबोधिनीच्या संकल्पनेमुळे सर्वच विद्यार्थ्यांना तज्ज्ञ पोलिस खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग सुरू झाला. या ठिकाणी कुस्ती, ज्युडो, मल्लखांब, बॉक्‍सिंग, धनुर्विद्या, फुटबॉल, वेटलिफ्टिंग, ऍथलेटिक या खेळांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यास साताऱ्यातील पालक व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

हे नक्की वाचा - तुम्हांला ट्रेकींगची आवड आहे ; येथे जा

विद्यार्थ्यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही या प्रबोधिनीकडे विशेष लक्ष पुरविले आहे. खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा व साधने उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. ठरविक कालावधीत त्यांच्याकडून खेळाडूंच्या प्रगतीचा आढावाही घेतला जातो.

कुस्तीसाठी सर्वाधिक खेळाडू

प्रबोधिनीमध्ये कुस्तीसाठी सर्वाधिक मुले व मुली आहेत. त्यांच्याकडून सध्या मॅटवर सराव सुरू आहे. परंतु, महाराष्ट्राच्या कुस्तीला लाल मातीच्या आखाड्याची परंपरा आहे. त्यामुळे या खेळाडूंना मातीतील कुस्तीतील सरावाचा लाभ मिळावा व लाल मातीतील कुस्तीची परंपरा पुढे नेली जावी, या हेतूने कवायत मैदानावर लाल मातीचा आखाडा तयार करण्याची संकल्पना पुढे आली.

हेही वाचा - फाशी, नराधमच्या चर्चेत दुर्दैवाने हा मुद्दा बाजूलाच

त्याला अधीक्षक सातपुते यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, ग्राउंड इन्चार्ज हवालदार शिवाजी जाधव, प्रबोधिनी व्यवस्थापक शशिकांत गोळे तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचीही साथ लाभली.

त्यामुळे पोलिस कवायत मैदानावर दिमाखदार असा लाल मातीचा आखाडा तयार झाला आहे. त्याचे नुकतेच अधीक्षक सातपुते यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) राजेंद्र साळुंखे, राखीव पोलिस निरीक्षक अंकुश यादव, प्रबोधिनी व्यवस्थापक जाधव व गोळे तसेच कुस्ती प्रशिक्षक, खेळाडू व पालक उपस्थित होते. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावर आता लाल मातीतील मल्लही घडणार आहेत. जिल्ह्यातील कुस्तीची उज्वल परंपरा पुढे नेण्यासाठी त्याचा नक्कीच हातभार लागणार आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Superintendent Of Satara Police Tejaswi Satpute Built Red soil Ground For Wrestlers

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पोलिस

पुढाकार

initiatives

भारत

ऑलिंपिक

olympics

प्रशिक्षण

training

महाराष्ट्र

maharashtra

कुस्ती

wrestling

सकाळ

Search Functional Tags: 

पोलिस, पुढाकार, Initiatives, भारत, ऑलिंपिक, Olympics, प्रशिक्षण, Training, महाराष्ट्र, Maharashtra, कुस्ती, wrestling, सकाळ

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Superintendent Of Satara Police Tejaswi Satpute Built Red soil Ground For Wrestlers

Meta Description: 

Superintendent Of Satara Police Tejaswi Satpute Built Red soil Ground For Wrestlers : मॅटवरील कुुस्तीबराेबरच महाराष्ट्राच्या कुस्तीला लाल मातीच्या आखाड्याची परंपरा आहे. ही परंपरा जाेपासण्यासाठी आखाडा तयार करण्यात आला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

सातारा

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पोलिस मैदानावर शड्डूंचे आवाज घुमणार  सातारा : भारताला कुस्तीत पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणाऱ्या खशाबा जाधव यांची लाल मातीतील कुस्तीची परंपरा पुढे नेण्यासाठी आता जिल्हा पोलिसही सरसावले आहेत. लाल मातीतील मल्ल तयार करण्यासाठी पोलिस कवायत मैदानावर लाल मातीचा पारंपरिक हौदा (आखाडा) तयार करण्यात आला असून, आता भल्या पहाटेपासून तांबड्या मातीत शड्डूंचे आवाज घुमणार आहेत. हेही वाचा -  सातारा : खून करुन ताे पाेलिसांकडे गेला  पोलिस दलामध्ये विविध क्रीडा प्रकारांतील देशपातळीवर नाव कमावलेले खेळाडू कार्यरत आहेत. दरवर्षी होणाऱ्या पोलिस क्रीडा स्पर्धांमध्येही जिल्ह्यातील खेळाडू चमकदार कामगिरी करतात. त्यांच्या खेळातील ज्ञानाचा साताऱ्यातील युवा खेळाडूंना लाभ व्हावा, साताऱ्यातूनही चांगले खेळाडून घडावेत, या हेतूने तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून साताऱ्यात पोलिस क्रीडा प्रबोधिनीची सुरवात करण्यात आली. विविध खेळांचे प्रशिक्षण    पोलिस कवायत मैदानावर केवळ पोलिसांच्या मुलांनाच प्रवेश मिळायचा. सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना त्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु, क्रीडा प्रबोधिनीच्या संकल्पनेमुळे सर्वच विद्यार्थ्यांना तज्ज्ञ पोलिस खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग सुरू झाला. या ठिकाणी कुस्ती, ज्युडो, मल्लखांब, बॉक्‍सिंग, धनुर्विद्या, फुटबॉल, वेटलिफ्टिंग, ऍथलेटिक या खेळांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यास साताऱ्यातील पालक व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हे नक्की वाचा - तुम्हांला ट्रेकींगची आवड आहे ; येथे जा विद्यार्थ्यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही या प्रबोधिनीकडे विशेष लक्ष पुरविले आहे. खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा व साधने उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. ठरविक कालावधीत त्यांच्याकडून खेळाडूंच्या प्रगतीचा आढावाही घेतला जातो. कुस्तीसाठी सर्वाधिक खेळाडू प्रबोधिनीमध्ये कुस्तीसाठी सर्वाधिक मुले व मुली आहेत. त्यांच्याकडून सध्या मॅटवर सराव सुरू आहे. परंतु, महाराष्ट्राच्या कुस्तीला लाल मातीच्या आखाड्याची परंपरा आहे. त्यामुळे या खेळाडूंना मातीतील कुस्तीतील सरावाचा लाभ मिळावा व लाल मातीतील कुस्तीची परंपरा पुढे नेली जावी, या हेतूने कवायत मैदानावर लाल मातीचा आखाडा तयार करण्याची संकल्पना पुढे आली. हेही वाचा - फाशी, नराधमच्या चर्चेत दुर्दैवाने हा मुद्दा बाजूलाच त्याला अधीक्षक सातपुते यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, ग्राउंड इन्चार्ज हवालदार शिवाजी जाधव, प्रबोधिनी व्यवस्थापक शशिकांत गोळे तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचीही साथ लाभली. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावर दिमाखदार असा लाल मातीचा आखाडा तयार झाला आहे. त्याचे नुकतेच अधीक्षक सातपुते यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) राजेंद्र साळुंखे, राखीव पोलिस निरीक्षक अंकुश यादव, प्रबोधिनी व्यवस्थापक जाधव व गोळे तसेच कुस्ती प्रशिक्षक, खेळाडू व पालक उपस्थित होते. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावर आता लाल मातीतील मल्लही घडणार आहेत. जिल्ह्यातील कुस्तीची उज्वल परंपरा पुढे नेण्यासाठी त्याचा नक्कीच हातभार लागणार आहे. News Item ID:  599-news_story-1576582751 Mobile Device Headline:  पोलिस मैदानावर शड्डूंचे आवाज घुमणार  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सातारा : भारताला कुस्तीत पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणाऱ्या खशाबा जाधव यांची लाल मातीतील कुस्तीची परंपरा पुढे नेण्यासाठी आता जिल्हा पोलिसही सरसावले आहेत. लाल मातीतील मल्ल तयार करण्यासाठी पोलिस कवायत मैदानावर लाल मातीचा पारंपरिक हौदा (आखाडा) तयार करण्यात आला असून, आता भल्या पहाटेपासून तांबड्या मातीत शड्डूंचे आवाज घुमणार आहेत. हेही वाचा -  सातारा : खून करुन ताे पाेलिसांकडे गेला  पोलिस दलामध्ये विविध क्रीडा प्रकारांतील देशपातळीवर नाव कमावलेले खेळाडू कार्यरत आहेत. दरवर्षी होणाऱ्या पोलिस क्रीडा स्पर्धांमध्येही जिल्ह्यातील खेळाडू चमकदार कामगिरी करतात. त्यांच्या खेळातील ज्ञानाचा साताऱ्यातील युवा खेळाडूंना लाभ व्हावा, साताऱ्यातूनही चांगले खेळाडून घडावेत, या हेतूने तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून साताऱ्यात पोलिस क्रीडा प्रबोधिनीची सुरवात करण्यात आली. विविध खेळांचे प्रशिक्षण    पोलिस कवायत मैदानावर केवळ पोलिसांच्या मुलांनाच प्रवेश मिळायचा. सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना त्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु, क्रीडा प्रबोधिनीच्या संकल्पनेमुळे सर्वच विद्यार्थ्यांना तज्ज्ञ पोलिस खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग सुरू झाला. या ठिकाणी कुस्ती, ज्युडो, मल्लखांब, बॉक्‍सिंग, धनुर्विद्या, फुटबॉल, वेटलिफ्टिंग, ऍथलेटिक या खेळांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यास साताऱ्यातील पालक व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हे नक्की वाचा - तुम्हांला ट्रेकींगची आवड आहे ; येथे जा विद्यार्थ्यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही या प्रबोधिनीकडे विशेष लक्ष पुरविले आहे. खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा व साधने उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. ठरविक कालावधीत त्यांच्याकडून खेळाडूंच्या प्रगतीचा आढावाही घेतला जातो. कुस्तीसाठी सर्वाधिक खेळाडू प्रबोधिनीमध्ये कुस्तीसाठी सर्वाधिक मुले व मुली आहेत. त्यांच्याकडून सध्या मॅटवर सराव सुरू आहे. परंतु, महाराष्ट्राच्या कुस्तीला लाल मातीच्या आखाड्याची परंपरा आहे. त्यामुळे या खेळाडूंना मातीतील कुस्तीतील सरावाचा लाभ मिळावा व लाल मातीतील कुस्तीची परंपरा पुढे नेली जावी, या हेतूने कवायत मैदानावर लाल मातीचा आखाडा तयार करण्याची संकल्पना पुढे आली. हेही वाचा - फाशी, नराधमच्या चर्चेत दुर्दैवाने हा मुद्दा बाजूलाच त्याला अधीक्षक सातपुते यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, ग्राउंड इन्चार्ज हवालदार शिवाजी जाधव, प्रबोधिनी व्यवस्थापक शशिकांत गोळे तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचीही साथ लाभली. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावर दिमाखदार असा लाल मातीचा आखाडा तयार झाला आहे. त्याचे नुकतेच अधीक्षक सातपुते यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) राजेंद्र साळुंखे, राखीव पोलिस निरीक्षक अंकुश यादव, प्रबोधिनी व्यवस्थापक जाधव व गोळे तसेच कुस्ती प्रशिक्षक, खेळाडू व पालक उपस्थित होते. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावर आता लाल मातीतील मल्लही घडणार आहेत. जिल्ह्यातील कुस्तीची उज्वल परंपरा पुढे नेण्यासाठी त्याचा नक्कीच हातभार लागणार आहे. Vertical Image:  English Headline:  Superintendent Of Satara Police Tejaswi Satpute Built Red soil Ground For Wrestlers Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पोलिस पुढाकार initiatives भारत ऑलिंपिक olympics प्रशिक्षण training महाराष्ट्र maharashtra कुस्ती wrestling सकाळ Search Functional Tags:  पोलिस, पुढाकार, Initiatives, भारत, ऑलिंपिक, Olympics, प्रशिक्षण, Training, महाराष्ट्र, Maharashtra, कुस्ती, wrestling, सकाळ Twitter Publish:  Meta Keyword:  Superintendent Of Satara Police Tejaswi Satpute Built Red soil Ground For Wrestlers Meta Description:  Superintendent Of Satara Police Tejaswi Satpute Built Red soil Ground For Wrestlers : मॅटवरील कुुस्तीबराेबरच महाराष्ट्राच्या कुस्तीला लाल मातीच्या आखाड्याची परंपरा आहे. ही परंपरा जाेपासण्यासाठी आखाडा तयार करण्यात आला आहे. Send as Notification:  Topic Tags:  सातारा महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 17, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38P336Y
Read More
नागपुरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर जीवघेणा हल्ला
निर्भया केस: अक्षय ठाकुर की रिव्यू पिटिशन पर SC में सुनवाई आज https://ift.tt/2NfH8z5
दिल्ली: सीलमपुर में हालात सामान्य, मौजपुर और जाफराबाद मेट्रो स्टेशन बंद https://ift.tt/2M41Sqc
असम से सीखे हैं, नए NRC से न एक भी नागरिक जाएगा, न एक भी घुसपैठिया बचेगाः शाह https://ift.tt/36OgNwC
उद्धव ठाकरे : शेतकरी कर्जमाफीवर टोलवाटोलवीचं धोरण की आश्वासन पूर्ण करणार?
मुलीला दत्तक घेऊन फेडले ऋण

