May 2020 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, May 31, 2020

पावसाळा म्हटला, की पिंपरीकरांच्या अंगावर काटा उभा राहतो; काय आहेत त्या आठवणी...

पिंपरी : एकीकडे कोरोनाचे संकट उभे आहे. तर दूसरीकडे पावसाळा तोंडावर आल्याने नदीकाठच्या परिसरातील पूरबाधितांच्या अंगावर काटे उभे राहिले आहेत. शहरात गतवर्षी पावसाने थैमान घातल्याने पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना भीषण पूरसंकटाचा सामना करावा लागला. तब्बल नऊ गावातील साडेचार हजारांहून अधिक कुटुंबाचे स्थलांतर झाले. मात्र, या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार असल्याने प्रशासन आतापासूनच सज्ज झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पवना, इंद्रायणी व मुळा नद्या दुथडी भरून वाहिल्याने अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले. चौदा हजार क्‍युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर मोठा असल्याने पवना आणि मुळशी धरणही पूर्ण क्षमतेने भरले होते. अनेक गावांचा संपर्क तुटला. अद्यापही ती कुटुंबे पुराच्या धक्‍क्‍यातून सावरलेली नाहीत. मात्र, कोरोना संसर्ग परिस्थितीत अतिवृष्टी झाल्यास महापालिकेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याने महापालिका प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर नुकतीच महापालिकेत आढावा बैठक पार पडली आहे. अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापनासोबतच पूर नियंत्रण कक्ष तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून, सर्व विभागांना कामाचे वाटप करण्यात आले आहे. गतवर्षी पुरात अडकलेल्या 49 जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले होते. वाहतूक बंद झाल्याने काही पर्यायी रस्ते खुले करण्यात आले होते.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या केल्या होत्या उपाययोजना-

नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक

बाधित क्षेत्रातील नोंदी व पंचनामे

शाळा खोल्या व भोजन व्यवस्था

अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24x7 अलर्ट

वायरलेस यंत्रणा

15 हजार रुपये अनुदान

10 किलो धान्याचा रेशन पुरवठा

असे झाले होते बाधितांचे हाल-

कागदपत्रे वाहून गेली

धान्याची तत्काळ मदत मिळण्यात अडथळे

पंचनाम्याला उशीर

बचाव कार्यात अडथळा

यामुळे ओढावणार संकट - 

नदीकाठचे अतीक्रमण

अनधिकृत झोपडपट्ट्या

धोकादायक बांधकामे

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बाधित गाव, कुटुंब संख्या- 

दापोडी 859

रावेत 50

चिंचवड 49

भोसरी 382

बोपखेल 64

पिंपरी वाघेरे 2420

पिंपळे गुरव 165

रहाटणी 272

सांगवी 619

एकूण 4880

बाधित भाग- 

संजय गांधीनगर, बौद्धनगर, भाटनगर, आंबेडकर कॉलनी, रमाबाईनगर, शिक्षक सोसायटी, कस्पटे वस्ती, पवना वस्ती, गुलाबनगर- दापोडी, रतिकलाल भगवानदास वसाहत- फुगेवाडी, हिरामण लांडगे झोपडपट्टी-कासारवाडी,आनंदवन आश्रम, अशोक हॉटेल परिसर, मुळानगर, सांगवी, मधुबन.

हे रस्ते झाले होते बंद- 

औंध-सांगवी-हिंजवडी रस्ता

सांगवी बुद्धविहारमार्गे जाणारा पूल

सांगवीहून स्पायरला जाणारा पूल

वाकड नाका ते कस्पटे वस्ती

पिंपळे निलख ते कस्पटे वस्ती

सांगवी सृष्टी ते कासारवाडी

पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक

पूर नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आपत्ती नियंत्रण व अग्निशमन विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नाले सफाईचे काम सुरू आहे. कोरोनाच्या कालावधीत नागरिकांना संरक्षण देणे आमचे आद्य कर्तव्य आहे. संसर्गाचा बाऊ करण्याचे कारण नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी.

- संतोष पाटील, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पावसाळा म्हटला, की पिंपरीकरांच्या अंगावर काटा उभा राहतो; काय आहेत त्या आठवणी... पिंपरी : एकीकडे कोरोनाचे संकट उभे आहे. तर दूसरीकडे पावसाळा तोंडावर आल्याने नदीकाठच्या परिसरातील पूरबाधितांच्या अंगावर काटे उभे राहिले आहेत. शहरात गतवर्षी पावसाने थैमान घातल्याने पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना भीषण पूरसंकटाचा सामना करावा लागला. तब्बल नऊ गावातील साडेचार हजारांहून अधिक कुटुंबाचे स्थलांतर झाले. मात्र, या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार असल्याने प्रशासन आतापासूनच सज्ज झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पवना, इंद्रायणी व मुळा नद्या दुथडी भरून वाहिल्याने अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले. चौदा हजार क्‍युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर मोठा असल्याने पवना आणि मुळशी धरणही पूर्ण क्षमतेने भरले होते. अनेक गावांचा संपर्क तुटला. अद्यापही ती कुटुंबे पुराच्या धक्‍क्‍यातून सावरलेली नाहीत. मात्र, कोरोना संसर्ग परिस्थितीत अतिवृष्टी झाल्यास महापालिकेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याने महापालिका प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर नुकतीच महापालिकेत आढावा बैठक पार पडली आहे. अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापनासोबतच पूर नियंत्रण कक्ष तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून, सर्व विभागांना कामाचे वाटप करण्यात आले आहे. गतवर्षी पुरात अडकलेल्या 49 जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले होते. वाहतूक बंद झाल्याने काही पर्यायी रस्ते खुले करण्यात आले होते. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या केल्या होत्या उपाययोजना- नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक बाधित क्षेत्रातील नोंदी व पंचनामे शाळा खोल्या व भोजन व्यवस्था अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24x7 अलर्ट वायरलेस यंत्रणा 15 हजार रुपये अनुदान 10 किलो धान्याचा रेशन पुरवठा असे झाले होते बाधितांचे हाल- कागदपत्रे वाहून गेली धान्याची तत्काळ मदत मिळण्यात अडथळे पंचनाम्याला उशीर बचाव कार्यात अडथळा यामुळे ओढावणार संकट -  नदीकाठचे अतीक्रमण अनधिकृत झोपडपट्ट्या धोकादायक बांधकामे पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  बाधित गाव, कुटुंब संख्या-  दापोडी 859 रावेत 50 चिंचवड 49 भोसरी 382 बोपखेल 64 पिंपरी वाघेरे 2420 पिंपळे गुरव 165 रहाटणी 272 सांगवी 619 एकूण 4880 बाधित भाग-  संजय गांधीनगर, बौद्धनगर, भाटनगर, आंबेडकर कॉलनी, रमाबाईनगर, शिक्षक सोसायटी, कस्पटे वस्ती, पवना वस्ती, गुलाबनगर- दापोडी, रतिकलाल भगवानदास वसाहत- फुगेवाडी, हिरामण लांडगे झोपडपट्टी-कासारवाडी,आनंदवन आश्रम, अशोक हॉटेल परिसर, मुळानगर, सांगवी, मधुबन. हे रस्ते झाले होते बंद-  औंध-सांगवी-हिंजवडी रस्ता सांगवी बुद्धविहारमार्गे जाणारा पूल सांगवीहून स्पायरला जाणारा पूल वाकड नाका ते कस्पटे वस्ती पिंपळे निलख ते कस्पटे वस्ती सांगवी सृष्टी ते कासारवाडी पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आपत्ती नियंत्रण व अग्निशमन विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नाले सफाईचे काम सुरू आहे. कोरोनाच्या कालावधीत नागरिकांना संरक्षण देणे आमचे आद्य कर्तव्य आहे. संसर्गाचा बाऊ करण्याचे कारण नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी. - संतोष पाटील, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eBRhP9
Read More
पालक दिन विशेष : मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणा -  उपेंद्र लिमये

‘कोरोना’सारखं मोठं संकट येतं, तेव्हा पालक म्हणून तुम्ही कसे रिॲक्ट होता, हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांना वस्तूस्थितीचं भान आणून देणं, मात्र त्याचवेळी त्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होणार नाही, हे पाहणंही तेवढंच गरजेचं आहे. या परिस्थितीत मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे ही पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे. 

‘कोरोना’मुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाला आणि सर्वजण गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ घरातच अडकून पडले आहेत. पुण्या-मुंबईसारख्या महानगरांत राहणाऱ्या पालकांसाठी ही खूपच मोठी घटना आहे. माझ्यासह आधीच्या चार पिढ्यांनी अशी परिस्थिती अनुभवली नसल्यानं पालक म्हणून एक वेगळीच जबाबदारी प्रत्येकावर येऊन पडली. खरंतर आतापर्यंत पालकांना आपल्या पाल्यांना वेळच देत येत नव्हता, मात्र तिच्यात लॉकडाउनमुळं आमुलाग्र बदल घडला. पालकांनी मुलांशी संवाद साधणं अपेक्षित असतं. लॉकडाउनमुळं हा संवाद वाढला. त्या अर्थानं मी लॉकडाउन ही सकारात्मक गोष्ट मानतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माझ्या व्यवसायात खरंतर ९ ते ५ ही कामाची वेळ नाही. त्यातच पावसाळ्याच्या आधी चित्रीकरण पूर्ण करायचं असल्यानं मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असताना मी कामात बिझी असायचो. त्यामुळं मुलांशी माझा पुरेसा संवाद होत नव्हता. माझा मुलगा आता दहावीत गेला आहे, तर मुलगी २३ वर्षांची आहे. वडील म्हणून माझ्यावरची जबाबदारीही मोठी आहे. विशेषतः, समाजावर कोरोनासारखं मोठं संकट येतं, तेव्हा पालक म्हणून तुम्ही कसे रिॲक्ट होता, हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांना बातम्या पाहून, आजूबाजूची दृश्‍यं पाहून अनेक प्रश्‍न पडतात. या प्रश्‍नांची उत्तरं देताना तुम्हाला जबाबदारीचं भान असणं गरजेचं आहे. मुलांना वस्तूस्थितीचं भान आणून देणं, मात्र त्याचवेळी त्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होणार नाही, हे पाहणंही तेवढंच गरजेचं होतं आणि ते मी साधलं. माझं माझ्या मुलांशी पहिल्यापासूनच मित्रत्वाचं नातं असल्यानं हे सहज साध्य झालं. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या काळात जाणवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपलं घर सुरळीत चालण्यासाठी अनेक हातांची गरज असते. त्यात स्वयंपाक, धुणे, भांडी, केर-कचरा, गाडी पुसणं या गोष्टी करणाऱ्यांची मदत लागत असते. ‘कोरोना’मुळं ही सगळी कामं कुटुंबावर येऊन पडली. मी पहिल्याच आठवड्यात सर्वांशी बोलून प्रत्येक सहस्याची जबाबदारी निश्‍चित केली. त्यामुळं मुलांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली. माझ्याकडं दोन्ही वेळचा स्वयंपाक, नाश्‍ता आला, मुलांकडं घराची सफाई आणि पत्नीनं बाकीची कामं स्वीकारली. त्यामुळं गेले ७० दिवस आमचं घर चकाचक राहिलं आहे. मी रोजच्या पोळी-भाजीबरोबरच मिसळ, दहीवडा, कट वडा, इडली-सांबरासारखे अनेक पदार्थ करायला शिकलो. हे पदार्थ बनविण्यासाठी मला यू-ट्यूबबरोबरच शेफ विष्णू मनोहर यांचीही मदत झाली. हे पदार्थ खाताना माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरची तृप्ती मला खूप मोठा आनंद देऊन गेली. 

माझ्या मुलानं कोरोना काळात लोकांना मदत करणाऱ्या सेलिब्रिटिजना पाहून, ‘‘बाबा, तू लोकांना अशी मदत करणार आहेस का,’ असा प्रश्‍न विचारला. मी तशा संधीची वाट पाहात होतो. माझी पत्नी होमिओपॅथी डॉक्टर आहे व ‘आयुष’ मंत्रालयानं ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधाला मान्यता दिल्यानंतर आम्ही मी राहत असलेल्या गोरेगाव परिसरात हे औषध मोफत वाटण्याचा निर्णय घेतला. औषध तयार करण्याचं काम माझ्या पत्नीकडं होतं, तर बाटल्यांवर लेबल चिकटवणं, पॅकिंग, स्टेपलिंग व त्याची नोंद ठेवणारे एक्सएल शीट तयार करण्याचं काम मी व माझ्या मुलांनी केलं. गेल्या २० दिवसांत आम्ही तब्बल १६ हजार जणांना या औषधाचं वाटप केलं. हे काम आम्ही एकही फोटो न काढता किंवा सेल्फी न घेता केलं, हे विशेष! 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या काळात मुलांची मानसिकता सकारात्मक राहणं, ते कोमेजून जाणार नाहीत याची काळजी घेणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी बातम्या दिवसातून दोनदा व गरजेपुरत्याच पाहण्याचा निर्णय घेतला. रोज रात्री आम्ही ‘बदाम सात’चे सात डाव खेळतो आहे आणि त्याचा रेकॉर्डही ठेवला आहे! जुने चित्रपटही पाहिले. माझा मुलगा दहावीत गेला असून, आम्ही त्याच्यावर या परिस्थितीत अभ्यासासाठी कोणताही दबाब आणला नाही. त्यामुळं मुलांचा उत्साह अद्याप टिकून आहे. ही परिस्थिती पालक म्हणून तुम्ही चुकीचं वागल्यास नात्यांना तडा जाईल, अशीच आहे. मुलांना वेळ देऊन, त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून या परिस्थितीतून बाहेर पडायला त्यांना मदत करणं ही पालक म्हणून तुमची मुख्य जबाबदारी आहे. पालक दिनानिमित्त माझा पालकांना हाच संदेश आहे... 

पालकांनो, हे लक्षात असूद्या... 
- मुलांशी मित्रत्वाचं नातं ठेवा. 
- मोठ्या संकटात जबाबदारीचं भान ठेवा. 
- परिस्थितीवर टोकाच्या प्रतिक्रिया देणं टाळा. 
- घरातील कामांमध्ये मुलांना सहभागी करून घ्या. 
- ताणामुळं मुलं कोमेजून जाणार नाहीत, याची काळजी घ्या. 

(शब्दांकन - महेश बर्दापूरकर) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पालक दिन विशेष : मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणा -  उपेंद्र लिमये ‘कोरोना’सारखं मोठं संकट येतं, तेव्हा पालक म्हणून तुम्ही कसे रिॲक्ट होता, हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांना वस्तूस्थितीचं भान आणून देणं, मात्र त्याचवेळी त्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होणार नाही, हे पाहणंही तेवढंच गरजेचं आहे. या परिस्थितीत मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे ही पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे.  ‘कोरोना’मुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाला आणि सर्वजण गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ घरातच अडकून पडले आहेत. पुण्या-मुंबईसारख्या महानगरांत राहणाऱ्या पालकांसाठी ही खूपच मोठी घटना आहे. माझ्यासह आधीच्या चार पिढ्यांनी अशी परिस्थिती अनुभवली नसल्यानं पालक म्हणून एक वेगळीच जबाबदारी प्रत्येकावर येऊन पडली. खरंतर आतापर्यंत पालकांना आपल्या पाल्यांना वेळच देत येत नव्हता, मात्र तिच्यात लॉकडाउनमुळं आमुलाग्र बदल घडला. पालकांनी मुलांशी संवाद साधणं अपेक्षित असतं. लॉकडाउनमुळं हा संवाद वाढला. त्या अर्थानं मी लॉकडाउन ही सकारात्मक गोष्ट मानतो.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप माझ्या व्यवसायात खरंतर ९ ते ५ ही कामाची वेळ नाही. त्यातच पावसाळ्याच्या आधी चित्रीकरण पूर्ण करायचं असल्यानं मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असताना मी कामात बिझी असायचो. त्यामुळं मुलांशी माझा पुरेसा संवाद होत नव्हता. माझा मुलगा आता दहावीत गेला आहे, तर मुलगी २३ वर्षांची आहे. वडील म्हणून माझ्यावरची जबाबदारीही मोठी आहे. विशेषतः, समाजावर कोरोनासारखं मोठं संकट येतं, तेव्हा पालक म्हणून तुम्ही कसे रिॲक्ट होता, हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांना बातम्या पाहून, आजूबाजूची दृश्‍यं पाहून अनेक प्रश्‍न पडतात. या प्रश्‍नांची उत्तरं देताना तुम्हाला जबाबदारीचं भान असणं गरजेचं आहे. मुलांना वस्तूस्थितीचं भान आणून देणं, मात्र त्याचवेळी त्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होणार नाही, हे पाहणंही तेवढंच गरजेचं होतं आणि ते मी साधलं. माझं माझ्या मुलांशी पहिल्यापासूनच मित्रत्वाचं नातं असल्यानं हे सहज साध्य झालं.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  या काळात जाणवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपलं घर सुरळीत चालण्यासाठी अनेक हातांची गरज असते. त्यात स्वयंपाक, धुणे, भांडी, केर-कचरा, गाडी पुसणं या गोष्टी करणाऱ्यांची मदत लागत असते. ‘कोरोना’मुळं ही सगळी कामं कुटुंबावर येऊन पडली. मी पहिल्याच आठवड्यात सर्वांशी बोलून प्रत्येक सहस्याची जबाबदारी निश्‍चित केली. त्यामुळं मुलांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली. माझ्याकडं दोन्ही वेळचा स्वयंपाक, नाश्‍ता आला, मुलांकडं घराची सफाई आणि पत्नीनं बाकीची कामं स्वीकारली. त्यामुळं गेले ७० दिवस आमचं घर चकाचक राहिलं आहे. मी रोजच्या पोळी-भाजीबरोबरच मिसळ, दहीवडा, कट वडा, इडली-सांबरासारखे अनेक पदार्थ करायला शिकलो. हे पदार्थ बनविण्यासाठी मला यू-ट्यूबबरोबरच शेफ विष्णू मनोहर यांचीही मदत झाली. हे पदार्थ खाताना माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरची तृप्ती मला खूप मोठा आनंद देऊन गेली.  माझ्या मुलानं कोरोना काळात लोकांना मदत करणाऱ्या सेलिब्रिटिजना पाहून, ‘‘बाबा, तू लोकांना अशी मदत करणार आहेस का,’ असा प्रश्‍न विचारला. मी तशा संधीची वाट पाहात होतो. माझी पत्नी होमिओपॅथी डॉक्टर आहे व ‘आयुष’ मंत्रालयानं ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधाला मान्यता दिल्यानंतर आम्ही मी राहत असलेल्या गोरेगाव परिसरात हे औषध मोफत वाटण्याचा निर्णय घेतला. औषध तयार करण्याचं काम माझ्या पत्नीकडं होतं, तर बाटल्यांवर लेबल चिकटवणं, पॅकिंग, स्टेपलिंग व त्याची नोंद ठेवणारे एक्सएल शीट तयार करण्याचं काम मी व माझ्या मुलांनी केलं. गेल्या २० दिवसांत आम्ही तब्बल १६ हजार जणांना या औषधाचं वाटप केलं. हे काम आम्ही एकही फोटो न काढता किंवा सेल्फी न घेता केलं, हे विशेष!  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या काळात मुलांची मानसिकता सकारात्मक राहणं, ते कोमेजून जाणार नाहीत याची काळजी घेणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी बातम्या दिवसातून दोनदा व गरजेपुरत्याच पाहण्याचा निर्णय घेतला. रोज रात्री आम्ही ‘बदाम सात’चे सात डाव खेळतो आहे आणि त्याचा रेकॉर्डही ठेवला आहे! जुने चित्रपटही पाहिले. माझा मुलगा दहावीत गेला असून, आम्ही त्याच्यावर या परिस्थितीत अभ्यासासाठी कोणताही दबाब आणला नाही. त्यामुळं मुलांचा उत्साह अद्याप टिकून आहे. ही परिस्थिती पालक म्हणून तुम्ही चुकीचं वागल्यास नात्यांना तडा जाईल, अशीच आहे. मुलांना वेळ देऊन, त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून या परिस्थितीतून बाहेर पडायला त्यांना मदत करणं ही पालक म्हणून तुमची मुख्य जबाबदारी आहे. पालक दिनानिमित्त माझा पालकांना हाच संदेश आहे...  पालकांनो, हे लक्षात असूद्या...  - मुलांशी मित्रत्वाचं नातं ठेवा.  - मोठ्या संकटात जबाबदारीचं भान ठेवा.  - परिस्थितीवर टोकाच्या प्रतिक्रिया देणं टाळा.  - घरातील कामांमध्ये मुलांना सहभागी करून घ्या.  - ताणामुळं मुलं कोमेजून जाणार नाहीत, याची काळजी घ्या.  (शब्दांकन - महेश बर्दापूरकर)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MtXpNH
Read More
लॉकडाउनमध्ये पलूस तालुक्‍यात पोलिसांचा हिसका

पलूस (सांगली) - पोलिसांनी लॉकडाउन काळात पलूस पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात आतापर्यंत 252 गुन्हे दाखल केले. तर तब्बल चार लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती पलूस पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. 

पलूस पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात पलूस शहरासह इतर काही गावे येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदी लागू केली. तसेच कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मंदिरे, मद्य विक्री, तंबाखू जन्य पदार्थ विक्री, हॉटेल, बेकरी व इतर खाद्यपदार्थ विक्री यावर बंदी घातली. काही काळ इतर दुकाने बंद ठेवण्यात आली. त्याचबरोबर दुचाकीवरून डबल सिट व चारचाकीमधून चालकासह तीन पेक्षा जादा प्रवासी नसणे, तोंडाला मास्कचा वापर न करणे, राज्य व जिल्हा बंदी असतानाही आदेशाचा भंग करून प्रवेश करणे, रस्त्यावर उगीचच फिरणे, सोशल डिस्टन्सचे पालन न करणे, अशा विविध सूचनांचे पालन न करणारांवर पलूस पोलिसांनी नजर ठेवून, रात्रंदिवस काम केले. पलूस शहरासह इतर गावात नाकेबंदी केली.

कडक पहारा ठेवला. मात्र, शासन आदेशाचे व नियममांचे पालन न करणारांवर पलूस पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना शिक्षक पोलिस, माजी सैनिक, पोलिस मित्र इतरांची चांगली साथ मिळाली. लॉकडाउन सुरू झालेपासून पलूस पोलिसांनी राज्य व जिल्ह्याबाहेरुन विनापरवाना आलेल्या 3, बंद काळात दुकान सुरू ठेवणारे 3, मास्कचा वापर न करणारे 193, संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 43 अशा एकूण 252 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून चार लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. 

पलूस पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात लॉकडाउनपासून पोलिस कर्मचारी, आरोग्य विभाग व प्रशासनाच्या इतर विभागाने चांगले काम केले. अजूनही करीत आहेत. सुदैवाने या ठिकाणी एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. यामध्ये नागरिकांनी मोठे सहकार्य केले. याही पुढे समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे. 
- विकास जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, पलूस. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउनमध्ये पलूस तालुक्‍यात पोलिसांचा हिसका पलूस (सांगली) - पोलिसांनी लॉकडाउन काळात पलूस पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात आतापर्यंत 252 गुन्हे दाखल केले. तर तब्बल चार लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती पलूस पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.  पलूस पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात पलूस शहरासह इतर काही गावे येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदी लागू केली. तसेच कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मंदिरे, मद्य विक्री, तंबाखू जन्य पदार्थ विक्री, हॉटेल, बेकरी व इतर खाद्यपदार्थ विक्री यावर बंदी घातली. काही काळ इतर दुकाने बंद ठेवण्यात आली. त्याचबरोबर दुचाकीवरून डबल सिट व चारचाकीमधून चालकासह तीन पेक्षा जादा प्रवासी नसणे, तोंडाला मास्कचा वापर न करणे, राज्य व जिल्हा बंदी असतानाही आदेशाचा भंग करून प्रवेश करणे, रस्त्यावर उगीचच फिरणे, सोशल डिस्टन्सचे पालन न करणे, अशा विविध सूचनांचे पालन न करणारांवर पलूस पोलिसांनी नजर ठेवून, रात्रंदिवस काम केले. पलूस शहरासह इतर गावात नाकेबंदी केली. कडक पहारा ठेवला. मात्र, शासन आदेशाचे व नियममांचे पालन न करणारांवर पलूस पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना शिक्षक पोलिस, माजी सैनिक, पोलिस मित्र इतरांची चांगली साथ मिळाली. लॉकडाउन सुरू झालेपासून पलूस पोलिसांनी राज्य व जिल्ह्याबाहेरुन विनापरवाना आलेल्या 3, बंद काळात दुकान सुरू ठेवणारे 3, मास्कचा वापर न करणारे 193, संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 43 अशा एकूण 252 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून चार लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे.  पलूस पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात लॉकडाउनपासून पोलिस कर्मचारी, आरोग्य विभाग व प्रशासनाच्या इतर विभागाने चांगले काम केले. अजूनही करीत आहेत. सुदैवाने या ठिकाणी एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. यामध्ये नागरिकांनी मोठे सहकार्य केले. याही पुढे समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे.  - विकास जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, पलूस.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MiRY3K
Read More
कोरोना संकटात दूध उत्पादकांचा संघर्ष

सांगली -  द्राक्ष, डाळींब, भाजीपाल्यासह सर्वच शेतीमालाचा कोरोना लॉकडाऊनने कोंडी केली. शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र कोलमडून गेले, मात्र या काळात दुधाची उलाढाल अडखळत का असेना सुरु राहील. दुधाने शेतकऱ्यांना तारले. दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्थांनी कोरोना संकट काळात अतिशय संयम राखला आहे. 

राज्यातील दुधाचे अडीच कोटी लिटरचे संकलन आणि त्या तुलनेत दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर आलेल्या मर्यादा याची सांगड घालताना कसरत सुरू आहे. ती किती काळ राहिल, याची खात्री नाही. त्यातून दूध दराचा कायदा आणि प्राप्त परिस्थितीत व्यवहार हा मेळ घालण्यावर सर्व घटकांत या घडीला एकमत आहे. फायद्या-तोट्याच्या व्यवहारापेक्षा आज टिकून राहण्याला हे क्षेत्र महत्त्व देत आहे. भविष्यात पुन्हा एकदा "धवल क्रांती'ची फळे चाखण्यासाठी या संकट काळात तग धरून राहण्याचे मोठे आव्हान आहे. 

सारे जग लॉकडाउन असताना शेतकरी राबत होता. तो शिवारात होता. मेहनत करत होता, मात्र केळी, कलिंगड, भाजीपाल्यापासून साऱ्याच शेतमालावर संकट कोसळले होते. तो हतबल होता. मातीमोल दराने विक्री करत होता. या साऱ्यात धडपड करून जनावरे जगवत होता. दूध काढत होता, डेअरी चालवत होता. डेअरी मालक संकटातही दूध संकलन करत होते आणि ते दूध मोठ्या संकलन केंद्रात आणत होते. मोठे दूध केंद्र ते दूध पुणे, मुंबईपर्यंत पोहचवत होते. हे चक्र कुठेही थांबले नाही. दुधाची मागणी कमी झाली, उपपदार्थ विक्री जवळपास ठप्प झाली. दूध पावडर निर्मितीला पर्याय उरला नाही.

संकट मोठ्या दूध डेअरीवर होते. ते छोट्या दूध डेअरीकडे सरकणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली आणि पर्यायाने शेतकऱ्यांची कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेतली गेली. दुधाचे दर पडले, पर्याय नव्हता. दूध उत्पादकांनी त्यावर चकार शब्द काढला नाही. कारण, या काळात संयम सोडला तर दूध संकलनावर थेट परिणाम झाला असता. डेअरी बंद झाल्या असत्या. ते कुणालाच परवडणारे नव्हते. विशेषतः हे संकट गायीच्या दुधाबाबत अधिक आहे. या काळात कमीअधिक का असेना मात्र दुधाचा पैसा खेळता राहिला हेच महत्वाचे. 

दुसरीकडे पशुखाद्याच्या दरातील वाढ सातत्यपूर्ण राहिली आहे. कच्च्या मालाचा तुटवडा असल्याने ते साहजिक होते. या दुहेरी कोंडीतून दूध उत्पादकांनी संयम बाळगला आहे. तो अजून किती काळ बाळगावा लागेल, याची या घडीला कल्पना नाही. चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांच्या मतानुसार, लॉकडाउनच्या पुढच्या टप्प्यात व्यवहार अधिक सुटसुटीत होतील आणि मग हे संकट हळूहळू कमी होईल. तोवर टिकून राहण्याला महत्त्व दिले पाहिजे. 

आकड्यांत स्थिती 
* राज्याचे दूध उत्पादन ः अडीच कोटी लिटर 
* उपपदार्थ निर्मिती ः सुमारे 60 टक्‍क्‍यांवर 
* जिल्ह्याचे रोजचे दूध उत्पादन ः 12 लाख लिटर 
* खासगी संस्थांचे संकलन ः सुमारे 7 लाख लिटर 
* सहकारी संस्थांचे संकलन ः सुमारे 5 लाख लिटर 

दूध पावडर निर्मिती 
राज्यातील सुमारे दीड कोटी लिटर दुधाची रोज भुकटी केली जात आहे. ते प्रमाण आता हळूहळू कमी होत जाईल आणि उपपदार्थ निर्मितीची आकडेवारी वाढत जाईल. दूध भुकटीचे देशातील दर प्रतिकिलो 300 रुपयांवर होते. ते दूध भुकटी निर्मिती वाढल्यानंतर सुमारे 204 रुपये प्रतिकिलोवर आले होते. या दरात वाढीची सध्या तरी फारशी शक्‍यता दिसत नाही. कारण, मागणीपेक्षा सध्या साठा मोठा आहे. तरीही हा व्यवसाय टिकून राहण्यासाठी धडपडतो आहे. 

दूध उत्पादक शेतकरी आणि संस्थांनी संयमाने, सामंजस्याने आणि कायदा-व्यवहाराची सांगड घालत संकट हाताळले आहे. संकट खूप मोठे आहे. ते कधी संपेल माहिती नाही, मात्र या काळात टिकून राहण्याला महत्त्व दिले आहे. फायद्यातोट्यापेक्षा व्यवसाय जगला पाहिजे. 
- गिरीश चितळे, संचालक, चितळे डेअरी 

दूध विक्री सुरु राहिल्याने हातात पैसा खेळता राहिला. दुधाच्या दरावर या घडीला फार चर्चा करून चालणार नाही. आठआणे-रुपया कमी मिळाला तरी खदखद नाही, कारण संकटच मोठे आहे. फक्त शेण पदरात पडतेय, बाकी सारा खर्च जनावरांवरच होतोय. आठवड्यात बील येतेय आणि त्यावर चूल पेटते, हेच महत्वाचे. 

