Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 28, 2021

जाणून घ्या : मेडिकल काेडिंगमधील करिअरची संधी

सातारा : वैद्यकीय कोडिंग विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी एक चांगला पर्याय असल्याचे सिद्ध होऊ शकते. सर्वप्रथम, हे सॉफ्टवेअर कोडिंग म्हणजे काय हे समजणे आवश्यक आहे. खरं तर, वैद्यकीय कोडिंग म्हणजे विशिष्ट प्रकारच्या कोडमध्ये रुग्ण अहवाल, उपचार प्रक्रिया, वैद्यकीय सेवा आणि उपकरणे लिहिणे. हे वैद्यकीय बिलिंगसाठी खूप महत्वाचे आहे. यावर आधारित वैद्यकीय सेवा प्रदात्यास भरपाई मिळते.

वैद्यकीय कोडिंग व्यावसायिकांची वाढती मागणी

हेल्थकेअर आउटसोर्सिंग उद्योगाचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. यासह, वैद्यकीय कोडिंग व्यावसायिकांची मागणी देखील वाढत आहे. एका अहवालानुसार हेल्थकेअर आउटसोर्सिंगच्या बाबतीत अमेरिकेनंतर भारत दुसर्‍या क्रमांकाचे स्थान म्हणून उदयास आले आहे. यामुळे, मेडिकल कोडींग आणि बिलिंगमध्ये तज्ञांची नेमणूक करण्यासाठी आउटसोर्सिंग क्षेत्राची मागणी वाढत आहे.

कोर्स

जरी वैद्यकीय कोडिंगमध्ये करिअर करण्यासाठी कोणतीही पदवी असेल, परंतु विज्ञानात पदवी मिळविलेल्यांना प्राधान्य दिले जाते. ज्यांना मानवी शरीरशास्त्र, मानवी शरीरशास्त्र आणि वैद्यकीय शब्दावली बद्दल ठाम ज्ञान आहे त्यांना वैद्यकीय कोडिंग विशेषज्ञ बनण्यास अधिक आरामदायक आहे.

प्रमाणपत्र अभ्यासक्रम

वैद्यकीय कोडिंगसाठी प्रमाणपत्र प्रोग्रामची आवश्यकता नाही परंतु यामुळे नोकरी मिळण्याची शक्यता वाढते. मान्यताप्राप्त संस्थेकडून वैद्यकीय कोडिंगमध्ये प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते कारण ते योग्य कोड ओळखण्यास आणि अंमलात आणण्यास अधिक सक्षम आहेत. वैद्यकीय कोडिंगचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र देणारी अनेक संस्था आहेत.

'फी'ची रचना

सहसा त्याची फी 20 हजार रुपयांपासून ते 30 हजार रुपयांपर्यंत असते. शुल्क एकाच वेळी द्यावे लागेल. वेगवेगळ्या संस्थांचे शुल्क वेगवेगळे असते. प्रवेश घेण्यापूर्वी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. कमी शुल्क असणार्‍या आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी खास शिष्यवृत्ती कार्यक्रम असणा-या संस्थेत प्रवेश घ्यावा.

जाणून घ्या.. कशा पद्धतीने केली जाते नाेकरी देताेच्या नावाखाली फसवणूक

असे वागल्यास, कार्यालयात तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप उमटेल!

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

जाणून घ्या : मेडिकल काेडिंगमधील करिअरची संधी सातारा : वैद्यकीय कोडिंग विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी एक चांगला पर्याय असल्याचे सिद्ध होऊ शकते. सर्वप्रथम, हे सॉफ्टवेअर कोडिंग म्हणजे काय हे समजणे आवश्यक आहे. खरं तर, वैद्यकीय कोडिंग म्हणजे विशिष्ट प्रकारच्या कोडमध्ये रुग्ण अहवाल, उपचार प्रक्रिया, वैद्यकीय सेवा आणि उपकरणे लिहिणे. हे वैद्यकीय बिलिंगसाठी खूप महत्वाचे आहे. यावर आधारित वैद्यकीय सेवा प्रदात्यास भरपाई मिळते. वैद्यकीय कोडिंग व्यावसायिकांची वाढती मागणी हेल्थकेअर आउटसोर्सिंग उद्योगाचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. यासह, वैद्यकीय कोडिंग व्यावसायिकांची मागणी देखील वाढत आहे. एका अहवालानुसार हेल्थकेअर आउटसोर्सिंगच्या बाबतीत अमेरिकेनंतर भारत दुसर्‍या क्रमांकाचे स्थान म्हणून उदयास आले आहे. यामुळे, मेडिकल कोडींग आणि बिलिंगमध्ये तज्ञांची नेमणूक करण्यासाठी आउटसोर्सिंग क्षेत्राची मागणी वाढत आहे. कोर्स जरी वैद्यकीय कोडिंगमध्ये करिअर करण्यासाठी कोणतीही पदवी असेल, परंतु विज्ञानात पदवी मिळविलेल्यांना प्राधान्य दिले जाते. ज्यांना मानवी शरीरशास्त्र, मानवी शरीरशास्त्र आणि वैद्यकीय शब्दावली बद्दल ठाम ज्ञान आहे त्यांना वैद्यकीय कोडिंग विशेषज्ञ बनण्यास अधिक आरामदायक आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रम वैद्यकीय कोडिंगसाठी प्रमाणपत्र प्रोग्रामची आवश्यकता नाही परंतु यामुळे नोकरी मिळण्याची शक्यता वाढते. मान्यताप्राप्त संस्थेकडून वैद्यकीय कोडिंगमध्ये प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते कारण ते योग्य कोड ओळखण्यास आणि अंमलात आणण्यास अधिक सक्षम आहेत. वैद्यकीय कोडिंगचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र देणारी अनेक संस्था आहेत. 'फी'ची रचना सहसा त्याची फी 20 हजार रुपयांपासून ते 30 हजार रुपयांपर्यंत असते. शुल्क एकाच वेळी द्यावे लागेल. वेगवेगळ्या संस्थांचे शुल्क वेगवेगळे असते. प्रवेश घेण्यापूर्वी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. कमी शुल्क असणार्‍या आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी खास शिष्यवृत्ती कार्यक्रम असणा-या संस्थेत प्रवेश घ्यावा. जाणून घ्या.. कशा पद्धतीने केली जाते नाेकरी देताेच्या नावाखाली फसवणूक असे वागल्यास, कार्यालयात तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप उमटेल! Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3e1uMq5
Read More
आपल्या डेटावर हॅकर्सची असते नजर; या सात मार्गाने ठेवा तुमचा डेटा सेफ 

नवी दिल्ली - इंटरनेट आज आपल्या दैनंदिन जीवनातला महत्त्वाचा घटक बनला आहे. याबरोबरच आता आपली प्रायव्हसीही धोक्यात आली आहे. दररोज याबाबत घटनासमोर येत असतात, ज्यात युजर्सचा डेटा हॅक केला जातो. ही गंभीर बाब आहे. जर युजर्सचा डेटा हॅकर्सच्या हातात लागले तर तो त्याच्या माध्यमातून युजर्सला मोठी किंमत मोजावी लागू शकते. यात बँक खात्यामधून पैशाची चोरीबरोबरच सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याचाही धोक असतो. युजर हॅकिंग प्रामुख्याने सोशल इंजिनिअरिंगचा भाग आहे. एक हॅकर या फ्राॅडस्टर युजरला जाळ्यात ओढण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरतो. युजर हॅकिंगचा शिकार होऊ नये यासाठी Wi-Jungle चे सीईओ आणि सहसंस्थापक कर्मेश गुप्ता यांनी काही खास ट्रिक्स सांगितल्या आहेत. तर जाणून घेऊ या त्याविषयी...  

कोणालाही ओटीपीचा पासवर्ड सांगू नका

कर्मेश गुप्ता सांगतात, की ही फार क्षुल्लक गोष्ट वाटत असेल. अनेकदा बँकेतून आलेले मॅसेज किंवा ईमेलमध्ये तुम्ही जरुर वाचले असेल, तरीही पूर्ण सावधपणे पालन करणे आवश्यक आहे. कोणत्याही बँक किंवा कोणत्याही कंपनीकडून आलेल्या काॅलवर  जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची गोपनीय माहिती ( जसे की बँक क्रेडिट/डेबिट कार्डचे तपशील, ओटीपी, युपीआय आयडी/पिन, ऑनलाईन पासवर्ड वा इतर माहिती) विचारल्यास सांग नका. हॅकर्स याच माध्यमातून लोकांना लक्ष्य करतात. 

पासर्वड स्ट्राँग ठेवा

तुमच्या कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफाॅर्म्सचे पासवर्ड स्ट्राँग ठेवा. त्यात स्पेशल कॅरेक्टर जसे की $ @#!%&, नंबर, छोटे आणि मोठे कॅरेक्टरचा अवलंब करावा आणि कमीत-कमी 10 कॅरेक्टरचे पासवर्ड जरुर ठेवा. ट्रू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन अनिवार्य स्वरुपात चालू करुन ठेवा. सर्व प्लॅटफाॅर्म्सवर पासवर्ड वेगळे ठेवा आणि ती मोबाईलमध्ये, लॅपटाॅप किंवा क्लाऊडवर एकाच फाईलमध्ये सेव्ह करुन ठेवू नका. 