शर्वरी खूप आनंदात होती. पाच महिन्यांच्या बाळाला तिने पाळण्यात घातले होते. सर्वांच्या उपस्थितीत आपल्या गोंडस बाळाचे नाव ‘सावी’ ठेवले. मातृत्वाचे हे सुंदर क्षण शर्वरीच्या मुखकमलावर चमकत होते. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि प्रयत्नांनंतर हे मातृत्वाचे सुख शर्वरी अनुभवत होती. 

अडीच महिन्याच्या सावीला दत्तक घेण्याचा निर्णय शर्वरी आणि नंदन दोघांनी घेतला होता. शर्वरी सावीला घेऊन आली तेव्हा तिच्या भावाने आणि वहिनीने औक्षण करून स्वागत केले. शर्वरीने सर्वांना बर्फी वाटली. दिवसभराच्या प्रवासाने सावी थोडी कोमेजली होती; पण शर्वरी मात्र आईपणाने सुखावली होती. तिला काय करू आणि काय नको, असे झाले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खरे तर शर्वरीच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. दोन-तीन वेळा कुशीतून हुंकाराची चाहूलही लागली होती; पण नियतीच्या मनातच नव्हते की काय, म्हणून ती या मातृत्वाला पारखी झाली होती. भावाकडे पाळणा हलला तेव्हा ती खूप आनंदी होती; पण अंतर्मन मात्र वेगळ्याच ओढीने मातृत्वाकडे नजर लावून बसले होते. तो क्षण ती आज जगत होती. शर्वरी आणि नंदन या दोघांसारखीच अगदी गोरी पान आणि नितळ चेहऱ्याची सावी त्यांना मिळाली होती. 

थोडी नाजूकच होती; पण तिची पूर्ण जबाबदारी घेण्यासाठी शर्वरीने पदर खोचला होता. ती पूर्ण रात्र तिने सावीसाठी जागून काढली. तिचे दूध तयार करणे, तिला ते पाजणे, लंगोट बदलणे या गोष्टी करण्यात ती हरखून गेली होती. दोन दिवस मजेत गेले; पण तिसऱ्या दिवशी सावीचे अंग गरम वाटू लागले. तसा शर्वरीचा चेहरा गोरामोरा झाला. सावीला डॉक्‍टरकडे नेले. औषध सुरू केले; पण पाचच दिवसांत ताप जास्त वाढला. 

डॉक्‍टरांनी न्यूमोनिया झाल्याचे सांगितले. सावीला तेथे दाखल करण्यात आले आणि शर्वरीच्या पायाखालची जमीनच हादरली. मायेच्या उदरात काळजीची स्पंदने वाढू लागली. नको त्या विचारांनी शर्वरी धास्तावली. हाताला, पायाला, मानेला टोचलेल्या त्या सलाइनच्या सुया, नाकात नळी, तोंडात नळी हे सारे पाहून प्रत्येक आईचे हृदय हेलावून गेले होते. तिचे मातृत्व डोळ्यातून ओघळत होते. माझ्याच वाट्याला असे का, या प्रश्‍नाचे उत्तर तिला सापडत नव्हते. अतिशय केविलवाणी अवस्था झाली होती. 

दहा दिवसांनंतर आयसीयूमध्ये सावीत होणारी सुधारणा साऱ्यांना नवा आनंद देऊन गेली. डॉक्‍टरांचे प्रयत्न आणि शर्वरीचे मातृत्व फळास आले होते. पंधरा दिवसांनी सावीला घरी आणले. शर्वरी आणि नंदन हे दोघेही सावीच्या पुनर्जन्माचा सोहळा खऱ्या अर्थाने साजरा करू लागले. तेव्हाच शर्वरीने मनोमन ठरवले, सावीने जे मातृत्वाचे क्षण दिले त्या मातृत्वाच्या ऋणातच राहील.

कृतज्ञतेने आणि वात्सल्यपूर्ण नजरेने, निखळ मातृस्पर्शाने सुखावल्यासारखी शर्वरी सावीकडे पाहत होती.
(शब्दांकन - महादेव पवार)

News Item ID: 

599-news_story-1576609869

Mobile Device Headline: 

मुलीला दत्तक घेऊन फेडले ऋण

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

शर्वरी खूप आनंदात होती. पाच महिन्यांच्या बाळाला तिने पाळण्यात घातले होते. सर्वांच्या उपस्थितीत आपल्या गोंडस बाळाचे नाव ‘सावी’ ठेवले. मातृत्वाचे हे सुंदर क्षण शर्वरीच्या मुखकमलावर चमकत होते. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि प्रयत्नांनंतर हे मातृत्वाचे सुख शर्वरी अनुभवत होती. 

अडीच महिन्याच्या सावीला दत्तक घेण्याचा निर्णय शर्वरी आणि नंदन दोघांनी घेतला होता. शर्वरी सावीला घेऊन आली तेव्हा तिच्या भावाने आणि वहिनीने औक्षण करून स्वागत केले. शर्वरीने सर्वांना बर्फी वाटली. दिवसभराच्या प्रवासाने सावी थोडी कोमेजली होती; पण शर्वरी मात्र आईपणाने सुखावली होती. तिला काय करू आणि काय नको, असे झाले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खरे तर शर्वरीच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. दोन-तीन वेळा कुशीतून हुंकाराची चाहूलही लागली होती; पण नियतीच्या मनातच नव्हते की काय, म्हणून ती या मातृत्वाला पारखी झाली होती. भावाकडे पाळणा हलला तेव्हा ती खूप आनंदी होती; पण अंतर्मन मात्र वेगळ्याच ओढीने मातृत्वाकडे नजर लावून बसले होते. तो क्षण ती आज जगत होती. शर्वरी आणि नंदन या दोघांसारखीच अगदी गोरी पान आणि नितळ चेहऱ्याची सावी त्यांना मिळाली होती. 

थोडी नाजूकच होती; पण तिची पूर्ण जबाबदारी घेण्यासाठी शर्वरीने पदर खोचला होता. ती पूर्ण रात्र तिने सावीसाठी जागून काढली. तिचे दूध तयार करणे, तिला ते पाजणे, लंगोट बदलणे या गोष्टी करण्यात ती हरखून गेली होती. दोन दिवस मजेत गेले; पण तिसऱ्या दिवशी सावीचे अंग गरम वाटू लागले. तसा शर्वरीचा चेहरा गोरामोरा झाला. सावीला डॉक्‍टरकडे नेले. औषध सुरू केले; पण पाचच दिवसांत ताप जास्त वाढला. 