- चंदर पाटील, शेतकरी 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना संकटात दूध उत्पादकांचा संघर्ष सांगली -  द्राक्ष, डाळींब, भाजीपाल्यासह सर्वच शेतीमालाचा कोरोना लॉकडाऊनने कोंडी केली. शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र कोलमडून गेले, मात्र या काळात दुधाची उलाढाल अडखळत का असेना सुरु राहील. दुधाने शेतकऱ्यांना तारले. दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्थांनी कोरोना संकट काळात अतिशय संयम राखला आहे.  राज्यातील दुधाचे अडीच कोटी लिटरचे संकलन आणि त्या तुलनेत दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर आलेल्या मर्यादा याची सांगड घालताना कसरत सुरू आहे. ती किती काळ राहिल, याची खात्री नाही. त्यातून दूध दराचा कायदा आणि प्राप्त परिस्थितीत व्यवहार हा मेळ घालण्यावर सर्व घटकांत या घडीला एकमत आहे. फायद्या-तोट्याच्या व्यवहारापेक्षा आज टिकून राहण्याला हे क्षेत्र महत्त्व देत आहे. भविष्यात पुन्हा एकदा "धवल क्रांती'ची फळे चाखण्यासाठी या संकट काळात तग धरून राहण्याचे मोठे आव्हान आहे.  सारे जग लॉकडाउन असताना शेतकरी राबत होता. तो शिवारात होता. मेहनत करत होता, मात्र केळी, कलिंगड, भाजीपाल्यापासून साऱ्याच शेतमालावर संकट कोसळले होते. तो हतबल होता. मातीमोल दराने विक्री करत होता. या साऱ्यात धडपड करून जनावरे जगवत होता. दूध काढत होता, डेअरी चालवत होता. डेअरी मालक संकटातही दूध संकलन करत होते आणि ते दूध मोठ्या संकलन केंद्रात आणत होते. मोठे दूध केंद्र ते दूध पुणे, मुंबईपर्यंत पोहचवत होते. हे चक्र कुठेही थांबले नाही. दुधाची मागणी कमी झाली, उपपदार्थ विक्री जवळपास ठप्प झाली. दूध पावडर निर्मितीला पर्याय उरला नाही. संकट मोठ्या दूध डेअरीवर होते. ते छोट्या दूध डेअरीकडे सरकणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली आणि पर्यायाने शेतकऱ्यांची कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेतली गेली. दुधाचे दर पडले, पर्याय नव्हता. दूध उत्पादकांनी त्यावर चकार शब्द काढला नाही. कारण, या काळात संयम सोडला तर दूध संकलनावर थेट परिणाम झाला असता. डेअरी बंद झाल्या असत्या. ते कुणालाच परवडणारे नव्हते. विशेषतः हे संकट गायीच्या दुधाबाबत अधिक आहे. या काळात कमीअधिक का असेना मात्र दुधाचा पैसा खेळता राहिला हेच महत्वाचे.  दुसरीकडे पशुखाद्याच्या दरातील वाढ सातत्यपूर्ण राहिली आहे. कच्च्या मालाचा तुटवडा असल्याने ते साहजिक होते. या दुहेरी कोंडीतून दूध उत्पादकांनी संयम बाळगला आहे. तो अजून किती काळ बाळगावा लागेल, याची या घडीला कल्पना नाही. चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांच्या मतानुसार, लॉकडाउनच्या पुढच्या टप्प्यात व्यवहार अधिक सुटसुटीत होतील आणि मग हे संकट हळूहळू कमी होईल. तोवर टिकून राहण्याला महत्त्व दिले पाहिजे.  आकड्यांत स्थिती  * राज्याचे दूध उत्पादन ः अडीच कोटी लिटर  * उपपदार्थ निर्मिती ः सुमारे 60 टक्‍क्‍यांवर  * जिल्ह्याचे रोजचे दूध उत्पादन ः 12 लाख लिटर  * खासगी संस्थांचे संकलन ः सुमारे 7 लाख लिटर  * सहकारी संस्थांचे संकलन ः सुमारे 5 लाख लिटर  दूध पावडर निर्मिती  राज्यातील सुमारे दीड कोटी लिटर दुधाची रोज भुकटी केली जात आहे. ते प्रमाण आता हळूहळू कमी होत जाईल आणि उपपदार्थ निर्मितीची आकडेवारी वाढत जाईल. दूध भुकटीचे देशातील दर प्रतिकिलो 300 रुपयांवर होते. ते दूध भुकटी निर्मिती वाढल्यानंतर सुमारे 204 रुपये प्रतिकिलोवर आले होते. या दरात वाढीची सध्या तरी फारशी शक्‍यता दिसत नाही. कारण, मागणीपेक्षा सध्या साठा मोठा आहे. तरीही हा व्यवसाय टिकून राहण्यासाठी धडपडतो आहे.  दूध उत्पादक शेतकरी आणि संस्थांनी संयमाने, सामंजस्याने आणि कायदा-व्यवहाराची सांगड घालत संकट हाताळले आहे. संकट खूप मोठे आहे. ते कधी संपेल माहिती नाही, मात्र या काळात टिकून राहण्याला महत्त्व दिले आहे. फायद्यातोट्यापेक्षा व्यवसाय जगला पाहिजे.  - गिरीश चितळे, संचालक, चितळे डेअरी  दूध विक्री सुरु राहिल्याने हातात पैसा खेळता राहिला. दुधाच्या दरावर या घडीला फार चर्चा करून चालणार नाही. आठआणे-रुपया कमी मिळाला तरी खदखद नाही, कारण संकटच मोठे आहे. फक्त शेण पदरात पडतेय, बाकी सारा खर्च जनावरांवरच होतोय. आठवड्यात बील येतेय आणि त्यावर चूल पेटते, हेच महत्वाचे.  - चंदर पाटील, शेतकरी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZUHKPi
Read More
अचानक पाऊस, कोकणाला सतर्कतेचा इशारा

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गात मॉन्सूनपूर्व पावसाने आज दमदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ झाली. दरम्यान, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. दरम्यान, सायंकाळी तीन वाजल्यापासुन जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यातून पावसाला सुरुवात झाली. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्‍यांमध्ये जोरदार पाऊस कोसळला. दुपारी साडेतीन ते सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते. मळ्यांमध्ये देखील पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहिल्याच मॉन्सूनपूर्व पावसात जिकडे तिकडे पाणीच पाणी असल्याचे चित्र दिसत होते. सह्याद्री पट्टयात पावसाचा जोर अधिक होता. 

अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वांचीच तारांबळ उडाली. वाऱ्यांमुळे काही रस्त्यावर झाडे कोसळण्याचे प्रकार घडले. परंतु, त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही. प्रवासात असलेल्या दुचाकीस्वारांना रस्त्यातच गाडी उभी करून आडोशाला राहावे लागले. लॉकडाउनमुळे लांबलेल्या बांधकामांना पावसामुळे ब्रेक लागला. मुसळधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवसभर उष्म्याने कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतकरी वर्गाची धांदल सुरू झाली आहे. पेरणीच्या दृष्टीने शेतकरी पूर्वतयारीला लागला आहे. 

जिल्ह्यावर चक्रीवादळाचे सावट 

ओरोस - जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात 31 मे ते 4 जून या कालावधीत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत अरबी समुद्रात जोरदार वारे वाहणार आहेत, तर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्‍यता वर्तविली आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. 
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला राहणार असून, मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी परत यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे. 

वादळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सावधानता बाळगावी. विशेषत: किनारी भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील यांनी सतर्क रहावे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. शोध व बचाव गट कार्यरत ठेवावेत. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास नियंत्रण कक्षाला तत्काळ माहिती द्यावी. विभागप्रमुखांनी पुढील सूचना मिळेपर्यंत मुख्यालय सोडू नये, अशा सूचनाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केल्या आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अचानक पाऊस, कोकणाला सतर्कतेचा इशारा वैभववाडी (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गात मॉन्सूनपूर्व पावसाने आज दमदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ झाली. दरम्यान, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. दरम्यान, सायंकाळी तीन वाजल्यापासुन जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यातून पावसाला सुरुवात झाली. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्‍यांमध्ये जोरदार पाऊस कोसळला. दुपारी साडेतीन ते सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते. मळ्यांमध्ये देखील पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहिल्याच मॉन्सूनपूर्व पावसात जिकडे तिकडे पाणीच पाणी असल्याचे चित्र दिसत होते. सह्याद्री पट्टयात पावसाचा जोर अधिक होता.  अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वांचीच तारांबळ उडाली. वाऱ्यांमुळे काही रस्त्यावर झाडे कोसळण्याचे प्रकार घडले. परंतु, त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही. प्रवासात असलेल्या दुचाकीस्वारांना रस्त्यातच गाडी उभी करून आडोशाला राहावे लागले. लॉकडाउनमुळे लांबलेल्या बांधकामांना पावसामुळे ब्रेक लागला. मुसळधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवसभर उष्म्याने कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतकरी वर्गाची धांदल सुरू झाली आहे. पेरणीच्या दृष्टीने शेतकरी पूर्वतयारीला लागला आहे.  जिल्ह्यावर चक्रीवादळाचे सावट  ओरोस - जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात 31 मे ते 4 जून या कालावधीत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत अरबी समुद्रात जोरदार वारे वाहणार आहेत, तर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्‍यता वर्तविली आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.  अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला राहणार असून, मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी परत यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.  वादळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सावधानता बाळगावी. विशेषत: किनारी भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील यांनी सतर्क रहावे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. शोध व बचाव गट कार्यरत ठेवावेत. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास नियंत्रण कक्षाला तत्काळ माहिती द्यावी. विभागप्रमुखांनी पुढील सूचना मिळेपर्यंत मुख्यालय सोडू नये, अशा सूचनाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केल्या आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3crMgYg
Read More
पती-पत्नीतील तणाव 40 टक्‍क्‍यांनी वाढला : प्रा. राजा आकाश 

नागपूर : लॉकडाउनमध्ये तणावात जगणाऱ्या पती-पत्नीला व्यक्त होता येत नाही. त्यांच्यामधील तणाव आतल्या आत धुमसतो आहे. आपण समुपदेशन करावे असे अनेक जोडप्यांना वाटते. मात्र, कोरोनाच्या भीतीने ही जोडपी समुपदेशनासाठी यायला तयार नाहीत. चाळीस ते पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत जोडप्यामधील ही समस्या वाढली आहे, असे मत कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ प्रा. राजा आकाश यांनी व्यक्त केले. 

देशामध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आल्यानंतर कौटुंबिक न्यायालयातील कामकाज थांबले. त्यामुळे, कौटुंबिक कलहामुळे तणावात जगणाऱ्या जोडप्यांचे प्रमाणसुद्धा वाढल्याचे मत प्रा. राजा आकाश यांनी व्यक्त केले. अशा जोडप्यांच्या समस्यांचे वेळेत समाधान न झाल्यास अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त होतील. स्वभाव न जुळणे, संशयी वृत्ती, सासू सासऱ्यांशी न पटणे, छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होणे, अपेक्षा, अहंकार अशा विविध कारणांमुळे जोडप्यांमध्ये खटके उडत असतात. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वीदेखील याच कारणांमुळे जोडप्यांमध्ये तणाव निर्माण व्हायला. मात्र, याचे प्रमाण लॉकडाउनमध्ये वाढले आहे. 

हेही वाचा : नवलच! माकडाचं पिलू घेत आहे 'ऑनलाइन' शिक्षण

शिवाय, कामानिमित्त व्यक्ती 8 ते 10 तास घराबाहेर राहू शकत होता. परंतु, या काळात नवरा बायको दोघेही पूर्ण वेळ घरीच असल्याने त्यांच्यात होणाऱ्या वादाचे प्रमाण वाढले आहे. तसेच, या सर्व समस्या जोडप्यांना कुणाजवळ व्यक्तसुद्धा करता येत नाही. चीन आणि अमेरिकेमध्ये लॉकडाउन हटविल्यानंतर अनेक जोडप्यांनी घटस्फोट घेतला. अशा पती पत्नीचे वेळेत समुपदेशन न केल्यास भारतातदेखील हीच परिस्थिती उद्‌भवू शकते. अशा प्रकरणांमध्ये तणाव वाढत गेल्यास नवऱ्याला क्वारंटाइन करण्याचा निर्णयसुद्धा पुणे जिल्हा परिषदेमध्ये घेतला आहे. हीच परिस्थिती शहरामध्ये उद्‌भवल्यास स्थानिक प्रशासन हा पर्याय निवडण्याची शक्‍यता आहे, असेही ते म्हणाले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पती-पत्नीतील तणाव 40 टक्‍क्‍यांनी वाढला : प्रा. राजा आकाश  नागपूर : लॉकडाउनमध्ये तणावात जगणाऱ्या पती-पत्नीला व्यक्त होता येत नाही. त्यांच्यामधील तणाव आतल्या आत धुमसतो आहे. आपण समुपदेशन करावे असे अनेक जोडप्यांना वाटते. मात्र, कोरोनाच्या भीतीने ही जोडपी समुपदेशनासाठी यायला तयार नाहीत. चाळीस ते पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत जोडप्यामधील ही समस्या वाढली आहे, असे मत कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ प्रा. राजा आकाश यांनी व्यक्त केले.  देशामध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आल्यानंतर कौटुंबिक न्यायालयातील कामकाज थांबले. त्यामुळे, कौटुंबिक कलहामुळे तणावात जगणाऱ्या जोडप्यांचे प्रमाणसुद्धा वाढल्याचे मत प्रा. राजा आकाश यांनी व्यक्त केले. अशा जोडप्यांच्या समस्यांचे वेळेत समाधान न झाल्यास अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त होतील. स्वभाव न जुळणे, संशयी वृत्ती, सासू सासऱ्यांशी न पटणे, छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होणे, अपेक्षा, अहंकार अशा विविध कारणांमुळे जोडप्यांमध्ये खटके उडत असतात. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वीदेखील याच कारणांमुळे जोडप्यांमध्ये तणाव निर्माण व्हायला. मात्र, याचे प्रमाण लॉकडाउनमध्ये वाढले आहे.  हेही वाचा : नवलच! माकडाचं पिलू घेत आहे 'ऑनलाइन' शिक्षण शिवाय, कामानिमित्त व्यक्ती 8 ते 10 तास घराबाहेर राहू शकत होता. परंतु, या काळात नवरा बायको दोघेही पूर्ण वेळ घरीच असल्याने त्यांच्यात होणाऱ्या वादाचे प्रमाण वाढले आहे. तसेच, या सर्व समस्या जोडप्यांना कुणाजवळ व्यक्तसुद्धा करता येत नाही. चीन आणि अमेरिकेमध्ये लॉकडाउन हटविल्यानंतर अनेक जोडप्यांनी घटस्फोट घेतला. अशा पती पत्नीचे वेळेत समुपदेशन न केल्यास भारतातदेखील हीच परिस्थिती उद्‌भवू शकते. अशा प्रकरणांमध्ये तणाव वाढत गेल्यास नवऱ्याला क्वारंटाइन करण्याचा निर्णयसुद्धा पुणे जिल्हा परिषदेमध्ये घेतला आहे. हीच परिस्थिती शहरामध्ये उद्‌भवल्यास स्थानिक प्रशासन हा पर्याय निवडण्याची शक्‍यता आहे, असेही ते म्हणाले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MjjbmV
Read More
जॉब गेल्यामुळे आयटीयन्सना चिंतारोगाची समस्या; किती टक्क्यांपर्यंत प्रमाण गेलंय पाहा... 

पिंपरी : लॉकडाउन सुरू झाल्यापासून आयटीयन्सविषयी दररोज नवनवीन बातम्या येताहेत. तसेच, लॉकडाउनचा आयटी क्षेत्राला मोठा फटका बसलाय. त्यात आटीयन्सना नोकरी जाण्याचा व पगार कपातीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्या चिंतेत आणखी भर पडलीय. त्यामुळे आयटीयन्सना चिंतारोगाची समस्या सतावू लागलीय. याआधी चार टक्‍यांपर्यंत असलेलं हे प्रमाण लॉकडाउनमध्ये 15 टक्‍यांपर्यंत गेलंय. सध्याची परिस्थिती काही दिवस अशीच राहिल्यास या आकडेवारीत आणखी वाढ होऊ शकेल, अशी शक्यता मानसोपचार तज्ज्ञांनी वर्तवलीय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयटीयन्सने आतापर्यंत कधीही अनुभवली नसेल, अशा परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागतोय. कंपन्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिलीय. मात्र, दररोजच वेगवेगळ्या ताण तणावाच्या समस्या निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनमानावर होताना दिसतोय. 

चिंतारोग वाढण्याची कारणे काय? 

सध्या निर्माण झालेल्या स्थितीमध्ये नोकरी गमावल्यानंतर मनावर येणाऱ्या ताणाच्या स्थितीमुळे चिंतारोगामध्ये भर पडत आहे. सुरुवातीला नोकरी गेल्याचे समजल्यानंतर अनेकांना तो धक्‍का मान्यच होत नाही. त्यानंतर काही जणांमध्ये रागाची अवस्था निर्माण होते, तर काहीजण अखेरीस परिस्थिती मान्य करून नव्या वाटा शोधू लागतात. चिंतारोगांमुळे प्रामुख्याने निद्रानाश, सतत चिंता, मनामध्ये कायम असुरक्षितेतची भावना, असे प्रकार दिसून येतात. या ताणामुळे मानसिक बैठक स्थिर राहत नाही. त्यामुळे गंभीर स्वरुपाचे मानसिक आजार उद्‌भवू शकतात. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन 

नोकरी गेल्यानंतर मनावर येणाऱ्या ताणासंदर्भात आयटीयन्सना व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा उपक्रम आयटी कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांकडून सुरू करण्यात आलाय. मानसोपचार तज्ज्ञांकडून व्हिडिओ तयार करून ते व्हॉटसअॅपच्या माध्यमातून आयटी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत, असं राज्य सरकारच्या आयटी समितीचे सदस्य पवनजित माने यांनी सांगितलं. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मानसिक स्वास्थ कसे राखाल...

मानसिक स्वास्थ बिघडू न देता, ते चांगले कसे ठेवता येईल याचा प्रयत्न करा. 

खचून न जाता नवीन नोकरी, व्यवसाय शोधण्याचा प्रयत्न सुरू करा. 

खर्च कमी करण्याची सवय लावा. 

योगा, मेडिटेशन, कौन्सिलिंग याचा आधार घ्या आणि मानसिक स्वास्थ चांगले ठेवा 

लॉकडाउननंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे तरुणांमध्ये चिंतारोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. एरवी चार टक्‍यांपर्यंत असणारे, हे प्रमाण दोन महिन्यांमध्ये वाढले आहे. सध्याच्या स्थितीत 40 ते 50 या वयोगटातील लोकांमध्ये याचे प्रमाण 10 ते 15 टक्‍यांपर्यंत, तर 30 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये हे प्रमाण आठ ते दहा टक्‍यांपर्यंत पोहोचले आहे. सध्याची स्थिती अशीच कायम राहिली, तर यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मानसिक स्वास्थ ठिक ठेवण्यासाठी ही मंडळी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याबरोबरच फॅमिली डॉक्‍टर, फिजिशिअयन यांचा सल्ला घेत आहेत. 

- डॉ. विद्याधर वाटवे, मानसोपचार तज्ज्ञ आणि माजी अध्यक्ष, भारतीय मानसोपचार संघटना 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जॉब गेल्यामुळे आयटीयन्सना चिंतारोगाची समस्या; किती टक्क्यांपर्यंत प्रमाण गेलंय पाहा...  पिंपरी : लॉकडाउन सुरू झाल्यापासून आयटीयन्सविषयी दररोज नवनवीन बातम्या येताहेत. तसेच, लॉकडाउनचा आयटी क्षेत्राला मोठा फटका बसलाय. त्यात आटीयन्सना नोकरी जाण्याचा व पगार कपातीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्या चिंतेत आणखी भर पडलीय. त्यामुळे आयटीयन्सना चिंतारोगाची समस्या सतावू लागलीय. याआधी चार टक्‍यांपर्यंत असलेलं हे प्रमाण लॉकडाउनमध्ये 15 टक्‍यांपर्यंत गेलंय. सध्याची परिस्थिती काही दिवस अशीच राहिल्यास या आकडेवारीत आणखी वाढ होऊ शकेल, अशी शक्यता मानसोपचार तज्ज्ञांनी वर्तवलीय.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आयटीयन्सने आतापर्यंत कधीही अनुभवली नसेल, अशा परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागतोय. कंपन्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिलीय. मात्र, दररोजच वेगवेगळ्या ताण तणावाच्या समस्या निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनमानावर होताना दिसतोय.  चिंतारोग वाढण्याची कारणे काय?  सध्या निर्माण झालेल्या स्थितीमध्ये नोकरी गमावल्यानंतर मनावर येणाऱ्या ताणाच्या स्थितीमुळे चिंतारोगामध्ये भर पडत आहे. सुरुवातीला नोकरी गेल्याचे समजल्यानंतर अनेकांना तो धक्‍का मान्यच होत नाही. त्यानंतर काही जणांमध्ये रागाची अवस्था निर्माण होते, तर काहीजण अखेरीस परिस्थिती मान्य करून नव्या वाटा शोधू लागतात. चिंतारोगांमुळे प्रामुख्याने निद्रानाश, सतत चिंता, मनामध्ये कायम असुरक्षितेतची भावना, असे प्रकार दिसून येतात. या ताणामुळे मानसिक बैठक स्थिर राहत नाही. त्यामुळे गंभीर स्वरुपाचे मानसिक आजार उद्‌भवू शकतात.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन  नोकरी गेल्यानंतर मनावर येणाऱ्या ताणासंदर्भात आयटीयन्सना व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा उपक्रम आयटी कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांकडून सुरू करण्यात आलाय. मानसोपचार तज्ज्ञांकडून व्हिडिओ तयार करून ते व्हॉटसअॅपच्या माध्यमातून आयटी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत, असं राज्य सरकारच्या आयटी समितीचे सदस्य पवनजित माने यांनी सांगितलं.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  मानसिक स्वास्थ कसे राखाल... मानसिक स्वास्थ बिघडू न देता, ते चांगले कसे ठेवता येईल याचा प्रयत्न करा.  खचून न जाता नवीन नोकरी, व्यवसाय शोधण्याचा प्रयत्न सुरू करा.  खर्च कमी करण्याची सवय लावा.  योगा, मेडिटेशन, कौन्सिलिंग याचा आधार घ्या आणि मानसिक स्वास्थ चांगले ठेवा  लॉकडाउननंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे तरुणांमध्ये चिंतारोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. एरवी चार टक्‍यांपर्यंत असणारे, हे प्रमाण दोन महिन्यांमध्ये वाढले आहे. सध्याच्या स्थितीत 40 ते 50 या वयोगटातील लोकांमध्ये याचे प्रमाण 10 ते 15 टक्‍यांपर्यंत, तर 30 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये हे प्रमाण आठ ते दहा टक्‍यांपर्यंत पोहोचले आहे. सध्याची स्थिती अशीच कायम राहिली, तर यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मानसिक स्वास्थ ठिक ठेवण्यासाठी ही मंडळी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याबरोबरच फॅमिली डॉक्‍टर, फिजिशिअयन यांचा सल्ला घेत आहेत.  - डॉ. विद्याधर वाटवे, मानसोपचार तज्ज्ञ आणि माजी अध्यक्ष, भारतीय मानसोपचार संघटना    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TRuaID
Read More
व्वा...! टेंभूच्या पाण्यानं केलीय अशी कमाल

आटपाडी (सांगली) - टेंभू योजनेच्या पाण्यातून तालुक्‍यातील सात तलाव भरले असून दोन तलावात सध्या पाणी चालू आहे. याशिवाय तीन ओढ्याला पाणी सोडून ओढ्यावरील पंधरावर बंधारे भरले आहेत. या टेंभूच्या पाण्याचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. टेंभू उपसा सिंचन योजना आटपाडी तालुक्‍याला वरदान ठरली आहे. पारंपरिक शेती करणारे शेतकरी पाणी आल्यामुळे मोठ्या संख्येने द्राक्षबागा लावण्याकडे वळले आहे. डाळिंब क्षेत्रातही वाढ झाली आहे. भाजीपाला क्षेत्राची वाढ होत चालली आहे. याशिवाय इतर कडधान्याची पिके ही या पाण्याच्या जोरावर घेतली जात आहे. 

या वर्षी आटपाडी तालुक्‍यात सात एप्रिलला टेंभू योजनेचे पाणी आले. घाणंद तलाव भरून तेथून कटरेवस्ती पाझर तलाव, मिटकी साठवण तलाव, हिवतड पाझर तलाव, बनपुरी तलाव, शेटफळे येथील रेबाई तलाव आणि दिघंची येथील तलाव टेंभूच्या पाण्याने भरले आहेत. सध्या कचरेवस्ती आणि आटपाडी तलावात पाणी चालू आहे. याशिवाय हिवतड येथून गोमेवाडी, करगणी ओढ्याला पाणी सोडून ओढ्यावरील बंधारे भरले आहेत. काळेवाडीतून ओढ्याला पाणी सोडून काळेवाडी, माळेवाडी, शेटफळे ओढ्यावरील दहावर बंधारे भरलेत. पारेकरवाडीत ओड्यालाही पाणी सोडले आहे.

सध्याच्या मागणीप्रमाणे 15 जूनपर्यंत पाणी चालू ठेवण्याचे नियोजन आहे. अन्य ठिकाणाहून मागणी आल्यास आणि त्या भागात पाणी जात असल्यास टेंभूचे पाणी देण्याचे नियोजन केले जाणार आहे. बंद पाईपलाईनमधून दिघंची तलावात भरला आहे. अन्य भागातील बंद पाईपलाईनची कामे सुरू झाली आहेत. लाकडाउनमुळे कामे बंद होती. तसेच सिमेंट पाईपचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे अडचणी येत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. द्राक्ष, डाळिंब, सीताफळ या फळ लागवडीत वाढ होत चालली आहे. टेंभूच्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. 

टेंभूच्या पाण्याने शेटफळे ओढ्यावरील बंधारे भरून दिले. त्यामुळे डाळिंबाच्या बागा धरल्या तसेच इतर पीक आहे केली आहे- 

- प्रकाश गायकवाड, (शेतकरी शेटफळे) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

व्वा...! टेंभूच्या पाण्यानं केलीय अशी कमाल आटपाडी (सांगली) - टेंभू योजनेच्या पाण्यातून तालुक्‍यातील सात तलाव भरले असून दोन तलावात सध्या पाणी चालू आहे. याशिवाय तीन ओढ्याला पाणी सोडून ओढ्यावरील पंधरावर बंधारे भरले आहेत. या टेंभूच्या पाण्याचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. टेंभू उपसा सिंचन योजना आटपाडी तालुक्‍याला वरदान ठरली आहे. पारंपरिक शेती करणारे शेतकरी पाणी आल्यामुळे मोठ्या संख्येने द्राक्षबागा लावण्याकडे वळले आहे. डाळिंब क्षेत्रातही वाढ झाली आहे. भाजीपाला क्षेत्राची वाढ होत चालली आहे. याशिवाय इतर कडधान्याची पिके ही या पाण्याच्या जोरावर घेतली जात आहे.  या वर्षी आटपाडी तालुक्‍यात सात एप्रिलला टेंभू योजनेचे पाणी आले. घाणंद तलाव भरून तेथून कटरेवस्ती पाझर तलाव, मिटकी साठवण तलाव, हिवतड पाझर तलाव, बनपुरी तलाव, शेटफळे येथील रेबाई तलाव आणि दिघंची येथील तलाव टेंभूच्या पाण्याने भरले आहेत. सध्या कचरेवस्ती आणि आटपाडी तलावात पाणी चालू आहे. याशिवाय हिवतड येथून गोमेवाडी, करगणी ओढ्याला पाणी सोडून ओढ्यावरील बंधारे भरले आहेत. काळेवाडीतून ओढ्याला पाणी सोडून काळेवाडी, माळेवाडी, शेटफळे ओढ्यावरील दहावर बंधारे भरलेत. पारेकरवाडीत ओड्यालाही पाणी सोडले आहे. सध्याच्या मागणीप्रमाणे 15 जूनपर्यंत पाणी चालू ठेवण्याचे नियोजन आहे. अन्य ठिकाणाहून मागणी आल्यास आणि त्या भागात पाणी जात असल्यास टेंभूचे पाणी देण्याचे नियोजन केले जाणार आहे. बंद पाईपलाईनमधून दिघंची तलावात भरला आहे. अन्य भागातील बंद पाईपलाईनची कामे सुरू झाली आहेत. लाकडाउनमुळे कामे बंद होती. तसेच सिमेंट पाईपचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे अडचणी येत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. द्राक्ष, डाळिंब, सीताफळ या फळ लागवडीत वाढ होत चालली आहे. टेंभूच्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.  टेंभूच्या पाण्याने शेटफळे ओढ्यावरील बंधारे भरून दिले. त्यामुळे डाळिंबाच्या बागा धरल्या तसेच इतर पीक आहे केली आहे-  - प्रकाश गायकवाड, (शेतकरी शेटफळे)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TWugi6
Read More
गावाच्या उपकाराची परतफेड करणारा उद्योजक 

कोल्हापूर - उद्योगासाठी जिल्ह्याबाहेर आणि परराज्यात संधी असताना केवळ गावाची ओढ, गावानं शिक्षण घेण्यासाठी दिलेले बळ, रयत शिक्षण संस्थेतील संस्कार यामुळेच शिरोळ तालुक्यातील टाकवडे सारख्या गावात वनिता ऍग्रोची स्थापना झाली. शेतीला खतांचा पुरवठा करणारी ही कंपनी शेतकऱ्यांशी नाळ जोडून आहे. स्वतःच्या आणि कामगारांच्या श्रमावर विश्वास ठेवून वाटचाल करणाऱ्या वनिता ऍग्रो केमचे कार्यकारी संचालक नेताजी पवार यांच्याशी सकाळने वातचीत केली. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोल्हापुरतातील 300 ते 400 लोकांना रोजगार देताना महिन्याला 5 कोटी रुपयांची रक्कम कामगारांच्या पगारावर खर्च केली जात आहे. अगदी 10 वी पास, नापास पासून ते केमिकल इंजिनियर, एमबीए, सायन्स पदवीधर असे शिक्षण घेतलेले तरुण या कंपनीत काम करत आहेत. कितीही कमी पगारात परप्रांतीय कामगार मिळत असले तरी सुध्दा निव्वळ नफेखोरीचा  विचार न करता उद्योजक नेताजी पवार यांनी स्थानिक लोकांवर विश्वास टाकला, त्यांना प्रशिक्षण दिले, शासकिय नोकरी प्रमाणे  सेवा आणि सुविधा देत  समाजाचे ऋण फेडण्यासाठी पाऊल टाकले. त्यांचा हा प्रवास अनेकांना प्रेरणादायी आहे.

 

हे पण वाचा - भोंदुबाबाने घातला तब्बल ३५ लाखांना गंडा ; पती-पत्नीस अलिप्त राहण्याचा द्यायचा सल्ला 

हे पण वाचा - अक्षय, तू घाबरू नकोस! तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा ; संभाजी राजे

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गावाच्या उपकाराची परतफेड करणारा उद्योजक  कोल्हापूर - उद्योगासाठी जिल्ह्याबाहेर आणि परराज्यात संधी असताना केवळ गावाची ओढ, गावानं शिक्षण घेण्यासाठी दिलेले बळ, रयत शिक्षण संस्थेतील संस्कार यामुळेच शिरोळ तालुक्यातील टाकवडे सारख्या गावात वनिता ऍग्रोची स्थापना झाली. शेतीला खतांचा पुरवठा करणारी ही कंपनी शेतकऱ्यांशी नाळ जोडून आहे. स्वतःच्या आणि कामगारांच्या श्रमावर विश्वास ठेवून वाटचाल करणाऱ्या वनिता ऍग्रो केमचे कार्यकारी संचालक नेताजी पवार यांच्याशी सकाळने वातचीत केली.  कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा कोल्हापुरतातील 300 ते 400 लोकांना रोजगार देताना महिन्याला 5 कोटी रुपयांची रक्कम कामगारांच्या पगारावर खर्च केली जात आहे. अगदी 10 वी पास, नापास पासून ते केमिकल इंजिनियर, एमबीए, सायन्स पदवीधर असे शिक्षण घेतलेले तरुण या कंपनीत काम करत आहेत. कितीही कमी पगारात परप्रांतीय कामगार मिळत असले तरी सुध्दा निव्वळ नफेखोरीचा  विचार न करता उद्योजक नेताजी पवार यांनी स्थानिक लोकांवर विश्वास टाकला, त्यांना प्रशिक्षण दिले, शासकिय नोकरी प्रमाणे  सेवा आणि सुविधा देत  समाजाचे ऋण फेडण्यासाठी पाऊल टाकले. त्यांचा हा प्रवास अनेकांना प्रेरणादायी आहे.   हे पण वाचा - भोंदुबाबाने घातला तब्बल ३५ लाखांना गंडा ; पती-पत्नीस अलिप्त राहण्याचा द्यायचा सल्ला  हे पण वाचा - अक्षय, तू घाबरू नकोस! तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा ; संभाजी राजे   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Xku8uT
Read More
...अन्‌ बॉयफ्रेंड सुसाट पळाला; लॉकडाउनमध्ये प्रेमियुगुलांची आफत

नागपूर : प्रेमियुगुलांच्या थव्यांमुळे नेहमी भरगच्च भरत असलेला फुटाळा तसेच अंबाझरी तलाव आज ओस पडला आहे. कोरोनामुळे संचारबंदी आणि लॉकडाउन असल्याने अनेक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड भेटण्यासाठी आतुर झाले आहेत. त्यांना विरह सहन हात नाहीये. मात्र, आता संचारबंदी उठण्याचे संकेत असल्यामुळे प्रेमियुगुलांचे मन हिरवे झाले असून, फुटाळा त्यांना खुणावत असल्याची जाणीव होत आहे. 