व्हेरिफिकेशन आवश्यक 

तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ईमेल आल्यास ते ट्रू ॲड्रेस अवश्य व्हेरिफाय करा. जर ईमेल विशेषतः सोशल मीडिया वेबसाईटचा असेल आणि पासवर्ड रिसेट करायला सांगत असेल. किंवा आणखी काही गोपनीय माहिती मागत असेल तर ईमेलचा डोमेन @facebook.com वा @twitter.com तर नाहीना. जर असे असेल तर त्यास लगेच स्पॅम रिपोर्ट करा. ईमेल चेक केल्यानंतर त्यास व्हॅलिड दिसल्यावरच अटॅचमेंट डाऊनलोड करा. बिना ईमेल व्हेरिफाय केलेल्या ॲटॅचमेंट उघडल्यास सिस्टिममध्ये मालवेअर येऊ शकतो. या नंतर हॅकर सिस्टिममध्ये स्टोर डेटा प्राप्त करु शकतो आणि त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. 

युआरएल जरुर चेक करा

सोशल मीडिया मॅसेजिंग प्लॅटफाॅर्म्सवरुन येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या डिल्स, ऑफर्स, डिस्काऊंट्स किंवा स्किम्स ओपन करण्यापूर्वी त्याचे युआरएल चेक करा. उदाहरणार्थ जर पेटीमवर कोणतेही ऑफर सांगितले असेल तर प्रथम हे पाहा कि वेबसाईट युआरएल काय आहे. जर युआरएल पेटीएमडाॅटकाॅम असेल तर ओपन करा अन्यता करु नका आणि शाॅपिंगही करु नका. 

इनकाॅग्निटो विंडोचा वापर करा

कोणत्याही दुसऱ्या मोबाईल किंवा लॅपटाॅपचा वापर करायच्या वेळी इनकाॅग्निटो विंडोत इंटरनेटशी संबंधित कामे करा. कामे पूर्ण झाल्यावर लाॅगआऊट करा. या व्यतिरिक्त विंडो बंद करायला विसरु नका. तुमच्या लॅपटाॅपमध्ये ही बँकिंग किंवा शाॅपिंग आदींशी निगडित वेबसाईट्सही इनकोग्निटो विंडोमध्ये ओपन करा. कोणत्याही वित्तीय किंवा त्याच्याशी संबंधित वेबसाईटचा पासवर्ड ब्राऊझरमध्ये सेव्ह करु नये. या प्रकारे कोणत्याही असुरक्षित पब्लिक नेटवर्कवर इंटरनेट करुन पैशाचा व्यवहार करण्याचा प्रयत्न शक्यतो टाळा. 

चॅटवर कोणालाही पासवर्ड देऊ नका

तुमच्या घरचा सदस्या असो किंवा परिचित व्यक्तीला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डशी संबंधित इतर गोपनीय माहिती मागितल्यास संबंधितास व्हाॅट्सॲप किंवा कोणत्याही मॅसेजिंग ॲप , टेक्स्ट मॅसेज आणि काॅल आदीवर तपशील पाठवू नका. स्वतः माहिती तुकड्या तुकड्यात वेगवेगळ्या प्लॅटफाॅर्म्सवर शेअर करा. उदाहरणार्थ डेबिट कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, सीव्हीव्ही, नाव आदी एकाच वेळेस व्हाॅट्सॲप करु नका किंवा कार्डचा फोटो काढून ते शेअर करु नये. असे या साठी की जर तुम्ही किंवा ज्याला माहिती दिली आहे. त्या व्यक्तिचा एक्सेस कोणत्याही तिसऱ्या व्यक्तिला मिळाल्यास त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. दुसरे चॅटचे बॅकअप फाईल ज्या लोकेशनवर स्टोर होते, त्या लोकेशनवर डिरेक्टरी किंवा फोल्डर इतर ॲपसह शेअर होते आणि ते वाचले जाऊ शकते. तिसरी गोष्ट, जर एखाद्या पाॅईंटवर ते हॅक झाल्यास तुमचा कोणताही डाटा हॅकर्सच्या हाती लागणार ज्यामुळे तुमचे नुकसान होईल. 

ॲप्सला कमीत-कमी परमिशन द्या

शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, ॲप्स डाऊनलोड करताना कमीत-कमी परमिशन द्या. कारण बरेच ॲप्स तुमच्याकडून परमिटेड डाटा आपल्या सर्व्हर नियमितपणे स्टोर करतात. या ॲप्सचा कोणताही डाटा चोरीला जाऊ शकते. यामुळे तुमची माहिती सार्वजनिक होऊ शकते. किंवा हॅकर्स त्याचा चुकीच्या उद्देशासाठी वापर करु शकतो. नंतर कधी तुम्हाला कोणत्याही ॲप ची आवश्यकता भासल्यास आवश्यक ते परमिशन इनेबल करा. तेही व्हाईल युजिंग दी ॲप ऑप्शन बरोबर.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आपल्या डेटावर हॅकर्सची असते नजर; या सात मार्गाने ठेवा तुमचा डेटा सेफ  नवी दिल्ली - इंटरनेट आज आपल्या दैनंदिन जीवनातला महत्त्वाचा घटक बनला आहे. याबरोबरच आता आपली प्रायव्हसीही धोक्यात आली आहे. दररोज याबाबत घटनासमोर येत असतात, ज्यात युजर्सचा डेटा हॅक केला जातो. ही गंभीर बाब आहे. जर युजर्सचा डेटा हॅकर्सच्या हातात लागले तर तो त्याच्या माध्यमातून युजर्सला मोठी किंमत मोजावी लागू शकते. यात बँक खात्यामधून पैशाची चोरीबरोबरच सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याचाही धोक असतो. युजर हॅकिंग प्रामुख्याने सोशल इंजिनिअरिंगचा भाग आहे. एक हॅकर या फ्राॅडस्टर युजरला जाळ्यात ओढण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरतो. युजर हॅकिंगचा शिकार होऊ नये यासाठी Wi-Jungle चे सीईओ आणि सहसंस्थापक कर्मेश गुप्ता यांनी काही खास ट्रिक्स सांगितल्या आहेत. तर जाणून घेऊ या त्याविषयी...   कोणालाही ओटीपीचा पासवर्ड सांगू नका कर्मेश गुप्ता सांगतात, की ही फार क्षुल्लक गोष्ट वाटत असेल. अनेकदा बँकेतून आलेले मॅसेज किंवा ईमेलमध्ये तुम्ही जरुर वाचले असेल, तरीही पूर्ण सावधपणे पालन करणे आवश्यक आहे. कोणत्याही बँक किंवा कोणत्याही कंपनीकडून आलेल्या काॅलवर  जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची गोपनीय माहिती ( जसे की बँक क्रेडिट/डेबिट कार्डचे तपशील, ओटीपी, युपीआय आयडी/पिन, ऑनलाईन पासवर्ड वा इतर माहिती) विचारल्यास सांग नका. हॅकर्स याच माध्यमातून लोकांना लक्ष्य करतात.  पासर्वड स्ट्राँग ठेवा तुमच्या कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफाॅर्म्सचे पासवर्ड स्ट्राँग ठेवा. त्यात स्पेशल कॅरेक्टर जसे की $ @#!%&, नंबर, छोटे आणि मोठे कॅरेक्टरचा अवलंब करावा आणि कमीत-कमी 10 कॅरेक्टरचे पासवर्ड जरुर ठेवा. ट्रू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन अनिवार्य स्वरुपात चालू करुन ठेवा. सर्व प्लॅटफाॅर्म्सवर पासवर्ड वेगळे ठेवा आणि ती मोबाईलमध्ये, लॅपटाॅप किंवा क्लाऊडवर एकाच फाईलमध्ये सेव्ह करुन ठेवू नका.  व्हेरिफिकेशन आवश्यक  तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ईमेल आल्यास ते ट्रू ॲड्रेस अवश्य व्हेरिफाय करा. जर ईमेल विशेषतः सोशल मीडिया वेबसाईटचा असेल आणि पासवर्ड रिसेट करायला सांगत असेल. किंवा आणखी काही गोपनीय माहिती मागत असेल तर ईमेलचा डोमेन @facebook.com वा @twitter.com तर नाहीना. जर असे असेल तर त्यास लगेच स्पॅम रिपोर्ट करा. ईमेल चेक केल्यानंतर त्यास व्हॅलिड दिसल्यावरच अटॅचमेंट डाऊनलोड करा. बिना ईमेल व्हेरिफाय केलेल्या ॲटॅचमेंट उघडल्यास सिस्टिममध्ये मालवेअर येऊ शकतो. या नंतर हॅकर सिस्टिममध्ये स्टोर डेटा प्राप्त करु शकतो आणि त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.  युआरएल जरुर चेक करा सोशल मीडिया मॅसेजिंग प्लॅटफाॅर्म्सवरुन येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या डिल्स, ऑफर्स, डिस्काऊंट्स किंवा स्किम्स ओपन करण्यापूर्वी त्याचे युआरएल चेक करा. उदाहरणार्थ जर पेटीमवर कोणतेही ऑफर सांगितले असेल तर प्रथम हे पाहा कि वेबसाईट युआरएल काय आहे. जर युआरएल पेटीएमडाॅटकाॅम असेल तर ओपन करा अन्यता करु नका आणि शाॅपिंगही करु नका.  इनकाॅग्निटो विंडोचा वापर करा कोणत्याही दुसऱ्या मोबाईल किंवा लॅपटाॅपचा वापर करायच्या वेळी इनकाॅग्निटो विंडोत इंटरनेटशी संबंधित कामे करा. कामे पूर्ण झाल्यावर लाॅगआऊट करा. या व्यतिरिक्त विंडो बंद करायला विसरु नका. तुमच्या लॅपटाॅपमध्ये ही बँकिंग किंवा शाॅपिंग आदींशी निगडित वेबसाईट्सही इनकोग्निटो विंडोमध्ये ओपन करा. कोणत्याही वित्तीय किंवा त्याच्याशी संबंधित वेबसाईटचा पासवर्ड ब्राऊझरमध्ये सेव्ह करु नये. या प्रकारे कोणत्याही असुरक्षित पब्लिक नेटवर्कवर इंटरनेट करुन पैशाचा व्यवहार करण्याचा प्रयत्न शक्यतो टाळा.  चॅटवर कोणालाही पासवर्ड देऊ नका तुमच्या घरचा सदस्या असो किंवा परिचित व्यक्तीला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डशी संबंधित इतर गोपनीय माहिती मागितल्यास संबंधितास व्हाॅट्सॲप किंवा कोणत्याही मॅसेजिंग ॲप , टेक्स्ट मॅसेज आणि काॅल आदीवर तपशील पाठवू नका. स्वतः माहिती तुकड्या तुकड्यात वेगवेगळ्या प्लॅटफाॅर्म्सवर शेअर करा. उदाहरणार्थ डेबिट कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, सीव्हीव्ही, नाव आदी एकाच वेळेस व्हाॅट्सॲप करु नका किंवा कार्डचा फोटो काढून ते शेअर करु नये. असे या साठी की जर तुम्ही किंवा ज्याला माहिती दिली आहे. त्या व्यक्तिचा एक्सेस कोणत्याही तिसऱ्या व्यक्तिला मिळाल्यास त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. दुसरे चॅटचे बॅकअप फाईल ज्या लोकेशनवर स्टोर होते, त्या लोकेशनवर डिरेक्टरी किंवा फोल्डर इतर ॲपसह शेअर होते आणि ते वाचले जाऊ शकते. तिसरी गोष्ट, जर एखाद्या पाॅईंटवर ते हॅक झाल्यास तुमचा कोणताही डाटा हॅकर्सच्या हाती लागणार ज्यामुळे तुमचे नुकसान होईल.  ॲप्सला कमीत-कमी परमिशन द्या शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, ॲप्स डाऊनलोड करताना कमीत-कमी परमिशन द्या. कारण बरेच ॲप्स तुमच्याकडून परमिटेड डाटा आपल्या सर्व्हर नियमितपणे स्टोर करतात. या ॲप्सचा कोणताही डाटा चोरीला जाऊ शकते. यामुळे तुमची माहिती सार्वजनिक होऊ शकते. किंवा हॅकर्स त्याचा चुकीच्या उद्देशासाठी वापर करु शकतो. नंतर कधी तुम्हाला कोणत्याही ॲप ची आवश्यकता भासल्यास आवश्यक ते परमिशन इनेबल करा. तेही व्हाईल युजिंग दी ॲप ऑप्शन बरोबर. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2ZZ190b
Read More
बाळाचा सांभाळ एकटया व्यक्तीला करावा लागतोय ? तर फॉलो करा या टिप्स