डॉक्‍टरांनी न्यूमोनिया झाल्याचे सांगितले. सावीला तेथे दाखल करण्यात आले आणि शर्वरीच्या पायाखालची जमीनच हादरली. मायेच्या उदरात काळजीची स्पंदने वाढू लागली. नको त्या विचारांनी शर्वरी धास्तावली. हाताला, पायाला, मानेला टोचलेल्या त्या सलाइनच्या सुया, नाकात नळी, तोंडात नळी हे सारे पाहून प्रत्येक आईचे हृदय हेलावून गेले होते. तिचे मातृत्व डोळ्यातून ओघळत होते. माझ्याच वाट्याला असे का, या प्रश्‍नाचे उत्तर तिला सापडत नव्हते. अतिशय केविलवाणी अवस्था झाली होती. 

दहा दिवसांनंतर आयसीयूमध्ये सावीत होणारी सुधारणा साऱ्यांना नवा आनंद देऊन गेली. डॉक्‍टरांचे प्रयत्न आणि शर्वरीचे मातृत्व फळास आले होते. पंधरा दिवसांनी सावीला घरी आणले. शर्वरी आणि नंदन हे दोघेही सावीच्या पुनर्जन्माचा सोहळा खऱ्या अर्थाने साजरा करू लागले. तेव्हाच शर्वरीने मनोमन ठरवले, सावीने जे मातृत्वाचे क्षण दिले त्या मातृत्वाच्या ऋणातच राहील.

कृतज्ञतेने आणि वात्सल्यपूर्ण नजरेने, निखळ मातृस्पर्शाने सुखावल्यासारखी शर्वरी सावीकडे पाहत होती.
(शब्दांकन - महादेव पवार)

Vertical Image: 

English Headline: 

Pune News Adopted daughter

Author Type: 

External Author

निर्मला खिलारे, अतुलनगर, वारजे

पुणे

बाळ

Search Functional Tags: 

पुणे, बाळ

Twitter Publish: 

Meta Description: 

Pune News Adopted daughter Marathi News: ​अडीच महिन्याच्या सावीला दत्तक घेण्याचा निर्णय शर्वरी आणि नंदन दोघांनी घेतला होता. शर्वरी सावीला घेऊन आली तेव्हा तिच्या भावाने आणि वहिनीने औक्षण करून स्वागत केले. शर्वरीने सर्वांना बर्फी वाटली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मुलीला दत्तक घेऊन फेडले ऋण शर्वरी खूप आनंदात होती. पाच महिन्यांच्या बाळाला तिने पाळण्यात घातले होते. सर्वांच्या उपस्थितीत आपल्या गोंडस बाळाचे नाव ‘सावी’ ठेवले. मातृत्वाचे हे सुंदर क्षण शर्वरीच्या मुखकमलावर चमकत होते. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि प्रयत्नांनंतर हे मातृत्वाचे सुख शर्वरी अनुभवत होती.  अडीच महिन्याच्या सावीला दत्तक घेण्याचा निर्णय शर्वरी आणि नंदन दोघांनी घेतला होता. शर्वरी सावीला घेऊन आली तेव्हा तिच्या भावाने आणि वहिनीने औक्षण करून स्वागत केले. शर्वरीने सर्वांना बर्फी वाटली. दिवसभराच्या प्रवासाने सावी थोडी कोमेजली होती; पण शर्वरी मात्र आईपणाने सुखावली होती. तिला काय करू आणि काय नको, असे झाले होते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खरे तर शर्वरीच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. दोन-तीन वेळा कुशीतून हुंकाराची चाहूलही लागली होती; पण नियतीच्या मनातच नव्हते की काय, म्हणून ती या मातृत्वाला पारखी झाली होती. भावाकडे पाळणा हलला तेव्हा ती खूप आनंदी होती; पण अंतर्मन मात्र वेगळ्याच ओढीने मातृत्वाकडे नजर लावून बसले होते. तो क्षण ती आज जगत होती. शर्वरी आणि नंदन या दोघांसारखीच अगदी गोरी पान आणि नितळ चेहऱ्याची सावी त्यांना मिळाली होती.  थोडी नाजूकच होती; पण तिची पूर्ण जबाबदारी घेण्यासाठी शर्वरीने पदर खोचला होता. ती पूर्ण रात्र तिने सावीसाठी जागून काढली. तिचे दूध तयार करणे, तिला ते पाजणे, लंगोट बदलणे या गोष्टी करण्यात ती हरखून गेली होती. दोन दिवस मजेत गेले; पण तिसऱ्या दिवशी सावीचे अंग गरम वाटू लागले. तसा शर्वरीचा चेहरा गोरामोरा झाला. सावीला डॉक्‍टरकडे नेले. औषध सुरू केले; पण पाचच दिवसांत ताप जास्त वाढला.  डॉक्‍टरांनी न्यूमोनिया झाल्याचे सांगितले. सावीला तेथे दाखल करण्यात आले आणि शर्वरीच्या पायाखालची जमीनच हादरली. मायेच्या उदरात काळजीची स्पंदने वाढू लागली. नको त्या विचारांनी शर्वरी धास्तावली. हाताला, पायाला, मानेला टोचलेल्या त्या सलाइनच्या सुया, नाकात नळी, तोंडात नळी हे सारे पाहून प्रत्येक आईचे हृदय हेलावून गेले होते. तिचे मातृत्व डोळ्यातून ओघळत होते. माझ्याच वाट्याला असे का, या प्रश्‍नाचे उत्तर तिला सापडत नव्हते. अतिशय केविलवाणी अवस्था झाली होती.  दहा दिवसांनंतर आयसीयूमध्ये सावीत होणारी सुधारणा साऱ्यांना नवा आनंद देऊन गेली. डॉक्‍टरांचे प्रयत्न आणि शर्वरीचे मातृत्व फळास आले होते. पंधरा दिवसांनी सावीला घरी आणले. शर्वरी आणि नंदन हे दोघेही सावीच्या पुनर्जन्माचा सोहळा खऱ्या अर्थाने साजरा करू लागले. तेव्हाच शर्वरीने मनोमन ठरवले, सावीने जे मातृत्वाचे क्षण दिले त्या मातृत्वाच्या ऋणातच राहील. कृतज्ञतेने आणि वात्सल्यपूर्ण नजरेने, निखळ मातृस्पर्शाने सुखावल्यासारखी शर्वरी सावीकडे पाहत होती. (शब्दांकन - महादेव पवार) News Item ID:  599-news_story-1576609869 Mobile Device Headline:  मुलीला दत्तक घेऊन फेडले ऋण Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  शर्वरी खूप आनंदात होती. पाच महिन्यांच्या बाळाला तिने पाळण्यात घातले होते. सर्वांच्या उपस्थितीत आपल्या गोंडस बाळाचे नाव ‘सावी’ ठेवले. मातृत्वाचे हे सुंदर क्षण शर्वरीच्या मुखकमलावर चमकत होते. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि प्रयत्नांनंतर हे मातृत्वाचे सुख शर्वरी अनुभवत होती.  अडीच महिन्याच्या सावीला दत्तक घेण्याचा निर्णय शर्वरी आणि नंदन दोघांनी घेतला होता. शर्वरी सावीला घेऊन आली तेव्हा तिच्या भावाने आणि वहिनीने औक्षण करून स्वागत केले. शर्वरीने सर्वांना बर्फी वाटली. दिवसभराच्या प्रवासाने सावी थोडी कोमेजली होती; पण शर्वरी मात्र आईपणाने सुखावली होती. तिला काय करू आणि काय नको, असे झाले होते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खरे तर शर्वरीच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. दोन-तीन वेळा कुशीतून हुंकाराची चाहूलही लागली होती; पण नियतीच्या मनातच नव्हते की काय, म्हणून ती या मातृत्वाला पारखी झाली होती. भावाकडे पाळणा हलला तेव्हा ती खूप आनंदी होती; पण अंतर्मन मात्र वेगळ्याच ओढीने मातृत्वाकडे नजर लावून बसले होते. तो क्षण ती आज जगत होती. शर्वरी आणि नंदन या दोघांसारखीच अगदी गोरी पान आणि नितळ चेहऱ्याची सावी त्यांना मिळाली होती.  थोडी नाजूकच होती; पण तिची पूर्ण जबाबदारी घेण्यासाठी शर्वरीने पदर खोचला होता. ती पूर्ण रात्र तिने सावीसाठी जागून काढली. तिचे दूध तयार करणे, तिला ते पाजणे, लंगोट बदलणे या गोष्टी करण्यात ती हरखून गेली होती. दोन दिवस मजेत गेले; पण तिसऱ्या दिवशी सावीचे अंग गरम वाटू लागले. तसा शर्वरीचा चेहरा गोरामोरा झाला. सावीला डॉक्‍टरकडे नेले. औषध सुरू केले; पण पाचच दिवसांत ताप जास्त वाढला.  डॉक्‍टरांनी न्यूमोनिया झाल्याचे सांगितले. सावीला तेथे दाखल करण्यात आले आणि शर्वरीच्या पायाखालची जमीनच हादरली. मायेच्या उदरात काळजीची स्पंदने वाढू लागली. नको त्या विचारांनी शर्वरी धास्तावली. हाताला, पायाला, मानेला टोचलेल्या त्या सलाइनच्या सुया, नाकात नळी, तोंडात नळी हे सारे पाहून प्रत्येक आईचे हृदय हेलावून गेले होते. तिचे मातृत्व डोळ्यातून ओघळत होते. माझ्याच वाट्याला असे का, या प्रश्‍नाचे उत्तर तिला सापडत नव्हते. अतिशय केविलवाणी अवस्था झाली होती.  दहा दिवसांनंतर आयसीयूमध्ये सावीत होणारी सुधारणा साऱ्यांना नवा आनंद देऊन गेली. डॉक्‍टरांचे प्रयत्न आणि शर्वरीचे मातृत्व फळास आले होते. पंधरा दिवसांनी सावीला घरी आणले. शर्वरी आणि नंदन हे दोघेही सावीच्या पुनर्जन्माचा सोहळा खऱ्या अर्थाने साजरा करू लागले. तेव्हाच शर्वरीने मनोमन ठरवले, सावीने जे मातृत्वाचे क्षण दिले त्या मातृत्वाच्या ऋणातच राहील. कृतज्ञतेने आणि वात्सल्यपूर्ण नजरेने, निखळ मातृस्पर्शाने सुखावल्यासारखी शर्वरी सावीकडे पाहत होती. (शब्दांकन - महादेव पवार) Vertical Image:  English Headline:  Pune News Adopted daughter Author Type:  External Author निर्मला खिलारे, अतुलनगर, वारजे पुणे बाळ Search Functional Tags:  पुणे, बाळ Twitter Publish:  Meta Description:  Pune News Adopted daughter Marathi News: ​अडीच महिन्याच्या सावीला दत्तक घेण्याचा निर्णय शर्वरी आणि नंदन दोघांनी घेतला होता. शर्वरी सावीला घेऊन आली तेव्हा तिच्या भावाने आणि वहिनीने औक्षण करून स्वागत केले. शर्वरीने सर्वांना बर्फी वाटली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 17, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38N78Zb
Read More
गुजरात में पुलिस कमिश्नर के दफ्तर की दीवार पर CAA विरोध में बनाए चित्र https://ift.tt/38PkG6w
कोकण रेल्वे मार्गावरील बोगद्यात कसे केले जाते प्रदुषणावर नियंत्रण ?