प्रेमियुगुलांसाठी एकमेकांना भेटायचे हक्‍काचे ठिकाण म्हणजे फुटाळा आणि अंबाझरी तलाव. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमियुगुल फुटाळा, अंबाझरीवर तुडुंब गर्दी करतात. एकमेकांच्या बाहुपाशात आणि गप्पा-टप्पा करीत आयुष्याचा सारिपाट रंगविण्यासाठी फुटाळावर बसतात. सायंकाळच्या सुमारास चिक्‍कार गर्दी करीत प्रेमियुगुल अनेकदा प्रेमबंधनाची सीमासुद्धा ओलांडताना दिसतात. यासोबतच महाविद्यालयीन तरुण-तरुणींना सिगारेटचे झुरके आणि चिल्ड बिअरचे सीप घेण्यासाठीही फुटाळा पसंत आहे.

यासोबतच नुकताच वयात आलेले शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनीही फुटाळ्यावर पाठीवर दप्तर आणि हातात हात घालून वर्गमित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी येतात. तसेच टवाळखोर पोरांची टोळी दुसऱ्यांच्या प्रेयसीची छेडखानी किंवा टवाळकी करण्यासाठी फुटाळा गाठतात. मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून फुटाळा आणि अंबाझरी तलावावरील प्रेमियुगुलांची गर्दी एका झटक्‍यात गायब झाली. कोरोनाचे संकट आले आणि संचारबदी, लॉकडाउन सुरू झाले. त्याचा जसा व्यवसायावर परिणाम पडला, तसा सामाजिक जीवनावरही पडला.

सर्वांत मोठी पंचाईत झाली ती आईवडील आणि वस्तीतील टाळक्‍यांच्या चोरून एकमेकांना भेटणाऱ्या बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडची. संचारबंदी असल्यामुळे सर्व कुटुंब घरातल्या घरात बसले आहे. बाहेर पडायची सोय नाही. त्यातही चोरून-लपून फोनवरून बोलण्याचा प्रयत्नसुद्धा मोठ्या महागात पडण्याची भीती. अशा द्विविधा मन:स्थितीत बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड हे नातं अडकलं आहे. एकमेकांना भेटायची ओढ, उत्सुकता आणि आतुरता कायम आहे. पण, भेटता येत नसल्याने प्रेमियुगुलांचे मन कोमेजून गेले आहे. मात्र, वस्तीत कुटुंब तर बाहेर पोलिस कर्मचारी एकमेकांना भेटू देत नसल्याची खंत मात्र प्रेमियुगुलांना नक्‍की आहे. 

काका, ही माझ्यावर खूप प्रेम करते 
व्हीआयपी रोडवर सायंकाळच्या सुमारास अल्पवयीन प्रेमियुगुल बेंचवर बसलेले होते. तोंडाला मास्क लावलेला आणि हातात हात घेऊन दोघेही प्रेमाचे स्वप्न रंगवत असताना तेथे आम्ही पोलिस पॅट्रोलिंग व्हॅनसह पोहोचलो. आम्हाला बघून ते थबकले. संचारबंदी असताना येथे बसू नका, असे म्हटल्यावर "काका आम्ही खूप दिवसांनी भेटतोय. ही खूप प्रेम करते माझ्यावर. आईशी खोटे बोलून आली मला भेटायला', असे बोलून तो मुलगा गयावया करू लागला. त्या दोघांनाही पाच उठबशा काढायला लावल्या आणि पुन्हा दिसल्यास संचारबंदीचे उल्लंघन केल्याची कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम दिला. त्यानंतर प्रेमियुगुल बाईक काढून सुसाट पळायला लागले, हा किस्सा एका पोलिस कर्मचाऱ्याने सांगितला. 
 

हेही वाचा : नवलच! माकडाचं पिलू घेत आहे 'ऑनलाइन' शिक्षण

आमच्यात मैत्री आहे... मग दे तुझ्या आईचा नंबर! 
जीपीओ चौकातून सीपी ऑफिसकडे जाणाऱ्या रोडवरील फुटपाथवर एक प्रेमियुगुल बसलेले होते. दोघांकडेही मास्क नव्हते. मुलीने चेहरा स्कार्फने झाकलेला होता तर मुलगा तिच्या खांद्यावर हात ठेवून होता. पोलिसांचे वाहन तेथे थांबले. एका महिला कर्मचाऱ्याने दोघांनाही जवळ बोलावले. "मॅडम आमच्यात फक्‍त मैत्री आहे. हा माझा नातेवाईकसुद्धा आहे. आम्ही खूप दिवसांनी भेटलोय', असे त्या मुलीने उत्तर दिले. "नातेवाईक आहे नं... मग तुझ्या आईचा नंबर दे. मी त्यांच्याकडून कन्फर्म करते', असे महिला पोलिस कर्मचाऱ्याने म्हटले. त्यानंतर तो मुलगा लगेच उठला आणि तिला सोडून पळून गेला. तेव्हा मुलीची समजूत घातली आणि घरी पाठवून दिले, हा किस्सा एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने सांगितला. 
 
...तर आम्ही कुठे भेटावे? 
संचारबंदीमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून आम्ही एकमेकांना भेटलो नाही. आता कुठेतरी नियमांमध्ये थोडी शिथिलता आली आहे. आमचे नेहमीचे भेटण्याचे ठिकाण म्हणजे फुटाळा. परंतु, आता तेथेही पोलिस बंदोबस्त आहे. रस्त्यावर कुणी नसल्याची संधी साधून कुठेतरी झाडाच्या आडोशाला उभे राऊन भेटायचे म्हटले की पॅट्रोलिंगवाले पोलिस मागे लागतात. मग आम्ही भेटायचे कुठे? असा सवाल मयूर लांडगे या युवकाने केला आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

...अन्‌ बॉयफ्रेंड सुसाट पळाला; लॉकडाउनमध्ये प्रेमियुगुलांची आफत नागपूर : प्रेमियुगुलांच्या थव्यांमुळे नेहमी भरगच्च भरत असलेला फुटाळा तसेच अंबाझरी तलाव आज ओस पडला आहे. कोरोनामुळे संचारबंदी आणि लॉकडाउन असल्याने अनेक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड भेटण्यासाठी आतुर झाले आहेत. त्यांना विरह सहन हात नाहीये. मात्र, आता संचारबंदी उठण्याचे संकेत असल्यामुळे प्रेमियुगुलांचे मन हिरवे झाले असून, फुटाळा त्यांना खुणावत असल्याची जाणीव होत आहे.  प्रेमियुगुलांसाठी एकमेकांना भेटायचे हक्‍काचे ठिकाण म्हणजे फुटाळा आणि अंबाझरी तलाव. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमियुगुल फुटाळा, अंबाझरीवर तुडुंब गर्दी करतात. एकमेकांच्या बाहुपाशात आणि गप्पा-टप्पा करीत आयुष्याचा सारिपाट रंगविण्यासाठी फुटाळावर बसतात. सायंकाळच्या सुमारास चिक्‍कार गर्दी करीत प्रेमियुगुल अनेकदा प्रेमबंधनाची सीमासुद्धा ओलांडताना दिसतात. यासोबतच महाविद्यालयीन तरुण-तरुणींना सिगारेटचे झुरके आणि चिल्ड बिअरचे सीप घेण्यासाठीही फुटाळा पसंत आहे. यासोबतच नुकताच वयात आलेले शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनीही फुटाळ्यावर पाठीवर दप्तर आणि हातात हात घालून वर्गमित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी येतात. तसेच टवाळखोर पोरांची टोळी दुसऱ्यांच्या प्रेयसीची छेडखानी किंवा टवाळकी करण्यासाठी फुटाळा गाठतात. मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून फुटाळा आणि अंबाझरी तलावावरील प्रेमियुगुलांची गर्दी एका झटक्‍यात गायब झाली. कोरोनाचे संकट आले आणि संचारबदी, लॉकडाउन सुरू झाले. त्याचा जसा व्यवसायावर परिणाम पडला, तसा सामाजिक जीवनावरही पडला. सर्वांत मोठी पंचाईत झाली ती आईवडील आणि वस्तीतील टाळक्‍यांच्या चोरून एकमेकांना भेटणाऱ्या बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडची. संचारबंदी असल्यामुळे सर्व कुटुंब घरातल्या घरात बसले आहे. बाहेर पडायची सोय नाही. त्यातही चोरून-लपून फोनवरून बोलण्याचा प्रयत्नसुद्धा मोठ्या महागात पडण्याची भीती. अशा द्विविधा मन:स्थितीत बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड हे नातं अडकलं आहे. एकमेकांना भेटायची ओढ, उत्सुकता आणि आतुरता कायम आहे. पण, भेटता येत नसल्याने प्रेमियुगुलांचे मन कोमेजून गेले आहे. मात्र, वस्तीत कुटुंब तर बाहेर पोलिस कर्मचारी एकमेकांना भेटू देत नसल्याची खंत मात्र प्रेमियुगुलांना नक्‍की आहे.  काका, ही माझ्यावर खूप प्रेम करते  व्हीआयपी रोडवर सायंकाळच्या सुमारास अल्पवयीन प्रेमियुगुल बेंचवर बसलेले होते. तोंडाला मास्क लावलेला आणि हातात हात घेऊन दोघेही प्रेमाचे स्वप्न रंगवत असताना तेथे आम्ही पोलिस पॅट्रोलिंग व्हॅनसह पोहोचलो. आम्हाला बघून ते थबकले. संचारबंदी असताना येथे बसू नका, असे म्हटल्यावर "काका आम्ही खूप दिवसांनी भेटतोय. ही खूप प्रेम करते माझ्यावर. आईशी खोटे बोलून आली मला भेटायला', असे बोलून तो मुलगा गयावया करू लागला. त्या दोघांनाही पाच उठबशा काढायला लावल्या आणि पुन्हा दिसल्यास संचारबंदीचे उल्लंघन केल्याची कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम दिला. त्यानंतर प्रेमियुगुल बाईक काढून सुसाट पळायला लागले, हा किस्सा एका पोलिस कर्मचाऱ्याने सांगितला.    हेही वाचा : नवलच! माकडाचं पिलू घेत आहे 'ऑनलाइन' शिक्षण आमच्यात मैत्री आहे... मग दे तुझ्या आईचा नंबर!  जीपीओ चौकातून सीपी ऑफिसकडे जाणाऱ्या रोडवरील फुटपाथवर एक प्रेमियुगुल बसलेले होते. दोघांकडेही मास्क नव्हते. मुलीने चेहरा स्कार्फने झाकलेला होता तर मुलगा तिच्या खांद्यावर हात ठेवून होता. पोलिसांचे वाहन तेथे थांबले. एका महिला कर्मचाऱ्याने दोघांनाही जवळ बोलावले. "मॅडम आमच्यात फक्‍त मैत्री आहे. हा माझा नातेवाईकसुद्धा आहे. आम्ही खूप दिवसांनी भेटलोय', असे त्या मुलीने उत्तर दिले. "नातेवाईक आहे नं... मग तुझ्या आईचा नंबर दे. मी त्यांच्याकडून कन्फर्म करते', असे महिला पोलिस कर्मचाऱ्याने म्हटले. त्यानंतर तो मुलगा लगेच उठला आणि तिला सोडून पळून गेला. तेव्हा मुलीची समजूत घातली आणि घरी पाठवून दिले, हा किस्सा एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने सांगितला.    ...तर आम्ही कुठे भेटावे?  संचारबंदीमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून आम्ही एकमेकांना भेटलो नाही. आता कुठेतरी नियमांमध्ये थोडी शिथिलता आली आहे. आमचे नेहमीचे भेटण्याचे ठिकाण म्हणजे फुटाळा. परंतु, आता तेथेही पोलिस बंदोबस्त आहे. रस्त्यावर कुणी नसल्याची संधी साधून कुठेतरी झाडाच्या आडोशाला उभे राऊन भेटायचे म्हटले की पॅट्रोलिंगवाले पोलिस मागे लागतात. मग आम्ही भेटायचे कुठे? असा सवाल मयूर लांडगे या युवकाने केला आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XQkSxs
Read More
"एफआरपी' ची चातकाप्रमाणे प्रतीक्षा 

सांगली -  साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपून दोन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम मिळालेली नाही. सध्या खरीप हंगामाची कामे सुरू झाली आहेत; मात्र ऊस बिलाची रक्कम हातात नसल्यामुळे पावसाळा तोंडावर येऊनही तो प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातील दहा कारखान्यांकडे "एफआरपी' ची 233 कोटींची रक्कम थकीत आहे. "कोरोना' मुळे आर्थिक संकटात शेतकरी सापडला असून ऊस बिलाची तो चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. 

जिल्ह्यात संपलेल्या गळीत हंगामात 12 साखर कारखान्यांनी साडेतीन ते चार महिन्यांच्या कालावधीत 66 लाख 79 हजार 385 टन उसाचे गाळप केले. त्यापासून 82 लाख 46 हजार 849 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे, तर अडचणीमुळे चार साखर कारखाने सुरू होऊ शकले नाहीत. साखर कारखान्यांनी त्यांच्याकडे गळीतास आलेल्या उसाची रक्कम वेळत द्यावी यासाठी ऊस नियंत्रण आदेश 1966 च्या कलम 3 (3) मध्ये तरतूद आहे. त्यानुसार हंगामात गाळप केलेल्या ऊस बिलाची रक्कम 14 दिवसांत देणे बंधनकारक आहे. कारखान्यांनी वेळेत एफआरपीची रक्कम न दिल्यास कलम 3 (3 ए) नुसार विलंब कालावधीसाठी 15 टक्के व्याज आकारण्याची तरतूद कायद्यात आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. महिन्यापूर्वी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सर्व साखर कारखान्यांना ऊस बिलाची रक्कम द्यावी, असे आदेश दिले होते; मात्र जिल्ह्यातील कारखान्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. 

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपून दोन महिने उलटले आहेत. लॉकडाउनमध्ये शेतकरी शांत होता; मात्र आता संयम सुटू लागला आहे. शेतकरी संघटनांनीदेखील तत्काळ "एफआरपी' ची रक्कम द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना सध्या तत्काळ बी-बियाणे, खते-औषधे, पेरणी आदी कामांसाठी पैशाची गरज आहे. अशावेळी साखर कारखान्यांनी तत्काळ ऊस बिलाची रक्कम द्यावी, अशी मागणी केली जात आहे. 

कारखान्यांची थकीत एफआरपी 

कारखाना-----------------थकीत एफआरपी (लाखात) 
वसंतदादा दत्त इंडिया------- 6909.51 
राजारामबापू साखराळे-------4977.47 
राजारामबापू वाटेगाव--------2481.57 
हुतात्मा वाळवा-------------2272.74 
सोनहिरा वांगी--------------1047.58 
क्रांती कुंडल---------------1667.06 
मोहनराव शिंदे--------------103.54 
सर्वोदय-राजारामबापू--------1860.47 
निनाईदेवी-दालमिया---------845.50 
उदगिरी शुगर---------------1133.70. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

"एफआरपी' ची चातकाप्रमाणे प्रतीक्षा  सांगली -  साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपून दोन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम मिळालेली नाही. सध्या खरीप हंगामाची कामे सुरू झाली आहेत; मात्र ऊस बिलाची रक्कम हातात नसल्यामुळे पावसाळा तोंडावर येऊनही तो प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातील दहा कारखान्यांकडे "एफआरपी' ची 233 कोटींची रक्कम थकीत आहे. "कोरोना' मुळे आर्थिक संकटात शेतकरी सापडला असून ऊस बिलाची तो चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.  जिल्ह्यात संपलेल्या गळीत हंगामात 12 साखर कारखान्यांनी साडेतीन ते चार महिन्यांच्या कालावधीत 66 लाख 79 हजार 385 टन उसाचे गाळप केले. त्यापासून 82 लाख 46 हजार 849 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे, तर अडचणीमुळे चार साखर कारखाने सुरू होऊ शकले नाहीत. साखर कारखान्यांनी त्यांच्याकडे गळीतास आलेल्या उसाची रक्कम वेळत द्यावी यासाठी ऊस नियंत्रण आदेश 1966 च्या कलम 3 (3) मध्ये तरतूद आहे. त्यानुसार हंगामात गाळप केलेल्या ऊस बिलाची रक्कम 14 दिवसांत देणे बंधनकारक आहे. कारखान्यांनी वेळेत एफआरपीची रक्कम न दिल्यास कलम 3 (3 ए) नुसार विलंब कालावधीसाठी 15 टक्के व्याज आकारण्याची तरतूद कायद्यात आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. महिन्यापूर्वी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सर्व साखर कारखान्यांना ऊस बिलाची रक्कम द्यावी, असे आदेश दिले होते; मात्र जिल्ह्यातील कारखान्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.  साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपून दोन महिने उलटले आहेत. लॉकडाउनमध्ये शेतकरी शांत होता; मात्र आता संयम सुटू लागला आहे. शेतकरी संघटनांनीदेखील तत्काळ "एफआरपी' ची रक्कम द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना सध्या तत्काळ बी-बियाणे, खते-औषधे, पेरणी आदी कामांसाठी पैशाची गरज आहे. अशावेळी साखर कारखान्यांनी तत्काळ ऊस बिलाची रक्कम द्यावी, अशी मागणी केली जात आहे.  कारखान्यांची थकीत एफआरपी  कारखाना-----------------थकीत एफआरपी (लाखात)  वसंतदादा दत्त इंडिया------- 6909.51  राजारामबापू साखराळे-------4977.47  राजारामबापू वाटेगाव--------2481.57  हुतात्मा वाळवा-------------2272.74  सोनहिरा वांगी--------------1047.58  क्रांती कुंडल---------------1667.06  मोहनराव शिंदे--------------103.54  सर्वोदय-राजारामबापू--------1860.47  निनाईदेवी-दालमिया---------845.50  उदगिरी शुगर---------------1133.70.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TWkLQ1
Read More
नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना

नागपूर : तो पंजाबी, ती तेलुगू. शिक्षणासाठी दोघे उपराजधानीत आले होते. पहिल्या भेटीतच मैत्री झाली. फोनाफोनी करत डेटिंग सुरू झाले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. टाइमपास न करता दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचे ठरविले. 1996 मध्ये दोघांनी रीतसर लग्नही केले. विशेष म्हणजे, त्यावेळी कोठेच काही नसलेला तो आज चित्रपटांमध्ये व्हिलनच्या रोलसाठी प्रसिद्ध आहे. काळाचा महिमा असा की, कोरोनाच्या संकटकाळात केलेल्या भरीव मदतकार्याने चित्रपटातील व्हिलन सोनू सूद रिअल लाइमध्ये मात्र खराखुरा हिरो म्हणून पुढे आला आहे. 

मूळचा पंजाब येथील सोनू सूद अभियंता होण्यासाठी नागपुरात आला. वानाडोंगरी येथील यशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स विषयात सोनूने प्रवेश घेतला. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर त्याला एमबीए करणारी सोनाली भेटली. ती तेलुगू परिवारातील. पहिल्या भेटीतच त्यांच्या तारा जुळल्या. नागपुरात धरमपेठ, सीताबर्डीत फेरफटका मारणे, सदर परिसरातील स्मृती टॉकीजमध्ये चित्रपट पाहणे, शंकरनगरातील ब्रेड पकोडा, कटिंग चहाचा आस्वाद मित्रांच्या घोळक्‍यात घेणे, अंबाझरी व फुटाळा तलावाकाठी हातात हात घेऊन सूर्यास्त पाहणे त्यांना आवडायचे. 

ही प्रेमळ साथ जीवनभर अशीच राहावी, यासाठी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि 1996 मध्ये पती-पत्नी म्हणून वैवाहिक आयुष्याला सुरवात केली. अभियंता होण्यापेक्षा सोनूला अभिनेता होण्याची इच्छा होती. सोनालीचा प्रारंभी याला विरोध होता. मात्र, तिने सोनूला त्याच्या संघर्षाच्या काळात साथ दिली. लग्नानंतर मुंबईला दाखल झाल्यावर सोनूने मॉडेलिंग केले. काही काळानंतर त्याला चित्रपट मिळू लागले. मेहनतीच्या बळावर त्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडमध्येही आपली छाप सोडली आहे. अनेकवेळा सोनू नागपुरात येत असतो. यावेळी तो त्याचे कॉलेज आणि येथील विविध ठिकाणांना आवर्जून भेट देतो. नागपूरबद्दल त्याच्या मनात एक वेगळेच स्थान आहे आणि राहील, हेसुद्धा मोठ्या मनाने तो मान्य करतो. 

सोनूवर कामगार, मजुरांचा भरोसा 
महानगरांमधून घरी परतणारे स्थलांतरित कामगार, मजूर यांना सोनू सूद, सोनाली हे फार मोठे आधार ठरले आहे. दिवसरात्र कोणतीही तमा न बाळगता या लोकांना ख्यालीखुशालीने इच्छित स्थळी पोहोचवत आहे. त्यांचे तिकीट, जेवण आदींचा खर्च तो स्वतः उचलत आहे. सोनूची दोन्ही मुलेही त्यांना या समाजकार्यात मदत करत आहेत. 

हेही वाचा : नवलच! माकडाचं पिलू घेत आहे 'ऑनलाइन' शिक्षण

इंटरनेट सर्चमध्ये आघाडी 
कालपरवापर्यंत सेवाभावी कार्यासाठी खिलाडी अक्षय कुमारला ओळखले जायचे. परंतु, सोनू सूद यांनी रस्त्यावर उतरून 24 तास जे मदतकार्य चालवले आहे त्यावरून नेटकरींनी सोशल मीडियावर सोनूला डोक्‍यावर उचलून घेतले आहे. इंटरनेटवर सोनू सूदच्या नावाने सर्च करण्याचे प्रमाण वाढले असून, सोनूने याबाबतीत अक्षयलाही मागे टाकले आहे. 

व्हिलन झाला मसिहा 
कोरोनाच्या संकटात स्थलांतरित गरीब मजूर आणि कामगारांना त्यांच्या गावाकडे पोचून देण्याचा सोनू प्रयत्न करत आहे. त्याच्या या सामाजिक योगदानाची दखल राज्यपालांसह उद्योजक आणि चित्रपटसृष्टीनेही घेतली आहे. त्याच्या चित्रपटातील भूमिकांमुळे कालपर्यंत द्वेष, रागाच्या नजरेने त्याच्याकडे पाहणारे आज त्याला संकटकाळातील मसिहा मानत आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना नागपूर : तो पंजाबी, ती तेलुगू. शिक्षणासाठी दोघे उपराजधानीत आले होते. पहिल्या भेटीतच मैत्री झाली. फोनाफोनी करत डेटिंग सुरू झाले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. टाइमपास न करता दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचे ठरविले. 1996 मध्ये दोघांनी रीतसर लग्नही केले. विशेष म्हणजे, त्यावेळी कोठेच काही नसलेला तो आज चित्रपटांमध्ये व्हिलनच्या रोलसाठी प्रसिद्ध आहे. काळाचा महिमा असा की, कोरोनाच्या संकटकाळात केलेल्या भरीव मदतकार्याने चित्रपटातील व्हिलन सोनू सूद रिअल लाइमध्ये मात्र खराखुरा हिरो म्हणून पुढे आला आहे.  मूळचा पंजाब येथील सोनू सूद अभियंता होण्यासाठी नागपुरात आला. वानाडोंगरी येथील यशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स विषयात सोनूने प्रवेश घेतला. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर त्याला एमबीए करणारी सोनाली भेटली. ती तेलुगू परिवारातील. पहिल्या भेटीतच त्यांच्या तारा जुळल्या. नागपुरात धरमपेठ, सीताबर्डीत फेरफटका मारणे, सदर परिसरातील स्मृती टॉकीजमध्ये चित्रपट पाहणे, शंकरनगरातील ब्रेड पकोडा, कटिंग चहाचा आस्वाद मित्रांच्या घोळक्‍यात घेणे, अंबाझरी व फुटाळा तलावाकाठी हातात हात घेऊन सूर्यास्त पाहणे त्यांना आवडायचे.  ही प्रेमळ साथ जीवनभर अशीच राहावी, यासाठी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि 1996 मध्ये पती-पत्नी म्हणून वैवाहिक आयुष्याला सुरवात केली. अभियंता होण्यापेक्षा सोनूला अभिनेता होण्याची इच्छा होती. सोनालीचा प्रारंभी याला विरोध होता. मात्र, तिने सोनूला त्याच्या संघर्षाच्या काळात साथ दिली. लग्नानंतर मुंबईला दाखल झाल्यावर सोनूने मॉडेलिंग केले. काही काळानंतर त्याला चित्रपट मिळू लागले. मेहनतीच्या बळावर त्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडमध्येही आपली छाप सोडली आहे. अनेकवेळा सोनू नागपुरात येत असतो. यावेळी तो त्याचे कॉलेज आणि येथील विविध ठिकाणांना आवर्जून भेट देतो. नागपूरबद्दल त्याच्या मनात एक वेगळेच स्थान आहे आणि राहील, हेसुद्धा मोठ्या मनाने तो मान्य करतो.  सोनूवर कामगार, मजुरांचा भरोसा  महानगरांमधून घरी परतणारे स्थलांतरित कामगार, मजूर यांना सोनू सूद, सोनाली हे फार मोठे आधार ठरले आहे. दिवसरात्र कोणतीही तमा न बाळगता या लोकांना ख्यालीखुशालीने इच्छित स्थळी पोहोचवत आहे. त्यांचे तिकीट, जेवण आदींचा खर्च तो स्वतः उचलत आहे. सोनूची दोन्ही मुलेही त्यांना या समाजकार्यात मदत करत आहेत.  हेही वाचा : नवलच! माकडाचं पिलू घेत आहे 'ऑनलाइन' शिक्षण इंटरनेट सर्चमध्ये आघाडी  कालपरवापर्यंत सेवाभावी कार्यासाठी खिलाडी अक्षय कुमारला ओळखले जायचे. परंतु, सोनू सूद यांनी रस्त्यावर उतरून 24 तास जे मदतकार्य चालवले आहे त्यावरून नेटकरींनी सोशल मीडियावर सोनूला डोक्‍यावर उचलून घेतले आहे. इंटरनेटवर सोनू सूदच्या नावाने सर्च करण्याचे प्रमाण वाढले असून, सोनूने याबाबतीत अक्षयलाही मागे टाकले आहे.  व्हिलन झाला मसिहा  कोरोनाच्या संकटात स्थलांतरित गरीब मजूर आणि कामगारांना त्यांच्या गावाकडे पोचून देण्याचा सोनू प्रयत्न करत आहे. त्याच्या या सामाजिक योगदानाची दखल राज्यपालांसह उद्योजक आणि चित्रपटसृष्टीनेही घेतली आहे. त्याच्या चित्रपटातील भूमिकांमुळे कालपर्यंत द्वेष, रागाच्या नजरेने त्याच्याकडे पाहणारे आज त्याला संकटकाळातील मसिहा मानत आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Mh0T5V
Read More
पुणेकरांनो, मॉर्निंग वॉकसाठी उद्याने खुली होणार; पण 'यांना' नो एन्ट्री!

पुणे : पुणेकरांनो, तुम्हाला आता रोज मॉर्निक वॉकसाठी घराबाहेर म्हणजे उद्याने, मैदानावर मोकळेपणाने जाता येणार आहे. त्यासाठी पुण्यातील १९९ पैकी दीडशे उद्याने मंगळवारपासून (ता.२) खुली होणार आहेत. मात्र, बाधित क्षेत्रातील उद्याने बंद राहतील. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना उद्यानात प्रवेश नसेल.

- पुणेकरांनो सावधान : पुढचे चार दिवस धोक्याचे, हवामान खात्यानं दिलाय इशारा

दुसरीकडे मात्र, मॉल, मल्टिप्लेक्स, रेस्टॉरंट, धार्मिकस्थळे पुढील काही दिवस बंद राहतील. उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी पहाटे पाच ते सायंकाळी सात या वेळेत परवानगी राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, सार्वजनिक हिंडल्या- फिरणाऱ्यांना मास्कसह सुरक्षिततेची साधने बाळगावी लागतील. मात्र, राज्य सरकारच्या आदेशानुसार पुण्यातील लॉकडाउनच्या नव्या स्वरूपाची घोषणा सोमवारी (ता.१) करणार आहोत, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

- पैसे गेले अन् गाडीही सुटली; परराज्यातील कामगारांवर भामट्यांमुळे आली ही वेळ!

राज्यातील लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकारची भूमिका मांडली. तेव्हा या टप्प्यातील पुण्यात नव्याने कोणती दुकाने उघडणार? बाधित आणि सूक्ष्म बाधित क्षेत्रांसाठी काय निबंध असतील? त्याशिवाय, सरकारी, निमसरकारी कार्यालये आणि शाळा-कॉलेज सुरू होतील का? त्याची उत्सुकता आहे. मात्र, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री ठाकरे यांनी आकड्यांनिशी आपली भूमिका जाहीर केली; त्याअर्थी पहिल्या टप्प्यात उद्याने, बाग आणि मैदाने सगळ्यांसाठी खुली होणार आहेत. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यापासून शहरातील सर्व उद्याने बंद आहेत. 

- Big Breaking : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द; मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली घोषणा!

गायकवाड म्हणाले, "राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे शहरासाठीही नवे आदेश काढण्यात येणार आहेत. ज्यात बाधित आणि सूक्ष्म बाधित क्षेत्रांसाठी नेमक्या कोणत्या उपाय योजना करायच्या? याचे नियोजन करीत आहोत. त्याची घोषणा केली जाईल. नव्या निर्णयांबाबत पोलिसांशीही चर्चा करण्यात येईल.