 लहान मुलं कुटूंबात एक प्रकारचा आनंद आणण्यात खूप महत्त्वाची भुमिका बजावत असतात. त्यांचं हसणं, खेळणं, बोलणं अशा अनेक गोष्टी आपल्याला एक प्रकारचा आनंद आणि मनोरंजन करत असतात. पण त्यांची काळजी घेणं सर्वात मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी पालकांची असते. त्यामध्ये त्यांची मालिश करणे, योग्य स्किन केअर प्रॉडक्ट शोधने, योग्य कपडे घालणे अशा गोष्टी असतात.

कोरोना काळात बऱ्याच पालकांनी आपल्या मुलांना पुरेसा वेळ दिला आहे. पण जसंजसं मार्केट उघडलं तसं कामं सुरु झाली. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेण्यात कधीकधी वेळ कमी पडतो. एकत्र कुटूंब असेल तर त्याचा खूप फायदा पालकांना होत असतो. कारण लहान मुलांची काळजी घेण्यासाठी घरातील इतर लोकही असतात.

लहान मुलांची काळजी कशी घ्यावी आणि कोणती काळजी घेतली पाहिजे ते पाहूया-

1. मसाज कसा करावा?

लहान मुलं खूप चपळ आणि चंचल असतात. त्यांना संभाळण तसं मोठं जिकीरीचं काम असतं. ते नेहमी हलत-डूलत असतात. मसाज करणे म्हणजे एक प्रकारची परिक्षाच असते. लहान मुलांच्या मसाजवेळी पहिल्यांदा कोणतंही सौम्य बेबी मसाज तेल घेतलं पाहिजे. तेल असं घ्या जे हलकं आणि त्वेचेला योग्य असावं. मसाजनंतर ते त्वेचेवर राहता कामा नये. हलक्या हाताने तेल बाळाच्या अंगावरुन सौम्यपणे लावावे. शरीराच्या कोणत्याही भागावर जास्त वेळ रगडू नये. मसाजने बाळाची त्वचा मुलायम आणि आरोग्यदायी बनत असते. मसाजमुळे पालक आणि बाळामधील नातंही घट्ट होत असते.

2.बाळाला अंघोळ घालताना कोणती काळजी घेतली पाहिजे-

पहिल्यांदा तर तुम्ही एखादा सौम्य बेबी सोप घ्या कारण बाळाची त्वचा नाजूक असते. लहान बाळांच्या त्वचेसाठी वेगळी साबणे असतात. बाळाला अंघोळ घालताना एका हाताने आधार दिला पाहिजे. तसेच बाजारात वेगवेगळी बेबी वॉश असतात, त्याचाही उपयोग बाळाला अंघोळ घालताना केला तर उत्तमच. वन हॅंड इजी टू पम्प पॅक्स बाळांना अंघोळ घालताना खूप उपयोगाचे ठरतात. ते वापरण्यासही सोपे असते. यामुळे एक हात तुमचा फ्री राहतो, ज्याचा उपयोग तुम्ही बाळाला आधार देण्यासाठी वापरू शकता. त्यामुळे बाळाची अंघोळही व्यवस्थित होण्यास मदत होते.

3. केसांची काळजी कशी घ्याल-

जसं आपण आपल्या केसांची काळजी घेतो तशी बाळांच्याही केसांची काळजी घेतली पाहिजे. त्याची योग्य पध्दत माहित असणे गरजेचे आहे. काही महिन्यानंतर बाळाच्या अंघोळीदरम्यान बेबी शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करू शकता. त्यामुळे अशी बेबी शॅम्पू शोधा जी व्यवस्थित धुतली जाईल. शॅम्पू लावताना बाळाच्या डोळ्यात न जाऊ देता ती केसांना लावली पाहिजे. जर बाळाचे केस कर्ली असतील तर कंडीशनरही उपयोगाचा ठरतो.

4. त्वचेची काळजी कशी घ्याल-

बाळाची त्वचा खूपच नाजूक असते. जास्त पाण्याचा वापरही बाळांच्या त्वचेसाठी धोकादायक ठरतो. त्यामुळे अंघोळीनंतर बाळाच्या त्वचेला काही प्रमाणात मॉइस्चराइजेशन केलं पाहिजे.