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - दऱ्या खोऱ्यातून, डोंगर रांगांच्या पोटातून प्रवास करणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर बोगद्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थेबरोबरच प्रदुषणावर नियंत्रणासाठी विशेष लक्ष दिले जाते. स्काडा यंत्रणेच्या वापरामुळे व्हेंटीलेशन (वायुविजन) अधिक प्रभावी झाले आहे.

कोकण रेल्वे आपल्या कल्पक यंत्रणांमुळे नेहमीच कौतुकास पात्र ठरते. कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता या भागात रेल्वे येवूच शकत नाही हा पिढ्यान पिढ्यांचा समज कोकण रेल्वेने आपल्या क्षमतांच्या बळावर खोटा ठरवला. दऱ्या-खोऱ्यातून अनेक ठिकाणी डोंगर पोखरून, उंचच उंच पूल उभारून कोकणात रेल्वे आणली आणि चालवली. 741 किलोमीटरच्या कोकण रेल्वे मार्गावर तब्बल 91 बोगदे आहेत. त्यात सगळ्यात कमी 104 मीटरचा तर सर्वाधिक लांब 6,506 मीटरचा बोगदा आहे.

हेही वाचा - कशामुळे आले आंबा, काजूचे अर्थकारण संकटात...? 

घातक वायु बाहेर काढण्यासाठी 'ही' यंत्रणा

कोकण रेल्वे डिझेलवर चालते. शिवाय हा एकेरी मार्ग आहे. यामुळे एकदा बोगद्यातून रेल्वे गेली की मोठ्या प्रमाणात कार्बनडायऑक्‍साईडसह इतर घातक वायुंनी बोगदा भरून जातो. छोट्या बोगद्यांमध्ये शुध्द हवा आत येताच हे घातक वायु बाहेर निघून जातात; मात्र या मार्गावरील सात बोगदे असे आहेत ज्यात प्रदुषण निवळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज होती. सुरवातीला यात "फोर्स एअर जेट फॅन'च्या मदतीने घातक वायु बाहेर काढण्याची यंत्रणा बसविण्यात आली. यात बोगद्यातून गाडी जाताच या ताकदवान फॅनच्या मदतीने शुध्द हवा आत सोडली जायची. यामुळे अशुध्द हवा बाहेर निघून जायची. 

हेही वाचा - कुटुंब गेले यात्रेला; रत्नागिरीत चाेरट्यांचे फावले.. 

सातही बोगद्यांच्या ठिकाणी "स्काडा' यंत्रणा

हळूहळू ही यंत्रणा अधिक आधुनिक करण्यात आली. 2014 मध्ये नातुवाडी, परचुरी, करबुडे, टिके, बेर्डेवाडी, बारचिम आणि कारवार या सातही बोगद्यांच्या ठिकाणी "स्काडा' यंत्रणा बसविण्यात आली. बोगद्यात वेगवेगळ्या वायुचे प्रमाण ओळखण्यासाठी सेन्सर बसवले गेले. गाडी जाताच कोणत्या वायुचे किती प्रमाण आहे हे संगणकावर त्वरीत समजू लागले. त्यावेळी प्रत्येक बोगद्याच्या ठिकाणी कंट्रोल रूम होता. आता यात आणखी बदल करून बारचिम आणि कारवार या दोन ठिकाणचा कारवारमध्ये तर अन्य पाच बोगद्यांचा कंट्रोल रूम करबुडे येथे करण्यात आला. गाडी जाताच आतील वायुचे प्रमाण लक्षात घेवून व्हेंटीलेशन यंत्रणा त्वरीत सुरू केली जाते. यामुळे स्वच्छ, प्रदुषणरहीत कोकणातील बोगद्यातला रेल्वे प्रवासही सुरक्षीत बनतो. 

सादर सेवा हे ब्रिद जपण्याचा प्रयत्न

""कोकण रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देते. प्रत्येक अडचणीचा विचार करून तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यावर मात केली जाते. कोकणासारख्या निसर्गरम्य भागातील रेल्वे प्रवास आरामदायी आणि सुरक्षीत आहे. सादर सेवा हे ब्रिद जपण्याला आमचा कायमच प्रयत्न असतो.''
- गिरीष करंदिकर, उपमहाप्रबंधक, जनसंपर्क, कोकण रेल्वे महामंडळ. 

News Item ID: 

599-news_story-1576574642

Mobile Device Headline: 

कोकण रेल्वे मार्गावरील बोगद्यात कसे केले जाते प्रदुषणावर नियंत्रण ?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Kokan

Mobile Body: 

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - दऱ्या खोऱ्यातून, डोंगर रांगांच्या पोटातून प्रवास करणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर बोगद्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थेबरोबरच प्रदुषणावर नियंत्रणासाठी विशेष लक्ष दिले जाते. स्काडा यंत्रणेच्या वापरामुळे व्हेंटीलेशन (वायुविजन) अधिक प्रभावी झाले आहे.

कोकण रेल्वे आपल्या कल्पक यंत्रणांमुळे नेहमीच कौतुकास पात्र ठरते. कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता या भागात रेल्वे येवूच शकत नाही हा पिढ्यान पिढ्यांचा समज कोकण रेल्वेने आपल्या क्षमतांच्या बळावर खोटा ठरवला. दऱ्या-खोऱ्यातून अनेक ठिकाणी डोंगर पोखरून, उंचच उंच पूल उभारून कोकणात रेल्वे आणली आणि चालवली. 741 किलोमीटरच्या कोकण रेल्वे मार्गावर तब्बल 91 बोगदे आहेत. त्यात सगळ्यात कमी 104 मीटरचा तर सर्वाधिक लांब 6,506 मीटरचा बोगदा आहे.

हेही वाचा - कशामुळे आले आंबा, काजूचे अर्थकारण संकटात...? 

घातक वायु बाहेर काढण्यासाठी 'ही' यंत्रणा

कोकण रेल्वे डिझेलवर चालते. शिवाय हा एकेरी मार्ग आहे. यामुळे एकदा बोगद्यातून रेल्वे गेली की मोठ्या प्रमाणात कार्बनडायऑक्‍साईडसह इतर घातक वायुंनी बोगदा भरून जातो. छोट्या बोगद्यांमध्ये शुध्द हवा आत येताच हे घातक वायु बाहेर निघून जातात; मात्र या मार्गावरील सात बोगदे असे आहेत ज्यात प्रदुषण निवळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज होती. सुरवातीला यात "फोर्स एअर जेट फॅन'च्या मदतीने घातक वायु बाहेर काढण्याची यंत्रणा बसविण्यात आली. यात बोगद्यातून गाडी जाताच या ताकदवान फॅनच्या मदतीने शुध्द हवा आत सोडली जायची. यामुळे अशुध्द हवा बाहेर निघून जायची. 

हेही वाचा - कुटुंब गेले यात्रेला; रत्नागिरीत चाेरट्यांचे फावले.. 

सातही बोगद्यांच्या ठिकाणी "स्काडा' यंत्रणा

हळूहळू ही यंत्रणा अधिक आधुनिक करण्यात आली. 2014 मध्ये नातुवाडी, परचुरी, करबुडे, टिके, बेर्डेवाडी, बारचिम आणि कारवार या सातही बोगद्यांच्या ठिकाणी "स्काडा' यंत्रणा बसविण्यात आली. बोगद्यात वेगवेगळ्या वायुचे प्रमाण ओळखण्यासाठी सेन्सर बसवले गेले. गाडी जाताच कोणत्या वायुचे किती प्रमाण आहे हे संगणकावर त्वरीत समजू लागले. त्यावेळी प्रत्येक बोगद्याच्या ठिकाणी कंट्रोल रूम होता. आता यात आणखी बदल करून बारचिम आणि कारवार या दोन ठिकाणचा कारवारमध्ये तर अन्य पाच बोगद्यांचा कंट्रोल रूम करबुडे येथे करण्यात आला. गाडी जाताच आतील वायुचे प्रमाण लक्षात घेवून व्हेंटीलेशन यंत्रणा त्वरीत सुरू केली जाते. यामुळे स्वच्छ, प्रदुषणरहीत कोकणातील बोगद्यातला रेल्वे प्रवासही सुरक्षीत बनतो. 

सादर सेवा हे ब्रिद जपण्याचा प्रयत्न

""कोकण रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देते. प्रत्येक अडचणीचा विचार करून तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यावर मात केली जाते. कोकणासारख्या निसर्गरम्य भागातील रेल्वे प्रवास आरामदायी आणि सुरक्षीत आहे. सादर सेवा हे ब्रिद जपण्याला आमचा कायमच प्रयत्न असतो.''
- गिरीष करंदिकर, उपमहाप्रबंधक, जनसंपर्क, कोकण रेल्वे महामंडळ. 

Vertical Image: 

English Headline: 

Scada System To Control Pollution In Konkan Railway Tunnel

Author Type: 

External Author

शिवप्रसाद देसाई

सिंधुदुर्ग

sindhudurg

कोकण

konkan

कोकण रेल्वे

रेल्वे

पूल

रत्नागिरी

Search Functional Tags: 

सिंधुदुर्ग, Sindhudurg, कोकण, Konkan, कोकण रेल्वे, रेल्वे, पूल, रत्नागिरी

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Konkan Railway News

Meta Description: 

Scada System To Control Pollution In Konkan Railway Tunnel दऱ्या खोऱ्यातून, डोंगर रांगांच्या पोटातून प्रवास करणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर बोगद्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थेबरोबरच प्रदुषणावर नियंत्रणासाठी विशेष लक्ष दिले जाते.