दरम्यान, पुण्यातील लक्ष्मी रस्ता, टिस्क रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन स्त्यांवरील दोन्हीऐवजी एकाच बाजूचे दुकाने सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांचाही निर्णय सोमवारीच घेतला जाणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणेकरांनो, मॉर्निंग वॉकसाठी उद्याने खुली होणार; पण 'यांना' नो एन्ट्री! पुणे : पुणेकरांनो, तुम्हाला आता रोज मॉर्निक वॉकसाठी घराबाहेर म्हणजे उद्याने, मैदानावर मोकळेपणाने जाता येणार आहे. त्यासाठी पुण्यातील १९९ पैकी दीडशे उद्याने मंगळवारपासून (ता.२) खुली होणार आहेत. मात्र, बाधित क्षेत्रातील उद्याने बंद राहतील. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना उद्यानात प्रवेश नसेल. - पुणेकरांनो सावधान : पुढचे चार दिवस धोक्याचे, हवामान खात्यानं दिलाय इशारा दुसरीकडे मात्र, मॉल, मल्टिप्लेक्स, रेस्टॉरंट, धार्मिकस्थळे पुढील काही दिवस बंद राहतील. उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी पहाटे पाच ते सायंकाळी सात या वेळेत परवानगी राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, सार्वजनिक हिंडल्या- फिरणाऱ्यांना मास्कसह सुरक्षिततेची साधने बाळगावी लागतील. मात्र, राज्य सरकारच्या आदेशानुसार पुण्यातील लॉकडाउनच्या नव्या स्वरूपाची घोषणा सोमवारी (ता.१) करणार आहोत, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. - पैसे गेले अन् गाडीही सुटली; परराज्यातील कामगारांवर भामट्यांमुळे आली ही वेळ! राज्यातील लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकारची भूमिका मांडली. तेव्हा या टप्प्यातील पुण्यात नव्याने कोणती दुकाने उघडणार? बाधित आणि सूक्ष्म बाधित क्षेत्रांसाठी काय निबंध असतील? त्याशिवाय, सरकारी, निमसरकारी कार्यालये आणि शाळा-कॉलेज सुरू होतील का? त्याची उत्सुकता आहे. मात्र, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री ठाकरे यांनी आकड्यांनिशी आपली भूमिका जाहीर केली; त्याअर्थी पहिल्या टप्प्यात उद्याने, बाग आणि मैदाने सगळ्यांसाठी खुली होणार आहेत. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यापासून शहरातील सर्व उद्याने बंद आहेत.  - Big Breaking : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द; मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली घोषणा! गायकवाड म्हणाले, "राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे शहरासाठीही नवे आदेश काढण्यात येणार आहेत. ज्यात बाधित आणि सूक्ष्म बाधित क्षेत्रांसाठी नेमक्या कोणत्या उपाय योजना करायच्या? याचे नियोजन करीत आहोत. त्याची घोषणा केली जाईल. नव्या निर्णयांबाबत पोलिसांशीही चर्चा करण्यात येईल. दरम्यान, पुण्यातील लक्ष्मी रस्ता, टिस्क रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन स्त्यांवरील दोन्हीऐवजी एकाच बाजूचे दुकाने सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांचाही निर्णय सोमवारीच घेतला जाणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XMaWp1
Read More
जानें- दिल्ली-नोएडा- गाजियाबाद जाने के लिए आज से मिलेंगी क्या छूट? https://ift.tt/2MgDCAX
Horoscope Today, 1 june: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2XJ4COW
जब असिस्टेंट डायरेक्टर ने रणबीर को कहा लव यू, एक्टर ने यूं दिया जवाब https://ift.tt/2TZ2VvA
उद्धव ठाकरे म्हणतात 'शालेय शिक्षण सुरू करा', शिक्षक म्हणतात 'कसं?'
रिटर्न ऑन कॅपिटल उत्तम परतावा मिळण्याचा मूळ मंत्र

गुंतवणुकीवर दीर्घकालीन उत्तम परतावा (रिटर्न) मिळावा अशी प्रत्येक गुंतवणूकदाराची इच्छा असते. यामुळे ज्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत आहोत, ती कंपनी करत असलेल्या व्यवसायात किती "रिटर्न' मिळवत आहे हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. यशस्वी गुंतवणूक गुरु चार्ली मुंगर म्हणतात, जर एखादी कंपनी स्वतः च्या व्यवसायमधून गुंतविलेल्या भांडवलावर 40 वर्षात दर वर्षी जर केवळ 6 टक्केच परतावा मिळवत असेल तर, त्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी 40 वर्ष गुंतवणूक करून देखील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा दर वर्षी 6 टक्केच असणे अपेक्षित आहे 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

थोडक्यात, दिर्घकाळामध्ये शेअरचा परतावा कंपनीच्या भांडवलावर मिळणाऱ्या परताव्याप्रमाणे वाटचाल करतो. एखादा व्यवसाय उत्तम "रिटर्न ऑन कॅपिटल' मिळवत असेल तर त्या व्यवसायात अनेक व्यावसायिक उतरू लागतात. ज्यामुळे स्पर्धा निर्माण होते आणि पर्यायाने "प्राईस वॉर' म्हणेजच एकमेकांपेक्षा उत्पादनाची किंवा देत असलेल्या सेवांची किंमत कमी होण्याकडे कल होऊ लागतो. ज्यामुळे त्या व्यवसायात पूर्वीसारखा मिळणारा परतावा किंवा "रिटर्न ऑन कॅपिटल' कमी होऊ लागते. स्पर्धेच्या युगात ज्या कंपन्या मागील 7 वर्ष म्हणजेच जास्तकाळ  सातत्याने उत्तम "रिटर्न ऑन कॅपिटल' मिळवत आहेत, म्हणजेच त्या कंपन्या स्पर्धकांना मात देत आहेत किंवा त्या कंपन्यांकडे स्पर्धकांपेक्षा काहीतरी वैशिष्ट्य आहे. ज्यामुळे ते व्यवसायामधील मिळणारे "रिटर्न' तसेच एकाधिकार टिकवून आहेत तसेच मिळणाऱ्या "रिटर्न'मधून जर कंपन्या पुन्हा स्वतः च्या व्यवसायात पैसा गुंतवणूक करत असतील तर, चक्रवाढ पद्धतीने व्यवसायाची वृद्धी होते. पर्यायाने त्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक उत्तम "रिटर्न' देते. ब्रिटिश फंड मॅनेजर टेरी स्मिथ ज्यांची  "इंग्लिश' वॉरेन बफे म्हणून  स्तुती केली जाते ते देखील याच प्रकारचे वक्तव्य करतात.ॉ

गुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल...

भारतीय शेअर बाजारात ब्रिटानिया इंडस्ट्रीज, नेस्ले, मॅरिको,एशियन पेन्ट्स ,पिडिलाईट इत्यादी अनेक कंपन्या अशा प्रकारचे उत्तम "रिटर्न ऑन कॅपिटल' दर्शवतात. आजपर्यंत दिर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यावर या कंपन्यांच्या शेअरने चांगला परतावा दिला आहे. सामान्यपणे महाग "व्हॅल्युएशन'ला वाटणाऱ्या या कंपन्यांचे शेअरने त्यांच्या व्यवसायतील स्पर्धात्मक गुणवत्तेमुळे महाग "व्हॅल्युएश'ला टिकाव धरून  दीर्घकाळ म्हणजेच 5 ते 10 वर्षाच्या काळात चढ-उतार दर्शवून देखील खूप चांगला परतावा दिला आहे. सामान्य गुतवणूकदारांनी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना अशा प्रकारे उत्तम  "रिटर्न ऑन कॅपिटल' दिलेल्या तसेच भांडवलात स्पर्धात्मक गुणवत्तेच्या बळावर व्यवसाय वृद्धी करत असलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्याटप्याने गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळविणे अपेक्षित आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मागील आठवड्यात सेन्सेक्स 32,424 अंशांवर तर निफ्टी 9580 अंशांवर बंद झाला. पुढील कालावधीसाठी निफ्टीची 8800 ही महत्त्वाची आधार पातळी आहे. "शॉर्ट टर्म ट्रेडिंग'च्या दृष्टीने विचार करता औषध कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारा "फार्मा इंडेक्स' जोपर्यंत 8,999 पातळीच्या वर आहे तोपर्यंत तेजीचा कल दर्शवत आहे. "शॉर्ट टर्म'च्या आलेखानुसार, निफ्टी 9800 ते 8800 या मर्यादित पातळ्यांमधेच चढ उतार करत आहे. मात्र "फार्मा इंडेक्स'ने मागील 7 आठवडे 9,753 ते 8,999 या मर्यादित पातळ्यांमधेच चढ उतार दर्शविल्यानंतर मागील सप्ताह अखेर 9,768 पातळीला बंद भाव देऊन मर्यादित पातळ्यांमध्येच फिरणाऱ्या बंदिस्त अवस्थेमधून बाहेर पडून "शॉर्ट टर्म'साठी तेजीचे संकेत दिले आहेत. फार्मा इंडेक्समधील सिप्ला, अरबिंदो फार्मा या कंपन्यांचे शेअरने देखील मर्यादित पातळ्यांमधेच फिरणाऱ्या बंदिस्त अवस्थेमधून बाहेर पडल्याचे संकेत देत तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे मर्यादित धोका स्वीकारून 609 या पातळीचा "स्टॉप लॉस' ठेऊन सिप्ला कंपनीच्या शेअरमध्येमध्ये "शॉर्ट टर्म'साठी खरेदी करणे योग्य ठरू शकेल. अशा प्रकारे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना प्रामुख्याने  "फंडामेंटल' विश्लेषण आणि अल्पावधीसाठी ट्रेडिंग करताना प्रामुख्याने "टेक्निकल' विश्लेषण करून ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करणे हितावह ठरू शकेल.

सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रिटर्न ऑन कॅपिटल उत्तम परतावा मिळण्याचा मूळ मंत्र गुंतवणुकीवर दीर्घकालीन उत्तम परतावा (रिटर्न) मिळावा अशी प्रत्येक गुंतवणूकदाराची इच्छा असते. यामुळे ज्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत आहोत, ती कंपनी करत असलेल्या व्यवसायात किती "रिटर्न' मिळवत आहे हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. यशस्वी गुंतवणूक गुरु चार्ली मुंगर म्हणतात, जर एखादी कंपनी स्वतः च्या व्यवसायमधून गुंतविलेल्या भांडवलावर 40 वर्षात दर वर्षी जर केवळ 6 टक्केच परतावा मिळवत असेल तर, त्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी 40 वर्ष गुंतवणूक करून देखील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा दर वर्षी 6 टक्केच असणे अपेक्षित आहे  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  थोडक्यात, दिर्घकाळामध्ये शेअरचा परतावा कंपनीच्या भांडवलावर मिळणाऱ्या परताव्याप्रमाणे वाटचाल करतो. एखादा व्यवसाय उत्तम "रिटर्न ऑन कॅपिटल' मिळवत असेल तर त्या व्यवसायात अनेक व्यावसायिक उतरू लागतात. ज्यामुळे स्पर्धा निर्माण होते आणि पर्यायाने "प्राईस वॉर' म्हणेजच एकमेकांपेक्षा उत्पादनाची किंवा देत असलेल्या सेवांची किंमत कमी होण्याकडे कल होऊ लागतो. ज्यामुळे त्या व्यवसायात पूर्वीसारखा मिळणारा परतावा किंवा "रिटर्न ऑन कॅपिटल' कमी होऊ लागते. स्पर्धेच्या युगात ज्या कंपन्या मागील 7 वर्ष म्हणजेच जास्तकाळ  सातत्याने उत्तम "रिटर्न ऑन कॅपिटल' मिळवत आहेत, म्हणजेच त्या कंपन्या स्पर्धकांना मात देत आहेत किंवा त्या कंपन्यांकडे स्पर्धकांपेक्षा काहीतरी वैशिष्ट्य आहे. ज्यामुळे ते व्यवसायामधील मिळणारे "रिटर्न' तसेच एकाधिकार टिकवून आहेत तसेच मिळणाऱ्या "रिटर्न'मधून जर कंपन्या पुन्हा स्वतः च्या व्यवसायात पैसा गुंतवणूक करत असतील तर, चक्रवाढ पद्धतीने व्यवसायाची वृद्धी होते. पर्यायाने त्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक उत्तम "रिटर्न' देते. ब्रिटिश फंड मॅनेजर टेरी स्मिथ ज्यांची  "इंग्लिश' वॉरेन बफे म्हणून  स्तुती केली जाते ते देखील याच प्रकारचे वक्तव्य करतात.ॉ गुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल... भारतीय शेअर बाजारात ब्रिटानिया इंडस्ट्रीज, नेस्ले, मॅरिको,एशियन पेन्ट्स ,पिडिलाईट इत्यादी अनेक कंपन्या अशा प्रकारचे उत्तम "रिटर्न ऑन कॅपिटल' दर्शवतात. आजपर्यंत दिर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यावर या कंपन्यांच्या शेअरने चांगला परतावा दिला आहे. सामान्यपणे महाग "व्हॅल्युएशन'ला वाटणाऱ्या या कंपन्यांचे शेअरने त्यांच्या व्यवसायतील स्पर्धात्मक गुणवत्तेमुळे महाग "व्हॅल्युएश'ला टिकाव धरून  दीर्घकाळ म्हणजेच 5 ते 10 वर्षाच्या काळात चढ-उतार दर्शवून देखील खूप चांगला परतावा दिला आहे. सामान्य गुतवणूकदारांनी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना अशा प्रकारे उत्तम  "रिटर्न ऑन कॅपिटल' दिलेल्या तसेच भांडवलात स्पर्धात्मक गुणवत्तेच्या बळावर व्यवसाय वृद्धी करत असलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्याटप्याने गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळविणे अपेक्षित आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा मागील आठवड्यात सेन्सेक्स 32,424 अंशांवर तर निफ्टी 9580 अंशांवर बंद झाला. पुढील कालावधीसाठी निफ्टीची 8800 ही महत्त्वाची आधार पातळी आहे. "शॉर्ट टर्म ट्रेडिंग'च्या दृष्टीने विचार करता औषध कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारा "फार्मा इंडेक्स' जोपर्यंत 8,999 पातळीच्या वर आहे तोपर्यंत तेजीचा कल दर्शवत आहे. "शॉर्ट टर्म'च्या आलेखानुसार, निफ्टी 9800 ते 8800 या मर्यादित पातळ्यांमधेच चढ उतार करत आहे. मात्र "फार्मा इंडेक्स'ने मागील 7 आठवडे 9,753 ते 8,999 या मर्यादित पातळ्यांमधेच चढ उतार दर्शविल्यानंतर मागील सप्ताह अखेर 9,768 पातळीला बंद भाव देऊन मर्यादित पातळ्यांमध्येच फिरणाऱ्या बंदिस्त अवस्थेमधून बाहेर पडून "शॉर्ट टर्म'साठी तेजीचे संकेत दिले आहेत. फार्मा इंडेक्समधील सिप्ला, अरबिंदो फार्मा या कंपन्यांचे शेअरने देखील मर्यादित पातळ्यांमधेच फिरणाऱ्या बंदिस्त अवस्थेमधून बाहेर पडल्याचे संकेत देत तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे मर्यादित धोका स्वीकारून 609 या पातळीचा "स्टॉप लॉस' ठेऊन सिप्ला कंपनीच्या शेअरमध्येमध्ये "शॉर्ट टर्म'साठी खरेदी करणे योग्य ठरू शकेल. अशा प्रकारे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना प्रामुख्याने  "फंडामेंटल' विश्लेषण आणि अल्पावधीसाठी ट्रेडिंग करताना प्रामुख्याने "टेक्निकल' विश्लेषण करून ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करणे हितावह ठरू शकेल. सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TZlEY9
Read More
पिंपरीतील महिलांना सुंदर दिसण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार; कारण...

पिंपरी : महिलांचे सौंदर्य खुलविणाऱ्या ब्युटी पार्लर व्यवसायावर आता मंदीचे सावट आले आहे. ग्राहकांसोबत सोशल डिस्टन्सिंग पाळून नेमका पार्लरचा व्यवसाय कसा करावा? या पेचात महिला ब्युटी पार्लर व्यावसायिक सापडल्या आहेत. शहरात बऱ्याच महिलांचा ब्युटी पार्लर घरगुती व्यवसाय असल्याने कुटुंबीयांची काळजी त्यांना भेडसावत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील आठवड्यात सलून व ब्युटी पार्लर व्यवसायास परवानगी दिली आहे. शहरात शेकडो ब्युटी पार्लर आहेत. बऱ्याच महिला पार्लर चालक अद्यापही ऑर्डर स्वीकारत नाहीत. एखादे लग्न किंवा घरगुती सोहळा असल्यास अत्यावश्‍यक ऑर्डरच घेतल्या जात आहेत. बऱ्याच महिला चालकांचे दोन ते तीन महिन्यांचे भाडे थकलेले आहे. त्यामुळे ब्युटी पार्लर सुरू न झाल्यास व्यवसायाला खीळ बसण्याची भीती त्यांना सतावत आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पार्लरमधील वापरण्यात येणारी इलेक्‍ट्रीक साधने दोन महिन्यांपासून वापरात नसल्याने बिघाड होण्याची दाट शक्‍यता आहे. त्याचप्रमाणे ब्युटी पार्लर चालक महिलांनी पार्लरसाठी लागेल इतके विविध प्रकारचे क्रीम्स प्रॉडक्‍ट्‌स व साहित्य वर्षभर पुरेल इतके साठून ठेवले आहे. त्यातही मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे त्याचे पैसेही अडकून पडले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

 लग्नसराईचा ऐन मोक्‍याचा हंगाम निघून गेला आहे. सणवार, इव्हेंट या मेकअप ऑर्डर हुकल्या आहेत. घराबाहेर न पडणाऱ्या महिलांनी अद्याप पार्लरमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

"पार्लरमध्ये आलेले नेमके कोणत्या परिसरातून व कसे येतात, हे पडताळून पाहणे कठीण आहे. घरगुती पार्लर असलेल्या चालकांनी बारकाईने काळजी घेऊनही संकट ओढवू शकते.''

- तनुजा राणे, ब्युटी पार्लर चालक, कासारवाडी

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरीतील महिलांना सुंदर दिसण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार; कारण... पिंपरी : महिलांचे सौंदर्य खुलविणाऱ्या ब्युटी पार्लर व्यवसायावर आता मंदीचे सावट आले आहे. ग्राहकांसोबत सोशल डिस्टन्सिंग पाळून नेमका पार्लरचा व्यवसाय कसा करावा? या पेचात महिला ब्युटी पार्लर व्यावसायिक सापडल्या आहेत. शहरात बऱ्याच महिलांचा ब्युटी पार्लर घरगुती व्यवसाय असल्याने कुटुंबीयांची काळजी त्यांना भेडसावत आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील आठवड्यात सलून व ब्युटी पार्लर व्यवसायास परवानगी दिली आहे. शहरात शेकडो ब्युटी पार्लर आहेत. बऱ्याच महिला पार्लर चालक अद्यापही ऑर्डर स्वीकारत नाहीत. एखादे लग्न किंवा घरगुती सोहळा असल्यास अत्यावश्‍यक ऑर्डरच घेतल्या जात आहेत. बऱ्याच महिला चालकांचे दोन ते तीन महिन्यांचे भाडे थकलेले आहे. त्यामुळे ब्युटी पार्लर सुरू न झाल्यास व्यवसायाला खीळ बसण्याची भीती त्यांना सतावत आहे. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पार्लरमधील वापरण्यात येणारी इलेक्‍ट्रीक साधने दोन महिन्यांपासून वापरात नसल्याने बिघाड होण्याची दाट शक्‍यता आहे. त्याचप्रमाणे ब्युटी पार्लर चालक महिलांनी पार्लरसाठी लागेल इतके विविध प्रकारचे क्रीम्स प्रॉडक्‍ट्‌स व साहित्य वर्षभर पुरेल इतके साठून ठेवले आहे. त्यातही मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे त्याचे पैसेही अडकून पडले आहेत. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   लग्नसराईचा ऐन मोक्‍याचा हंगाम निघून गेला आहे. सणवार, इव्हेंट या मेकअप ऑर्डर हुकल्या आहेत. घराबाहेर न पडणाऱ्या महिलांनी अद्याप पार्लरमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. "पार्लरमध्ये आलेले नेमके कोणत्या परिसरातून व कसे येतात, हे पडताळून पाहणे कठीण आहे. घरगुती पार्लर असलेल्या चालकांनी बारकाईने काळजी घेऊनही संकट ओढवू शकते.'' - तनुजा राणे, ब्युटी पार्लर चालक, कासारवाडी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2AtlhxS
Read More
पोलिसांची व्यथा : आधी उन्हाचे चटके, आता पाऊस झोडपणार!

औरंगाबाद - सामान्यवेळी एखादा दरोडा पडला, दंगल झाली तर तिथे बंदोबस्तावर गेल्यास जखम झाली तर रुग्णालयात जाऊ, उपचार घेऊ अन् बरेही होऊ. तिथे घर सुरक्षित राहते. पण, कोरोनासाठीच्या बंदोबस्तात आम्ही धोक्यात असतो आणि आमचे कुटुंबीयही धोक्यात आहेत, अशा भावना पोलिसांच्या आहेत. पण, त्या ते व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आता रोटेशन पद्धतीने बंदोबस्त देण्याची गरज आहे. 

राज्यातील कोरोनाचे संकट पाहता वैद्यकीय आणि पोलिस सेवा अत्यंत व्यस्त आहे. पोलिसांवरील ताण मोठा आहे. पोलिस दलात कोरोना विषाणूचा शिरकाव, लागण आणि मृत्यू ही गंभीर स्थिती आहे. अशा काळात जीव धोक्यात घालून पोलिस ताणतणाव, रोष व हल्ले झेलून काम करीत आहेत. एकीकडे कर्तव्य, दुसरीकडे कुटुंब, मानसिक तणाव यात अनेक पोलिस अडकले आहेत. मनाची घालमेलही होत आहे. २३ मार्चपासून पोलिस बांधव रस्त्यावर उभे आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे. दुसरीकडे पोलिस जीव धोक्यात घालून रस्त्यावर उन्हाचे चटके सहन करीत आहेत.

तीन महिने वैशाख वणवा सोसल्यानंतर या विचित्र परिस्थितीत अनेक पोलिस कोरोनाचे शिकार झाले. राज्यात चोवीस तासांत ९१ पोलिसांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. आतापर्यंत २ हजार ४१६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. २६ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत ३० जूनपर्यंत लॉकडाउन वाढला असल्याने पोलिसांना या काळातही रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभे राहावे लागणार आहे. आता काही दिवसांत पावसाचा फटकाराही पोलिसांना बसणार आहे. अशा पोलिसांसाठी पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्तात रोटेशन पद्धतीसह इतर उपाय अवलंबून दिलासा देण्याची गरज आहे. 

बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या... 
 
भावनिक कोंडी 
आम्ही घरात आहेत; पण घरात असल्यासारखे नाही! स्वतःला आयसोलेट करूनच राहतो. स्वतंत्र खोलीत. कुटुंबीयांना आमच्या खोलीत प्रवेश नसतो. मुलांसोबत जास्त बसणे नाही, बोलणेही कमीच असते. मनाची स्थितीही बिकट होते. प्रशासनाकडून दिलासा मिळायला हवा. आराम मिळायला हवा. पोलिसांनाही विश्रांती मिळावी. रिलीफची गरज आहे, अशी भावना पोलिसांची आहे. 
 
हे करता येईल... 
रोटेशन पद्धतीने पोलिसांना आराम देता येईल. साईड ब्रॅंचमध्येही मोठ्या प्रमाणात कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या आहे.  तेथे काम करणाऱ्या पोलिसांनाही ठराविक काळासाठी बंदोबस्तावर पाठवायला हवे. औरंगाबादेत आयआरबी, हिंगोली, जालना येथे एसआरपी, नांदेडला सीआरपी आहे. ज्या ठिकाणी फोर्सेस आहेत तेथे त्यांचा उपयोग घ्यावा.  परिणामी मुख्य बंदोबस्तावर असलेल्यांना आराम मिळू शकेल. अशा रोटेशन पद्धतीचा अवलंब व्हावा. 

सुविधाही मिळाव्यात 
पावसामुळे पोलिसांपुढे मोठे संकट उभे राहणार आहे. जालना पोलिस दलात रेनकोट, छत्र्या व इतर साहित्य तसेच पीपीई किटही मिळत आहेत. विशेषतः येथील एकही पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह नाही. या पोलिसांना मिळणाऱ्या सुविधा इतर जिल्ह्यांतील पोलिसांनाही मिळाव्यात, अशी अपेक्षाही पोलिसांची आहे.  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पोलिसांची व्यथा : आधी उन्हाचे चटके, आता पाऊस झोडपणार! औरंगाबाद - सामान्यवेळी एखादा दरोडा पडला, दंगल झाली तर तिथे बंदोबस्तावर गेल्यास जखम झाली तर रुग्णालयात जाऊ, उपचार घेऊ अन् बरेही होऊ. तिथे घर सुरक्षित राहते. पण, कोरोनासाठीच्या बंदोबस्तात आम्ही धोक्यात असतो आणि आमचे कुटुंबीयही धोक्यात आहेत, अशा भावना पोलिसांच्या आहेत. पण, त्या ते व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आता रोटेशन पद्धतीने बंदोबस्त देण्याची गरज आहे.  राज्यातील कोरोनाचे संकट पाहता वैद्यकीय आणि पोलिस सेवा अत्यंत व्यस्त आहे. पोलिसांवरील ताण मोठा आहे. पोलिस दलात कोरोना विषाणूचा शिरकाव, लागण आणि मृत्यू ही गंभीर स्थिती आहे. अशा काळात जीव धोक्यात घालून पोलिस ताणतणाव, रोष व हल्ले झेलून काम करीत आहेत. एकीकडे कर्तव्य, दुसरीकडे कुटुंब, मानसिक तणाव यात अनेक पोलिस अडकले आहेत. मनाची घालमेलही होत आहे. २३ मार्चपासून पोलिस बांधव रस्त्यावर उभे आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे. दुसरीकडे पोलिस जीव धोक्यात घालून रस्त्यावर उन्हाचे चटके सहन करीत आहेत. तीन महिने वैशाख वणवा सोसल्यानंतर या विचित्र परिस्थितीत अनेक पोलिस कोरोनाचे शिकार झाले. राज्यात चोवीस तासांत ९१ पोलिसांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. आतापर्यंत २ हजार ४१६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. २६ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत ३० जूनपर्यंत लॉकडाउन वाढला असल्याने पोलिसांना या काळातही रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभे राहावे लागणार आहे. आता काही दिवसांत पावसाचा फटकाराही पोलिसांना बसणार आहे. अशा पोलिसांसाठी पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्तात रोटेशन पद्धतीसह इतर उपाय अवलंबून दिलासा देण्याची गरज आहे.  बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या...    भावनिक कोंडी  आम्ही घरात आहेत; पण घरात असल्यासारखे नाही! स्वतःला आयसोलेट करूनच राहतो. स्वतंत्र खोलीत. कुटुंबीयांना आमच्या खोलीत प्रवेश नसतो. मुलांसोबत जास्त बसणे नाही, बोलणेही कमीच असते. मनाची स्थितीही बिकट होते. प्रशासनाकडून दिलासा मिळायला हवा. आराम मिळायला हवा. पोलिसांनाही विश्रांती मिळावी. रिलीफची गरज आहे, अशी भावना पोलिसांची आहे.    हे करता येईल...  रोटेशन पद्धतीने पोलिसांना आराम देता येईल. साईड ब्रॅंचमध्येही मोठ्या प्रमाणात कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या आहे.  तेथे काम करणाऱ्या पोलिसांनाही ठराविक काळासाठी बंदोबस्तावर पाठवायला हवे. औरंगाबादेत आयआरबी, हिंगोली, जालना येथे एसआरपी, नांदेडला सीआरपी आहे. ज्या ठिकाणी फोर्सेस आहेत तेथे त्यांचा उपयोग घ्यावा.  परिणामी मुख्य बंदोबस्तावर असलेल्यांना आराम मिळू शकेल. अशा रोटेशन पद्धतीचा अवलंब व्हावा.  सुविधाही मिळाव्यात  पावसामुळे पोलिसांपुढे मोठे संकट उभे राहणार आहे. जालना पोलिस दलात रेनकोट, छत्र्या व इतर साहित्य तसेच पीपीई किटही मिळत आहेत. विशेषतः येथील एकही पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह नाही. या पोलिसांना मिळणाऱ्या सुविधा इतर जिल्ह्यांतील पोलिसांनाही मिळाव्यात, अशी अपेक्षाही पोलिसांची आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dohb8X
Read More
विप्लवला छंद नावीन्यपूर्ण इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू बनवण्याचा 

विप्लव मालपुटे हा आठवीत गेलेला मुलगा इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू बनवण्यात तासन्‌तास रमतो. सायकलसाठीचा इंडिकेटर, वायरलेस नोटिसबोर्ड, मोबाईल फोन व ब्ल्यू टूथच्या माध्यमातून साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण संवादसुविधा अशी अनेक उपयुक्त साधनं त्याने बनवली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विप्लव विकास मालपुटे याला इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू बनवण्याचा भारीच छंद. तो तासन्‌तास त्यात रमतो. जुन्या, वापरात नसलेल्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स साधनांमधील अजूनही वापरता येतील, अशा सुट्या भागांचा फेरवापर करून तो वेगळंच काही तरी बनवतो. तो म्हणाला, ""मी एक वायरलेस नोटिसबोर्ड तयार केला आहे. याच्या डिस्प्लेवर दोन ओळींमध्ये सोळा अंक किंवा अक्षरं बसू शकतात. यात कॉम्प्युटर किंवा मोबाइलच्या साहाय्याने प्रोग्रॅमिंग करून संदेश प्रसारित करता येतो. हा संदेश वाचता येतो तसाच तो ऐकवण्याची सोयही आहे. असंच ब्लू टूथ तंत्राच्या वापराने संदेश वहनाचं साधन तयार केलं आहे. सायकलसाठीचा इंडिकेटर बनवला आहे. याच्या माध्यमातून ब्रेक दाबल्यावर मागच्या बाजूला लाल रंगाची पट्टी प्रकाशाने उजळून निघते. डावी-उजवीकडे आपण वळणार असल्याचा संकेत देण्याची व्यवस्थाही मी केली आहे. सोल्डरिंग गन ठेवण्यासाठी लाकडी स्टॅण्ड मी टाकाऊ वस्तूंपासून बनवला आहे.' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विप्लवची आई वंदना यांनी सांगितलं की, विप्लवला एखादी वस्तू तयार करायची कल्पना सुचल्यानंतर तो ती पूर्णत्वाला जाईपर्यंत खूप कष्ट घेतो. धीराने पाठपुरावा करतो. त्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या संकेतस्थळांचा शोध घेऊन त्यात सांगितलेल्या गोष्टींवर स्वतः विचार करतो. आपल्या कामात वेगळेपणा कसा आणता येईल, याकडे त्याचं लक्ष असतं. त्याच्या कल्पक वृत्तीला या छंदामुळे नवी वाट खुली झाली आहे. कल्पनेला तर्काची जोड मिळाली आहे. विप्लवची क्षमता धावणे, सायकल चालवणे या फिटनेस प्रकारांमध्येही उत्तम आहे. शारीरिक व बौद्धिक संपदेची तो मेहनतीने करत असलेली कमाई पाहताना विलक्षण समाधान आणि अभिमान वाटतो. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विप्लवला छंद नावीन्यपूर्ण इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू बनवण्याचा  विप्लव मालपुटे हा आठवीत गेलेला मुलगा इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू बनवण्यात तासन्‌तास रमतो. सायकलसाठीचा इंडिकेटर, वायरलेस नोटिसबोर्ड, मोबाईल फोन व ब्ल्यू टूथच्या माध्यमातून साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण संवादसुविधा अशी अनेक उपयुक्त साधनं त्याने बनवली आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विप्लव विकास मालपुटे याला इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू बनवण्याचा भारीच छंद. तो तासन्‌तास त्यात रमतो. जुन्या, वापरात नसलेल्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स साधनांमधील अजूनही वापरता येतील, अशा सुट्या भागांचा फेरवापर करून तो वेगळंच काही तरी बनवतो. तो म्हणाला, ""मी एक वायरलेस नोटिसबोर्ड तयार केला आहे. याच्या डिस्प्लेवर दोन ओळींमध्ये सोळा अंक किंवा अक्षरं बसू शकतात. यात कॉम्प्युटर किंवा मोबाइलच्या साहाय्याने प्रोग्रॅमिंग करून संदेश प्रसारित करता येतो. हा संदेश वाचता येतो तसाच तो ऐकवण्याची सोयही आहे. असंच ब्लू टूथ तंत्राच्या वापराने संदेश वहनाचं साधन तयार केलं आहे. सायकलसाठीचा इंडिकेटर बनवला आहे. याच्या माध्यमातून ब्रेक दाबल्यावर मागच्या बाजूला लाल रंगाची पट्टी प्रकाशाने उजळून निघते. डावी-उजवीकडे आपण वळणार असल्याचा संकेत देण्याची व्यवस्थाही मी केली आहे. सोल्डरिंग गन ठेवण्यासाठी लाकडी स्टॅण्ड मी टाकाऊ वस्तूंपासून बनवला आहे.'  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  विप्लवची आई वंदना यांनी सांगितलं की, विप्लवला एखादी वस्तू तयार करायची कल्पना सुचल्यानंतर तो ती पूर्णत्वाला जाईपर्यंत खूप कष्ट घेतो. धीराने पाठपुरावा करतो. त्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या संकेतस्थळांचा शोध घेऊन त्यात सांगितलेल्या गोष्टींवर स्वतः विचार करतो. आपल्या कामात वेगळेपणा कसा आणता येईल, याकडे त्याचं लक्ष असतं. त्याच्या कल्पक वृत्तीला या छंदामुळे नवी वाट खुली झाली आहे. कल्पनेला तर्काची जोड मिळाली आहे. विप्लवची क्षमता धावणे, सायकल चालवणे या फिटनेस प्रकारांमध्येही उत्तम आहे. शारीरिक व बौद्धिक संपदेची तो मेहनतीने करत असलेली कमाई पाहताना विलक्षण समाधान आणि अभिमान वाटतो.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2yPi6jG
Read More
हो खरंच! लॉकडाउनमध्येही या कंपनीने दिली भरघोस वेतनवाढ अन् बोनस

औरंगाबाद : लॉकडाउनमुळे खासगी नोकरदारच नव्हे तर सरकारी नोकरदारांचीही वेतन कपात झाली. आवकच बंद झाल्याने अनेक खासगी कंपन्यांनी आता कर्मचारी कपातही सुरू केली आहे. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. अशी स्थितीत वाळूज एमआयडीसीतील मिडास केअर फार्मास्युटिकल्स कंपनीने कामगारांना बेसिक पगारात सहा हजार रुपयांची वेतनवाढ दिली. आता या कर्मचाऱ्यांना इतर मासिक भत्ते मिळून मासिक वेतनात ११ हजार ०३२ रुपये इतकी भरघोस वाढ मिळाली आहे. रविवारी (ता. ३१) भारतीय बहुजन कामगार संघाच्या माध्यमातून तीन वर्षांसाठीचा वेतनवाढीचा करार करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. 