संपादन - प्रमोद सरावळे 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

बाळाचा सांभाळ एकटया व्यक्तीला करावा लागतोय ? तर फॉलो करा या टिप्स  लहान मुलं कुटूंबात एक प्रकारचा आनंद आणण्यात खूप महत्त्वाची भुमिका बजावत असतात. त्यांचं हसणं, खेळणं, बोलणं अशा अनेक गोष्टी आपल्याला एक प्रकारचा आनंद आणि मनोरंजन करत असतात. पण त्यांची काळजी घेणं सर्वात मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी पालकांची असते. त्यामध्ये त्यांची मालिश करणे, योग्य स्किन केअर प्रॉडक्ट शोधने, योग्य कपडे घालणे अशा गोष्टी असतात. कोरोना काळात बऱ्याच पालकांनी आपल्या मुलांना पुरेसा वेळ दिला आहे. पण जसंजसं मार्केट उघडलं तसं कामं सुरु झाली. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेण्यात कधीकधी वेळ कमी पडतो. एकत्र कुटूंब असेल तर त्याचा खूप फायदा पालकांना होत असतो. कारण लहान मुलांची काळजी घेण्यासाठी घरातील इतर लोकही असतात. लहान मुलांची काळजी कशी घ्यावी आणि कोणती काळजी घेतली पाहिजे ते पाहूया- 1. मसाज कसा करावा? लहान मुलं खूप चपळ आणि चंचल असतात. त्यांना संभाळण तसं मोठं जिकीरीचं काम असतं. ते नेहमी हलत-डूलत असतात. मसाज करणे म्हणजे एक प्रकारची परिक्षाच असते. लहान मुलांच्या मसाजवेळी पहिल्यांदा कोणतंही सौम्य बेबी मसाज तेल घेतलं पाहिजे. तेल असं घ्या जे हलकं आणि त्वेचेला योग्य असावं. मसाजनंतर ते त्वेचेवर राहता कामा नये. हलक्या हाताने तेल बाळाच्या अंगावरुन सौम्यपणे लावावे. शरीराच्या कोणत्याही भागावर जास्त वेळ रगडू नये. मसाजने बाळाची त्वचा मुलायम आणि आरोग्यदायी बनत असते. मसाजमुळे पालक आणि बाळामधील नातंही घट्ट होत असते. 2.बाळाला अंघोळ घालताना कोणती काळजी घेतली पाहिजे- पहिल्यांदा तर तुम्ही एखादा सौम्य बेबी सोप घ्या कारण बाळाची त्वचा नाजूक असते. लहान बाळांच्या त्वचेसाठी वेगळी साबणे असतात. बाळाला अंघोळ घालताना एका हाताने आधार दिला पाहिजे. तसेच बाजारात वेगवेगळी बेबी वॉश असतात, त्याचाही उपयोग बाळाला अंघोळ घालताना केला तर उत्तमच. वन हॅंड इजी टू पम्प पॅक्स बाळांना अंघोळ घालताना खूप उपयोगाचे ठरतात. ते वापरण्यासही सोपे असते. यामुळे एक हात तुमचा फ्री राहतो, ज्याचा उपयोग तुम्ही बाळाला आधार देण्यासाठी वापरू शकता. त्यामुळे बाळाची अंघोळही व्यवस्थित होण्यास मदत होते. 3. केसांची काळजी कशी घ्याल- जसं आपण आपल्या केसांची काळजी घेतो तशी बाळांच्याही केसांची काळजी घेतली पाहिजे. त्याची योग्य पध्दत माहित असणे गरजेचे आहे. काही महिन्यानंतर बाळाच्या अंघोळीदरम्यान बेबी शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करू शकता. त्यामुळे अशी बेबी शॅम्पू शोधा जी व्यवस्थित धुतली जाईल. शॅम्पू लावताना बाळाच्या डोळ्यात न जाऊ देता ती केसांना लावली पाहिजे. जर बाळाचे केस कर्ली असतील तर कंडीशनरही उपयोगाचा ठरतो. 4. त्वचेची काळजी कशी घ्याल- बाळाची त्वचा खूपच नाजूक असते. जास्त पाण्याचा वापरही बाळांच्या त्वचेसाठी धोकादायक ठरतो. त्यामुळे अंघोळीनंतर बाळाच्या त्वचेला काही प्रमाणात मॉइस्चराइजेशन केलं पाहिजे. संपादन - प्रमोद सरावळे  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2ZX0exp
Read More
WhatsApp Tips and Tricks : गरजेचे मेसेस, फोटो व व्हिडिओ असे करा सेव्ह; जाणून घ्या पद्धत

नागपूर : आजच्या घडीला प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आलेला आहे. तसेच प्रत्येकजण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करीत आहे. व्हॉट्सअ‍ॅप कोणत्याही वस्तूच्या देवाणघेवाणीचा सोपा मार्ग झाला आहे. याद्वारे आपण फोटो, व्हिडिओ, डॉक्यूमेंट दुसऱ्याला सेंड करू शकतो. तसेच चॅट करू शकतो. आता सात दिवसांपूर्वीचे मेसेच आपोआप डिलिट करण्याची सुविधा व्हॉट्सअ‍ॅप दिली आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप घेऊन आलाय काही मेसेज सेव्ह करून ठेवणारे फीचर... या फीचरद्वारा तुम्ही आपले मेसेच सेव्ह करून ठेवू शकता आणि गरज पडल्यास परत मिळवू शकता.

अनेकदा आपण आपल्याला आवश्यक असलेले फोटो, व्हिडिओ, टेक्स किंवा आवश्यक मेसेज घरच्या व्यक्तींना पाठवून ठेवतो. म्हणजे गरज पडल्यास ते आपल्याला परत मिळवता येईल किंवा सहज उपलब्ध होईल. मात्र, ते कधी कधी आपल्याला आठवत नाही. यामुळे आपली मोठी अडचण होते. म्हणजे हे आपण लिहून विसरल्यासारखे होते.

आपण एखादी आवश्यक गोष्ट एखाद्या कागदावर किंवा वहीत लिहून ठेवतो. जेणे करून गरज पडल्यास ते आपल्याला परत मिळवता येईल. मात्र, तो कागद काम पडते त्यावेळेस मिळत नाही. यामुळे आपल्याला नानाविध समस्यांचा सामना करावा लागतो.

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आपण आपली ही समस्या सोडवू शकतो. आपल्याला स्वतःला व्हॉट्सअ‍ॅपवरही चॅट करायचे असेल तर यासाठी दोन मार्ग आहेत. आपण आपल्या स्मार्टफोन किंवा संगणकाद्वारे आपल्या सोयीनुसार कोणतीही पद्धत निवडू शकता. चला तर जाणून घेऊया या पर्यायाविषयी...

असा करा वापर

सर्वप्रथम स्मार्टफोन किंवा संगणकावर कोणतेही वेब ब्राउझर उघडा. यानंतर अ‍ॅड्रेस बारमध्ये http://wa.me/च्या पुढील देश कोडसह आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा आणि मग शोधा. उदा. http://wa.me/+91987****798. हे करताच एक स्वतंत्र वेबपृष्ठ उघडेल आणि आपल्या देशाचा कोड असलेला आपला मोबाइल नंबर दिसेल. त्याच्याखाली टॅप टू शेअर हा पर्याय दिसेल. आपण मोबाईलचा वापर करीत असाल तर यावर क्लिक करा. क्लिक करताच व्हॉट्सॲप आपल्या स्वतःच्या चॅटसह उघडेल. परंतु, हे संगणकावरून करीत असाल तर प्रथम आपल्याला व्हॉट्सॲप वेबवर लॉग इन करावे लागेल. तुमची चॅट उघडताच तुम्हाला तुमचा नंबर वर दिसेल.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

WhatsApp Tips and Tricks : गरजेचे मेसेस, फोटो व व्हिडिओ असे करा सेव्ह; जाणून घ्या पद्धत नागपूर : आजच्या घडीला प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आलेला आहे. तसेच प्रत्येकजण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करीत आहे. व्हॉट्सअ‍ॅप कोणत्याही वस्तूच्या देवाणघेवाणीचा सोपा मार्ग झाला आहे. याद्वारे आपण फोटो, व्हिडिओ, डॉक्यूमेंट दुसऱ्याला सेंड करू शकतो. तसेच चॅट करू शकतो. आता सात दिवसांपूर्वीचे मेसेच आपोआप डिलिट करण्याची सुविधा व्हॉट्सअ‍ॅप दिली आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप घेऊन आलाय काही मेसेज सेव्ह करून ठेवणारे फीचर... या फीचरद्वारा तुम्ही आपले मेसेच सेव्ह करून ठेवू शकता आणि गरज पडल्यास परत मिळवू शकता. अनेकदा आपण आपल्याला आवश्यक असलेले फोटो, व्हिडिओ, टेक्स किंवा आवश्यक मेसेज घरच्या व्यक्तींना पाठवून ठेवतो. म्हणजे गरज पडल्यास ते आपल्याला परत मिळवता येईल किंवा सहज उपलब्ध होईल. मात्र, ते कधी कधी आपल्याला आठवत नाही. यामुळे आपली मोठी अडचण होते. म्हणजे हे आपण लिहून विसरल्यासारखे होते. आपण एखादी आवश्यक गोष्ट एखाद्या कागदावर किंवा वहीत लिहून ठेवतो. जेणे करून गरज पडल्यास ते आपल्याला परत मिळवता येईल. मात्र, तो कागद काम पडते त्यावेळेस मिळत नाही. यामुळे आपल्याला नानाविध समस्यांचा सामना करावा लागतो. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आपण आपली ही समस्या सोडवू शकतो. आपल्याला स्वतःला व्हॉट्सअ‍ॅपवरही चॅट करायचे असेल तर यासाठी दोन मार्ग आहेत. आपण आपल्या स्मार्टफोन किंवा संगणकाद्वारे आपल्या सोयीनुसार कोणतीही पद्धत निवडू शकता. चला तर जाणून घेऊया या पर्यायाविषयी... असा करा वापर सर्वप्रथम स्मार्टफोन किंवा संगणकावर कोणतेही वेब ब्राउझर उघडा. यानंतर अ‍ॅड्रेस बारमध्ये http://wa.me/च्या पुढील देश कोडसह आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा आणि मग शोधा. उदा. http://wa.me/+91987****798. हे करताच एक स्वतंत्र वेबपृष्ठ उघडेल आणि आपल्या देशाचा कोड असलेला आपला मोबाइल नंबर दिसेल. त्याच्याखाली टॅप टू शेअर हा पर्याय दिसेल. आपण मोबाईलचा वापर करीत असाल तर यावर क्लिक करा. क्लिक करताच व्हॉट्सॲप आपल्या स्वतःच्या चॅटसह उघडेल. परंतु, हे संगणकावरून करीत असाल तर प्रथम आपल्याला व्हॉट्सॲप वेबवर लॉग इन करावे लागेल. तुमची चॅट उघडताच तुम्हाला तुमचा नंबर वर दिसेल. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3q15gmT
Read More
तुमच्या स्मार्टफोनचा आयएमईआय नंबर या सोप्या पद्धतीने करा चेक  