Send as Notification: 

Topic Tags: 

सिंधुदुर्ग

कोकण

रत्नागिरी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

कोकण रेल्वे मार्गावरील बोगद्यात कसे केले जाते प्रदुषणावर नियंत्रण ? सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - दऱ्या खोऱ्यातून, डोंगर रांगांच्या पोटातून प्रवास करणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर बोगद्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थेबरोबरच प्रदुषणावर नियंत्रणासाठी विशेष लक्ष दिले जाते. स्काडा यंत्रणेच्या वापरामुळे व्हेंटीलेशन (वायुविजन) अधिक प्रभावी झाले आहे. कोकण रेल्वे आपल्या कल्पक यंत्रणांमुळे नेहमीच कौतुकास पात्र ठरते. कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता या भागात रेल्वे येवूच शकत नाही हा पिढ्यान पिढ्यांचा समज कोकण रेल्वेने आपल्या क्षमतांच्या बळावर खोटा ठरवला. दऱ्या-खोऱ्यातून अनेक ठिकाणी डोंगर पोखरून, उंचच उंच पूल उभारून कोकणात रेल्वे आणली आणि चालवली. 741 किलोमीटरच्या कोकण रेल्वे मार्गावर तब्बल 91 बोगदे आहेत. त्यात सगळ्यात कमी 104 मीटरचा तर सर्वाधिक लांब 6,506 मीटरचा बोगदा आहे. हेही वाचा - कशामुळे आले आंबा, काजूचे अर्थकारण संकटात...?  घातक वायु बाहेर काढण्यासाठी 'ही' यंत्रणा कोकण रेल्वे डिझेलवर चालते. शिवाय हा एकेरी मार्ग आहे. यामुळे एकदा बोगद्यातून रेल्वे गेली की मोठ्या प्रमाणात कार्बनडायऑक्‍साईडसह इतर घातक वायुंनी बोगदा भरून जातो. छोट्या बोगद्यांमध्ये शुध्द हवा आत येताच हे घातक वायु बाहेर निघून जातात; मात्र या मार्गावरील सात बोगदे असे आहेत ज्यात प्रदुषण निवळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज होती. सुरवातीला यात "फोर्स एअर जेट फॅन'च्या मदतीने घातक वायु बाहेर काढण्याची यंत्रणा बसविण्यात आली. यात बोगद्यातून गाडी जाताच या ताकदवान फॅनच्या मदतीने शुध्द हवा आत सोडली जायची. यामुळे अशुध्द हवा बाहेर निघून जायची.  हेही वाचा - कुटुंब गेले यात्रेला; रत्नागिरीत चाेरट्यांचे फावले..  सातही बोगद्यांच्या ठिकाणी "स्काडा' यंत्रणा हळूहळू ही यंत्रणा अधिक आधुनिक करण्यात आली. 2014 मध्ये नातुवाडी, परचुरी, करबुडे, टिके, बेर्डेवाडी, बारचिम आणि कारवार या सातही बोगद्यांच्या ठिकाणी "स्काडा' यंत्रणा बसविण्यात आली. बोगद्यात वेगवेगळ्या वायुचे प्रमाण ओळखण्यासाठी सेन्सर बसवले गेले. गाडी जाताच कोणत्या वायुचे किती प्रमाण आहे हे संगणकावर त्वरीत समजू लागले. त्यावेळी प्रत्येक बोगद्याच्या ठिकाणी कंट्रोल रूम होता. आता यात आणखी बदल करून बारचिम आणि कारवार या दोन ठिकाणचा कारवारमध्ये तर अन्य पाच बोगद्यांचा कंट्रोल रूम करबुडे येथे करण्यात आला. गाडी जाताच आतील वायुचे प्रमाण लक्षात घेवून व्हेंटीलेशन यंत्रणा त्वरीत सुरू केली जाते. यामुळे स्वच्छ, प्रदुषणरहीत कोकणातील बोगद्यातला रेल्वे प्रवासही सुरक्षीत बनतो.  सादर सेवा हे ब्रिद जपण्याचा प्रयत्न ""कोकण रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देते. प्रत्येक अडचणीचा विचार करून तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यावर मात केली जाते. कोकणासारख्या निसर्गरम्य भागातील रेल्वे प्रवास आरामदायी आणि सुरक्षीत आहे. सादर सेवा हे ब्रिद जपण्याला आमचा कायमच प्रयत्न असतो.'' - गिरीष करंदिकर, उपमहाप्रबंधक, जनसंपर्क, कोकण रेल्वे महामंडळ.  News Item ID:  599-news_story-1576574642 Mobile Device Headline:  कोकण रेल्वे मार्गावरील बोगद्यात कसे केले जाते प्रदुषणावर नियंत्रण ? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kokan Mobile Body:  सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - दऱ्या खोऱ्यातून, डोंगर रांगांच्या पोटातून प्रवास करणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर बोगद्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थेबरोबरच प्रदुषणावर नियंत्रणासाठी विशेष लक्ष दिले जाते. स्काडा यंत्रणेच्या वापरामुळे व्हेंटीलेशन (वायुविजन) अधिक प्रभावी झाले आहे. कोकण रेल्वे आपल्या कल्पक यंत्रणांमुळे नेहमीच कौतुकास पात्र ठरते. कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता या भागात रेल्वे येवूच शकत नाही हा पिढ्यान पिढ्यांचा समज कोकण रेल्वेने आपल्या क्षमतांच्या बळावर खोटा ठरवला. दऱ्या-खोऱ्यातून अनेक ठिकाणी डोंगर पोखरून, उंचच उंच पूल उभारून कोकणात रेल्वे आणली आणि चालवली. 741 किलोमीटरच्या कोकण रेल्वे मार्गावर तब्बल 91 बोगदे आहेत. त्यात सगळ्यात कमी 104 मीटरचा तर सर्वाधिक लांब 6,506 मीटरचा बोगदा आहे. हेही वाचा - कशामुळे आले आंबा, काजूचे अर्थकारण संकटात...?  घातक वायु बाहेर काढण्यासाठी 'ही' यंत्रणा कोकण रेल्वे डिझेलवर चालते. शिवाय हा एकेरी मार्ग आहे. यामुळे एकदा बोगद्यातून रेल्वे गेली की मोठ्या प्रमाणात कार्बनडायऑक्‍साईडसह इतर घातक वायुंनी बोगदा भरून जातो. छोट्या बोगद्यांमध्ये शुध्द हवा आत येताच हे घातक वायु बाहेर निघून जातात; मात्र या मार्गावरील सात बोगदे असे आहेत ज्यात प्रदुषण निवळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज होती. सुरवातीला यात "फोर्स एअर जेट फॅन'च्या मदतीने घातक वायु बाहेर काढण्याची यंत्रणा बसविण्यात आली. यात बोगद्यातून गाडी जाताच या ताकदवान फॅनच्या मदतीने शुध्द हवा आत सोडली जायची. यामुळे अशुध्द हवा बाहेर निघून जायची.  हेही वाचा - कुटुंब गेले यात्रेला; रत्नागिरीत चाेरट्यांचे फावले..  सातही बोगद्यांच्या ठिकाणी "स्काडा' यंत्रणा हळूहळू ही यंत्रणा अधिक आधुनिक करण्यात आली. 2014 मध्ये नातुवाडी, परचुरी, करबुडे, टिके, बेर्डेवाडी, बारचिम आणि कारवार या सातही बोगद्यांच्या ठिकाणी "स्काडा' यंत्रणा बसविण्यात आली. बोगद्यात वेगवेगळ्या वायुचे प्रमाण ओळखण्यासाठी सेन्सर बसवले गेले. गाडी जाताच कोणत्या वायुचे किती प्रमाण आहे हे संगणकावर त्वरीत समजू लागले. त्यावेळी प्रत्येक बोगद्याच्या ठिकाणी कंट्रोल रूम होता. आता यात आणखी बदल करून बारचिम आणि कारवार या दोन ठिकाणचा कारवारमध्ये तर अन्य पाच बोगद्यांचा कंट्रोल रूम करबुडे येथे करण्यात आला. गाडी जाताच आतील वायुचे प्रमाण लक्षात घेवून व्हेंटीलेशन यंत्रणा त्वरीत सुरू केली जाते. यामुळे स्वच्छ, प्रदुषणरहीत कोकणातील बोगद्यातला रेल्वे प्रवासही सुरक्षीत बनतो.  सादर सेवा हे ब्रिद जपण्याचा प्रयत्न ""कोकण रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देते. प्रत्येक अडचणीचा विचार करून तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यावर मात केली जाते. कोकणासारख्या निसर्गरम्य भागातील रेल्वे प्रवास आरामदायी आणि सुरक्षीत आहे. सादर सेवा हे ब्रिद जपण्याला आमचा कायमच प्रयत्न असतो.'' - गिरीष करंदिकर, उपमहाप्रबंधक, जनसंपर्क, कोकण रेल्वे महामंडळ.  Vertical Image:  English Headline:  Scada System To Control Pollution In Konkan Railway Tunnel Author Type:  External Author शिवप्रसाद देसाई सिंधुदुर्ग sindhudurg कोकण konkan कोकण रेल्वे रेल्वे पूल रत्नागिरी Search Functional Tags:  सिंधुदुर्ग, Sindhudurg, कोकण, Konkan, कोकण रेल्वे, रेल्वे, पूल, रत्नागिरी Twitter Publish:  Meta Keyword:  Konkan Railway News Meta Description:  Scada System To Control Pollution In Konkan Railway Tunnel दऱ्या खोऱ्यातून, डोंगर रांगांच्या पोटातून प्रवास करणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर बोगद्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थेबरोबरच प्रदुषणावर नियंत्रणासाठी विशेष लक्ष दिले जाते. Send as Notification:  Topic Tags:  सिंधुदुर्ग कोकण रत्नागिरी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 17, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34wXyqb
Read More
सकाळ चित्रकला स्पर्धा नोंदणीला प्रतिसाद

पुणे - येत्या १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र व गोव्यातल्या सुमारे दोन हजार केंद्रांवर एकाच वेळी होत असलेल्या ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’च्या नोंदणीला शालेय विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेचे हे ३४वे वर्ष आहे.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा रुपये प्रवेशशुल्क आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना तसेच शाळांना ‘टाऊनस्क्रिप्ट’ (https://www.townscript.com) या संकेतस्थळावर ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’ (sakal chitrakala spardha२०२०) असा सर्च देऊन प्रवेशशुल्क भरता येईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संकेतस्थळावरील यादीमध्ये विशिष्ट शाळेचे नाव न सापडल्यास आपल्या शहरातील कोणत्याही शाळेचे नाव देऊन स्पर्धकांना नोंदणी करता येणार आहे. मात्र नोंदणी करताना पालकांनी अथवा विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल फोन क्रमांक व ई-मेल आयडी बिनचूक व पूर्ण नोंदवावा. तसेच नोंदणी केल्यानंतर येणारा एसएमएस स्पर्धा संपेपर्यंत जपून ठेवावा. 

महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षी पावणेआठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या अफाट सहभागाची नोंद घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे.

लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’, हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. 

इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्था स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी, ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी, ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी व ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल. 

दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्या बरोबर आणावयाचे आहे. 

स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. 

चार गटांत स्पर्धा
महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये स्पर्धा आहे. 
‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी
‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी
‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी
‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी
वेळ ः ‘अ’ व ‘ब’ गटांसाठी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०
‘क’ व ‘ड’ गटांसाठी सकाळी ९ ते १०.३०

News Item ID: 

599-news_story-1576613069

Mobile Device Headline: 

सकाळ चित्रकला स्पर्धा नोंदणीला प्रतिसाद

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - येत्या १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र व गोव्यातल्या सुमारे दोन हजार केंद्रांवर एकाच वेळी होत असलेल्या ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’च्या नोंदणीला शालेय विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेचे हे ३४वे वर्ष आहे.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा रुपये प्रवेशशुल्क आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना तसेच शाळांना ‘टाऊनस्क्रिप्ट’ (https://www.townscript.com) या संकेतस्थळावर ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’ (sakal chitrakala spardha२०२०) असा सर्च देऊन प्रवेशशुल्क भरता येईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संकेतस्थळावरील यादीमध्ये विशिष्ट शाळेचे नाव न सापडल्यास आपल्या शहरातील कोणत्याही शाळेचे नाव देऊन स्पर्धकांना नोंदणी करता येणार आहे. मात्र नोंदणी करताना पालकांनी अथवा विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल फोन क्रमांक व ई-मेल आयडी बिनचूक व पूर्ण नोंदवावा. तसेच नोंदणी केल्यानंतर येणारा एसएमएस स्पर्धा संपेपर्यंत जपून ठेवावा. 

महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षी पावणेआठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या अफाट सहभागाची नोंद घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे.

लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’, हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. 

इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्था स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी, ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी, ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी व ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल. 

दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्या बरोबर आणावयाचे आहे. 

स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. 

चार गटांत स्पर्धा
महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये स्पर्धा आहे. 
‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी
‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी
‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी
‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी
वेळ ः ‘अ’ व ‘ब’ गटांसाठी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०
‘क’ व ‘ड’ गटांसाठी सकाळी ९ ते १०.३०

Vertical Image: 

English Headline: 

Response to Registration for Sakal-Drawing-Competition

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

महाराष्ट्र

maharashtra

सकाळ

स्पर्धा

Search Functional Tags: 

पुणे, महाराष्ट्र, Maharashtra, सकाळ, स्पर्धा

Twitter Publish: 

Meta Description: 

Response to Registration for Sakal-Drawing-Competition Marathi News: येत्या १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र व गोव्यातल्या सुमारे दोन हजार केंद्रांवर एकाच वेळी होत असलेल्या ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’च्या नोंदणीला शालेय विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सकाळ चित्रकला स्पर्धा नोंदणीला प्रतिसाद पुणे - येत्या १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र व गोव्यातल्या सुमारे दोन हजार केंद्रांवर एकाच वेळी होत असलेल्या ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’च्या नोंदणीला शालेय विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेचे हे ३४वे वर्ष आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा रुपये प्रवेशशुल्क आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना तसेच शाळांना ‘टाऊनस्क्रिप्ट’ (https://www.townscript.com) या संकेतस्थळावर ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’ (sakal chitrakala spardha२०२०) असा सर्च देऊन प्रवेशशुल्क भरता येईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप संकेतस्थळावरील यादीमध्ये विशिष्ट शाळेचे नाव न सापडल्यास आपल्या शहरातील कोणत्याही शाळेचे नाव देऊन स्पर्धकांना नोंदणी करता येणार आहे. मात्र नोंदणी करताना पालकांनी अथवा विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल फोन क्रमांक व ई-मेल आयडी बिनचूक व पूर्ण नोंदवावा. तसेच नोंदणी केल्यानंतर येणारा एसएमएस स्पर्धा संपेपर्यंत जपून ठेवावा.  महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षी पावणेआठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या अफाट सहभागाची नोंद घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’, हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे.  इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्था स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी, ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी, ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी व ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल.  दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्या बरोबर आणावयाचे आहे.  स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.  चार गटांत स्पर्धा महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये स्पर्धा आहे.  ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी वेळ ः ‘अ’ व ‘ब’ गटांसाठी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० ‘क’ व ‘ड’ गटांसाठी सकाळी ९ ते १०.३० News Item ID:  599-news_story-1576613069 Mobile Device Headline:  सकाळ चित्रकला स्पर्धा नोंदणीला प्रतिसाद Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - येत्या १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र व गोव्यातल्या सुमारे दोन हजार केंद्रांवर एकाच वेळी होत असलेल्या ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’च्या नोंदणीला शालेय विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेचे हे ३४वे वर्ष आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा रुपये प्रवेशशुल्क आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना तसेच शाळांना ‘टाऊनस्क्रिप्ट’ (https://www.townscript.com) या संकेतस्थळावर ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’ (sakal chitrakala spardha२०२०) असा सर्च देऊन प्रवेशशुल्क भरता येईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप संकेतस्थळावरील यादीमध्ये विशिष्ट शाळेचे नाव न सापडल्यास आपल्या शहरातील कोणत्याही शाळेचे नाव देऊन स्पर्धकांना नोंदणी करता येणार आहे. मात्र नोंदणी करताना पालकांनी अथवा विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल फोन क्रमांक व ई-मेल आयडी बिनचूक व पूर्ण नोंदवावा. तसेच नोंदणी केल्यानंतर येणारा एसएमएस स्पर्धा संपेपर्यंत जपून ठेवावा.  महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षी पावणेआठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या अफाट सहभागाची नोंद घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’, हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे.  इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्था स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी, ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी, ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी व ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल.  दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्या बरोबर आणावयाचे आहे.  स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.  चार गटांत स्पर्धा महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये स्पर्धा आहे.  ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी वेळ ः ‘अ’ व ‘ब’ गटांसाठी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० ‘क’ व ‘ड’ गटांसाठी सकाळी ९ ते १०.३० Vertical Image:  English Headline:  Response to Registration for Sakal-Drawing-Competition Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे महाराष्ट्र maharashtra सकाळ स्पर्धा Search Functional Tags:  पुणे, महाराष्ट्र, Maharashtra, सकाळ, स्पर्धा Twitter Publish:  Meta Description:  Response to Registration for Sakal-Drawing-Competition Marathi News: येत्या १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र व गोव्यातल्या सुमारे दोन हजार केंद्रांवर एकाच वेळी होत असलेल्या ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’च्या नोंदणीला शालेय विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 17, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YX2eEk
Read More
कशाच्या भितीमुळे शाहूवाडी तालुक्‍यातील पाच गावात रब्बी क्षेत्र पडीक

कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्‍यात पसरलेले जंगल आहे. त्यालगत चांदोली अभयारण्याची पश्‍चिम बाजू आहे. याच घनदाट जंगलाशेजारी असलेल्या शेतीत वन्यजीवांचा वावर दरवर्षी वाढतो आहे. या वन्यजीवांकडून उभी पिके फस्त केली जातात. दरवर्षी शेतकऱ्यांचे नुकसान होते म्हणून यंदा ऊखळू (ता. शाहूवाडी) सह पाच गावातील शेतकऱ्यांनी रब्बीची पिके घेणे थांबवले आहे. त्यामुळे जवळपास 250 हेक्‍टर शेती ओस पडली आहे. 

शाहूवाडी तालुक्‍यातील डोंगर उतारावर घनदाट झाडी आहे. झाडीचा गर्दपणा चांदोली अभयारण्याला जोडला आहे. त्यामुळे दिवसभर गर्द झाडीत बसलेले वन्यजीव सायंकाळनंतर खाली उतरतात. पहिल्यांदा ते जंगलाशेजारील ऊस किंवा भात शेतीत जातात. दिसेल ते हातातोंडाला आलेले पिक अर्धवट खातात. शेतीत इकडे तिकडे भटकत पिके तुडवून टाकतात. असा प्रकार काही ठराविक कालावधीत दरवर्षी घडतो. शेतीत दोन चार महिने राबल्यानंतर वाढ झालेले किंवा पूर्ण झालेले पिक वन्यजीवांच्या वावरामुळे नाश होते. ही या भागातील आता कायमची व्यथा बनली आहे. 