लॉकडाउनमुळे सगळेच उद्योग-धंदे ठप्प आहेत. खासगी क्षेत्राचे तर खूप मोठे नुकसान झाले. लॉकडाउन संपल्यानंतरही अनेक कंपन्या यातून सावरू शकणार नाहीत. त्यासाठी काही वर्ष लागतील, असे जाणकार सांगत आहेत. असे असताना औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीतील मिडास केअर फार्मास्युटिकल्स कंपनीने आपल्या कामगारांना वेतनवाढ दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या... 

२१ हजार बोनस अजून बरेच काही

पत्रकात म्हटले, वाळूज एमआयडीसीतील मिडास केअर फार्मास्युटिकल्स या संघटनेतील कामगारांचा वेतनवाढीचा करार करण्यात आला. या करारानुसार कामगारांच्या मूळ मासिक वेतनात सहा हजारांची वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता कायद्याप्रमाणे असेल व त्याचे प्रमाण इतर मासिक भत्ते मिळून मासिक वेतनात ११ हजार ०३२ रुपये इतकी भरघोस वाढ करण्यात आली आहे. यासह २१ हजार रुपये वार्षिक बोनस देण्यात येणार आहे. एवढे नव्हे तर प्रत्येक कामगारांना ५० हजार रुपये वार्षिक बिनव्याजी उचलही देण्यात येणार आहे. कामगारांसाठी वार्षिक सहलही काढली जाणार आहे, असेही करारात नमूद आहे. 
 
यांनी घेतला पुढाकार
या करारासाठी भारतीय बहुजन कामगार संघाचे अध्यक्ष तथा भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, सचिव अरुण मते यांनी पाठपुरावा केला. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक नितीन केतकर, सफराज पटेल, एचआर मॅनेजर अच्युत काळे, डेप्युटी मॅनेजर तुषार वडागळे, कचरू घोडके, सुनील आराक, पद्माकर भालेराव यांची उपस्थिती होती.  
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हो खरंच! लॉकडाउनमध्येही या कंपनीने दिली भरघोस वेतनवाढ अन् बोनस औरंगाबाद : लॉकडाउनमुळे खासगी नोकरदारच नव्हे तर सरकारी नोकरदारांचीही वेतन कपात झाली. आवकच बंद झाल्याने अनेक खासगी कंपन्यांनी आता कर्मचारी कपातही सुरू केली आहे. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. अशी स्थितीत वाळूज एमआयडीसीतील मिडास केअर फार्मास्युटिकल्स कंपनीने कामगारांना बेसिक पगारात सहा हजार रुपयांची वेतनवाढ दिली. आता या कर्मचाऱ्यांना इतर मासिक भत्ते मिळून मासिक वेतनात ११ हजार ०३२ रुपये इतकी भरघोस वाढ मिळाली आहे. रविवारी (ता. ३१) भारतीय बहुजन कामगार संघाच्या माध्यमातून तीन वर्षांसाठीचा वेतनवाढीचा करार करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.  लॉकडाउनमुळे सगळेच उद्योग-धंदे ठप्प आहेत. खासगी क्षेत्राचे तर खूप मोठे नुकसान झाले. लॉकडाउन संपल्यानंतरही अनेक कंपन्या यातून सावरू शकणार नाहीत. त्यासाठी काही वर्ष लागतील, असे जाणकार सांगत आहेत. असे असताना औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीतील मिडास केअर फार्मास्युटिकल्स कंपनीने आपल्या कामगारांना वेतनवाढ दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या...  २१ हजार बोनस अजून बरेच काही पत्रकात म्हटले, वाळूज एमआयडीसीतील मिडास केअर फार्मास्युटिकल्स या संघटनेतील कामगारांचा वेतनवाढीचा करार करण्यात आला. या करारानुसार कामगारांच्या मूळ मासिक वेतनात सहा हजारांची वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता कायद्याप्रमाणे असेल व त्याचे प्रमाण इतर मासिक भत्ते मिळून मासिक वेतनात ११ हजार ०३२ रुपये इतकी भरघोस वाढ करण्यात आली आहे. यासह २१ हजार रुपये वार्षिक बोनस देण्यात येणार आहे. एवढे नव्हे तर प्रत्येक कामगारांना ५० हजार रुपये वार्षिक बिनव्याजी उचलही देण्यात येणार आहे. कामगारांसाठी वार्षिक सहलही काढली जाणार आहे, असेही करारात नमूद आहे.    यांनी घेतला पुढाकार या करारासाठी भारतीय बहुजन कामगार संघाचे अध्यक्ष तथा भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, सचिव अरुण मते यांनी पाठपुरावा केला. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक नितीन केतकर, सफराज पटेल, एचआर मॅनेजर अच्युत काळे, डेप्युटी मॅनेजर तुषार वडागळे, कचरू घोडके, सुनील आराक, पद्माकर भालेराव यांची उपस्थिती होती.     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZWqSHY
Read More
सुरक्षित पण सुजाण पालकत्व 

कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे ‘पालकत्वाची‘ परिभाषाच बदलायला लागली आहे. पण म्हणून मुले घरातच कोंडून ठेवणे हेही शक्य नाही. आपण सुरक्षित पण सुजाण पालकत्वाचे काही सोपे नियम सध्या पाळू शकू. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- मुलांना शाळेत सोडताना-आणताना रिक्षा, व्हॅनसाठी ‘सोशल डिस्टन्सिंग'चे कडक नियम पालकांनीच घालून दिले पहिजेत. (अर्थात त्याची आर्थिक किंमत मोजावी लागणार). 

- मुलांना शाळेत प्रवेश करण्यापासून स्वच्छतेचे, सुरक्षिततेचे सगळे नियम शिक्षकांना सैनिकी शिस्तीने शिकवावे लागणार. त्यासाठी रोजचे तापमान मोजण्यापासून, स्वच्छतागृहापर्यंत प्रत्येक ठिकाणी कष्ट घ्यावे लागणार. (यात शिक्षणाची गती कमी होणारच). 

- मुलांच्या वर्गातले प्रचलित शिक्षण व त्याचवेळेस आॅनलाईन शिक्षण याचा समतोल राखण्यासाठी तारेवरची कसरत पालकांना करावीच लागणार. (त्यातून स्क्रीनचे व्यसन अजून वाढणार). 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

- मुले मोकळ्या हवेत खेळलीच पाहिजेत, नाहीतर त्यांचे बालपण कोमेजणार. पण मग हे खेळताना डोक्याला डोके लागणारच. (दोन मीटर अंतर ठेऊन खेळण्याचे खेळ शोधणे हे आव्हानच असणार). 

- शाळेबरोबर क्लासला पाठवायला लागणार हेही कटू सत्य. आता क्लास चालवायचे तर तेथेही कोरोना शिकायला येणार. कोरोनाला दाराबाहेर ठेवायचे तर क्लाससाठीही स्वयंघोषित सुरक्षिततेचे नियम लागणार. (पालकांना त्यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार). 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- मुलांची कलात्मक अभिव्यक्ती (मग ते गाणे, वादन, नृत्य किंवा चित्रकला असो) कोरोनाच्या लढाईत ‘लॉक' होणार की, काय ही वेगळीच भीती. आता कलाशिक्षकांना ‘चौकटीत राहून कलेचा मुक्त अविष्कार' कसा शिकवायचा याप्रश्‍नाचे कलात्मक उत्तर शोधायचे आहे. 

- मुलांचे ‘खाणे-पिणे‘ हा प्रत्येक आईबाबांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न. आता शाळेत डबा खाताना हात कधी धुवायचे, एकमेकांच्या डब्यातले खायचे का, अशा प्रश्‍नांची उत्तरे शोधताना आईवडिलांची भूक कमी होण्याची चिन्हे आहेत. 

- शिशू शाळेत जाणा-या मुलांना ‘खरचं शाळेत पाठवायचे का,‘ या प्रश्‍नाचे उत्तर ‘सध्यातरी नाही‘ असे असले तरी आपल्या चिमुरड्यात उद्याचा आईनस्टाईन बघणा-या पालकांना कदाचित त्या छोट्यांना टीव्ही, संगणकासमोर बसवण्याचा मोह होणारच. 

-मुलांची पावसाळ्यातली आजारपणे, बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन जाणे, वेळ पडल्यास रुग्णालयात दाखल करणे या सगळ्या प्रश्‍नांकडे आता वेगळ्या सुरक्षित पण त्याचवेळेस सकारात्मक पद्धतीने बघायची वेळ प्रत्येक आईवडिलांवर येणार आहे. 

- सगळ्यात मुख्य मुद्दा असणार आहे तो मुलांना ‘आनंदी‘ ठेवण्याचा. त्यांना भितीशी सामना करायला शिकवण्याचा. त्यासाठी स्वतःचा आत्मविश्‍वास टिकवण्याचा. 

या व अशा अनेक छोट्या, मोठ्या प्रश्‍नांचे पालकांना एकच उत्तर हवे असेल तर कोरोनाची अचूक माहिती, सुरक्षिततेच्या नियमांची जाण व अंमलबजावणी, खूप सारा संयम, आनंदी आणि भयमुक्त पालकत्व म्हणजे यशस्वी पालकत्व. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सुरक्षित पण सुजाण पालकत्व  कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे ‘पालकत्वाची‘ परिभाषाच बदलायला लागली आहे. पण म्हणून मुले घरातच कोंडून ठेवणे हेही शक्य नाही. आपण सुरक्षित पण सुजाण पालकत्वाचे काही सोपे नियम सध्या पाळू शकू.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - मुलांना शाळेत सोडताना-आणताना रिक्षा, व्हॅनसाठी ‘सोशल डिस्टन्सिंग'चे कडक नियम पालकांनीच घालून दिले पहिजेत. (अर्थात त्याची आर्थिक किंमत मोजावी लागणार).  - मुलांना शाळेत प्रवेश करण्यापासून स्वच्छतेचे, सुरक्षिततेचे सगळे नियम शिक्षकांना सैनिकी शिस्तीने शिकवावे लागणार. त्यासाठी रोजचे तापमान मोजण्यापासून, स्वच्छतागृहापर्यंत प्रत्येक ठिकाणी कष्ट घ्यावे लागणार. (यात शिक्षणाची गती कमी होणारच).  - मुलांच्या वर्गातले प्रचलित शिक्षण व त्याचवेळेस आॅनलाईन शिक्षण याचा समतोल राखण्यासाठी तारेवरची कसरत पालकांना करावीच लागणार. (त्यातून स्क्रीनचे व्यसन अजून वाढणार).  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  - मुले मोकळ्या हवेत खेळलीच पाहिजेत, नाहीतर त्यांचे बालपण कोमेजणार. पण मग हे खेळताना डोक्याला डोके लागणारच. (दोन मीटर अंतर ठेऊन खेळण्याचे खेळ शोधणे हे आव्हानच असणार).  - शाळेबरोबर क्लासला पाठवायला लागणार हेही कटू सत्य. आता क्लास चालवायचे तर तेथेही कोरोना शिकायला येणार. कोरोनाला दाराबाहेर ठेवायचे तर क्लाससाठीही स्वयंघोषित सुरक्षिततेचे नियम लागणार. (पालकांना त्यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार).  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा - मुलांची कलात्मक अभिव्यक्ती (मग ते गाणे, वादन, नृत्य किंवा चित्रकला असो) कोरोनाच्या लढाईत ‘लॉक' होणार की, काय ही वेगळीच भीती. आता कलाशिक्षकांना ‘चौकटीत राहून कलेचा मुक्त अविष्कार' कसा शिकवायचा याप्रश्‍नाचे कलात्मक उत्तर शोधायचे आहे.  - मुलांचे ‘खाणे-पिणे‘ हा प्रत्येक आईबाबांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न. आता शाळेत डबा खाताना हात कधी धुवायचे, एकमेकांच्या डब्यातले खायचे का, अशा प्रश्‍नांची उत्तरे शोधताना आईवडिलांची भूक कमी होण्याची चिन्हे आहेत.  - शिशू शाळेत जाणा-या मुलांना ‘खरचं शाळेत पाठवायचे का,‘ या प्रश्‍नाचे उत्तर ‘सध्यातरी नाही‘ असे असले तरी आपल्या चिमुरड्यात उद्याचा आईनस्टाईन बघणा-या पालकांना कदाचित त्या छोट्यांना टीव्ही, संगणकासमोर बसवण्याचा मोह होणारच.  -मुलांची पावसाळ्यातली आजारपणे, बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन जाणे, वेळ पडल्यास रुग्णालयात दाखल करणे या सगळ्या प्रश्‍नांकडे आता वेगळ्या सुरक्षित पण त्याचवेळेस सकारात्मक पद्धतीने बघायची वेळ प्रत्येक आईवडिलांवर येणार आहे.  - सगळ्यात मुख्य मुद्दा असणार आहे तो मुलांना ‘आनंदी‘ ठेवण्याचा. त्यांना भितीशी सामना करायला शिकवण्याचा. त्यासाठी स्वतःचा आत्मविश्‍वास टिकवण्याचा.  या व अशा अनेक छोट्या, मोठ्या प्रश्‍नांचे पालकांना एकच उत्तर हवे असेल तर कोरोनाची अचूक माहिती, सुरक्षिततेच्या नियमांची जाण व अंमलबजावणी, खूप सारा संयम, आनंदी आणि भयमुक्त पालकत्व म्हणजे यशस्वी पालकत्व.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3djyJmM
Read More

Saturday, May 30, 2020

तुकाराम मुंढे हुकुमशाहसारखे वागतात, नागपुरातील या कॉंग्रेसे आमदाराने डागली तोफ

नागपूर : लोकप्रतिनीधींचे ऐकायचे नाही, जनतेच्या अडचणी समजून घ्यायच्या नाही, प्रतिबंधित क्षेत्राच्या नावाखील लोकांना महिनाभर डांबून ठेवायचे, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायची नाही आणि भक्तांमार्फत सोशल मीडियावर स्वतःला नागपूरचा राजा म्हणून घ्यायचे, असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे धोरण आहे. त्यामुळे असा हेकेखोर राजा आम्हाला नको आहे. याचा हिशेब आपण अधिवेशनात घेऊ असा इशारा कॉंग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी दिला.

विकास ठाकरे यांनी शनिवारी सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले, मुंढे यांना वैयक्तिक विरोध करीत नाही. मात्र ते ज्या पद्धतीने वागतात, काम करतात त्याला माझा विरोध आहे. मी त्यांच्याकडे लोकांच्या तक्रारी आल्यावर लोकप्रतिनिधी म्हणून जातो. त्या समजून घेण्याऐवजी आपणच कसे बरोबर आहोत यावरच त्यांचा भर असतो.

कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर ट्रस्ट ले-आऊटसह सुमारे पाच किलोमीटरचा परिसर त्यांनी बंद केला. त्याआधी लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या अडचणी, गैरसोयी जाणून घेतल्या नाहीत. डॉक्‍टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी यांनाही बाहेर पडू दिले नाही. नियमानुसार लॉकडाऊन करताना तेथील नागरिकांना सोयीसुविधा पुरवाव्या हा नियम आहे. तो त्यांनी मान्य केला नाही. आता ट्रस्ट ले-आऊट वगळून इतर वस्त्यांना प्रतिबंधित क्षेत्रातून वगळले. हीच मागणी आपण करीत होतो. आता कोण चुकले हे मुंडे यांनीच सांगावे.

अवश्य वाचा - ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू

पब्लिसिटी क्रेझी

मुंढे पगारी नोकरदार आहे. राज्य सरकारच्या सर्व सोयीसुविधा घेतात. सरकारच्याच योजनांची त्यांना अंमलबजावणी करायची असते. मात्र ते मुंढे पॅटर्न म्हणून स्वतःचा प्रचार करतात. राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. याचे श्रेयही ते सरकारला देत नाही. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी त्यांनी एजन्सी नियुक्त केली आहे. यावर त्यांचे भक्त वेगवेगळ्या पोजचे फोटो टाकतात. "नागपूरचा राजा' म्हणतात. यावर त्यांनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून कधी आक्षेप घेतला नाही. सरकारची नोकरी करतो असे म्हटले नाही. यावरून सर्वच मुंढेंच्या सहमतीने सुरू असल्याचे स्पष्ट होते. एवढीच प्रसिद्धी आणि समाजसेवेची खुमखुमी असेल तर मुंढे यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात यावे, असेही ठाकरे म्हणाले.

गुन्हे दाखल करण्याच्या धमक्‍या

कॉंग्रसेच्या एका नगरसेवकाने नागरिकांना विलिकरणासाठी दोन तासाची मुदत मागितली होती. मात्र मुंढे यांच्या आदेशावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आपणावरसुद्धा गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. पालकमंत्री, महापौर, आमदारांचेही ते ऐकत नाही. रचना अपार्टमेंट येथील एक इमारतील त्यांनी क्वारंटाईन सेंटर सुरू केले. याच इमारतीला लागून असलेल्या फ्लॅटमध्ये दीडशे कुटुंब राहातात. त्यांचा विरोध स्वाभाविक होता. मात्र त्यांनाही हाकलून लावले, असे ठाकरे यांनी सांगितले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तुकाराम मुंढे हुकुमशाहसारखे वागतात, नागपुरातील या कॉंग्रेसे आमदाराने डागली तोफ नागपूर : लोकप्रतिनीधींचे ऐकायचे नाही, जनतेच्या अडचणी समजून घ्यायच्या नाही, प्रतिबंधित क्षेत्राच्या नावाखील लोकांना महिनाभर डांबून ठेवायचे, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायची नाही आणि भक्तांमार्फत सोशल मीडियावर स्वतःला नागपूरचा राजा म्हणून घ्यायचे, असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे धोरण आहे. त्यामुळे असा हेकेखोर राजा आम्हाला नको आहे. याचा हिशेब आपण अधिवेशनात घेऊ असा इशारा कॉंग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी दिला. विकास ठाकरे यांनी शनिवारी सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले, मुंढे यांना वैयक्तिक विरोध करीत नाही. मात्र ते ज्या पद्धतीने वागतात, काम करतात त्याला माझा विरोध आहे. मी त्यांच्याकडे लोकांच्या तक्रारी आल्यावर लोकप्रतिनिधी म्हणून जातो. त्या समजून घेण्याऐवजी आपणच कसे बरोबर आहोत यावरच त्यांचा भर असतो. कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर ट्रस्ट ले-आऊटसह सुमारे पाच किलोमीटरचा परिसर त्यांनी बंद केला. त्याआधी लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या अडचणी, गैरसोयी जाणून घेतल्या नाहीत. डॉक्‍टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी यांनाही बाहेर पडू दिले नाही. नियमानुसार लॉकडाऊन करताना तेथील नागरिकांना सोयीसुविधा पुरवाव्या हा नियम आहे. तो त्यांनी मान्य केला नाही. आता ट्रस्ट ले-आऊट वगळून इतर वस्त्यांना प्रतिबंधित क्षेत्रातून वगळले. हीच मागणी आपण करीत होतो. आता कोण चुकले हे मुंडे यांनीच सांगावे. अवश्य वाचा - ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू पब्लिसिटी क्रेझी मुंढे पगारी नोकरदार आहे. राज्य सरकारच्या सर्व सोयीसुविधा घेतात. सरकारच्याच योजनांची त्यांना अंमलबजावणी करायची असते. मात्र ते मुंढे पॅटर्न म्हणून स्वतःचा प्रचार करतात. राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. याचे श्रेयही ते सरकारला देत नाही. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी त्यांनी एजन्सी नियुक्त केली आहे. यावर त्यांचे भक्त वेगवेगळ्या पोजचे फोटो टाकतात. "नागपूरचा राजा' म्हणतात. यावर त्यांनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून कधी आक्षेप घेतला नाही. सरकारची नोकरी करतो असे म्हटले नाही. यावरून सर्वच मुंढेंच्या सहमतीने सुरू असल्याचे स्पष्ट होते. एवढीच प्रसिद्धी आणि समाजसेवेची खुमखुमी असेल तर मुंढे यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात यावे, असेही ठाकरे म्हणाले. गुन्हे दाखल करण्याच्या धमक्‍या कॉंग्रसेच्या एका नगरसेवकाने नागरिकांना विलिकरणासाठी दोन तासाची मुदत मागितली होती. मात्र मुंढे यांच्या आदेशावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आपणावरसुद्धा गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. पालकमंत्री, महापौर, आमदारांचेही ते ऐकत नाही. रचना अपार्टमेंट येथील एक इमारतील त्यांनी क्वारंटाईन सेंटर सुरू केले. याच इमारतीला लागून असलेल्या फ्लॅटमध्ये दीडशे कुटुंब राहातात. त्यांचा विरोध स्वाभाविक होता. मात्र त्यांनाही हाकलून लावले, असे ठाकरे यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cggpJW
Read More
जयंती विशेष : अहल्याबाई होळकरांच्या सवतींचे काय झाले? जाणून घ्या...

औरंगाबाद : पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांची आज (ता. ३१ मे) जयंती. स्वाभिमानी राज्यकर्ती म्हणून त्या जगल्या. या लोकमातेने मालव्याच्या प्रांतावर २८ वर्षे लोककल्याणकारी राज्य केले. आजही त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्याविषयी खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी.  

अहल्याबाईंचे पती खंडेराव होळकर हे सुभेदार मल्हारराव व गौतमाबाई यांचे पुत्र. त्यांचा जन्म २ जानेवारी १७२३ ला झाला. अहल्याबाईंशी त्यांचे २१ मार्च १७३८ ला लग्न झाले. त्यावेळी अहल्याबाई आठ वर्षांच्या होत्या. अहल्याबाईंसह खंडेरावांना चार बायका होत्या. खंडेराव यांना कुम्हेर येथे एका लढाईदरम्यान १९ मार्च १७५४ ला वीरमरण आले. त्यांच्या चार बायकांपैकी पुण्यश्लोक अहल्याबाई वगळता इतर तिघी सती गेल्या. पार्वतीबाई पीताबाई आणि सुरताबाई अशी त्यांची नावे आहेत. 

सासऱ्यांनी जाऊ दिले नाही सती

अहल्याबाई याच होळकर घराण्याचे नाव लौकिक करतील. त्या उत्तम प्रशासक आहेत. त्यांना समाजभान आहे, हे त्यांचे सासरे मल्हाररावांनी हेरले होते. त्यामुळेच त्यांनी अहल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. पुढे १२ वर्षांनंतर मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर अहल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. लढाईत त्या स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. राणी अहल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले. त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.  

सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार...
 

असे गेले बालपण

अहल्याबाईंचा जन्म ३१ मे १७२५ ला पूर्वीच्या बीड, तर आताच्या अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या चौंडी (ता. जामखेड) या गावी झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहल्याबाईंचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना मोडी लिपीतून लिहिण्या-वाचण्यास शिकविले होते. त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई होते. माणकोजी शिदे आणि सुशीलाबाई या दांपत्याला महादजी, येसाजी, बाणाजी, विठोजी आणि सुभनजी अशी पाच मुले आणि एक मुलगी होती. ती मुलगी म्हणजे अहल्याबाई. एकुलती एक मुलगी असल्याने त्यांचे बालपण लाडात गेले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जयंती विशेष : अहल्याबाई होळकरांच्या सवतींचे काय झाले? जाणून घ्या... औरंगाबाद : पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांची आज (ता. ३१ मे) जयंती. स्वाभिमानी राज्यकर्ती म्हणून त्या जगल्या. या लोकमातेने मालव्याच्या प्रांतावर २८ वर्षे लोककल्याणकारी राज्य केले. आजही त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्याविषयी खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी.   अहल्याबाईंचे पती खंडेराव होळकर हे सुभेदार मल्हारराव व गौतमाबाई यांचे पुत्र. त्यांचा जन्म २ जानेवारी १७२३ ला झाला. अहल्याबाईंशी त्यांचे २१ मार्च १७३८ ला लग्न झाले. त्यावेळी अहल्याबाई आठ वर्षांच्या होत्या. अहल्याबाईंसह खंडेरावांना चार बायका होत्या. खंडेराव यांना कुम्हेर येथे एका लढाईदरम्यान १९ मार्च १७५४ ला वीरमरण आले. त्यांच्या चार बायकांपैकी पुण्यश्लोक अहल्याबाई वगळता इतर तिघी सती गेल्या. पार्वतीबाई पीताबाई आणि सुरताबाई अशी त्यांची नावे आहेत.  सासऱ्यांनी जाऊ दिले नाही सती अहल्याबाई याच होळकर घराण्याचे नाव लौकिक करतील. त्या उत्तम प्रशासक आहेत. त्यांना समाजभान आहे, हे त्यांचे सासरे मल्हाररावांनी हेरले होते. त्यामुळेच त्यांनी अहल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. पुढे १२ वर्षांनंतर मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर अहल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. लढाईत त्या स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. राणी अहल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले. त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.   सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार...   असे गेले बालपण अहल्याबाईंचा जन्म ३१ मे १७२५ ला पूर्वीच्या बीड, तर आताच्या अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या चौंडी (ता. जामखेड) या गावी झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहल्याबाईंचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना मोडी लिपीतून लिहिण्या-वाचण्यास शिकविले होते. त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई होते. माणकोजी शिदे आणि सुशीलाबाई या दांपत्याला महादजी, येसाजी, बाणाजी, विठोजी आणि सुभनजी अशी पाच मुले आणि एक मुलगी होती. ती मुलगी म्हणजे अहल्याबाई. एकुलती एक मुलगी असल्याने त्यांचे बालपण लाडात गेले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3etBhPc
Read More
लवकरच ट्रॅकवर धावेल नागपूर मेट्रो, अशा असतील प्रवासाच्या अटी

नागपूर : केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवितानाच परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी शिथिलताही दिली. शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याबाबतचे अधिकार राज्य सरकारकडे देण्यात आले आहे. त्यामुळे शहरात आपली बस, मेट्रो सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, नागपूरकरांचा प्रवास आता कोरोनापूर्वीच्या काळानुसार नव्हे तर कोरोनाच्या सावटात अनेक अटींसह प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे नागपूरकरांना जुन्याच आपली बस, मेट्रोमधून प्रवासाचा नवा अनुभव येणार आहे.

मार्च 11 रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर शहरातील मेट्रो सेवा, आपली बस बंद करण्यात आली. गेल्या अडीच महिन्यांपासून शहरातील सार्वजनिक वाहतूक बंद आहे. मात्र, लॉकडाऊन चारमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याने नागरिक आता कामावर जात आहेत. खाजगी वाहनांचाही वापर होत आहे. केंद्र सरकारने आज लॉकडाऊन पाचची घोषणा केली असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळल्यास सर्वच भागात सर्वच सेवा सुरू करण्याचे स्पष्ट केले आहे.

अवश्य वाचा - ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू

शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच टप्प्या-टप्प्याने सर्व सेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता कोरोना रुग्णांमुळे प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र वगळून इतर भागात सार्वजनिक वाहतूकीचाही मार्ग मोकळा झाला. ही सेवा कधीपासून सुरू करणार? याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा मजूर वर्ग, कामगार, खाजगी कार्यालयातील कर्मचारी बस, मेट्रोची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र आता नागपूरकरांचा प्रवास कोरोनाच्या सावटातच होणार असल्याने प्रवासासाठी अनेक अटींचा सामना करावा लागणार आहे.

बसमध्ये प्रवासासाठी अटी व उपाययोजना

- दररोज प्रत्येक बसमधील आसनांची फेरीनंतर स्वच्छता.

- प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक

- एका आसनावर एकच प्रवासी

- बसमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक.

मेट्रोमधून प्रवासासाठी अटी व उपाययोजना

- सोशल डिस्टनिसंगचे पालन करावे लागणार.

- मास्कचा वापर करणे बंधनकारक

- संपूर्ण मेट्रो ट्रेनचे सॅनिटायझेशन

- लिफ्ट, एस्केलेटर्सवर हात ठेवता येणार नाही.

 

सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचा विचार आहे. मात्र बसची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, आसनावर बसण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात येत आहेत. बसमध्ये नेमके किती प्रवासी राहतील याबाबतही विचार केला आहे. ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल, परंतु सध्याच वेळापत्रक सांगता येणार नाही.
- तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका.

आपली बसमध्ये अनेक गरीब, मजूर वर्ग प्रवास करतो. आता बांधकाम, खाजगी कार्यालयेही काही प्रमाणात सुरू झाले. येथील कर्मचारी, मजुरांना ये-जा करण्यासाठी आपली बस सुरू करण्याबाबत आयुक्तांना पत्र देणार आहे. प्रशासनाने याबाबत मार्गदर्शक तत्व तयार करून लवकर बससेवा सुरू करावी.
- बाल्या बोरकर, सभापती, परिवहन समिती, महापालिका.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लवकरच ट्रॅकवर धावेल नागपूर मेट्रो, अशा असतील प्रवासाच्या अटी नागपूर : केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवितानाच परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी शिथिलताही दिली. शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याबाबतचे अधिकार राज्य सरकारकडे देण्यात आले आहे. त्यामुळे शहरात आपली बस, मेट्रो सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, नागपूरकरांचा प्रवास आता कोरोनापूर्वीच्या काळानुसार नव्हे तर कोरोनाच्या सावटात अनेक अटींसह प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे नागपूरकरांना जुन्याच आपली बस, मेट्रोमधून प्रवासाचा नवा अनुभव येणार आहे. मार्च 11 रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर शहरातील मेट्रो सेवा, आपली बस बंद करण्यात आली. गेल्या अडीच महिन्यांपासून शहरातील सार्वजनिक वाहतूक बंद आहे. मात्र, लॉकडाऊन चारमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याने नागरिक आता कामावर जात आहेत. खाजगी वाहनांचाही वापर होत आहे. केंद्र सरकारने आज लॉकडाऊन पाचची घोषणा केली असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळल्यास सर्वच भागात सर्वच सेवा सुरू करण्याचे स्पष्ट केले आहे. अवश्य वाचा - ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच टप्प्या-टप्प्याने सर्व सेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता कोरोना रुग्णांमुळे प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र वगळून इतर भागात सार्वजनिक वाहतूकीचाही मार्ग मोकळा झाला. ही सेवा कधीपासून सुरू करणार? याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा मजूर वर्ग, कामगार, खाजगी कार्यालयातील कर्मचारी बस, मेट्रोची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र आता नागपूरकरांचा प्रवास कोरोनाच्या सावटातच होणार असल्याने प्रवासासाठी अनेक अटींचा सामना करावा लागणार आहे. बसमध्ये प्रवासासाठी अटी व उपाययोजना - दररोज प्रत्येक बसमधील आसनांची फेरीनंतर स्वच्छता. - प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक - एका आसनावर एकच प्रवासी - बसमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक. मेट्रोमधून प्रवासासाठी अटी व उपाययोजना - सोशल डिस्टनिसंगचे पालन करावे लागणार. - मास्कचा वापर करणे बंधनकारक - संपूर्ण मेट्रो ट्रेनचे सॅनिटायझेशन - लिफ्ट, एस्केलेटर्सवर हात ठेवता येणार नाही.   सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचा विचार आहे. मात्र बसची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, आसनावर बसण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात येत आहेत. बसमध्ये नेमके किती प्रवासी राहतील याबाबतही विचार केला आहे. ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल, परंतु सध्याच वेळापत्रक सांगता येणार नाही. - तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका. आपली बसमध्ये अनेक गरीब, मजूर वर्ग प्रवास करतो. आता बांधकाम, खाजगी कार्यालयेही काही प्रमाणात सुरू झाले. येथील कर्मचारी, मजुरांना ये-जा करण्यासाठी आपली बस सुरू करण्याबाबत आयुक्तांना पत्र देणार आहे. प्रशासनाने याबाबत मार्गदर्शक तत्व तयार करून लवकर बससेवा सुरू करावी. - बाल्या बोरकर, सभापती, परिवहन समिती, महापालिका. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cgcEnO
Read More
कणकवली आगाराबाबत संताप, कारण....