पुणे - अनेकदा तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचे आयएमईआय नंबरची आवश्यकता भासते. तुम्ही तुमचा जुना फोन विकत आहात किंवा नवीन फोन खरेदीसाठी एक्स्चेंज करत असाल. 

आयएमईआय नंबर म्हणजे काय?

डिव्हाईसच्या प्रोडक्शनच्या दरम्यान उत्पादक प्रत्येक डिव्हाईसला एक युनिक नंबर देतो. त्यास आयएमईआय नंबर असे म्हटले जाते. आयएमईआयचा अर्थ इंटरनॅशनल मोबाईल स्टेशन इक्वेपमेंट आयडेंटिटी आहे. फोन हरवला किंवा चोरी झाल्यास ते ट्रॅक करणे व नेटवर्क ब्लाॅक करण्यासाठी हा पत्ता खूप आवश्यक असतो. आयएमईआय नंबरला ब्लॅक लिस्ट करणे किंवा पुन्हा लोकल नेटवर्कला फोनशी प्रतिबंधित करण्यासाठी पोलिसही आयएमईआय नंबरची मदत घेतात.  

अँड्राॅईड, फीचर फोन आणि ॲपल आयफोनवर आयएमईआय नंबर असे चेक करा

सॅमसंग, मी, रिअल्मी, ओप्पो, व्हिओ, वनप्लस आणि ॲपल सारखे ब्रँड्सचे फोनला आयएमईआय नंबर शोधण्याचा सर्वांत सोपी पद्धती USSD कोड्स आहे. ही पद्धत सर्वांत चांगली असून ती साधारणपणे सर्व मोबाईल फोन्सवर काम करते. युएसएसडी कोडचा वापर करुन जाणून घ्या आयएमईआय नंबर...

- सर्वप्रथम आपल्या फोनच्या डायल ॲपवर जा.
- आता तुम्हाला फोनमधून *#06# डायल करावे लागेल.
- जसे तुम्ही हॅश बटन दाबल्यास, तुमच्या स्क्रीनवर आयएमईआय नंबर दिसायला लागेल.
- या नंतर तुम्ही नंबर नोट करा किंवा स्क्रिनशाॅट घेऊन ते आपल्या गुगल ड्रायव्हमध्ये सेव्ह करा. 

दुसरी पद्धत - iPhone वर  आयएमईआय नंबर जाणून घेण्याची पद्धत 
आयफोन युजर्ससाठी आयएमईआय नंबर शोधणे खूप सोपे होते. iPhone 5 सीरिजपर्यंत अॅपल हँडसेटचे रिअर पॅनलवर आयएमईआय अँग्रेव्ह (खोदणे) करत होती. मात्र iPhone 6 सीरिज लाँच होण्याबरोबरच या कंपनीने फोन्सच्या रियर पॅनलवर आयएमईआय नंबर अँग्रेव्हिंग बंद करुन टाकली. यापूर्वी iPhone 4sचे सीम ट्रेवर आयएमईआय नंबर प्रिंट होत होते. मात्र नव्या आयफोन युजर्स आपल्या फोनचा आयएमईआय नंबर जाणून घेण्यासाठी हे स्टेप्स वापरा.. 

- सर्वांत प्रथम सेटिंग ॲपमध्ये जा.
- लिस्टमधून जनरल सिलेक्ट करा आणि अबाऊटवर टॅप करा
- अबाऊट सेक्शनमध्ये तुम्हाला आयएमईआय नंबर आणि बाकी इतर आवश्यक तपशील मिळून जातील. 

अँड्राॅईड डिव्हाईसवर आयएमईआय नंबर चेक करण्याची दुसरी पद्धत 

जर तुम्ही युएसएसडी कोडचा प्रकार विसरुन गेलात तर तुम्ही तुमच्या अँडाॅईड स्मार्टफोनवर आयएमईआय नंबर शोधण्यासाठी या साध्या सोप्या पद्धतीचा अवलंब करु शकतो. 

- सर्वप्रथम सेटिंगअॅपमध्ये जा
- आता Status ऑप्शनसाठी स्क्रोल डाऊन करा
- Status ऑप्शन सिलेक्ट करा आणि आता तुम्हाला डिस्प्लेवर आयएमईआय नंबर दिसत असेल.

फीचर फोन युजर्स युएसएसडी कोडचा वापर करुन आयएमईआय नंबर चेक करु शकतात. किंवा बॅटरी काढून ते पाहता येऊ शकते. कारण कंपनी फोनच्या आत स्टिकरवर आयएमईआय नंबर प्रिंट करते. आयएमईआय नंबर चेक करण्यासाठी मोबाईल उघडून बॅटरी बाहेर काढा. काळजीपूर्वक पाहिल्यास आयएमईआय नंबर रिटेल बाॅक्स आणि बिलवरही लिहिलेला असतो.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

तुमच्या स्मार्टफोनचा आयएमईआय नंबर या सोप्या पद्धतीने करा चेक   पुणे - अनेकदा तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचे आयएमईआय नंबरची आवश्यकता भासते. तुम्ही तुमचा जुना फोन विकत आहात किंवा नवीन फोन खरेदीसाठी एक्स्चेंज करत असाल.  आयएमईआय नंबर म्हणजे काय? डिव्हाईसच्या प्रोडक्शनच्या दरम्यान उत्पादक प्रत्येक डिव्हाईसला एक युनिक नंबर देतो. त्यास आयएमईआय नंबर असे म्हटले जाते. आयएमईआयचा अर्थ इंटरनॅशनल मोबाईल स्टेशन इक्वेपमेंट आयडेंटिटी आहे. फोन हरवला किंवा चोरी झाल्यास ते ट्रॅक करणे व नेटवर्क ब्लाॅक करण्यासाठी हा पत्ता खूप आवश्यक असतो. आयएमईआय नंबरला ब्लॅक लिस्ट करणे किंवा पुन्हा लोकल नेटवर्कला फोनशी प्रतिबंधित करण्यासाठी पोलिसही आयएमईआय नंबरची मदत घेतात.   अँड्राॅईड, फीचर फोन आणि ॲपल आयफोनवर आयएमईआय नंबर असे चेक करा सॅमसंग, मी, रिअल्मी, ओप्पो, व्हिओ, वनप्लस आणि ॲपल सारखे ब्रँड्सचे फोनला आयएमईआय नंबर शोधण्याचा सर्वांत सोपी पद्धती USSD कोड्स आहे. ही पद्धत सर्वांत चांगली असून ती साधारणपणे सर्व मोबाईल फोन्सवर काम करते. युएसएसडी कोडचा वापर करुन जाणून घ्या आयएमईआय नंबर... - सर्वप्रथम आपल्या फोनच्या डायल ॲपवर जा. - आता तुम्हाला फोनमधून *#06# डायल करावे लागेल. - जसे तुम्ही हॅश बटन दाबल्यास, तुमच्या स्क्रीनवर आयएमईआय नंबर दिसायला लागेल. - या नंतर तुम्ही नंबर नोट करा किंवा स्क्रिनशाॅट घेऊन ते आपल्या गुगल ड्रायव्हमध्ये सेव्ह करा.  दुसरी पद्धत - iPhone वर  आयएमईआय नंबर जाणून घेण्याची पद्धत  आयफोन युजर्ससाठी आयएमईआय नंबर शोधणे खूप सोपे होते. iPhone 5 सीरिजपर्यंत अॅपल हँडसेटचे रिअर पॅनलवर आयएमईआय अँग्रेव्ह (खोदणे) करत होती. मात्र iPhone 6 सीरिज लाँच होण्याबरोबरच या कंपनीने फोन्सच्या रियर पॅनलवर आयएमईआय नंबर अँग्रेव्हिंग बंद करुन टाकली. यापूर्वी iPhone 4sचे सीम ट्रेवर आयएमईआय नंबर प्रिंट होत होते. मात्र नव्या आयफोन युजर्स आपल्या फोनचा आयएमईआय नंबर जाणून घेण्यासाठी हे स्टेप्स वापरा..  - सर्वांत प्रथम सेटिंग ॲपमध्ये जा. - लिस्टमधून जनरल सिलेक्ट करा आणि अबाऊटवर टॅप करा - अबाऊट सेक्शनमध्ये तुम्हाला आयएमईआय नंबर आणि बाकी इतर आवश्यक तपशील मिळून जातील.  अँड्राॅईड डिव्हाईसवर आयएमईआय नंबर चेक करण्याची दुसरी पद्धत  जर तुम्ही युएसएसडी कोडचा प्रकार विसरुन गेलात तर तुम्ही तुमच्या अँडाॅईड स्मार्टफोनवर आयएमईआय नंबर शोधण्यासाठी या साध्या सोप्या पद्धतीचा अवलंब करु शकतो.  - सर्वप्रथम सेटिंगअॅपमध्ये जा - आता Status ऑप्शनसाठी स्क्रोल डाऊन करा - Status ऑप्शन सिलेक्ट करा आणि आता तुम्हाला डिस्प्लेवर आयएमईआय नंबर दिसत असेल. फीचर फोन युजर्स युएसएसडी कोडचा वापर करुन आयएमईआय नंबर चेक करु शकतात. किंवा बॅटरी काढून ते पाहता येऊ शकते. कारण कंपनी फोनच्या आत स्टिकरवर आयएमईआय नंबर प्रिंट करते. आयएमईआय नंबर चेक करण्यासाठी मोबाईल उघडून बॅटरी बाहेर काढा. काळजीपूर्वक पाहिल्यास आयएमईआय नंबर रिटेल बाॅक्स आणि बिलवरही लिहिलेला असतो. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2Oaw2w8
Read More
बँक PO मुलाखतीत अशा प्रकारे 20 प्रश्न विचारले जातात