हेही वाचा - ग्रामपंचायतीचा कर भरणाऱ्यांसाठी येथे सोन्याची अंगठी बक्षीस

डिसेंबर - जानेवारीनंतर वन्यजीवांचा उपद्रव

वनविभाग त्यासाठी नुकसान भरपाई देतो; मात्र त्यासाठी पंचनामा करणे, संबधित अधिकाऱ्यांना कागदपत्रे व अन्यपुरक माहिती देणे त्याचा पाठपुरावा केल्यानंतर नुकसानापैकी 50 ते 60 टक्के भरपाई मिळते, असा अनुभव या भागातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. दरवर्षी साधारण डिसेंबर - जानेवारीनंतर वन्यजीवांचा उपद्रव सुरू होतो. तो जूनच्या पहिल्या पावसापर्यंत सुरूच असतो. त्यामुळे याच कालावधीत येणारी पिके मका, गहू तसेच भाजीपाला असे उत्पादन घेणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे. दरवर्षी ठराविक शेतकऱ्यांनी पिक घेणे बंद केले. त्यानुसार यंदातरी उखळू गावात 150 हेक्‍टर तर शित्तुर, खेडे, शिराळे, तोंडली, बिरळे, जांभूळ या गावातील जवळपास 100 हेक्‍टर असे एकूण अडीचशे हेक्‍टरवर पिक घेणे शेतकऱ्यांनी थांबवले आहे. 
दोन ते पाच महिने शेतात राबून घेतलेले पिक वन्यजीवाकडून संपविले जाते म्हणून "उखळू' सह अवती भोवतीच्या पाच गावातील जवळपास 250 हेक्‍टर जमीनीवर रब्बी पिक शेतकऱ्यांनी घेतलेले नाही. 

हेही वाचा - बापाचे डोळेच बोलले... मुलगा माझा कर्तृत्ववान !

शेती न करण्यााचा निर्णय

""या भागात शेतीचे विशेषतः रब्बी पिकांचे गवे, रानडुक्‍कुर, माकडे, वानरे, मोर आदी वन्यजीवांकडून नुकसान होते. या परिसरात बिबट्या व वाघांचा वावर आहे. त्यांच्याकडून दुभत्या जनावरांवर हल्ले होतात. त्यामुळे परिसरातील लोकांना शेती करणे देखील मुश्‍कील बनले आहे. त्यामुळे यंदा शेती पिकवायची नाही, असा निर्णय बहुसंख्य शेतकऱ्यांनी घेतला आहे. वन्यजीवांचा बंदोबस्त वन व वन्यजीव विभागाने करावा, शेतीचे नुकसान होऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. त्याची दखल घ्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.'' 
- राजाराम गोपाळ मुटल, सरपंच, ऊखळू (ता. शाहूवाडी) 

वाघ, बिबट्याची भिती 

अनेक भागात शेतकरी शेतीची राखण करतात. पक्षांकडून पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी मात्र ऊखळूपासून तीन ते चार किलोमीटर दूर जंगल हद्दी लगत शेती आहे. रस्ते नाहीत. रात्री अंधारात शेतीची राखण करणे शक्‍य नाही. कारण याच परिसरात बिबट्या, वाघांचा वावर आहे. रात्री शेतीकडे जाणे मुश्‍कील आहे, असे "शेती वाचवा' संघर्ष समितीचे हरीष कांबळे यांनी सांगितले. 

News Item ID: 

599-news_story-1576606796

Mobile Device Headline: 

कशाच्या भितीमुळे शाहूवाडी तालुक्‍यातील पाच गावात रब्बी क्षेत्र पडीक

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्‍यात पसरलेले जंगल आहे. त्यालगत चांदोली अभयारण्याची पश्‍चिम बाजू आहे. याच घनदाट जंगलाशेजारी असलेल्या शेतीत वन्यजीवांचा वावर दरवर्षी वाढतो आहे. या वन्यजीवांकडून उभी पिके फस्त केली जातात. दरवर्षी शेतकऱ्यांचे नुकसान होते म्हणून यंदा ऊखळू (ता. शाहूवाडी) सह पाच गावातील शेतकऱ्यांनी रब्बीची पिके घेणे थांबवले आहे. त्यामुळे जवळपास 250 हेक्‍टर शेती ओस पडली आहे. 

शाहूवाडी तालुक्‍यातील डोंगर उतारावर घनदाट झाडी आहे. झाडीचा गर्दपणा चांदोली अभयारण्याला जोडला आहे. त्यामुळे दिवसभर गर्द झाडीत बसलेले वन्यजीव सायंकाळनंतर खाली उतरतात. पहिल्यांदा ते जंगलाशेजारील ऊस किंवा भात शेतीत जातात. दिसेल ते हातातोंडाला आलेले पिक अर्धवट खातात. शेतीत इकडे तिकडे भटकत पिके तुडवून टाकतात. असा प्रकार काही ठराविक कालावधीत दरवर्षी घडतो. शेतीत दोन चार महिने राबल्यानंतर वाढ झालेले किंवा पूर्ण झालेले पिक वन्यजीवांच्या वावरामुळे नाश होते. ही या भागातील आता कायमची व्यथा बनली आहे. 

हेही वाचा - ग्रामपंचायतीचा कर भरणाऱ्यांसाठी येथे सोन्याची अंगठी बक्षीस

डिसेंबर - जानेवारीनंतर वन्यजीवांचा उपद्रव

वनविभाग त्यासाठी नुकसान भरपाई देतो; मात्र त्यासाठी पंचनामा करणे, संबधित अधिकाऱ्यांना कागदपत्रे व अन्यपुरक माहिती देणे त्याचा पाठपुरावा केल्यानंतर नुकसानापैकी 50 ते 60 टक्के भरपाई मिळते, असा अनुभव या भागातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. दरवर्षी साधारण डिसेंबर - जानेवारीनंतर वन्यजीवांचा उपद्रव सुरू होतो. तो जूनच्या पहिल्या पावसापर्यंत सुरूच असतो. त्यामुळे याच कालावधीत येणारी पिके मका, गहू तसेच भाजीपाला असे उत्पादन घेणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे. दरवर्षी ठराविक शेतकऱ्यांनी पिक घेणे बंद केले. त्यानुसार यंदातरी उखळू गावात 150 हेक्‍टर तर शित्तुर, खेडे, शिराळे, तोंडली, बिरळे, जांभूळ या गावातील जवळपास 100 हेक्‍टर असे एकूण अडीचशे हेक्‍टरवर पिक घेणे शेतकऱ्यांनी थांबवले आहे. 
दोन ते पाच महिने शेतात राबून घेतलेले पिक वन्यजीवाकडून संपविले जाते म्हणून "उखळू' सह अवती भोवतीच्या पाच गावातील जवळपास 250 हेक्‍टर जमीनीवर रब्बी पिक शेतकऱ्यांनी घेतलेले नाही. 

हेही वाचा - बापाचे डोळेच बोलले... मुलगा माझा कर्तृत्ववान !

शेती न करण्यााचा निर्णय

""या भागात शेतीचे विशेषतः रब्बी पिकांचे गवे, रानडुक्‍कुर, माकडे, वानरे, मोर आदी वन्यजीवांकडून नुकसान होते. या परिसरात बिबट्या व वाघांचा वावर आहे. त्यांच्याकडून दुभत्या जनावरांवर हल्ले होतात. त्यामुळे परिसरातील लोकांना शेती करणे देखील मुश्‍कील बनले आहे. त्यामुळे यंदा शेती पिकवायची नाही, असा निर्णय बहुसंख्य शेतकऱ्यांनी घेतला आहे. वन्यजीवांचा बंदोबस्त वन व वन्यजीव विभागाने करावा, शेतीचे नुकसान होऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. त्याची दखल घ्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.'' 
- राजाराम गोपाळ मुटल, सरपंच, ऊखळू (ता. शाहूवाडी) 

वाघ, बिबट्याची भिती 

अनेक भागात शेतकरी शेतीची राखण करतात. पक्षांकडून पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी मात्र ऊखळूपासून तीन ते चार किलोमीटर दूर जंगल हद्दी लगत शेती आहे. रस्ते नाहीत. रात्री अंधारात शेतीची राखण करणे शक्‍य नाही. कारण याच परिसरात बिबट्या, वाघांचा वावर आहे. रात्री शेतीकडे जाणे मुश्‍कील आहे, असे "शेती वाचवा' संघर्ष समितीचे हरीष कांबळे यांनी सांगितले. 

Vertical Image: 

English Headline: 

No Crop In Rabi In Five Villages Of Shahuwadi Taluka

Author Type: 

External Author

शिवाजी यादव

कोल्हापूर

अभयारण्य

शेती

farming

वन

forest

वन्यजीव

ऊस

विभाग

sections

गहू

wheat

मोर

बिबट्या

वाघ

Search Functional Tags: 

कोल्हापूर, अभयारण्य, शेती, farming, वन, forest, वन्यजीव, ऊस, विभाग, Sections, गहू, wheat, मोर, बिबट्या, वाघ

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Agriculture News

Meta Description: 

No Crop In Rabi In Five Villages Of Shahuwadi Taluka शाहूवाडी तालुक्‍यात पसरलेले जंगल आहे. त्यालगत चांदोली अभयारण्याची पश्‍चिम बाजू आहे. याच घनदाट जंगलाशेजारी असलेल्या शेतीत वन्यजीवांचा वावर दरवर्षी वाढतो आहे. या वन्यजीवांकडून उभी पिके फस्त केली जातात