सिंधुदुर्गनगरी - शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी कणकवली आगारातून सोडण्यात येणाऱ्या एसटी बसच्या वेळेमध्ये बदल केल्याने कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश होऊनही त्यामध्ये कोणती सुधारणा होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यालयाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी कणकवली बस स्थानकावरून एसटी बस सोडण्यात आली तर या बसमध्ये सामाजिक अंतर ठेवून 33 प्रवासी वाहतूक करण्याबाबत आदेश देण्यात आले; मात्र एसटी महामंडळाकडून नियमांचे उल्लंघन करत प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असल्याबाबत शासकीय कर्मचाऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांची लक्ष वेधले होते. कणकवलीवरून सिंधुदुर्गनगरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने दोन एसटी बस सोडण्याची व्यवस्था करण्याबाबत आदेश दिले होते. तरीही कणकवली एसटी प्रशासनाकडून एकच बस सोडण्यात येत आहे. या बसमध्ये सामाजिक अंतर न ठेवता अधिक प्रवाशांची वाहतूक करून नियमांचे उल्लंघन होत आहे. 

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सेवेत असलेले काही कर्मचारी कणकवलीतुन त्याच एसटी बसमधून प्रवास करीत आहेत. या कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोरोना रुग्णाशी संपर्क येत आहे. त्यांच्यापासून अन्न कर्मचाऱ्यांना बाधा होण्याची शक्‍यता आहे. तरी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी एसटीची स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच मुख्यालय कर्मचाऱ्यांसाठी सोडण्यात आलेल्या सकाळी सव्वानऊ वाजता व सायंकाळी साडेसहा वाजता सुटणाऱ्या बसच्या वेळेत बदल करण्यात येऊन तो सकाळी नऊ वाजता व सायंकाळी पावणेसहा वाजता, अशी केली असून ती चुकीची आहे. 

अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 
कार्यालय सुटण्यापूर्वी बस निघून जात असल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत कर्मचाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता ही बस कार्यालयीन वेळेनुसार सकाळी सव्वानऊ वाजता व सायंकाळी साडेसहा वाजता सोडावी व ही बस विनाथांबा करण्यात यावी. त्यामध्ये सामाजिक अंतर राखण्यात यावे, असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी एसटी विभाग नियंत्रक कणकवली यांना दिले आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कणकवली आगाराबाबत संताप, कारण.... सिंधुदुर्गनगरी - शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी कणकवली आगारातून सोडण्यात येणाऱ्या एसटी बसच्या वेळेमध्ये बदल केल्याने कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश होऊनही त्यामध्ये कोणती सुधारणा होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यालयाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी कणकवली बस स्थानकावरून एसटी बस सोडण्यात आली तर या बसमध्ये सामाजिक अंतर ठेवून 33 प्रवासी वाहतूक करण्याबाबत आदेश देण्यात आले; मात्र एसटी महामंडळाकडून नियमांचे उल्लंघन करत प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असल्याबाबत शासकीय कर्मचाऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांची लक्ष वेधले होते. कणकवलीवरून सिंधुदुर्गनगरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने दोन एसटी बस सोडण्याची व्यवस्था करण्याबाबत आदेश दिले होते. तरीही कणकवली एसटी प्रशासनाकडून एकच बस सोडण्यात येत आहे. या बसमध्ये सामाजिक अंतर न ठेवता अधिक प्रवाशांची वाहतूक करून नियमांचे उल्लंघन होत आहे.  सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सेवेत असलेले काही कर्मचारी कणकवलीतुन त्याच एसटी बसमधून प्रवास करीत आहेत. या कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोरोना रुग्णाशी संपर्क येत आहे. त्यांच्यापासून अन्न कर्मचाऱ्यांना बाधा होण्याची शक्‍यता आहे. तरी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी एसटीची स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच मुख्यालय कर्मचाऱ्यांसाठी सोडण्यात आलेल्या सकाळी सव्वानऊ वाजता व सायंकाळी साडेसहा वाजता सुटणाऱ्या बसच्या वेळेत बदल करण्यात येऊन तो सकाळी नऊ वाजता व सायंकाळी पावणेसहा वाजता, अशी केली असून ती चुकीची आहे.  अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश  कार्यालय सुटण्यापूर्वी बस निघून जात असल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत कर्मचाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता ही बस कार्यालयीन वेळेनुसार सकाळी सव्वानऊ वाजता व सायंकाळी साडेसहा वाजता सोडावी व ही बस विनाथांबा करण्यात यावी. त्यामध्ये सामाजिक अंतर राखण्यात यावे, असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी एसटी विभाग नियंत्रक कणकवली यांना दिले आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MegHGz
Read More
भावांनो जिंकला! करोना संकटात 27 रुग्णवाहिका चालकांची कामगिरी गौरवास्पद

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्यासह 108 रुग्णवाहिकेतील चालकांचे योगदानही महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात आणण्यापासून ते डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यापर्यंत 108 रुग्णवाहिका कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मार्च ते आतापर्यंत 108 रुग्णवाहिकेतून 2 हजार 321 कोरोना संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात आणले आहे.

यात 30 कोरोना 38 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीत अपघात, गरोदर स्त्री, आत्महत्या, वीज पडणे यांसह अन्य 12 हजार 495 रुग्णांना सेवा देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत. कोरोना लढ्यात डॉक्‍टर, पोलिस, शिक्षक, सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांसह अन्य शासकीय कर्मचारी उतरले आहेत. या लढ्यात 108 रुग्णवाहिका कर्मचारीही सहभागी आहेत. जिल्ह्यात 108 च्या 12 रुग्णवाहिका आहेत. कणकवली, कासार्डे, वैभववाडी, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी, आंबोली, दोडामार्ग, वेंगुर्ला येथील रुग्णालयात या रुग्णवाहिका आहेत.

या रुग्णवाहिकामध्ये 27 चालक आहेत. कोरोना रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना क्वारंटाईन केलेल्या ठिकाणावरून जिल्हा रुग्णालयात आणण्याचे काम 108चे "पायलट' करत आहेत. सध्या कोरोनामुळे शहरी भागातून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत या रुग्णवाहिका जात आहेत. साधारणपणे एक रुग्णवाहिका 175 ते 200 किलोमीटर प्रवास करीत आहे. जिल्ह्यात परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या पाहता आरोग्य सेवेवर ताण पडत आहे. त्यामुळे आणखीन 5 रुग्णवाहिका सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिळाव्यात, अशी मागणी स्थानिक रुग्णालय प्रशासनाने आरोग्य संचालक यांच्याकडे केली आहे. 

योद्‌ध्यांचा विचार व्हावा 
कोरोनावर भविष्यात निश्‍चित मात करू; परंतु या कठीण परिस्थितीत ज्यांनी जीव धोक्‍यात घालून इतरांचा जीव वाचविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. अशा योद्‌ध्यांना शासनाने विसरू नये. रुग्णवाहिकेचे चालक सध्या कॉन्ट्रॅक्‍ट बेसवर आहेत. भविष्यात शासकीय सेवेत कायमस्वरूपी करून घ्यावे, अशी एक माफक इच्छा या रुग्णवाहिका चालकांकडून व्यक्त केली जात आहे. 

तापमान, त्यात पीपीई किट 
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत चालला आहे. अंगाची ल्हाई ल्हाई होत आहे. जिल्ह्यात 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्याच्या नोंदी आहेत. त्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव. यामुळे 108 रुग्णवाहिकेतील कर्मचारी स्वरक्षणासाठी 14 ते 15 तास पीपीई किट घालून डॉक्‍टरांसोबत संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांना आणावे लागत आहे. 

पूरस्थितीतही महत्त्वाची भूमिका 
गतवर्षीच्या महापूर आठवला, की आजही धडकी भरते. अशा पूरस्थितीत 108 च्या चालकांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. स्वतःचा जीव धोक्‍यात घालून कमरेएवढ्या पाण्यात रुग्णवाहिका घालून अनेकांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे या योद्धांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांचा गौरव व्हावा, असे काहींनी मत व्यक्त केले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भावांनो जिंकला! करोना संकटात 27 रुग्णवाहिका चालकांची कामगिरी गौरवास्पद ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्यासह 108 रुग्णवाहिकेतील चालकांचे योगदानही महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात आणण्यापासून ते डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यापर्यंत 108 रुग्णवाहिका कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मार्च ते आतापर्यंत 108 रुग्णवाहिकेतून 2 हजार 321 कोरोना संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात आणले आहे. यात 30 कोरोना 38 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीत अपघात, गरोदर स्त्री, आत्महत्या, वीज पडणे यांसह अन्य 12 हजार 495 रुग्णांना सेवा देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत. कोरोना लढ्यात डॉक्‍टर, पोलिस, शिक्षक, सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांसह अन्य शासकीय कर्मचारी उतरले आहेत. या लढ्यात 108 रुग्णवाहिका कर्मचारीही सहभागी आहेत. जिल्ह्यात 108 च्या 12 रुग्णवाहिका आहेत. कणकवली, कासार्डे, वैभववाडी, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी, आंबोली, दोडामार्ग, वेंगुर्ला येथील रुग्णालयात या रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिकामध्ये 27 चालक आहेत. कोरोना रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना क्वारंटाईन केलेल्या ठिकाणावरून जिल्हा रुग्णालयात आणण्याचे काम 108चे "पायलट' करत आहेत. सध्या कोरोनामुळे शहरी भागातून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत या रुग्णवाहिका जात आहेत. साधारणपणे एक रुग्णवाहिका 175 ते 200 किलोमीटर प्रवास करीत आहे. जिल्ह्यात परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या पाहता आरोग्य सेवेवर ताण पडत आहे. त्यामुळे आणखीन 5 रुग्णवाहिका सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिळाव्यात, अशी मागणी स्थानिक रुग्णालय प्रशासनाने आरोग्य संचालक यांच्याकडे केली आहे.  योद्‌ध्यांचा विचार व्हावा  कोरोनावर भविष्यात निश्‍चित मात करू; परंतु या कठीण परिस्थितीत ज्यांनी जीव धोक्‍यात घालून इतरांचा जीव वाचविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. अशा योद्‌ध्यांना शासनाने विसरू नये. रुग्णवाहिकेचे चालक सध्या कॉन्ट्रॅक्‍ट बेसवर आहेत. भविष्यात शासकीय सेवेत कायमस्वरूपी करून घ्यावे, अशी एक माफक इच्छा या रुग्णवाहिका चालकांकडून व्यक्त केली जात आहे.  तापमान, त्यात पीपीई किट  सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत चालला आहे. अंगाची ल्हाई ल्हाई होत आहे. जिल्ह्यात 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्याच्या नोंदी आहेत. त्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव. यामुळे 108 रुग्णवाहिकेतील कर्मचारी स्वरक्षणासाठी 14 ते 15 तास पीपीई किट घालून डॉक्‍टरांसोबत संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांना आणावे लागत आहे.  पूरस्थितीतही महत्त्वाची भूमिका  गतवर्षीच्या महापूर आठवला, की आजही धडकी भरते. अशा पूरस्थितीत 108 च्या चालकांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. स्वतःचा जीव धोक्‍यात घालून कमरेएवढ्या पाण्यात रुग्णवाहिका घालून अनेकांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे या योद्धांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांचा गौरव व्हावा, असे काहींनी मत व्यक्त केले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZRc2Cl
Read More
लॅबबाबत खुशाल राजकारण करा - उदय सामंत

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यासाठी मंजूर झालेली कोरोना तपासणी लॅब सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात येत्या पंधरा ते वीस दिवसांत सुरू होईल. यामध्ये कोणतेही राजकारण नसून लॅब व्हावी एवढेच आपले प्रामाणिक प्रयत्न आहेत. ज्यांना राजकारण करायचं त्यांनी ते खुशाल करावे असा सल्ला पालकमंत्री उदय सामंत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांना दिला. 

पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरी येथून झूम ऍपच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना पालकमंत्री सामंत यांनी, रत्नागिरीमध्ये कोरोना तपासणी लॅब मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गमधीलही कोरोना तपासणी लॅबला मंजुरी दिली आहे. आपल्या जिल्ह्यातुन पूर्ण कागदपत्रांसह पाठविलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी केवळ चार दिवसात मंजूर केला आहे. या मंजुरीसाठी खासदार विनायक राऊत यांनी चांगला पाठपुरावा केला. ते मुंबईत असल्याने त्यांनी सिंधुदुर्गात लॅब व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्यांना आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनीही चांगले सहकार्य केले असे सांगितले. 

या लॅब संदर्भातील नियमावली उद्यापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होईल. यासाठी 61 ते 65 लाख रुपयांपर्यंतचे कोटेशन प्राप्त झाले असून, हा सर्व निधी जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात येणार आहे. तशी मान्यता ही घेतली आहे. या लॅबसाठी अजून निधी लागल्यास तोही जिल्हा नियोजन मधून देण्यात येईल. ही लॅब पंधरा ते वीस दिवसांमध्ये सुरू होईल असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला. 

खासगी ठिकाणी लॅब झाल्यास त्या लॅबमधून तपासणीसाठी पैसे मोजावे लागणार होते. त्यापेक्षा शासकीय लॅब होणे अधिक चांगले. असे सांगतानाच काहीजण माहितीच्या अधिकाराखालील कागदपत्रे नाचवत आहेत. त्यांना ती नाचवूं दे. आपण जिल्हावासियांशी प्रामाणिक आहोत. हे सर्व करत असताना यामागे कोणताही राजकारणाचा उद्देश नाही. ज्यांना राजकारण करायचं त्यांनी ते कराव. गेल्या दोन महिन्यात जिल्हावासीयांना कोण मदत करत आहे? कोण उपयोगी पडत आहे? हे जिल्हावासीयांनी स्वतः अनुभवलेले आहे. त्यामुळे जिल्हावासीय याचे उत्तर निवडणुकांमधून देतील, असे ते म्हणाले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॅबबाबत खुशाल राजकारण करा - उदय सामंत ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यासाठी मंजूर झालेली कोरोना तपासणी लॅब सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात येत्या पंधरा ते वीस दिवसांत सुरू होईल. यामध्ये कोणतेही राजकारण नसून लॅब व्हावी एवढेच आपले प्रामाणिक प्रयत्न आहेत. ज्यांना राजकारण करायचं त्यांनी ते खुशाल करावे असा सल्ला पालकमंत्री उदय सामंत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांना दिला.  पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरी येथून झूम ऍपच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना पालकमंत्री सामंत यांनी, रत्नागिरीमध्ये कोरोना तपासणी लॅब मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गमधीलही कोरोना तपासणी लॅबला मंजुरी दिली आहे. आपल्या जिल्ह्यातुन पूर्ण कागदपत्रांसह पाठविलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी केवळ चार दिवसात मंजूर केला आहे. या मंजुरीसाठी खासदार विनायक राऊत यांनी चांगला पाठपुरावा केला. ते मुंबईत असल्याने त्यांनी सिंधुदुर्गात लॅब व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्यांना आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनीही चांगले सहकार्य केले असे सांगितले.  या लॅब संदर्भातील नियमावली उद्यापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होईल. यासाठी 61 ते 65 लाख रुपयांपर्यंतचे कोटेशन प्राप्त झाले असून, हा सर्व निधी जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात येणार आहे. तशी मान्यता ही घेतली आहे. या लॅबसाठी अजून निधी लागल्यास तोही जिल्हा नियोजन मधून देण्यात येईल. ही लॅब पंधरा ते वीस दिवसांमध्ये सुरू होईल असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला.  खासगी ठिकाणी लॅब झाल्यास त्या लॅबमधून तपासणीसाठी पैसे मोजावे लागणार होते. त्यापेक्षा शासकीय लॅब होणे अधिक चांगले. असे सांगतानाच काहीजण माहितीच्या अधिकाराखालील कागदपत्रे नाचवत आहेत. त्यांना ती नाचवूं दे. आपण जिल्हावासियांशी प्रामाणिक आहोत. हे सर्व करत असताना यामागे कोणताही राजकारणाचा उद्देश नाही. ज्यांना राजकारण करायचं त्यांनी ते कराव. गेल्या दोन महिन्यात जिल्हावासीयांना कोण मदत करत आहे? कोण उपयोगी पडत आहे? हे जिल्हावासीयांनी स्वतः अनुभवलेले आहे. त्यामुळे जिल्हावासीय याचे उत्तर निवडणुकांमधून देतील, असे ते म्हणाले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gGAJr5
Read More
सर्वात मोठी बातमी - कोरोना रुग्णांना उपचार देण्याबाबत झाला 'मोठा' निर्णय...

मुंबई - कोरोनाविरूद्ध संपूर्ण जग लढतयं. मात्र या आजारावर अद्याप कुठल्याही प्रकारचे औषध तयार झालेले नाही. त्यामुळे विषाणूवर मात करायची असल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हा एकच पर्याय आहे. यासाठी आता सरकारने कोरोना रुग्णांवर होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधांद्वारे उपचार करण्यास परवानगी दिली आहे.  कोरोना रुग्णांवर पारंपारिक औषधाद्वारे उपचार व्हावेत, यासाठी सरकारला अनेक प्रस्ताव पाठवले गेले होते. या, प्रस्तावाला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. कोरोना विषाणूने जगभरात प्रचंड थैमान घातले आहे. अनेक लोक या विषाणूच्या जाळ्यात ओढला जाऊ लागले आहेत. देशभरासह आता महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. 

मोठी बातमी -  एक कोरोनाबाधित रिक्षाचालक, तशीच चालवली १० दिवस रिक्षा, आता नागरिकांची तंतरली.. कुठे घडलाय 'हा' प्रकार..

महाराष्ट्रात जवळपास साठ हजाराहून अधिक रुग्णसंख्या झाली आहे तर मुंबईत जवळपास 36 हजार करोनाचे रुग्ण आढळले आहेत. वाढते रुग्ण लक्षात घेऊन रुग्णालयात खाटा वाढवणे, अतिदक्षता विभागात खाटा तयार ठेवणे, तात्पुरती रुग्णालये उभारणे तसेच दीड लाख लोकांसाठी 15 जून पर्यंत क्वारंटाइन केंद्र उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कोरोना रुग्णांसाठी सरकार उपाययोजना करत आहे. मात्र, असे असताना या आजारावर उपचार करण्यासाठी प्रभावी औषध तयार झालेले नाही. हे लक्षात घेऊन आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी डॉक्टरांनी व त्यांच्या विविध संघटनांनी कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधांचा वापर करू देण्याची मागणी सरकारकडे केली होती. 

आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधे हे मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते, असे आयुर्वेद तज्ज्ञांनी म्हटले होते. त्यावर सरकारने वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. कोरोना रुग्णांना होमिओपॅथी, आयुर्वेदिक व युनानी औषधे देण्याबाबतचा निर्णय ही समिती घेणार होती. त्यानुसार आता या समितीने कोरोना रुग्णांवर होमिओपॅथी, आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. 

मोठी बातमी - नुसते गुन्हे दाखल करू नका, मी स्वतः आलोय, अटक करा...

याबाबत माहिती देताना वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, “ याबाबतचा निर्णय सरकार दरबारी आहे. लवकरच यावर निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे. वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा सुरु आहे. आमच्या समितीने याबाबत संबंधित विद्याशाखेच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी सखोल चर्चा करून होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानीची कोणती औषधे रुग्णांना द्यायची हे निश्चित केले आहे. या औषधांमुळे कोरोना प्रतिबंधास मदत होण्याची शक्यता आहे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरावी असे समितीच्या अहवालात नमूद केले आहे. तसेच ताप, घसा खवखवणे अथवा अन्य लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यास अहवालात स्पष्ट केले आहे. 

याबाबत होमिओपॅथी डॉ. विद्यासागर उमाळकर म्हणाले की, “एक चांगला निर्णय असून होमिओपॅथी औषधांचा कोरोना रुग्णांमधील प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत होईल. या औषधातील सुक्ष्मातीसुक्ष्म औषधी द्रव्ये मुळातून काम करतात. यातून कोरोना नसलेल्या रुग्णांमधीलही प्रतिकारशक्ती वाढून कोरोनाची लागण होण्याची शक्यता दूरावण्यास मदत होते."

“अर्सेनिक, कॅमकोर आणि सेपीया आदी औषधे वापरल्यास त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत होईल. होमिओपॅथीच्या या औषधांचा कोरोना रुग्णांना तसेच रुग्ण नसलेल्यांची प्रकृती चांगली ठेवण्यास निश्चित मदत होते”, असे कल्याण येथील डॉ. विद्याधर गांगण यांनी सांगितले. 

‘कल्याण होमिओपॅथी डॉक्टर फाऊंडेशन’च्या माध्यमातून आम्ही कोरोनाची काळजी घेण्यासाठी आतापर्यंत जेवढ्यांना औषधे दिली त्यांची तपशीलवार नोंद ठेवलेली आहे. कोरोना रुग्णांसाठी मदत करणाऱ्या जवळपास सहाशे कार्यकर्त्यांना आम्ही होमिओपॅथीची औषधे दिली असून यातील एकालाही कोरोना झालेला नाही. तसेच करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांनाही औषधे दिली असून त्यांचीही प्रकृती चांगली असून या सार्या नोंदी तपशीलवार महापालिका व संबंधित यंत्रणेला आम्ही देत आहोत, असे डॉ. विद्याधर गांगण यांनी सांगितले.

government took big decision about giving ayurvedic and homeopathic medicines to covid19 patients

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सर्वात मोठी बातमी - कोरोना रुग्णांना उपचार देण्याबाबत झाला 'मोठा' निर्णय... मुंबई - कोरोनाविरूद्ध संपूर्ण जग लढतयं. मात्र या आजारावर अद्याप कुठल्याही प्रकारचे औषध तयार झालेले नाही. त्यामुळे विषाणूवर मात करायची असल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हा एकच पर्याय आहे. यासाठी आता सरकारने कोरोना रुग्णांवर होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधांद्वारे उपचार करण्यास परवानगी दिली आहे.  कोरोना रुग्णांवर पारंपारिक औषधाद्वारे उपचार व्हावेत, यासाठी सरकारला अनेक प्रस्ताव पाठवले गेले होते. या, प्रस्तावाला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. कोरोना विषाणूने जगभरात प्रचंड थैमान घातले आहे. अनेक लोक या विषाणूच्या जाळ्यात ओढला जाऊ लागले आहेत. देशभरासह आता महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय.  मोठी बातमी -  एक कोरोनाबाधित रिक्षाचालक, तशीच चालवली १० दिवस रिक्षा, आता नागरिकांची तंतरली.. कुठे घडलाय 'हा' प्रकार.. महाराष्ट्रात जवळपास साठ हजाराहून अधिक रुग्णसंख्या झाली आहे तर मुंबईत जवळपास 36 हजार करोनाचे रुग्ण आढळले आहेत. वाढते रुग्ण लक्षात घेऊन रुग्णालयात खाटा वाढवणे, अतिदक्षता विभागात खाटा तयार ठेवणे, तात्पुरती रुग्णालये उभारणे तसेच दीड लाख लोकांसाठी 15 जून पर्यंत क्वारंटाइन केंद्र उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कोरोना रुग्णांसाठी सरकार उपाययोजना करत आहे. मात्र, असे असताना या आजारावर उपचार करण्यासाठी प्रभावी औषध तयार झालेले नाही. हे लक्षात घेऊन आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी डॉक्टरांनी व त्यांच्या विविध संघटनांनी कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधांचा वापर करू देण्याची मागणी सरकारकडे केली होती.  आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधे हे मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते, असे आयुर्वेद तज्ज्ञांनी म्हटले होते. त्यावर सरकारने वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. कोरोना रुग्णांना होमिओपॅथी, आयुर्वेदिक व युनानी औषधे देण्याबाबतचा निर्णय ही समिती घेणार होती. त्यानुसार आता या समितीने कोरोना रुग्णांवर होमिओपॅथी, आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे.  मोठी बातमी - नुसते गुन्हे दाखल करू नका, मी स्वतः आलोय, अटक करा... याबाबत माहिती देताना वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, “ याबाबतचा निर्णय सरकार दरबारी आहे. लवकरच यावर निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे. वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा सुरु आहे. आमच्या समितीने याबाबत संबंधित विद्याशाखेच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी सखोल चर्चा करून होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानीची कोणती औषधे रुग्णांना द्यायची हे निश्चित केले आहे. या औषधांमुळे कोरोना प्रतिबंधास मदत होण्याची शक्यता आहे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरावी असे समितीच्या अहवालात नमूद केले आहे. तसेच ताप, घसा खवखवणे अथवा अन्य लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यास अहवालात स्पष्ट केले आहे.  याबाबत होमिओपॅथी डॉ. विद्यासागर उमाळकर म्हणाले की, “एक चांगला निर्णय असून होमिओपॅथी औषधांचा कोरोना रुग्णांमधील प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत होईल. या औषधातील सुक्ष्मातीसुक्ष्म औषधी द्रव्ये मुळातून काम करतात. यातून कोरोना नसलेल्या रुग्णांमधीलही प्रतिकारशक्ती वाढून कोरोनाची लागण होण्याची शक्यता दूरावण्यास मदत होते." “अर्सेनिक, कॅमकोर आणि सेपीया आदी औषधे वापरल्यास त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत होईल. होमिओपॅथीच्या या औषधांचा कोरोना रुग्णांना तसेच रुग्ण नसलेल्यांची प्रकृती चांगली ठेवण्यास निश्चित मदत होते”, असे कल्याण येथील डॉ. विद्याधर गांगण यांनी सांगितले.  ‘कल्याण होमिओपॅथी डॉक्टर फाऊंडेशन’च्या माध्यमातून आम्ही कोरोनाची काळजी घेण्यासाठी आतापर्यंत जेवढ्यांना औषधे दिली त्यांची तपशीलवार नोंद ठेवलेली आहे. कोरोना रुग्णांसाठी मदत करणाऱ्या जवळपास सहाशे कार्यकर्त्यांना आम्ही होमिओपॅथीची औषधे दिली असून यातील एकालाही कोरोना झालेला नाही. तसेच करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांनाही औषधे दिली असून त्यांचीही प्रकृती चांगली असून या सार्या नोंदी तपशीलवार महापालिका व संबंधित यंत्रणेला आम्ही देत आहोत, असे डॉ. विद्याधर गांगण यांनी सांगितले. government took big decision about giving ayurvedic and homeopathic medicines to covid19 patients News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36MPAfd
Read More
मासळी लुटल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा

मालवण (सिंधुदुर्ग) कोलवा-गोवा येथील जुवाव मार्टीन फर्नांडिस यांच्या ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी सर्जेकोट येथील नारायण आडकर यांच्या मालकीच्या ओंकार या ट्रॉलरवरील सुमारे 16 मच्छीमारांवर चोरीसह दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्‍युरीटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील ट्रॉलर, मासळी तसेच एलईडी बल्ब हे साहित्य जप्त केले आहे. सर्व संशयितांवर कारवाई करत सोडून दिले आहे. जप्त मासळीचा लिलाव करून रक्कम गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. 

याबाबतची माहिती अशी ः गोवा ते सिंधुदुर्गच्या समुद्रात सुमारे 60 ते 65 नॉटिकल मैल अंतरावर मासेमारी करणाऱ्या कोलवा-गोवा येथील जुवाव फर्नांडिस यांच्या ट्रॉलरला सर्जेकोट येथील नारायण आडकर यांच्या ट्रॉलरने घेरल्याची घटना परवा मध्यरात्री घडली. यात फर्नांडिस यांचा ट्रॉलर घेरत ट्रॉलरवरील मासळी, तसेच अन्य साहित्य असा एकूण 9 लाख रुपये किमतीचे साहित्य चोरल्याची घटना घडली. याप्रकरणाची तक्रार फर्नांडिस यांनी गोवा कोस्टलच्या पोलिसांसह, सिंधुदुर्गच्या पोलिसांकडे केली. गोव्यातील फर्नांडिस यांच्या ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्‍युरिटी पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला.

याबाबतची माहिती सिंधुदुर्ग पोलिसांना दिल्यानंतर काल (ता.29) मालवण पोलिसांच्या गस्ती नौकेने आडकर यांचा मालकीचा ओंकार ट्रॉलर क्रमांक (आयएनडी-एम. एच.- एम. एम.- 3348) हा ट्रॉलर समुद्रात पकडून येथील बंदरात आणला. या ट्रॉलरवर मोठ्या प्रमाणात मासळी होती. या ट्रॉलरवर कारवाई करण्याबाबत मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता; मात्र मत्स्यव्यवसाय विभागाकडून रात्री उशिरापर्यंत कोणतीही कारवाई झाली नव्हती. 

ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी किशोर सुभाष कांदळगावकर (वय 42), पुंडलिक कमलाकर शेलकर (वय 37 दोघे रा. कोळंब खालचीवाडा), नीलेश रमेश आडकर (वय 28), राहुल दिलीप आडकर (वय19) मयूर हरी खवणेकर (वय 23 तिघे रा. सर्जेकोट पिरावाडी), नारायण ऊर्फ भगवान सहदेव आडकर (वय 49), निहाल राजाराम आडकर (वय 22), तेजस शंकर फोंडबा (वय 23), रजनीकांत संभाजी पाडकर (वय 32), केदार प्रकाश कुडाळकर (वय 25), गोविंद मारुती सावजी (वय-22), हर्षल रवींद्र पराडकर (वय 30 रा. सर्जेकोट मिर्याबांद), जगदीश खंडोबा कांदळगावकर (वय 34), जगन्नाथ अंकुश सावजी (वय-31 सगळे रा. सर्जेकोट मिर्याबांदा), रजनीकांत रामकृष्ण देऊलकर (वय-31 रा. सर्जेकोट), हनुमंत भालचंद्र कवटकर (वय-30 रा. सर्जेकोट जेटी) या सोळा जणांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या सर्व संशयितांना सोडून देण्यात आले आहे. लॉकडाउननंतर पुढील तपासावेळी सर्व संशयितांना बोलावून घेत चौकशी केली जाणार असल्याचे हार्बर कोस्टल सेक्‍युरिटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरोडकर यांनी स्पष्ट केले. 