सातारा : बँक पीओ ही एक ​​फायदेशीर नोकरी आहे. दरवर्षी लाखो उमेदवार त्यासाठी अर्ज करतात. यामुळे परीक्षेत बरीच स्पर्धा असते. यामध्ये केवळ मजबूत तयारी केलेलेच यशस्वी हाेतात. पीओ आणि मेन्सच्या बाहेर पडल्यानंतर मुलाखतीची फेरी खूप महत्वाची असते. ही व्यक्तिमत्त्व चाचणी असते जी एखाद्या उमेदवाराच्या एकूण व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेण्याचे उद्दीष्ट ठेवते.

तेथे, काही प्रश्न अशा प्रकारे तयार केले जातात की उमेदवारांच्या उमेदवारीच्या सल्ल्याची चाचणी घेतली जाऊ शकते. आपण मुलाखत दरम्यान विचारले जाणारे काही प्रश्न जाणून घेऊ या.

1 तुम्हाला बँकिंग क्षेत्रात का जायचे आहे?

2. एखाद्या व्यक्तीला बँक अधिकारी बनण्यासाठी कोणत्या पात्रता आवश्यक आहे? आपल्याकडे या पात्रता आहेत?

3 या संस्थेबद्दल आपल्याला किती माहिती आहे?

4 या बँकेचा संस्थापक कोण आहे?

5 या बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले?

6 तुमचे आदर्श कोण आहे किंवा तुम्हाला सर्वात जास्त काेणी प्रेरणा दिली आहे?

7 आपले ज्ञान बँकिंग कारकीर्दीत कसे उपयुक्त ठरेल?

8. आपल्याकडे भविष्यातील शिक्षणासाठी काही योजना आहेत?

9. आपल्या कमतरतेचे आणि वैशिष्ट्याचे वर्णन करा?

10 विज्ञान / कला / वाणिज्य विद्यार्थी म्हणून आपण उच्च शिक्षण का निवडले नाही?

11 तुम्ही कोणते वृत्तपत्र किंवा मासिक वाचता? त्यांच्या संपादकाचे नाव सांगा?

12. मी तुम्हाला का निवडू?

13. आपण अधिकारी का होऊ इच्छिता?

14. आपल्याकडे मैत्रीण आहे? जर नसेल तर का नाही?

15. जीवनाबद्दल आपली काय कल्पना आहे?

16. आपल्या जीवनात छंदाचे महत्त्व काय आहे?

17. आपल्याला भविष्यात भाषेच्या भिन्न परिस्थितींचा सामना केल्यास आपण काय कराल?

18. आपण अद्याप का यशस्वी झाला नाही?

19. आपण यापूर्वी कोणतीही परीक्षा दिली आहे का?

20. जर आपण अंतिम फेरीत निवडले गेले नाही तर आपण काय कराल?

ऑफिस मीटिंग बनवा अधिकाधिक प्रॉडक्‍टिव्ह ! या मार्गांचा करा अवलंब

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

बँक PO मुलाखतीत अशा प्रकारे 20 प्रश्न विचारले जातात सातारा : बँक पीओ ही एक ​​फायदेशीर नोकरी आहे. दरवर्षी लाखो उमेदवार त्यासाठी अर्ज करतात. यामुळे परीक्षेत बरीच स्पर्धा असते. यामध्ये केवळ मजबूत तयारी केलेलेच यशस्वी हाेतात. पीओ आणि मेन्सच्या बाहेर पडल्यानंतर मुलाखतीची फेरी खूप महत्वाची असते. ही व्यक्तिमत्त्व चाचणी असते जी एखाद्या उमेदवाराच्या एकूण व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेण्याचे उद्दीष्ट ठेवते. तेथे, काही प्रश्न अशा प्रकारे तयार केले जातात की उमेदवारांच्या उमेदवारीच्या सल्ल्याची चाचणी घेतली जाऊ शकते. आपण मुलाखत दरम्यान विचारले जाणारे काही प्रश्न जाणून घेऊ या. 1 तुम्हाला बँकिंग क्षेत्रात का जायचे आहे? 2. एखाद्या व्यक्तीला बँक अधिकारी बनण्यासाठी कोणत्या पात्रता आवश्यक आहे? आपल्याकडे या पात्रता आहेत? 3 या संस्थेबद्दल आपल्याला किती माहिती आहे? 4 या बँकेचा संस्थापक कोण आहे? 5 या बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? 6 तुमचे आदर्श कोण आहे किंवा तुम्हाला सर्वात जास्त काेणी प्रेरणा दिली आहे? 7 आपले ज्ञान बँकिंग कारकीर्दीत कसे उपयुक्त ठरेल? 8. आपल्याकडे भविष्यातील शिक्षणासाठी काही योजना आहेत? 9. आपल्या कमतरतेचे आणि वैशिष्ट्याचे वर्णन करा? 10 विज्ञान / कला / वाणिज्य विद्यार्थी म्हणून आपण उच्च शिक्षण का निवडले नाही? 11 तुम्ही कोणते वृत्तपत्र किंवा मासिक वाचता? त्यांच्या संपादकाचे नाव सांगा? 12. मी तुम्हाला का निवडू? 13. आपण अधिकारी का होऊ इच्छिता? 14. आपल्याकडे मैत्रीण आहे? जर नसेल तर का नाही? 15. जीवनाबद्दल आपली काय कल्पना आहे? 16. आपल्या जीवनात छंदाचे महत्त्व काय आहे? 17. आपल्याला भविष्यात भाषेच्या भिन्न परिस्थितींचा सामना केल्यास आपण काय कराल? 18. आपण अद्याप का यशस्वी झाला नाही? 19. आपण यापूर्वी कोणतीही परीक्षा दिली आहे का? 20. जर आपण अंतिम फेरीत निवडले गेले नाही तर आपण काय कराल? ऑफिस मीटिंग बनवा अधिकाधिक प्रॉडक्‍टिव्ह ! या मार्गांचा करा अवलंब Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3bOOF0x
Read More
वाहनाने दिली हुलकावणी अन् एकुलता एक मुलगा गेला आईवडिलांना अवेळी सोडून

आडुळ (जि.औरंगाबा) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला हुल दिल्याने दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता.पैठण) बायपासवर रविवारी (ता.२८) रात्री आठच्या सुमारास घडली. सोनु महादव मगरे (वय २०, राहणार चिकलठाणा) , गणेश अशोक मगरे (वय २०, राहणार औरंगाबाद), करण श्रीराम नरवडे (वय २३, राहणार ब्रीजवाडी) हे रविवारी रात्री दुचाकीने (एमएच २० एफजी ५८०४) रजापुरकडुन औरंगाबादकडे जात होते.

वाचा -  भयानक! दहा ते 12 रानडुकरांचा एकाच वेळी जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी तरुण आले धावून

दुचाकी आडुळ शिवारातील बायपासवर दुचाकी येताच त्याच दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला हुल दिली. त्यामुळे दुचाकी स्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी घसरल्याने दुचाकीवरील तिघे जण खाली पडले. यात सोनु मगरे हा जागी ठार झाला, तर गणेश मगरे व करण नरवडे गंभीर जखमी झाले आहे. सोनू हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

वाचा - पत्नी, दोन मुलांना मागे सोडून तरुण शेतकऱ्याने उचलले शेवटचे पाऊल; वडिलांच्या शेतातच!