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

कशाच्या भितीमुळे शाहूवाडी तालुक्‍यातील पाच गावात रब्बी क्षेत्र पडीक कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्‍यात पसरलेले जंगल आहे. त्यालगत चांदोली अभयारण्याची पश्‍चिम बाजू आहे. याच घनदाट जंगलाशेजारी असलेल्या शेतीत वन्यजीवांचा वावर दरवर्षी वाढतो आहे. या वन्यजीवांकडून उभी पिके फस्त केली जातात. दरवर्षी शेतकऱ्यांचे नुकसान होते म्हणून यंदा ऊखळू (ता. शाहूवाडी) सह पाच गावातील शेतकऱ्यांनी रब्बीची पिके घेणे थांबवले आहे. त्यामुळे जवळपास 250 हेक्‍टर शेती ओस पडली आहे.  शाहूवाडी तालुक्‍यातील डोंगर उतारावर घनदाट झाडी आहे. झाडीचा गर्दपणा चांदोली अभयारण्याला जोडला आहे. त्यामुळे दिवसभर गर्द झाडीत बसलेले वन्यजीव सायंकाळनंतर खाली उतरतात. पहिल्यांदा ते जंगलाशेजारील ऊस किंवा भात शेतीत जातात. दिसेल ते हातातोंडाला आलेले पिक अर्धवट खातात. शेतीत इकडे तिकडे भटकत पिके तुडवून टाकतात. असा प्रकार काही ठराविक कालावधीत दरवर्षी घडतो. शेतीत दोन चार महिने राबल्यानंतर वाढ झालेले किंवा पूर्ण झालेले पिक वन्यजीवांच्या वावरामुळे नाश होते. ही या भागातील आता कायमची व्यथा बनली आहे.  हेही वाचा - ग्रामपंचायतीचा कर भरणाऱ्यांसाठी येथे सोन्याची अंगठी बक्षीस डिसेंबर - जानेवारीनंतर वन्यजीवांचा उपद्रव वनविभाग त्यासाठी नुकसान भरपाई देतो; मात्र त्यासाठी पंचनामा करणे, संबधित अधिकाऱ्यांना कागदपत्रे व अन्यपुरक माहिती देणे त्याचा पाठपुरावा केल्यानंतर नुकसानापैकी 50 ते 60 टक्के भरपाई मिळते, असा अनुभव या भागातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. दरवर्षी साधारण डिसेंबर - जानेवारीनंतर वन्यजीवांचा उपद्रव सुरू होतो. तो जूनच्या पहिल्या पावसापर्यंत सुरूच असतो. त्यामुळे याच कालावधीत येणारी पिके मका, गहू तसेच भाजीपाला असे उत्पादन घेणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे. दरवर्षी ठराविक शेतकऱ्यांनी पिक घेणे बंद केले. त्यानुसार यंदातरी उखळू गावात 150 हेक्‍टर तर शित्तुर, खेडे, शिराळे, तोंडली, बिरळे, जांभूळ या गावातील जवळपास 100 हेक्‍टर असे एकूण अडीचशे हेक्‍टरवर पिक घेणे शेतकऱ्यांनी थांबवले आहे.  दोन ते पाच महिने शेतात राबून घेतलेले पिक वन्यजीवाकडून संपविले जाते म्हणून "उखळू' सह अवती भोवतीच्या पाच गावातील जवळपास 250 हेक्‍टर जमीनीवर रब्बी पिक शेतकऱ्यांनी घेतलेले नाही.  हेही वाचा - बापाचे डोळेच बोलले... मुलगा माझा कर्तृत्ववान ! शेती न करण्यााचा निर्णय ""या भागात शेतीचे विशेषतः रब्बी पिकांचे गवे, रानडुक्‍कुर, माकडे, वानरे, मोर आदी वन्यजीवांकडून नुकसान होते. या परिसरात बिबट्या व वाघांचा वावर आहे. त्यांच्याकडून दुभत्या जनावरांवर हल्ले होतात. त्यामुळे परिसरातील लोकांना शेती करणे देखील मुश्‍कील बनले आहे. त्यामुळे यंदा शेती पिकवायची नाही, असा निर्णय बहुसंख्य शेतकऱ्यांनी घेतला आहे. वन्यजीवांचा बंदोबस्त वन व वन्यजीव विभागाने करावा, शेतीचे नुकसान होऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. त्याची दखल घ्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.''  - राजाराम गोपाळ मुटल, सरपंच, ऊखळू (ता. शाहूवाडी)  वाघ, बिबट्याची भिती  अनेक भागात शेतकरी शेतीची राखण करतात. पक्षांकडून पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी मात्र ऊखळूपासून तीन ते चार किलोमीटर दूर जंगल हद्दी लगत शेती आहे. रस्ते नाहीत. रात्री अंधारात शेतीची राखण करणे शक्‍य नाही. कारण याच परिसरात बिबट्या, वाघांचा वावर आहे. रात्री शेतीकडे जाणे मुश्‍कील आहे, असे "शेती वाचवा' संघर्ष समितीचे हरीष कांबळे यांनी सांगितले.  News Item ID:  599-news_story-1576606796 Mobile Device Headline:  कशाच्या भितीमुळे शाहूवाडी तालुक्‍यातील पाच गावात रब्बी क्षेत्र पडीक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्‍यात पसरलेले जंगल आहे. त्यालगत चांदोली अभयारण्याची पश्‍चिम बाजू आहे. याच घनदाट जंगलाशेजारी असलेल्या शेतीत वन्यजीवांचा वावर दरवर्षी वाढतो आहे. या वन्यजीवांकडून उभी पिके फस्त केली जातात. दरवर्षी शेतकऱ्यांचे नुकसान होते म्हणून यंदा ऊखळू (ता. शाहूवाडी) सह पाच गावातील शेतकऱ्यांनी रब्बीची पिके घेणे थांबवले आहे. त्यामुळे जवळपास 250 हेक्‍टर शेती ओस पडली आहे.  शाहूवाडी तालुक्‍यातील डोंगर उतारावर घनदाट झाडी आहे. झाडीचा गर्दपणा चांदोली अभयारण्याला जोडला आहे. त्यामुळे दिवसभर गर्द झाडीत बसलेले वन्यजीव सायंकाळनंतर खाली उतरतात. पहिल्यांदा ते जंगलाशेजारील ऊस किंवा भात शेतीत जातात. दिसेल ते हातातोंडाला आलेले पिक अर्धवट खातात. शेतीत इकडे तिकडे भटकत पिके तुडवून टाकतात. असा प्रकार काही ठराविक कालावधीत दरवर्षी घडतो. शेतीत दोन चार महिने राबल्यानंतर वाढ झालेले किंवा पूर्ण झालेले पिक वन्यजीवांच्या वावरामुळे नाश होते. ही या भागातील आता कायमची व्यथा बनली आहे.  हेही वाचा - ग्रामपंचायतीचा कर भरणाऱ्यांसाठी येथे सोन्याची अंगठी बक्षीस डिसेंबर - जानेवारीनंतर वन्यजीवांचा उपद्रव वनविभाग त्यासाठी नुकसान भरपाई देतो; मात्र त्यासाठी पंचनामा करणे, संबधित अधिकाऱ्यांना कागदपत्रे व अन्यपुरक माहिती देणे त्याचा पाठपुरावा केल्यानंतर नुकसानापैकी 50 ते 60 टक्के भरपाई मिळते, असा अनुभव या भागातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. दरवर्षी साधारण डिसेंबर - जानेवारीनंतर वन्यजीवांचा उपद्रव सुरू होतो. तो जूनच्या पहिल्या पावसापर्यंत सुरूच असतो. त्यामुळे याच कालावधीत येणारी पिके मका, गहू तसेच भाजीपाला असे उत्पादन घेणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे. दरवर्षी ठराविक शेतकऱ्यांनी पिक घेणे बंद केले. त्यानुसार यंदातरी उखळू गावात 150 हेक्‍टर तर शित्तुर, खेडे, शिराळे, तोंडली, बिरळे, जांभूळ या गावातील जवळपास 100 हेक्‍टर असे एकूण अडीचशे हेक्‍टरवर पिक घेणे शेतकऱ्यांनी थांबवले आहे.  दोन ते पाच महिने शेतात राबून घेतलेले पिक वन्यजीवाकडून संपविले जाते म्हणून "उखळू' सह अवती भोवतीच्या पाच गावातील जवळपास 250 हेक्‍टर जमीनीवर रब्बी पिक शेतकऱ्यांनी घेतलेले नाही.  हेही वाचा - बापाचे डोळेच बोलले... मुलगा माझा कर्तृत्ववान ! शेती न करण्यााचा निर्णय ""या भागात शेतीचे विशेषतः रब्बी पिकांचे गवे, रानडुक्‍कुर, माकडे, वानरे, मोर आदी वन्यजीवांकडून नुकसान होते. या परिसरात बिबट्या व वाघांचा वावर आहे. त्यांच्याकडून दुभत्या जनावरांवर हल्ले होतात. त्यामुळे परिसरातील लोकांना शेती करणे देखील मुश्‍कील बनले आहे. त्यामुळे यंदा शेती पिकवायची नाही, असा निर्णय बहुसंख्य शेतकऱ्यांनी घेतला आहे. वन्यजीवांचा बंदोबस्त वन व वन्यजीव विभागाने करावा, शेतीचे नुकसान होऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. त्याची दखल घ्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.''  - राजाराम गोपाळ मुटल, सरपंच, ऊखळू (ता. शाहूवाडी)  वाघ, बिबट्याची भिती  अनेक भागात शेतकरी शेतीची राखण करतात. पक्षांकडून पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी मात्र ऊखळूपासून तीन ते चार किलोमीटर दूर जंगल हद्दी लगत शेती आहे. रस्ते नाहीत. रात्री अंधारात शेतीची राखण करणे शक्‍य नाही. कारण याच परिसरात बिबट्या, वाघांचा वावर आहे. रात्री शेतीकडे जाणे मुश्‍कील आहे, असे "शेती वाचवा' संघर्ष समितीचे हरीष कांबळे यांनी सांगितले.  Vertical Image:  English Headline:  No Crop In Rabi In Five Villages Of Shahuwadi Taluka Author Type:  External Author शिवाजी यादव कोल्हापूर अभयारण्य शेती farming वन forest वन्यजीव ऊस विभाग sections गहू wheat मोर बिबट्या वाघ Search Functional Tags:  कोल्हापूर, अभयारण्य, शेती, farming, वन, forest, वन्यजीव, ऊस, विभाग, Sections, गहू, wheat, मोर, बिबट्या, वाघ Twitter Publish:  Meta Keyword:  Agriculture News Meta Description:  No Crop In Rabi In Five Villages Of Shahuwadi Taluka शाहूवाडी तालुक्‍यात पसरलेले जंगल आहे. त्यालगत चांदोली अभयारण्याची पश्‍चिम बाजू आहे. याच घनदाट जंगलाशेजारी असलेल्या शेतीत वन्यजीवांचा वावर दरवर्षी वाढतो आहे. या वन्यजीवांकडून उभी पिके फस्त केली जातात Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 17, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2s0HIH1
Read More