मासळीचा लिलाव 
या गुन्ह्याच्या तपासासाठी आज गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्‍युरीटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर, पोलिस उपनिरीक्षक ऑल्विटो फर्नांडिस, केदार भवर, जयेश तारी यांचे पथक मालवणात दाखल झाले. गुन्ह्यातील ट्रॉलर मालवण पोलिसांनी ताब्यात घेतला होता. मत्स्यव्यवसाय अधिकारी मुरारी भालेकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलिस कर्मचारी माही महाडिक यांच्या उपस्थितीत बंदरावर या ट्रॉलरवरील लिलाव झाला. 2 लाख 33 हजार 60 रुपयांना मासळीचा लिलाव झाला. दुपारी उशिरा लिलावाची रक्कम पोलिसांच्या स्वाधीन केली. शिवाय जप्त ट्रॉलरही पोलिसांच्या ताब्यात दिला, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिरोडकर यांनी दिली. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मासळी लुटल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा मालवण (सिंधुदुर्ग) कोलवा-गोवा येथील जुवाव मार्टीन फर्नांडिस यांच्या ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी सर्जेकोट येथील नारायण आडकर यांच्या मालकीच्या ओंकार या ट्रॉलरवरील सुमारे 16 मच्छीमारांवर चोरीसह दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्‍युरीटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील ट्रॉलर, मासळी तसेच एलईडी बल्ब हे साहित्य जप्त केले आहे. सर्व संशयितांवर कारवाई करत सोडून दिले आहे. जप्त मासळीचा लिलाव करून रक्कम गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.  याबाबतची माहिती अशी ः गोवा ते सिंधुदुर्गच्या समुद्रात सुमारे 60 ते 65 नॉटिकल मैल अंतरावर मासेमारी करणाऱ्या कोलवा-गोवा येथील जुवाव फर्नांडिस यांच्या ट्रॉलरला सर्जेकोट येथील नारायण आडकर यांच्या ट्रॉलरने घेरल्याची घटना परवा मध्यरात्री घडली. यात फर्नांडिस यांचा ट्रॉलर घेरत ट्रॉलरवरील मासळी, तसेच अन्य साहित्य असा एकूण 9 लाख रुपये किमतीचे साहित्य चोरल्याची घटना घडली. याप्रकरणाची तक्रार फर्नांडिस यांनी गोवा कोस्टलच्या पोलिसांसह, सिंधुदुर्गच्या पोलिसांकडे केली. गोव्यातील फर्नांडिस यांच्या ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्‍युरिटी पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबतची माहिती सिंधुदुर्ग पोलिसांना दिल्यानंतर काल (ता.29) मालवण पोलिसांच्या गस्ती नौकेने आडकर यांचा मालकीचा ओंकार ट्रॉलर क्रमांक (आयएनडी-एम. एच.- एम. एम.- 3348) हा ट्रॉलर समुद्रात पकडून येथील बंदरात आणला. या ट्रॉलरवर मोठ्या प्रमाणात मासळी होती. या ट्रॉलरवर कारवाई करण्याबाबत मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता; मात्र मत्स्यव्यवसाय विभागाकडून रात्री उशिरापर्यंत कोणतीही कारवाई झाली नव्हती.  ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी किशोर सुभाष कांदळगावकर (वय 42), पुंडलिक कमलाकर शेलकर (वय 37 दोघे रा. कोळंब खालचीवाडा), नीलेश रमेश आडकर (वय 28), राहुल दिलीप आडकर (वय19) मयूर हरी खवणेकर (वय 23 तिघे रा. सर्जेकोट पिरावाडी), नारायण ऊर्फ भगवान सहदेव आडकर (वय 49), निहाल राजाराम आडकर (वय 22), तेजस शंकर फोंडबा (वय 23), रजनीकांत संभाजी पाडकर (वय 32), केदार प्रकाश कुडाळकर (वय 25), गोविंद मारुती सावजी (वय-22), हर्षल रवींद्र पराडकर (वय 30 रा. सर्जेकोट मिर्याबांद), जगदीश खंडोबा कांदळगावकर (वय 34), जगन्नाथ अंकुश सावजी (वय-31 सगळे रा. सर्जेकोट मिर्याबांदा), रजनीकांत रामकृष्ण देऊलकर (वय-31 रा. सर्जेकोट), हनुमंत भालचंद्र कवटकर (वय-30 रा. सर्जेकोट जेटी) या सोळा जणांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या सर्व संशयितांना सोडून देण्यात आले आहे. लॉकडाउननंतर पुढील तपासावेळी सर्व संशयितांना बोलावून घेत चौकशी केली जाणार असल्याचे हार्बर कोस्टल सेक्‍युरिटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरोडकर यांनी स्पष्ट केले.  मासळीचा लिलाव  या गुन्ह्याच्या तपासासाठी आज गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्‍युरीटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर, पोलिस उपनिरीक्षक ऑल्विटो फर्नांडिस, केदार भवर, जयेश तारी यांचे पथक मालवणात दाखल झाले. गुन्ह्यातील ट्रॉलर मालवण पोलिसांनी ताब्यात घेतला होता. मत्स्यव्यवसाय अधिकारी मुरारी भालेकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलिस कर्मचारी माही महाडिक यांच्या उपस्थितीत बंदरावर या ट्रॉलरवरील लिलाव झाला. 2 लाख 33 हजार 60 रुपयांना मासळीचा लिलाव झाला. दुपारी उशिरा लिलावाची रक्कम पोलिसांच्या स्वाधीन केली. शिवाय जप्त ट्रॉलरही पोलिसांच्या ताब्यात दिला, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिरोडकर यांनी दिली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dk6Xqa
Read More
कायदा झुगारून सोशल क्लबमध्ये केलेली गर्दी अंगलट

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे सोशल क्‍लब चालविण्यास बंदी असताना वेतोरेतील सोशल क्‍लब चालू ठेवल्याने व त्याठिकाणी मोठी गर्दी झाल्याने ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने शुक्रवारी (ता. 29) सायंकाळी कारवाई करत 31 जणांना ताब्यात घेतले. त्याठिकाणी असलेल्या 10 दुचाकी, 1 मोटार ताब्यात घेण्यात आली. 

या सोशल क्‍लबचा अधिकृत परवाना आहे; पण जिल्हाधिकाऱ्यांचे कोविड-19 अंतर्गत बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई ओरोस जिल्हा मुख्यालयातील एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्यासह उपनिरीक्षक एस. एम. शेळके, हवालदार सुधीर सावंत, आशिष गंगावणे, पोलिस नाईक, अनिल धुरी, कॉन्स्टेबल सत्यजित पाटील, रवी इंगळे, ज्ञानेश्‍वर कांदळगावकर, संदीप नार्वेकर या पथकाने केली. 

कोरोनामुळे सोशल क्‍लब चालविण्यास बंदी असताना क्‍लब चालू ठेवल्याने कारवाई करण्यात आली आहे. राज्य कोविड-19 प्रतिबंधक अधिनियम कलम 11, संसर्गजन्य रोग पसरविण्याची कृती केल्याप्रकरणी आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी येथील पोलिस स्थानकमध्ये स्वरुप सोशल क्‍लब व क्रीडामंडळ वेतोरे यामध्ये गर्दी करून खेळात सहभागी झाल्याच्या प्रकारावरून गुन्हे दाखल करण्यात आले. 

रुपेश सावंत (वेतोरे), विश्‍वास परुळेकर (वेंगुर्ला), प्रमोद गावडे (कोचरा), प्रवीण कोचरेकर (चेंदवण), विठ्ठल पारकर (हुमरमळा), विलास म्हापणकर (पिंगुळी), सुनील भोगटे (कुडाळ), संभाजी गावडे (माड्याचीवाडी), गंगाराम पालकर (वेतोरे), अरुण राऊळ (माड्याची वाडी), दीपक भोगटे (पावशी), प्रशांत नाईक (होडावडे), सिद्धेश मुंगारे (सांगिर्डेवाडी-कुडाळ), मोहन जाधव (होडावडे), किशोर धुरी (आडेली), प्रभाकर राठोड (कुडाळ), बाळू पवार (पिंगुळी), राजू राठोड (कुडाळ), प्रशांत पाताडे (वालावल), मेघःश्‍याम राऊळ (तेंडोली), उमेश कानडे (हुमरमळा), मंदार वालावलकर (हुमरमळा), रविद्र धावडे (वेंगुर्ला), संजय नाईक (मठ), विलास वाळवे (गोवेरी), सचिन गोवेकर (केळुस), सुरेश पवार (कुडाळ), विजय गिरकर (वेंगुर्ला), गजानन शिरसाट (कुडाळ), किरण पाटील (वेंगुर्ला), संदिप चिचकर (वेतोरे) यांचा यात समावेश आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार सचिन सावंत करीत आहेत.   
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कायदा झुगारून सोशल क्लबमध्ये केलेली गर्दी अंगलट वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे सोशल क्‍लब चालविण्यास बंदी असताना वेतोरेतील सोशल क्‍लब चालू ठेवल्याने व त्याठिकाणी मोठी गर्दी झाल्याने ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने शुक्रवारी (ता. 29) सायंकाळी कारवाई करत 31 जणांना ताब्यात घेतले. त्याठिकाणी असलेल्या 10 दुचाकी, 1 मोटार ताब्यात घेण्यात आली.  या सोशल क्‍लबचा अधिकृत परवाना आहे; पण जिल्हाधिकाऱ्यांचे कोविड-19 अंतर्गत बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई ओरोस जिल्हा मुख्यालयातील एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्यासह उपनिरीक्षक एस. एम. शेळके, हवालदार सुधीर सावंत, आशिष गंगावणे, पोलिस नाईक, अनिल धुरी, कॉन्स्टेबल सत्यजित पाटील, रवी इंगळे, ज्ञानेश्‍वर कांदळगावकर, संदीप नार्वेकर या पथकाने केली.  कोरोनामुळे सोशल क्‍लब चालविण्यास बंदी असताना क्‍लब चालू ठेवल्याने कारवाई करण्यात आली आहे. राज्य कोविड-19 प्रतिबंधक अधिनियम कलम 11, संसर्गजन्य रोग पसरविण्याची कृती केल्याप्रकरणी आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी येथील पोलिस स्थानकमध्ये स्वरुप सोशल क्‍लब व क्रीडामंडळ वेतोरे यामध्ये गर्दी करून खेळात सहभागी झाल्याच्या प्रकारावरून गुन्हे दाखल करण्यात आले.  रुपेश सावंत (वेतोरे), विश्‍वास परुळेकर (वेंगुर्ला), प्रमोद गावडे (कोचरा), प्रवीण कोचरेकर (चेंदवण), विठ्ठल पारकर (हुमरमळा), विलास म्हापणकर (पिंगुळी), सुनील भोगटे (कुडाळ), संभाजी गावडे (माड्याचीवाडी), गंगाराम पालकर (वेतोरे), अरुण राऊळ (माड्याची वाडी), दीपक भोगटे (पावशी), प्रशांत नाईक (होडावडे), सिद्धेश मुंगारे (सांगिर्डेवाडी-कुडाळ), मोहन जाधव (होडावडे), किशोर धुरी (आडेली), प्रभाकर राठोड (कुडाळ), बाळू पवार (पिंगुळी), राजू राठोड (कुडाळ), प्रशांत पाताडे (वालावल), मेघःश्‍याम राऊळ (तेंडोली), उमेश कानडे (हुमरमळा), मंदार वालावलकर (हुमरमळा), रविद्र धावडे (वेंगुर्ला), संजय नाईक (मठ), विलास वाळवे (गोवेरी), सचिन गोवेकर (केळुस), सुरेश पवार (कुडाळ), विजय गिरकर (वेंगुर्ला), गजानन शिरसाट (कुडाळ), किरण पाटील (वेंगुर्ला), संदिप चिचकर (वेतोरे) यांचा यात समावेश आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार सचिन सावंत करीत आहेत.      News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2zBYTTe
Read More
राज्यात आजपर्यंत २८,०८१ रुग्ण बरे झाले, तर एवढे अजून ॲक्‍टिव्ह रुग्ण; वाचा सविस्तर

मुंबई - आज राज्यात २९४० नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,१६८ झाली आहे; तर आज दिवसभरात ९९ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील ४० मृत्यू हे दोन दिवसांपूर्वीचे आहेत. आज १,०८४ रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण २८,०८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात ३४,८८१ ॲक्‍टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात ९९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ठाणे ८१, मुंबई -५४, वसई विरार -७, पनवेल ७, ठाणे - ६, रायगड- ३ , नवी मुंबई -२, कल्याण-डोंबवली २, नाशिक ३ , जळगाव ३, पुणे मनपा १२, पुणे ६, सोलापूर ६, नागपूर १, नागपूर १, इतर राज्यांतील २ मृत्यू असून राजस्थान येथील एक मृत्यू पनवेलमध्ये, तर बिहार येथील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.

आता कैद्यांचा मुक्काम तुरुंगात नव्हे; तर...

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यात आजपर्यंत २८,०८१ रुग्ण बरे झाले, तर एवढे अजून ॲक्‍टिव्ह रुग्ण; वाचा सविस्तर मुंबई - आज राज्यात २९४० नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,१६८ झाली आहे; तर आज दिवसभरात ९९ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील ४० मृत्यू हे दोन दिवसांपूर्वीचे आहेत. आज १,०८४ रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण २८,०८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात ३४,८८१ ॲक्‍टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात ९९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ठाणे ८१, मुंबई -५४, वसई विरार -७, पनवेल ७, ठाणे - ६, रायगड- ३ , नवी मुंबई -२, कल्याण-डोंबवली २, नाशिक ३ , जळगाव ३, पुणे मनपा १२, पुणे ६, सोलापूर ६, नागपूर १, नागपूर १, इतर राज्यांतील २ मृत्यू असून राजस्थान येथील एक मृत्यू पनवेलमध्ये, तर बिहार येथील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. आता कैद्यांचा मुक्काम तुरुंगात नव्हे; तर... News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dlDnR5
Read More
धक्कादायक! पुण्यात १४ दिवसांत एवढ्या जणांनी संपविले जीवन

पुणे - शहर आणि परिसरात चौदा दिवसांमध्ये २८ जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यातील ११ जण कमावत्या म्हणजे ३१ ते ५० वर्षे वयातील असल्याची माहिती पुढे आली आहे. ससून रुग्णालयात १५ ते २९ मे या काळात आत्महत्या केलेल्यांचे मृतदेह विच्छेदनासाठी आल्यावर त्याच्या विश्‍लेषणातून हे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपर्यंत सरासरी दर दिवशी एक गळफास घेऊन आत्महत्या केलेले शव विच्छेदनासाठी येत असे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ७९ टक्के (२२) पुरुष आहेत. ११ ते २० आणि ३१ ते ५० वर्षे वयोगटातील प्रत्येकी दोन जणींनी गळफास घेतला. त्यामुळे महिलांचे प्रमाण २१ टक्के (६) इतके आहे. वयाची साठी ओलांडलेल्या सहा जणांनी आत्महत्या केली. त्यात सर्व पुरुष आहेत.

कोथरूडमध्ये जास्त प्रमाण
ससून रुग्णालयात शवविच्छेदन झालेल्या २८ पैकी पाच मृतदेह जिल्ह्यातील होते. त्यात लोणीकंद येथील तीन, लोणी काळभोर आणि ग्रामीण भागातील प्रत्येकी एक मृतदेह होता. उर्वरित २३ आत्महत्यांच्या घटना शहरातील असून त्यात सिंहगड रस्त्यावर चार आणि कोथरूड, मुंढवा भागातील तिघांचा समावेश आहे.

पुणेकरांनो लॉकाडाउन वाढला; पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन शक्य आहे!

आत्महत्येचे कारण

प्रेमभंग

वेगवेगळ्या परिस्थितीमुळे आलेले नैराश्‍य 

भविष्यात भेडसवणाऱ्या संकटाची भीती 

घरातील भांडणे

News Story Feeds https://ift.tt/3ckf4Sm

धक्कादायक! पुण्यात १४ दिवसांत एवढ्या जणांनी संपविले जीवन पुणे - शहर आणि परिसरात चौदा दिवसांमध्ये २८ जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यातील ११ जण कमावत्या म्हणजे ३१ ते ५० वर्षे वयातील असल्याची माहिती पुढे आली आहे. ससून रुग्णालयात १५ ते २९ मे या काळात आत्महत्या केलेल्यांचे मृतदेह विच्छेदनासाठी आल्यावर त्याच्या विश्‍लेषणातून हे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपर्यंत सरासरी दर दिवशी एक गळफास घेऊन आत्महत्या केलेले शव विच्छेदनासाठी येत असे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा  वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ७९ टक्के (२२) पुरुष आहेत. ११ ते २० आणि ३१ ते ५० वर्षे वयोगटातील प्रत्येकी दोन जणींनी गळफास घेतला. त्यामुळे महिलांचे प्रमाण २१ टक्के (६) इतके आहे. वयाची साठी ओलांडलेल्या सहा जणांनी आत्महत्या केली. त्यात सर्व पुरुष आहेत. कोथरूडमध्ये जास्त प्रमाण ससून रुग्णालयात शवविच्छेदन झालेल्या २८ पैकी पाच मृतदेह जिल्ह्यातील होते. त्यात लोणीकंद येथील तीन, लोणी काळभोर आणि ग्रामीण भागातील प्रत्येकी एक मृतदेह होता. उर्वरित २३ आत्महत्यांच्या घटना शहरातील असून त्यात सिंहगड रस्त्यावर चार आणि कोथरूड, मुंढवा भागातील तिघांचा समावेश आहे. पुणेकरांनो लॉकाडाउन वाढला; पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन शक्य आहे! आत्महत्येचे कारण प्रेमभंग वेगवेगळ्या परिस्थितीमुळे आलेले नैराश्‍य  भविष्यात भेडसवणाऱ्या संकटाची भीती  घरातील भांडणे News Story Feeds https://ift.tt/3ckf4Sm

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XO2s0z
Read More
बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या...

औरंगाबाद - पुण्यश्लोक, कर्मयोगिनी लोकमाता अहल्याबाई होळकर यांची आज (ता. ३१ मे) जयंती. अहल्याबाईंनी या होळकरांची बाणेदार सून, स्वाभिमानी राज्यकर्ती म्हणून त्या जगल्या. अशा या संतत्व वृत्तीच्या लोकमातेने मालव्याच्या प्रांतावर तब्बल २८ वर्षे लोककल्याणकारी राज्य केले. एक कुशल प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे. आज होळकर घराण्याचे वंशज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. पण, बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध पती-पुत्रीही होळकर घराण्याशी संबंधित आहेत. त्यांची खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी.

 
कोण आहेत ते पिता-पुत्री?

विजयेंद्र घाटगे आणि सागरिका घाटगे हे त्या पिता-पुत्रीचे नाव आहे. घाटगे कुटुंब राजघराणे आहे. सागरिकाची आजी म्हणजे विजयेंद्र यांच्या आजी सीताराजे घाटगे या इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या होत. तुकोजीराव होळकर हे पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांचे थेट वंशज आहेत. दोन वर्षांपूर्वी सागरिकाने क्रिकेटपट्टू झहीर खानसोबत लग्न केले.

सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार...

 
कोण आहेत विजयेंद्र घाटगे? 

सागरिकाचे वडील विजयेंद्र घाटगे यांनीही अनेक हिंदी चित्रपटांत भूमिका साकारलेल्या आहेत. ‘प्रेमरोग’, ‘देवदास’, ‘चितचोर’ यांसारख्या चित्रपटांत ते झळकले होते. वर्ष १९८६ मध्ये दूरदर्शनवर आलेल्या ‘बुनियाद’ मालिकेत त्यांना लाला ब्रिजभानपासून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले. विजयेंद्र यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. नंतर एफआयटीआयमधून अभिनयाचे धडेही घेतले. वर्ष १९७६ मध्ये ‘चितचोर’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. 
 

होळकर घराण्याचा इतिहास

मराठी विश्वकोशात असलेल्या माहितीनुसार, ‘होळकर घराण्याने उत्तरेकडे राज्य विस्तार करून मध्य प्रदेशात स्वतंत्र संस्थान स्थापन केले. त्यांचा मूळ पुरुष खंडुजी हे धनगर जातीचे असून, ते शेतकरी होते. त्यांच्याकडे चौगुला वतन होते. प्रथम हे घराणे वडगाव (ता. खेड) येथे राहत होते.

नीरा नदीच्या काठी होळ मुरूम येथे मालिबा नावाचे एक मराठा धनगर होऊन गेले. त्यांच्या अकराव्या पिढीतील खंडुजी वा खंडोजी यांचे पुत्र मल्हारराव (१६९३–१७६६) यांनाच होळकर घराणे नावारूपास आणण्याचे श्रेय द्यावे लागेल. १७२५ मध्ये पहिल्या बाजीरावांनी त्यांना पाचशे स्वारांचा मुख्य नेमून माळव्यातील चौथवसुलीचे अधिकार दिले व माळवा प्रांताचा सुभेदार नेमले (१७३०). मल्हाररावांनी राणोजी शिंदे व उदाजी पवार यांबरोबर मराठी साम्राज्याच्या रक्षणासाठी व वृद्धीसाठी १७६६ पर्यंत अपरंपार कष्ट केले. उत्कृष्ट युद्धनेतृत्व व उत्तम राज्यव्यवस्था ह्यांमुळे बाणेदार व निधड्या छातीचे मल्हारराव हे धामधुमीच्या काळात मराठ्यांचे ज्येष्ठ व श्रेष्ठ सुभेदार ठरले.’  

Admission अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी अॅप..

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या... औरंगाबाद - पुण्यश्लोक, कर्मयोगिनी लोकमाता अहल्याबाई होळकर यांची आज (ता. ३१ मे) जयंती. अहल्याबाईंनी या होळकरांची बाणेदार सून, स्वाभिमानी राज्यकर्ती म्हणून त्या जगल्या. अशा या संतत्व वृत्तीच्या लोकमातेने मालव्याच्या प्रांतावर तब्बल २८ वर्षे लोककल्याणकारी राज्य केले. एक कुशल प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे. आज होळकर घराण्याचे वंशज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. पण, बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध पती-पुत्रीही होळकर घराण्याशी संबंधित आहेत. त्यांची खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी.   कोण आहेत ते पिता-पुत्री? विजयेंद्र घाटगे आणि सागरिका घाटगे हे त्या पिता-पुत्रीचे नाव आहे. घाटगे कुटुंब राजघराणे आहे. सागरिकाची आजी म्हणजे विजयेंद्र यांच्या आजी सीताराजे घाटगे या इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या होत. तुकोजीराव होळकर हे पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांचे थेट वंशज आहेत. दोन वर्षांपूर्वी सागरिकाने क्रिकेटपट्टू झहीर खानसोबत लग्न केले. सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार...   कोण आहेत विजयेंद्र घाटगे?  सागरिकाचे वडील विजयेंद्र घाटगे यांनीही अनेक हिंदी चित्रपटांत भूमिका साकारलेल्या आहेत. ‘प्रेमरोग’, ‘देवदास’, ‘चितचोर’ यांसारख्या चित्रपटांत ते झळकले होते. वर्ष १९८६ मध्ये दूरदर्शनवर आलेल्या ‘बुनियाद’ मालिकेत त्यांना लाला ब्रिजभानपासून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले. विजयेंद्र यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. नंतर एफआयटीआयमधून अभिनयाचे धडेही घेतले. वर्ष १९७६ मध्ये ‘चितचोर’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.    होळकर घराण्याचा इतिहास मराठी विश्वकोशात असलेल्या माहितीनुसार, ‘होळकर घराण्याने उत्तरेकडे राज्य विस्तार करून मध्य प्रदेशात स्वतंत्र संस्थान स्थापन केले. त्यांचा मूळ पुरुष खंडुजी हे धनगर जातीचे असून, ते शेतकरी होते. त्यांच्याकडे चौगुला वतन होते. प्रथम हे घराणे वडगाव (ता. खेड) येथे राहत होते. नीरा नदीच्या काठी होळ मुरूम येथे मालिबा नावाचे एक मराठा धनगर होऊन गेले. त्यांच्या अकराव्या पिढीतील खंडुजी वा खंडोजी यांचे पुत्र मल्हारराव (१६९३–१७६६) यांनाच होळकर घराणे नावारूपास आणण्याचे श्रेय द्यावे लागेल. १७२५ मध्ये पहिल्या बाजीरावांनी त्यांना पाचशे स्वारांचा मुख्य नेमून माळव्यातील चौथवसुलीचे अधिकार दिले व माळवा प्रांताचा सुभेदार नेमले (१७३०). मल्हाररावांनी राणोजी शिंदे व उदाजी पवार यांबरोबर मराठी साम्राज्याच्या रक्षणासाठी व वृद्धीसाठी १७६६ पर्यंत अपरंपार कष्ट केले. उत्कृष्ट युद्धनेतृत्व व उत्तम राज्यव्यवस्था ह्यांमुळे बाणेदार व निधड्या छातीचे मल्हारराव हे धामधुमीच्या काळात मराठ्यांचे ज्येष्ठ व श्रेष्ठ सुभेदार ठरले.’   Admission अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी अॅप.. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XjC13L
Read More
रात्री मुलांना घेऊन बाहेर गेला पती अन् पत्नीचा सुटला संयम...वाचा ही ह्रदयद्रवावक कहाणी...

नागपूर : सहा वर्षांच्या सुखी संसारानंतर संशयाच्या भूताने पछाडले अन् एका सुखी संसाराला जणू ग्रहणच लागले. सततच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये ताणतणाव वाढत गेला. अखेर प्रेमविवाहाचा करूण अंत झाला. ही घटना बेलतरोडीत परिसरात उघडकीस आली.  

आनंद चौरे आणि सारिका चौरे (वय 28, रा. महाकालीनगर झोपडपट्‌टी) हे दोघेही लग्नापूर्वी एकमेकांचे शेजारी होते. त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही आईवडिलांना सांगून गेल्या सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. त्यांच्या सुखी संसारावर दोन फुले उमलली. मोठा मुलगा पाच वर्षांचा तर लहान तीन वर्षाचा आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून दोघांत खटके उडायला लागले होती. दोघांच्या नात्यामध्ये संशयाने प्रवेश केला. पती आनंद हा बांधकामावर मजूर म्हणून कामाला होता तर सारिका ही गृहिणी होती. दोन्ही मुलांचा सांभाळ करणे तसेच वेळ पडल्यास पतीसह कामालाही जात होती. गेल्या महिन्याभरापासून घरात धुसफूस सुरू होती. मात्र, त्याबाबत आईवडीलांना माहिती होऊ दिली नव्हती. सर्व काही आलबेल असल्याचे त्यांच्याकडून दर्शविण्यात येत होते.

अवश्य वाचा - ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू

प्रेमविवाहाचा करूण अंत

23 मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास पती-पत्नीत पुन्हा वाद झाला. दोघांनीही एकमेकांवर आगपाखड केली. रात्री दहा वाजता आनंदने दोन्ही मुलांसह जेवण केले आणि फेरफटका मारण्यासाठी मुलांना घेऊन निघून गेला. अर्ध्या तासात तो परतला असता सारिका ही ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्याने लगेच धाव घेत ब्लेडने ओढणी कापली. बेशुद्धावस्थेत असलेल्या सारिकाला तातडीने मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पाच दिवस उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी सारिकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. गेल्या पाच दिवस सारिका बेशुद्ध असल्यामुळे पोलिसांना तिचे मृत्यूपूर्व बयाण (डीडी) घेता आले नाही. त्यामुळे पती-पत्नीत नेमका काय वाद होता, हे निश्‍चित कळू शकले नाही, अशी माहिती बेलतरोडी पोलिसांनी दिली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रात्री मुलांना घेऊन बाहेर गेला पती अन् पत्नीचा सुटला संयम...वाचा ही ह्रदयद्रवावक कहाणी... नागपूर : सहा वर्षांच्या सुखी संसारानंतर संशयाच्या भूताने पछाडले अन् एका सुखी संसाराला जणू ग्रहणच लागले. सततच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये ताणतणाव वाढत गेला. अखेर प्रेमविवाहाचा करूण अंत झाला. ही घटना बेलतरोडीत परिसरात उघडकीस आली.   आनंद चौरे आणि सारिका चौरे (वय 28, रा. महाकालीनगर झोपडपट्‌टी) हे दोघेही लग्नापूर्वी एकमेकांचे शेजारी होते. त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही आईवडिलांना सांगून गेल्या सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. त्यांच्या सुखी संसारावर दोन फुले उमलली. मोठा मुलगा पाच वर्षांचा तर लहान तीन वर्षाचा आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून दोघांत खटके उडायला लागले होती. दोघांच्या नात्यामध्ये संशयाने प्रवेश केला. पती आनंद हा बांधकामावर मजूर म्हणून कामाला होता तर सारिका ही गृहिणी होती. दोन्ही मुलांचा सांभाळ करणे तसेच वेळ पडल्यास पतीसह कामालाही जात होती. गेल्या महिन्याभरापासून घरात धुसफूस सुरू होती. मात्र, त्याबाबत आईवडीलांना माहिती होऊ दिली नव्हती. सर्व काही आलबेल असल्याचे त्यांच्याकडून दर्शविण्यात येत होते. अवश्य वाचा - ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू प्रेमविवाहाचा करूण अंत 23 मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास पती-पत्नीत पुन्हा वाद झाला. दोघांनीही एकमेकांवर आगपाखड केली. रात्री दहा वाजता आनंदने दोन्ही मुलांसह जेवण केले आणि फेरफटका मारण्यासाठी मुलांना घेऊन निघून गेला. अर्ध्या तासात तो परतला असता सारिका ही ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्याने लगेच धाव घेत ब्लेडने ओढणी कापली. बेशुद्धावस्थेत असलेल्या सारिकाला तातडीने मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पाच दिवस उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी सारिकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. गेल्या पाच दिवस सारिका बेशुद्ध असल्यामुळे पोलिसांना तिचे मृत्यूपूर्व बयाण (डीडी) घेता आले नाही. त्यामुळे पती-पत्नीत नेमका काय वाद होता, हे निश्‍चित कळू शकले नाही, अशी माहिती बेलतरोडी पोलिसांनी दिली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XfSmGw
Read More
Horoscope Today, 31 May: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2Xg2H5t
तूफान और ओलावृष्टि से यूपी के कन्नौज में भारी तबाही, 6 लोगों की मौत, 4 घायल https://ift.tt/2XfKHbq
JK: सोपोर से LeT के 3 आतंकी गिरफ्तार, हथियार-गोला बारूद भी बरामद https://ift.tt/2XgBFe3
युद्ध जिंकायचंय, तर...!

राज्यात किंवा पुण्यात १ जूननंतर काहीतरी मोठा चमत्कार होईल, असे समजण्याचे मुळीच कारण नाही. ‘लॉकडाउन पाच’ की आणखी सहा, सात हे आकडे मोजण्यातही आता अर्थ नाही. टप्प्याटप्प्याने खुलेपण येईल, त्याचा अधिक सावधानतेने जीवन पूर्ववत करण्यासाठी कसा वापर करता येईल, हेच आता आपल्या हातात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुण्यात म्हटलं तर परिस्थिती सुधारतेय, म्हटलं तर नाही; पण परिस्थिती हाताबाहेर गेली नाही हे नक्की. आता या परिस्थितीला चांगल्या अवस्थेत नेण्यासाठी पुन्हा एकदा सामुदायिक आरोग्यभान आणि एकमेकांना व्यवसाय, उद्योग, कौटुंबिक गरजांमध्ये मदतीचा हात देण्याची आवश्‍यकता निश्‍चित असेल.

पुणेकरांनो लॉकाडाउन वाढला; पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन शक्य आहे!