अपघाताची माहिती मिळताच १०२३ रुग्णवाहिकेचे चालक गणेश चेडे, डॉ. विजय धारकर, विठ्ठल गायकवाड यांनी जखमीला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असुन पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलिस करित आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

वाहनाने दिली हुलकावणी अन् एकुलता एक मुलगा गेला आईवडिलांना अवेळी सोडून आडुळ (जि.औरंगाबा) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला हुल दिल्याने दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता.पैठण) बायपासवर रविवारी (ता.२८) रात्री आठच्या सुमारास घडली. सोनु महादव मगरे (वय २०, राहणार चिकलठाणा) , गणेश अशोक मगरे (वय २०, राहणार औरंगाबाद), करण श्रीराम नरवडे (वय २३, राहणार ब्रीजवाडी) हे रविवारी रात्री दुचाकीने (एमएच २० एफजी ५८०४) रजापुरकडुन औरंगाबादकडे जात होते. वाचा -  भयानक! दहा ते 12 रानडुकरांचा एकाच वेळी जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी तरुण आले धावून दुचाकी आडुळ शिवारातील बायपासवर दुचाकी येताच त्याच दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला हुल दिली. त्यामुळे दुचाकी स्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी घसरल्याने दुचाकीवरील तिघे जण खाली पडले. यात सोनु मगरे हा जागी ठार झाला, तर गणेश मगरे व करण नरवडे गंभीर जखमी झाले आहे. सोनू हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वाचा - पत्नी, दोन मुलांना मागे सोडून तरुण शेतकऱ्याने उचलले शेवटचे पाऊल; वडिलांच्या शेतातच! अपघाताची माहिती मिळताच १०२३ रुग्णवाहिकेचे चालक गणेश चेडे, डॉ. विजय धारकर, विठ्ठल गायकवाड यांनी जखमीला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असुन पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलिस करित आहेत.   संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2O7xtv9
Read More
तुम्हाला तनपुरेंच्या वाड्यावर जायचे तर खुशाल जा, विखे पाटलांचा रोख कोणावर

राहुरी : जिल्हा सहकारी बॅंकेची नगर तालुक्‍यात निवडणूक झाल्याने माजी आमदार शिवाजी कर्डिले हिरो ठरले आहेत. राहुरीतील मतदारांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वेगळा कौल दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होणे स्वाभाविक आहे; परंतु विखे-कर्डिले भविष्यात एकसंघ राहतील. ज्यांना तनपुरे यांच्या वाड्यावर जायचे, त्यांनी खुशाल जावे. आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीर आहोत. ऊर्जामंत्र्यांच्या तालुक्‍यातच शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नाबाबत गंभीर तक्रारी आहेत, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

जिल्हा बॅंक निवडणुकीतील विजयाबद्दल कर्डिले यांच्या सत्कार सोहळ्यात डॉ. विखे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी रावसाहेब (चाचा) तनपुरे होते. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, उत्तम म्हसे, सुरेश बानकर, विक्रम तांबे, किशोर वने, नानासाहेब गागरे, संचालक रवींद्र म्हसे, सुरसिंग पवार, अर्जुन बाचकर, नंदकुमार डोळस, शिवाजी गाडे, सुभाष गायकवाड उपस्थित होते. 

कर्डिले म्हणाले, ""विधानभवनात मागच्या दाराने प्रवेश करणार नाही. राहुरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक लढविणार आहे. खासदार डॉ. विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नातेवाईक व कार्यकर्त्यांना समजून सांगण्याची गरज आहे. माझ्याशी कोणाचे पटत नसेल, याचा अर्थ विरोधात जाणे योग्य नाही. हा प्रश्न फक्त राहुरीचा नसून, सर्व जिल्ह्याचा आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून तनपुरे साखर कारखाना सुरळीत चालविण्यासाठी मदत केली. यापुढेही करू.'' 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या चुकीच्या बातम्या पसरविल्याचे भाजप तालुकाध्यक्ष भनगडे यांनी सांगितले. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर निर्माण निधीसाठी कर्डिले यांनी 5 लाख रुपयांची देणगी दिली. 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

तुम्हाला तनपुरेंच्या वाड्यावर जायचे तर खुशाल जा, विखे पाटलांचा रोख कोणावर राहुरी : जिल्हा सहकारी बॅंकेची नगर तालुक्‍यात निवडणूक झाल्याने माजी आमदार शिवाजी कर्डिले हिरो ठरले आहेत. राहुरीतील मतदारांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वेगळा कौल दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होणे स्वाभाविक आहे; परंतु विखे-कर्डिले भविष्यात एकसंघ राहतील. ज्यांना तनपुरे यांच्या वाड्यावर जायचे, त्यांनी खुशाल जावे. आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीर आहोत. ऊर्जामंत्र्यांच्या तालुक्‍यातच शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नाबाबत गंभीर तक्रारी आहेत, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. जिल्हा बॅंक निवडणुकीतील विजयाबद्दल कर्डिले यांच्या सत्कार सोहळ्यात डॉ. विखे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी रावसाहेब (चाचा) तनपुरे होते. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, उत्तम म्हसे, सुरेश बानकर, विक्रम तांबे, किशोर वने, नानासाहेब गागरे, संचालक रवींद्र म्हसे, सुरसिंग पवार, अर्जुन बाचकर, नंदकुमार डोळस, शिवाजी गाडे, सुभाष गायकवाड उपस्थित होते.  कर्डिले म्हणाले, ""विधानभवनात मागच्या दाराने प्रवेश करणार नाही. राहुरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक लढविणार आहे. खासदार डॉ. विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नातेवाईक व कार्यकर्त्यांना समजून सांगण्याची गरज आहे. माझ्याशी कोणाचे पटत नसेल, याचा अर्थ विरोधात जाणे योग्य नाही. हा प्रश्न फक्त राहुरीचा नसून, सर्व जिल्ह्याचा आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून तनपुरे साखर कारखाना सुरळीत चालविण्यासाठी मदत केली. यापुढेही करू.''  राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या चुकीच्या बातम्या पसरविल्याचे भाजप तालुकाध्यक्ष भनगडे यांनी सांगितले. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर निर्माण निधीसाठी कर्डिले यांनी 5 लाख रुपयांची देणगी दिली.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3b3SxMk
Read More
Pmcbudget :स्थायी समितीचे अध्यक्ष आज अर्थसंकल्प मांडणार 

पुणे - शहराच्या विकासाची दिशा ठरविणारा महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सोमवारी (ता. १) स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने मांडणार आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्प सादर होणार असून, पुणेकरांना तो pmcbudget2021-2022.com या संकेतस्थळावर पाहता येईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सुमारे ७ हजार ६५० कोटींचे अंदाजपत्रक सादर केले आहे. त्यामुळे स्थायी समितीकडून कोणत्या नव्या योजनांचा समावेश होईल आणि त्यामुळे अर्थसंकल्प किती कोटी रुपयांचा असेल, याची उत्सुकता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुसरीकडे, महापालिकेच्या आगामी निवडणुका पुढील वर्षी होणार असल्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्ष पुणेकरांसाठी नेमक्या कोणत्या योजना आखणार, याकडेही लक्ष लागले आहे. 
 

व्हिडिओ गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Pmcbudget :स्थायी समितीचे अध्यक्ष आज अर्थसंकल्प मांडणार  पुणे - शहराच्या विकासाची दिशा ठरविणारा महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सोमवारी (ता. १) स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने मांडणार आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्प सादर होणार असून, पुणेकरांना तो pmcbudget2021-2022.com या संकेतस्थळावर पाहता येईल.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सुमारे ७ हजार ६५० कोटींचे अंदाजपत्रक सादर केले आहे. त्यामुळे स्थायी समितीकडून कोणत्या नव्या योजनांचा समावेश होईल आणि त्यामुळे अर्थसंकल्प किती कोटी रुपयांचा असेल, याची उत्सुकता आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दुसरीकडे, महापालिकेच्या आगामी निवडणुका पुढील वर्षी होणार असल्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्ष पुणेकरांसाठी नेमक्या कोणत्या योजना आखणार, याकडेही लक्ष लागले आहे.    व्हिडिओ गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3e1rL9f
Read More
मार्च महिन्यात बॅंका सगल चार दिवस राहणार बंद; बँकांचे खासगीकरणाचा विरोध

नागपूर : आज मार्च महिन्याची पहिली तारीख. या महिण्यात बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवस संप पुकारला आहे. यामुळे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. बँकांचे खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. १५ आणि १६ मार्च या दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. ११ तारखेला महाशिवरात्रीची सुटी आणि १२ तारखेला शुक्रवारी बॅंका सुरू राहतील. त्यानंतर १३ तारखेला शनिवार आणि १४ ला रविवार आहे.