पुण्यात ३० जूनपर्यंत २२ हजार ९४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यातील ॲक्‍टिव्ह रुग्णांची संख्या ९ हजार ७४३ असेल आणि त्यासाठी सुमारे २१६ आयसीयू बेड आणि १०७ व्हेंटिलेटर कमी पडतील, अशी शक्‍यताही वर्तविली आहे. हे आकडे यासाठी की पुढच्या काळात आपली आरोग्य सज्जता वाढवावी लागेल. पुण्यात एका बाजूला जनता वसाहतीचे उदाहरण आहे. येथे एकही रुग्ण नसताना तेथील संख्या झपाट्याने वाढली. दुसरीकडे पाटील इस्टेट झोपडपट्टीत तब्बल १७२ रुग्ण असतानाही तेथे योग्य ती काळजी घेतली गेल्याने गेल्या आठवडाभरात एकही नवा रुग्ण आढळला नाही. झोपडपट्टीसारख्या दाट वस्तीतही कोरोनाला रोखता येते, याची उदाहरणे बरीच आहेत. या सर्वांचा गाभा सार्वजनिक स्वच्छता हाच आहे. त्यामुळे लॉकडाउनचे काय व्हायचे ते होईल, नव्या सवयींना आणि प्रशासनाच्या पातळीवर नव्या योजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात करावी लागेल. तरच कोरोनाचे युद्ध आपण जिंकू.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

युद्ध जिंकायचंय, तर...! राज्यात किंवा पुण्यात १ जूननंतर काहीतरी मोठा चमत्कार होईल, असे समजण्याचे मुळीच कारण नाही. ‘लॉकडाउन पाच’ की आणखी सहा, सात हे आकडे मोजण्यातही आता अर्थ नाही. टप्प्याटप्प्याने खुलेपण येईल, त्याचा अधिक सावधानतेने जीवन पूर्ववत करण्यासाठी कसा वापर करता येईल, हेच आता आपल्या हातात आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा पुण्यात म्हटलं तर परिस्थिती सुधारतेय, म्हटलं तर नाही; पण परिस्थिती हाताबाहेर गेली नाही हे नक्की. आता या परिस्थितीला चांगल्या अवस्थेत नेण्यासाठी पुन्हा एकदा सामुदायिक आरोग्यभान आणि एकमेकांना व्यवसाय, उद्योग, कौटुंबिक गरजांमध्ये मदतीचा हात देण्याची आवश्‍यकता निश्‍चित असेल. पुणेकरांनो लॉकाडाउन वाढला; पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन शक्य आहे! पुण्यात ३० जूनपर्यंत २२ हजार ९४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यातील ॲक्‍टिव्ह रुग्णांची संख्या ९ हजार ७४३ असेल आणि त्यासाठी सुमारे २१६ आयसीयू बेड आणि १०७ व्हेंटिलेटर कमी पडतील, अशी शक्‍यताही वर्तविली आहे. हे आकडे यासाठी की पुढच्या काळात आपली आरोग्य सज्जता वाढवावी लागेल. पुण्यात एका बाजूला जनता वसाहतीचे उदाहरण आहे. येथे एकही रुग्ण नसताना तेथील संख्या झपाट्याने वाढली. दुसरीकडे पाटील इस्टेट झोपडपट्टीत तब्बल १७२ रुग्ण असतानाही तेथे योग्य ती काळजी घेतली गेल्याने गेल्या आठवडाभरात एकही नवा रुग्ण आढळला नाही. झोपडपट्टीसारख्या दाट वस्तीतही कोरोनाला रोखता येते, याची उदाहरणे बरीच आहेत. या सर्वांचा गाभा सार्वजनिक स्वच्छता हाच आहे. त्यामुळे लॉकडाउनचे काय व्हायचे ते होईल, नव्या सवयींना आणि प्रशासनाच्या पातळीवर नव्या योजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात करावी लागेल. तरच कोरोनाचे युद्ध आपण जिंकू. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MghE1a
Read More
तंबाखूविरोधी दिन विशेष : महाविद्यालयीन तरुणींही निकोटिनच्या जाळ्यात

औरंगाबाद  : तंबाखू आणि तंबाखूयुक्त पदार्थांच्या सेवनाच्या जाळ्यात अल्पवयातच तरुणाई ओढली जात आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे महाविद्यालयीन तरुणींचाही समावेश आहे. तंबाखूचे सेवन करण्यापेक्षा सिगारेट ओढण्याकडे तरुण आकृष्ट होत आहेत. यामुळे सिगारेटच्या व्यसनातूनच पुढे तंबाखूपेक्षा अधिक नशेच्या अमलाखाली तरुणाई जाण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

ग्लोबल  अॅडल्ट टोबॅकोच्या दुसऱ्या सर्वेक्षणानुसार देशातील २६ कोटी ७० लाख म्हणजे एकूण लोकसंख्येच्या २८.६ टक्के लोक येणकेन प्रकारे तंबाखूची तलफ भागवत आहेत. त्यापैकी २९.६ टक्के लोक तंबाखू किंवा तंबाखूयुक्त पदार्थ चघळतात किंवा खातात. १०.०७ टक्के लोक धूम्रपान करतात, तर काहीजण दोन्ही प्रकारची व्यसने करतात. देशाच्या एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास १९ टक्के पुरुष तर दोन टक्के महिला धूम्रपान करतात. तसेच २१.४ टक्के पुरुष व १२.८ टक्के महिला तंबाखू किंवा तंबाखूयुक्त पदार्थ खातात. शासकीय दंत महाविद्यालयातील डॉ. शिरीष खेडगीकर म्हणाले, की युवतीही नशेच्या आहारी जात आहेत. विशेषत: आय. टी. कंपन्यात काम करणाऱ्या युवतींचे प्रमाण अधिक आहे. 

सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार...

औरंगाबादमध्येदेखील एका महाविद्यालयातील ज्या बाहेरच्या राज्यातून शिकण्यासाठी आलेल्या आहेत त्या मुली सिगारेट ओढतात. सार्वजनीक ठिकाणी धूम्रपानाला बंदी असल्याने हुक्का पिणाऱ्यांचेही प्रमाण बऱ्यापैकी आहे. याशिवाय ई-सिगारेट जिला ENDS (इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टीम) म्हणतात मात्र या बॅटरीवर चालणाऱ्या सिस्टीममुळे व्यसन करणाऱ्यांचा मृत्यूच होऊ शकतो. देशात २०१८ मध्ये एकूण मृत्यूपैकी साडेनऊ टक्के मृत्यू धूम्रपान केल्याने झाले. या व्यसनामुळे आजारी झालेल्यांवर कराव्या लागणाऱ्या उपचारांसाठी त्यावर्षी अंदाजे १३,५१७ कोटी रुपये खर्च झाले. हा खर्च आपल्या देशाला सध्याच्या परिस्थितीत अजिबात परवडणारा नाही. त्यामुळे तंबाखू नियंत्रणविषयक ‘कोटपा’ कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. 
 
Admission अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी अॅप..

कमी वयातच व्यसनाधीन 
 
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या कायदे सल्लागारांनी तंबाखू सेवन आणि धूम्रपान करण्यासाठी सध्या असलेली १८ वर्षे वयाची परवानगी रद्द करून ती २१ वर्षे करण्याची सरकारकडे शिफारस केली आहे. काही दुरुस्त्यांसह हा कायदा मंजुरीसाठी संसदेकडे पाठवला जाणार आहे. ग्लोबल  अॅडल्ट टोबॅको सर्व्हेच्या पहिल्या आणि दुसऱ्या सर्वेक्षणानंतर तंबाखूच्या व्यसनाची चटक लागलेल्या युवकांच्या वयामध्ये सरासरी १८ वर्षे नऊ महिन्यांवरून १७ वर्षे नऊ महिन्यांपर्यंतची घसरण आढळून आल्याने सध्याची १८ वर्षांची तरतूद रद्द करून ती २१ वर्षे केली जाणार आहे. 
 
निकोटिनची नशा म्हणजे काय? 
डॉ. खेडगीकर म्हणाले, की तंबाखू तोंडात ठेवल्यावर किंवा ओढल्यावर तंबाखूतील निकोटिन व्यसन करणाऱ्याच्या रक्तप्रवाहात चटकन मिसळते. विडी, सिगारेट, हुक्का किंवा नस (तपकीर) ओढल्यावर लागलीच रक्तात निकोटिन मिसळते. अवघ्या पंधरा-वीस सेकंदांत शरीरात पसरते, मेंदूपर्यंत जाऊन नशा आल्याचा फील येतो; मात्र हे क्षणिक सुख असते. याचेच पुढे व्यसनात रूपांतर होते. तंबाखू सेवनाने तोंडाचा कॅन्सर होतो, रक्तातील पेशींचे स्वरूप बदलते; तसेच धूम्रपानामुळे पचनसंस्थाविषयक, हृदयविकार, फुप्फुसाचे विकार होतात. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तंबाखूविरोधी दिन विशेष : महाविद्यालयीन तरुणींही निकोटिनच्या जाळ्यात औरंगाबाद  : तंबाखू आणि तंबाखूयुक्त पदार्थांच्या सेवनाच्या जाळ्यात अल्पवयातच तरुणाई ओढली जात आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे महाविद्यालयीन तरुणींचाही समावेश आहे. तंबाखूचे सेवन करण्यापेक्षा सिगारेट ओढण्याकडे तरुण आकृष्ट होत आहेत. यामुळे सिगारेटच्या व्यसनातूनच पुढे तंबाखूपेक्षा अधिक नशेच्या अमलाखाली तरुणाई जाण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  ग्लोबल  अॅडल्ट टोबॅकोच्या दुसऱ्या सर्वेक्षणानुसार देशातील २६ कोटी ७० लाख म्हणजे एकूण लोकसंख्येच्या २८.६ टक्के लोक येणकेन प्रकारे तंबाखूची तलफ भागवत आहेत. त्यापैकी २९.६ टक्के लोक तंबाखू किंवा तंबाखूयुक्त पदार्थ चघळतात किंवा खातात. १०.०७ टक्के लोक धूम्रपान करतात, तर काहीजण दोन्ही प्रकारची व्यसने करतात. देशाच्या एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास १९ टक्के पुरुष तर दोन टक्के महिला धूम्रपान करतात. तसेच २१.४ टक्के पुरुष व १२.८ टक्के महिला तंबाखू किंवा तंबाखूयुक्त पदार्थ खातात. शासकीय दंत महाविद्यालयातील डॉ. शिरीष खेडगीकर म्हणाले, की युवतीही नशेच्या आहारी जात आहेत. विशेषत: आय. टी. कंपन्यात काम करणाऱ्या युवतींचे प्रमाण अधिक आहे.  सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार... औरंगाबादमध्येदेखील एका महाविद्यालयातील ज्या बाहेरच्या राज्यातून शिकण्यासाठी आलेल्या आहेत त्या मुली सिगारेट ओढतात. सार्वजनीक ठिकाणी धूम्रपानाला बंदी असल्याने हुक्का पिणाऱ्यांचेही प्रमाण बऱ्यापैकी आहे. याशिवाय ई-सिगारेट जिला ENDS (इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टीम) म्हणतात मात्र या बॅटरीवर चालणाऱ्या सिस्टीममुळे व्यसन करणाऱ्यांचा मृत्यूच होऊ शकतो. देशात २०१८ मध्ये एकूण मृत्यूपैकी साडेनऊ टक्के मृत्यू धूम्रपान केल्याने झाले. या व्यसनामुळे आजारी झालेल्यांवर कराव्या लागणाऱ्या उपचारांसाठी त्यावर्षी अंदाजे १३,५१७ कोटी रुपये खर्च झाले. हा खर्च आपल्या देशाला सध्याच्या परिस्थितीत अजिबात परवडणारा नाही. त्यामुळे तंबाखू नियंत्रणविषयक ‘कोटपा’ कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे.    Admission अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी अॅप.. कमी वयातच व्यसनाधीन    केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या कायदे सल्लागारांनी तंबाखू सेवन आणि धूम्रपान करण्यासाठी सध्या असलेली १८ वर्षे वयाची परवानगी रद्द करून ती २१ वर्षे करण्याची सरकारकडे शिफारस केली आहे. काही दुरुस्त्यांसह हा कायदा मंजुरीसाठी संसदेकडे पाठवला जाणार आहे. ग्लोबल  अॅडल्ट टोबॅको सर्व्हेच्या पहिल्या आणि दुसऱ्या सर्वेक्षणानंतर तंबाखूच्या व्यसनाची चटक लागलेल्या युवकांच्या वयामध्ये सरासरी १८ वर्षे नऊ महिन्यांवरून १७ वर्षे नऊ महिन्यांपर्यंतची घसरण आढळून आल्याने सध्याची १८ वर्षांची तरतूद रद्द करून ती २१ वर्षे केली जाणार आहे.    निकोटिनची नशा म्हणजे काय?  डॉ. खेडगीकर म्हणाले, की तंबाखू तोंडात ठेवल्यावर किंवा ओढल्यावर तंबाखूतील निकोटिन व्यसन करणाऱ्याच्या रक्तप्रवाहात चटकन मिसळते. विडी, सिगारेट, हुक्का किंवा नस (तपकीर) ओढल्यावर लागलीच रक्तात निकोटिन मिसळते. अवघ्या पंधरा-वीस सेकंदांत शरीरात पसरते, मेंदूपर्यंत जाऊन नशा आल्याचा फील येतो; मात्र हे क्षणिक सुख असते. याचेच पुढे व्यसनात रूपांतर होते. तंबाखू सेवनाने तोंडाचा कॅन्सर होतो, रक्तातील पेशींचे स्वरूप बदलते; तसेच धूम्रपानामुळे पचनसंस्थाविषयक, हृदयविकार, फुप्फुसाचे विकार होतात.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eAa6Ck
Read More
आठ दिवसांत प्रेम अन्‌ पळून केले लग्न; तरीही पोलिसांनी लावला विवाह, मग...

व्याहाड खुर्द (जि. चंद्रपूर) : लॉकडाउन सुरू असल्यामुळे दोन कुटुंबातील मुलगा आणि मुलगी आई-वडिलांकडे राहायला आहे. दोघांचेही घर शेजारीच. त्यामुळे दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली. आठ दिवसांतच त्यांच्यात प्रेम झाले. दोघांनीही घरच्यांना लग्न लावून देण्याची मागणी केली. मात्र, विरोध झाल्याने पळून लग्न केले. पोलिसांनी त्यांना शोधून काढले अन्‌ पुढील प्रकार घडला... 

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका. येथील कोंडखेल येथील विटाभट्टीत सिद्धार्थ रामटेके व गुरूदेव सहारे हे कामगार. दोघेही कामगार आपल्या कुटुंबासह तिथेच झोपडी बांधून राहतात. देशात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे रामटेके यांची मुलगी माया व सहारे यांचा मुलगा पवन आई-वडिलांकडे राहायला आले. दोघांच्याही झोपड्या शेजारीच. त्यामुळे माया आणि पवनची ओळखी झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आठ दिवसांतच प्रेम झाले आणि लग्न करण्याचे ठरवले.

अधिक माहितीसाठी - आंबटशौकिनांच्या मागणीत प्रचंड वाढ... बंद ब्यूटी पार्लर, ढाब्यांमध्ये रंगतोय खेळ

मायाने आई-वडिलांना पवनसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगून लग्न लावून देण्याची मागणी केली. मात्र, आई-वडिलांनी त्यांच्या नात्याला विरोध दर्शवला. परंतु, प्रेमात बुडालेली माया काहीही ऐकाला तयार नाही. त्यामुळे रामटेके यांनी मुलीला मावशीच्या घरी नेऊन सोडले. परंतु, दोघांमध्ये मोबाईलवरून संवाद सुरूच होता. अशातच त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्धार केला. दोघेही पळून गेले. 

वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार बेंबाळ पोलिस उपकेंद्रात दाखल केली. पोलिसांनी लागलीच शोध सुरू केला. तपासात पवन आणि माया गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बेंबाळ पोलिसांनी आरमोरी ठाणेदारांशी संपर्क केला. आरमोरी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. आम्ही वयस्क असून, लग्न केल्याची माहिती माया व पवन यांनी पोलिसांनी दिली. तरीही पोलिसांनी त्यांचे पुन्हा लग्न लावून दिले.

हेही वाचा - तिसरे मंगलाष्टक सुरू झाल्यावर वधू म्हणाली, "तू मला पसंत नाहीस"

दोघेही विलगीकरणात

टाळेबंदीत दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्यांचे संस्थात्मक विलगीकरण करा, असे सरकारचे निर्देश आहे. दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आले होते. त्यामुळे तिथे त्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. सध्या ते दोघेही आरमोरी येथील विलगीकरण केंद्रात आहे. 

वैवाहिक जीवन लॉकडाउन

टाळेबंदी आणि सीमाबंद असतानाही प्रेमीयुगुला पळून गेले. तिथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोघेही वयस्क असल्याने त्यांचा विवाह ठाणेदारांनी लावून दिला. मात्र, दुसऱ्या जिल्ह्यातून आल्याने त्यांचे तिथे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे सध्यातरी त्यांच्या वैवाहिक जीवनाचे लॉकडाउन झाले आहे. विशेष म्हणजे त्यांचे प्रेमसबंध जुळून केवळ आठ दिवस झाले होते. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आठ दिवसांत प्रेम अन्‌ पळून केले लग्न; तरीही पोलिसांनी लावला विवाह, मग... व्याहाड खुर्द (जि. चंद्रपूर) : लॉकडाउन सुरू असल्यामुळे दोन कुटुंबातील मुलगा आणि मुलगी आई-वडिलांकडे राहायला आहे. दोघांचेही घर शेजारीच. त्यामुळे दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली. आठ दिवसांतच त्यांच्यात प्रेम झाले. दोघांनीही घरच्यांना लग्न लावून देण्याची मागणी केली. मात्र, विरोध झाल्याने पळून लग्न केले. पोलिसांनी त्यांना शोधून काढले अन्‌ पुढील प्रकार घडला...  चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका. येथील कोंडखेल येथील विटाभट्टीत सिद्धार्थ रामटेके व गुरूदेव सहारे हे कामगार. दोघेही कामगार आपल्या कुटुंबासह तिथेच झोपडी बांधून राहतात. देशात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे रामटेके यांची मुलगी माया व सहारे यांचा मुलगा पवन आई-वडिलांकडे राहायला आले. दोघांच्याही झोपड्या शेजारीच. त्यामुळे माया आणि पवनची ओळखी झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आठ दिवसांतच प्रेम झाले आणि लग्न करण्याचे ठरवले. अधिक माहितीसाठी - आंबटशौकिनांच्या मागणीत प्रचंड वाढ... बंद ब्यूटी पार्लर, ढाब्यांमध्ये रंगतोय खेळ मायाने आई-वडिलांना पवनसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगून लग्न लावून देण्याची मागणी केली. मात्र, आई-वडिलांनी त्यांच्या नात्याला विरोध दर्शवला. परंतु, प्रेमात बुडालेली माया काहीही ऐकाला तयार नाही. त्यामुळे रामटेके यांनी मुलीला मावशीच्या घरी नेऊन सोडले. परंतु, दोघांमध्ये मोबाईलवरून संवाद सुरूच होता. अशातच त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्धार केला. दोघेही पळून गेले.  वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार बेंबाळ पोलिस उपकेंद्रात दाखल केली. पोलिसांनी लागलीच शोध सुरू केला. तपासात पवन आणि माया गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बेंबाळ पोलिसांनी आरमोरी ठाणेदारांशी संपर्क केला. आरमोरी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. आम्ही वयस्क असून, लग्न केल्याची माहिती माया व पवन यांनी पोलिसांनी दिली. तरीही पोलिसांनी त्यांचे पुन्हा लग्न लावून दिले. हेही वाचा - तिसरे मंगलाष्टक सुरू झाल्यावर वधू म्हणाली, "तू मला पसंत नाहीस" दोघेही विलगीकरणात टाळेबंदीत दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्यांचे संस्थात्मक विलगीकरण करा, असे सरकारचे निर्देश आहे. दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आले होते. त्यामुळे तिथे त्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. सध्या ते दोघेही आरमोरी येथील विलगीकरण केंद्रात आहे.  वैवाहिक जीवन लॉकडाउन टाळेबंदी आणि सीमाबंद असतानाही प्रेमीयुगुला पळून गेले. तिथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोघेही वयस्क असल्याने त्यांचा विवाह ठाणेदारांनी लावून दिला. मात्र, दुसऱ्या जिल्ह्यातून आल्याने त्यांचे तिथे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे सध्यातरी त्यांच्या वैवाहिक जीवनाचे लॉकडाउन झाले आहे. विशेष म्हणजे त्यांचे प्रेमसबंध जुळून केवळ आठ दिवस झाले होते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dk2d3Q
Read More
दिलासादायक! २४ तासांत झाले विक्रमी रूग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली - कोरोना महामारीविरूद्धच्या लढाईतील आजचा दिवस भारतासाठी नवा आशेचा किरण घेऊन आला. मागच्या २४ तासांत ११ हजारांहून जास्त विक्रमी रूग्ण कोरोनामुक्त झाले, त्याचप्रमाणे देशातील सक्रिय रूग्णांची संख्या या संपूर्ण काळात प्रथमच घटली. रूग्ण बरे होण्याचाही दर (रिकव्हरी रेट) आतापर्यंत सर्वाधिक ४७ टक्क्यांपेक्षा जास्त नोंदवला गेला.

आणखी वाचा - देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशात गेल्या २४ तासांत आणखी २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या पाच हजारापर्यंत पोहोचली आहे. मागच्या २४ तासांत बरे झालेल्यांची संख्या ११,२६४ होती तर नवे ७,९६४  रुग्ण आढळले. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारांची संख्या जास्त असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

लॉकडाउनमधून सुटका नाहीच; देशभरात मुदत वाढवली

सहा राज्यांत निम्मे रुग्ण झाले बरे
देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यात कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक आहे. त्यातील तमिळनाडू, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात जेवढे रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत, त्यापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सहा राज्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत.

News Story Feeds https://ift.tt/2MaOxMy

दिलासादायक! २४ तासांत झाले विक्रमी रूग्ण कोरोनामुक्त नवी दिल्ली - कोरोना महामारीविरूद्धच्या लढाईतील आजचा दिवस भारतासाठी नवा आशेचा किरण घेऊन आला. मागच्या २४ तासांत ११ हजारांहून जास्त विक्रमी रूग्ण कोरोनामुक्त झाले, त्याचप्रमाणे देशातील सक्रिय रूग्णांची संख्या या संपूर्ण काळात प्रथमच घटली. रूग्ण बरे होण्याचाही दर (रिकव्हरी रेट) आतापर्यंत सर्वाधिक ४७ टक्क्यांपेक्षा जास्त नोंदवला गेला. आणखी वाचा - देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा देशात गेल्या २४ तासांत आणखी २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या पाच हजारापर्यंत पोहोचली आहे. मागच्या २४ तासांत बरे झालेल्यांची संख्या ११,२६४ होती तर नवे ७,९६४  रुग्ण आढळले. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारांची संख्या जास्त असण्याची ही पहिलीच वेळ आहे. लॉकडाउनमधून सुटका नाहीच; देशभरात मुदत वाढवली सहा राज्यांत निम्मे रुग्ण झाले बरे देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यात कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक आहे. त्यातील तमिळनाडू, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात जेवढे रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत, त्यापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सहा राज्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. News Story Feeds https://ift.tt/2MaOxMy

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36KSalJ
Read More
राज्यातून आतापर्यंत किती लोक परतले; वाचा सविस्तर

मुंबई - राज्यातून आतापर्यंत ८०० विशेष गाड्यांमधून साडे अकरा लाख परप्रांतीय त्यांच्या गावी गेले आहेत. राज्यातून परराज्यांत जाणारे अनेक मजूर परतीचा प्रवास रद्द करत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी पुरवण्यात आलेल्या दीड हजार मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना ३१ मेपासून पुन्हा त्यांच्या जुन्या ठिकाणी रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात आतापर्यंत ८०० रेल्वेतून ११ लाख ५० हजार परप्रांतीय आपापल्या गावी गेले आहेत. फक्त पश्‍चिम बंगालमध्ये जाणाऱ्या गाड्या सध्या बाकी आहेत. तेथे वादळ आल्यामुळे या गाड्या प्रलंबित राहिल्या होत्या. पश्‍चिम बंगालमधील बहुसंख्य नागरिक रविवारी रवाना होतील, पण नव्या नोंदणीची संख्या घटली आहे. गुरुवारी ११ गाड्या विविध राज्यांत जाणार होत्या, पण अनेक कामगारांनी परतीचा प्रवास रद्द केल्यामुळे फक्त तीन गाड्या सोडण्यात आल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे १४२१ कर्मचारी पुन्हा जुन्या ठिकाणी रुजू होतील.

विद्यापीठांच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत 'हे' निर्देश...

सुमारे ९४ कोटींहून अधिक खर्च
परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावे, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शुक्रवारी (ता.२९) पर्यंत ४१ हजार ८७४ बस फेऱ्यांच्या माध्यमातून ५ लाख ८ हजार ८०३ स्थलांतरितांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा नजीकच्या रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यात आले. यासाठी सरकारने १०० टक्के निधी उपलब्ध करून दिला असून, आतापर्यंत ९४.६६ कोटी रुपये यावर खर्च करण्यात आला आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यातून आतापर्यंत किती लोक परतले; वाचा सविस्तर मुंबई - राज्यातून आतापर्यंत ८०० विशेष गाड्यांमधून साडे अकरा लाख परप्रांतीय त्यांच्या गावी गेले आहेत. राज्यातून परराज्यांत जाणारे अनेक मजूर परतीचा प्रवास रद्द करत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी पुरवण्यात आलेल्या दीड हजार मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना ३१ मेपासून पुन्हा त्यांच्या जुन्या ठिकाणी रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात आतापर्यंत ८०० रेल्वेतून ११ लाख ५० हजार परप्रांतीय आपापल्या गावी गेले आहेत. फक्त पश्‍चिम बंगालमध्ये जाणाऱ्या गाड्या सध्या बाकी आहेत. तेथे वादळ आल्यामुळे या गाड्या प्रलंबित राहिल्या होत्या. पश्‍चिम बंगालमधील बहुसंख्य नागरिक रविवारी रवाना होतील, पण नव्या नोंदणीची संख्या घटली आहे. गुरुवारी ११ गाड्या विविध राज्यांत जाणार होत्या, पण अनेक कामगारांनी परतीचा प्रवास रद्द केल्यामुळे फक्त तीन गाड्या सोडण्यात आल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे १४२१ कर्मचारी पुन्हा जुन्या ठिकाणी रुजू होतील. विद्यापीठांच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत 'हे' निर्देश... सुमारे ९४ कोटींहून अधिक खर्च परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावे, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शुक्रवारी (ता.२९) पर्यंत ४१ हजार ८७४ बस फेऱ्यांच्या माध्यमातून ५ लाख ८ हजार ८०३ स्थलांतरितांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा नजीकच्या रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यात आले. यासाठी सरकारने १०० टक्के निधी उपलब्ध करून दिला असून, आतापर्यंत ९४.६६ कोटी रुपये यावर खर्च करण्यात आला आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gwuplY
Read More
Video : शहरी जीवनाला निसर्गाशी जोडणारी आर्किटेक्‍ट

कल्याणी कुलकर्णी ही आर्किटेक्‍ट तरुणी अर्बन डिझाईन, डिजिटल आर्किटेक्‍चर व प्रॉडक्‍ट डिझाईन अशा नव्या माध्यमातून शहरी नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात आणू पाहते आहे. लंडनला मास्टर्स डिग्री घेऊन, तिथल्या एका नामांकित संस्थेत नोकरीची उत्तम संधी मिळत असतानाही ती भारतात परतली. कल्याणी तिची चित्रं टाकाऊ कार्डबोर्ड, उरलेले कागद, काच अशा माध्यमांवर साकारते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लंडनमध्ये राहण्याचं स्वप्नं अनेक तरुणांना पडत असताना कल्याणीने मात्र तेथील नोकरीची चालून आलेली संधी सहज नाकारली. मात्र, आर्किटेक्‍ट होण्यासाठी तेथील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रम आत्मसात केला. एका संस्थेत वर्षभर कार्यानुभव घेतला. हे ज्ञान आपल्या शहरासाठी उपयोगात आणावं म्हणून ती पुण्यात परतली. ती म्हणाली, ‘‘शहरांचा विकास होताना त्यात निसर्गाला महत्त्वाचं स्थान असलं पाहिजे. महानगरी जीवन आणि निसर्ग यांच्यात दुवा ठरणारी कामं करता यावीत, हा ध्यास मला जडला आहे. तो माझ्या चित्रांमधूनही डोकावतो. वास्तविक आर्किटेक्‍ट या नात्याने चित्रं काढली जातात, ती समोर दिसलेलं काही नोंदून ठेवण्यासाठी किंवा सुचलेली कल्पना टिपून ठेवण्यासाठी. मात्र कामाच्या प्रक्रियेचा एक भाग असलेल्या रेखाकृती, या पलीकडे जाऊन रम्य कल्पनांनी भारलेली चित्रं मी काढत राहते. कॅनव्हासऐवजी माझी चित्रं पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कार्डबोर्ड, पुठ्ठा आणि ऑफिसच्या स्टेशनरीतून उरलेले वेगवेगळ्या प्रकारचे कागदांवर असतात. त्या साहित्याच्या अंगभूत पोतामुळे निराळा परिणाम साधला जातो. मी काचांवर कीटकांची चित्रं काढली. भिंतीवर लावल्यानंतर सावलीमुळे ‘थ्री डी’ इफेक्‍टची गंमत साधता आली.’’

कल्याणीने असंही सांगितलं की, ॲल्युमिनिअम फॉइलला आकार देऊन छोटी शिल्पं करून पाहते आहे. माझ्या संकल्पना व आरेखनातून धातुशिल्पं साकारली आहेत. यांपैकी काही वनदेवी टेकडीवर बघायला मिळतील. पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी पुणे वनविभागाच्या समितीत मी आहे. आर्किटेक्‍ट व शहरी आरेखनकार या नात्याने माझ्या संकल्पना व आरेखनातून पंचतंत्रातील कथांवर आधारित ही शिल्पं आहेत. या कामांसाठी मी आणि कौशिक सरदेसाई याने अँथेम ही फर्म आणि स्टुडिओ सुरू केला. आम्ही आयुष्यातही जोडीदार होऊन आता शहराच्या विकासकामांमध्ये निसर्गाला एकरूप करण्याचं स्वप्न पाहत आहोत.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : शहरी जीवनाला निसर्गाशी जोडणारी आर्किटेक्‍ट कल्याणी कुलकर्णी ही आर्किटेक्‍ट तरुणी अर्बन डिझाईन, डिजिटल आर्किटेक्‍चर व प्रॉडक्‍ट डिझाईन अशा नव्या माध्यमातून शहरी नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात आणू पाहते आहे. लंडनला मास्टर्स डिग्री घेऊन, तिथल्या एका नामांकित संस्थेत नोकरीची उत्तम संधी मिळत असतानाही ती भारतात परतली. कल्याणी तिची चित्रं टाकाऊ कार्डबोर्ड, उरलेले कागद, काच अशा माध्यमांवर साकारते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा लंडनमध्ये राहण्याचं स्वप्नं अनेक तरुणांना पडत असताना कल्याणीने मात्र तेथील नोकरीची चालून आलेली संधी सहज नाकारली. मात्र, आर्किटेक्‍ट होण्यासाठी तेथील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रम आत्मसात केला. एका संस्थेत वर्षभर कार्यानुभव घेतला. हे ज्ञान आपल्या शहरासाठी उपयोगात आणावं म्हणून ती पुण्यात परतली. ती म्हणाली, ‘‘शहरांचा विकास होताना त्यात निसर्गाला महत्त्वाचं स्थान असलं पाहिजे. महानगरी जीवन आणि निसर्ग यांच्यात दुवा ठरणारी कामं करता यावीत, हा ध्यास मला जडला आहे. तो माझ्या चित्रांमधूनही डोकावतो. वास्तविक आर्किटेक्‍ट या नात्याने चित्रं काढली जातात, ती समोर दिसलेलं काही नोंदून ठेवण्यासाठी किंवा सुचलेली कल्पना टिपून ठेवण्यासाठी. मात्र कामाच्या प्रक्रियेचा एक भाग असलेल्या रेखाकृती, या पलीकडे जाऊन रम्य कल्पनांनी भारलेली चित्रं मी काढत राहते. कॅनव्हासऐवजी माझी चित्रं पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कार्डबोर्ड, पुठ्ठा आणि ऑफिसच्या स्टेशनरीतून उरलेले वेगवेगळ्या प्रकारचे कागदांवर असतात. त्या साहित्याच्या अंगभूत पोतामुळे निराळा परिणाम साधला जातो. मी काचांवर कीटकांची चित्रं काढली. भिंतीवर लावल्यानंतर सावलीमुळे ‘थ्री डी’ इफेक्‍टची गंमत साधता आली.’’ कल्याणीने असंही सांगितलं की, ॲल्युमिनिअम फॉइलला आकार देऊन छोटी शिल्पं करून पाहते आहे. माझ्या संकल्पना व आरेखनातून धातुशिल्पं साकारली आहेत. यांपैकी काही वनदेवी टेकडीवर बघायला मिळतील. पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी पुणे वनविभागाच्या समितीत मी आहे. आर्किटेक्‍ट व शहरी आरेखनकार या नात्याने माझ्या संकल्पना व आरेखनातून पंचतंत्रातील कथांवर आधारित ही शिल्पं आहेत. या कामांसाठी मी आणि कौशिक सरदेसाई याने अँथेम ही फर्म आणि स्टुडिओ सुरू केला. आम्ही आयुष्यातही जोडीदार होऊन आता शहराच्या विकासकामांमध्ये निसर्गाला एकरूप करण्याचं स्वप्न पाहत आहोत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2zNPYxP
Read More
JK: अनंतनाग में सुरक्षाबलों और आतंकियों के बीच एनकाउंटर जारी https://ift.tt/2XOvVHy

Friday, May 29, 2020

सरकार 2.0 का एक साल-निर्विवाद नेता, कमजोर विपक्ष और मजबूत होता गया ब्रैंड मोदी https://ift.tt/2TTITCN
मोदी सरकार 2.0 का एक साल, डिजिटल जश्न मनाएगी BJP, नड्डा देंगे भाषण https://ift.tt/36K4F14
इस डायरेक्टर के नाम है 12 नेशनल अवॉर्ड्स, बनाई समलैंगिकता पर फिल्में https://ift.tt/2M9fujR
मोदी सरकारः दूसरा कार्यकाल, पहला साल और खाते में कई उपलब्धियां https://ift.tt/2MdV8WI