हैदराबादमध्ये झालेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. बँकांचे खासगीकरण होत असल्याच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सरकारच्या या निर्णयावर असंतोष व्यक्त करीत १५ आणि १६ मार्चला कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ११ मार्चला महाशिवरात्रीची बॅंकेला सुटी आहे. १२ तारखेला एक दिवस बॅंकेतील व्यवहार होणार आहे. त्यानंतर १३ व १४ मार्चला शनिवार आणि रविवार असल्याने बॅंका बंद राहणार आहेत.

अधिक वाचा - संजय राठोड उद्या देणार मंत्रिपदाचा राजीनामा?, तर विदर्भातील आमदाराला मिळणार वनखाते?

१५ आणि १६ मार्चला संप पुकारला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचा समावेश असलेल्या यूएफबीयू यांनी दोन दिवसांचा संप जाहीर केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांचे खासगीकरण करणार असल्याचे जाहीर केले आहे. आयडीबीआय आणि एलआयसीमधील व्यवहारातून २०१९ पासूनच खासगीकरणाला सुरुवात झाली आहे.

सरकारचा विरोध
बँकांचे खासगीकरण करण्यासंदर्भात सरकारचा विरोध केला जात आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात बँक क्षेत्रासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्यात आली.
- देवीदास तुळजापूरकर,
महासचिव, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशन

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

मार्च महिन्यात बॅंका सगल चार दिवस राहणार बंद; बँकांचे खासगीकरणाचा विरोध नागपूर : आज मार्च महिन्याची पहिली तारीख. या महिण्यात बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवस संप पुकारला आहे. यामुळे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. बँकांचे खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. १५ आणि १६ मार्च या दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. ११ तारखेला महाशिवरात्रीची सुटी आणि १२ तारखेला शुक्रवारी बॅंका सुरू राहतील. त्यानंतर १३ तारखेला शनिवार आणि १४ ला रविवार आहे. हैदराबादमध्ये झालेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. बँकांचे खासगीकरण होत असल्याच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सरकारच्या या निर्णयावर असंतोष व्यक्त करीत १५ आणि १६ मार्चला कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ११ मार्चला महाशिवरात्रीची बॅंकेला सुटी आहे. १२ तारखेला एक दिवस बॅंकेतील व्यवहार होणार आहे. त्यानंतर १३ व १४ मार्चला शनिवार आणि रविवार असल्याने बॅंका बंद राहणार आहेत. अधिक वाचा - संजय राठोड उद्या देणार मंत्रिपदाचा राजीनामा?, तर विदर्भातील आमदाराला मिळणार वनखाते? १५ आणि १६ मार्चला संप पुकारला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचा समावेश असलेल्या यूएफबीयू यांनी दोन दिवसांचा संप जाहीर केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांचे खासगीकरण करणार असल्याचे जाहीर केले आहे. आयडीबीआय आणि एलआयसीमधील व्यवहारातून २०१९ पासूनच खासगीकरणाला सुरुवात झाली आहे. सरकारचा विरोध बँकांचे खासगीकरण करण्यासंदर्भात सरकारचा विरोध केला जात आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात बँक क्षेत्रासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. - देवीदास तुळजापूरकर, महासचिव, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशन Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/37WDa6f
Read More
राहुरीत काळ्या जादूचा प्रकार, तीन मांत्रिक होते सामील

राहुरी : राहुरी फॅक्‍टरी येथे काल (शनिवारी) दांडी पौर्णिमेच्या रात्री गुरुकुल वसाहतीतील एका घरात चाललेल्या अघोरी काळ्या जादूचा पर्दाफाश स्थानिक रहिवाशांच्या सतर्कतेमुळे झाला. जादूटोण्यासाठी घरात मांडलेली पूजा पोलिसांनी उध्दवस्त केली. पूजा मांडणारे पती-पत्नी व तीन मांत्रिकांना पोलिसांनी आज पोलिस ठाण्यात हजर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्यांनी पोलिस ठाण्याकडे पाठ फिरविली. 

राहुरी फॅक्‍टरी येथील शिक्षक कुटुंबांची सर्वाधिक संख्या असलेल्या गुरुकुल वसाहतीतील एका घरात शनिवारी पौर्णिमेच्या रात्री आठ वाजता अघोरी विद्या करण्यासाठी पूजा मांडली होती. दरवाजे, खिडक्‍या बंद करून घरात होमहवन सुरू होते.

लिंबू, मिरच्या व काळ्या जादूचे साहित्य मांडले होते. होमाचा धूर व म्हसनी उदाचा तीव्र वास परिसरात पसरला. त्यामुळे शेजारील नागरिक सतर्क झाले. संबंधित दाम्पत्याच्या घरासमोर मोठी गर्दी जमली. 

पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांना माहिती समजताच रात्री दहा वाजता पोलिसांचे गस्तीपथक दाखल झाले. पोलिस कॉन्स्टेबल उत्तरेश्वर मोराळे व दिनेश आव्हाड यांनी घरात घुसून अघोरी पूजा उधळून लावली.

दाम्पत्य, दोन महिलांसह तीन मांत्रिकांची नावे नोंदवून घेतली. उपस्थित नागरिकांसमोर मांत्रिकांनी चुकीची कबुली दिली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली. संबंधितांना आज सकाळी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचा आदेश देत पोलिस माघारी परतले. मात्र, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे पती-पत्नी व तिन्ही मांत्रिक आज दिवसभरात पोलिस ठाण्यात आले नाहीत. त्यांना पुन्हा बोलाविणार असल्याचे पोलिस निरीक्षक गाडे यांनी सांगितले. अहमदनगर

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

राहुरीत काळ्या जादूचा प्रकार, तीन मांत्रिक होते सामील राहुरी : राहुरी फॅक्‍टरी येथे काल (शनिवारी) दांडी पौर्णिमेच्या रात्री गुरुकुल वसाहतीतील एका घरात चाललेल्या अघोरी काळ्या जादूचा पर्दाफाश स्थानिक रहिवाशांच्या सतर्कतेमुळे झाला. जादूटोण्यासाठी घरात मांडलेली पूजा पोलिसांनी उध्दवस्त केली. पूजा मांडणारे पती-पत्नी व तीन मांत्रिकांना पोलिसांनी आज पोलिस ठाण्यात हजर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्यांनी पोलिस ठाण्याकडे पाठ फिरविली.  राहुरी फॅक्‍टरी येथील शिक्षक कुटुंबांची सर्वाधिक संख्या असलेल्या गुरुकुल वसाहतीतील एका घरात शनिवारी पौर्णिमेच्या रात्री आठ वाजता अघोरी विद्या करण्यासाठी पूजा मांडली होती. दरवाजे, खिडक्‍या बंद करून घरात होमहवन सुरू होते. लिंबू, मिरच्या व काळ्या जादूचे साहित्य मांडले होते. होमाचा धूर व म्हसनी उदाचा तीव्र वास परिसरात पसरला. त्यामुळे शेजारील नागरिक सतर्क झाले. संबंधित दाम्पत्याच्या घरासमोर मोठी गर्दी जमली.  पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांना माहिती समजताच रात्री दहा वाजता पोलिसांचे गस्तीपथक दाखल झाले. पोलिस कॉन्स्टेबल उत्तरेश्वर मोराळे व दिनेश आव्हाड यांनी घरात घुसून अघोरी पूजा उधळून लावली. दाम्पत्य, दोन महिलांसह तीन मांत्रिकांची नावे नोंदवून घेतली. उपस्थित नागरिकांसमोर मांत्रिकांनी चुकीची कबुली दिली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली. संबंधितांना आज सकाळी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचा आदेश देत पोलिस माघारी परतले. मात्र, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे पती-पत्नी व तिन्ही मांत्रिक आज दिवसभरात पोलिस ठाण्यात आले नाहीत. त्यांना पुन्हा बोलाविणार असल्याचे पोलिस निरीक्षक गाडे यांनी सांगितले. अहमदनगर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2ZYNHJN
Read More
लॉकडाउन नको; उपाय शोधा!;उद्योगांचे रोज १०० कोटींचे नुकसान

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील उद्योग आणि सेवा क्षेत्र लॉकडाउनच्या पहिल्या दोन झटक्यांतून अजूनही सावरलेले नाही. त्यातच पुन्हा निर्बंध आले तर, अर्थचक्रावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. पुण्याच्या आसपास सुमारे दोन लाख ४० हजार सूक्ष्म, लघू, मध्यम आणि मोठे उद्योग आहेत. लॉकडाउनचे पुन्हा संकट आले तर कामगार गावांकडे परततील आणि उद्योग क्षेत्र थांबेल. त्यातून उत्पादन, विक्रीवरही परिणाम होईल. परिणामी कामगारांना नियमित वेतन देणेही अवघड होणार आहे. सेवा क्षेत्राचेही बस्तान अजून बसलेले नाही. त्यातच महापालिकेचे नवे निर्बंध लागू होत आहेत. अर्थचक्र सुरळीत होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना पुन्हा खीळ बसू नये, असेच सेवा क्षेत्रातील जाणकरांचे म्हणणे आहे. पुणे आणि परिसरातील उद्योगांवर निर्बंध आणले तर रोज किमान १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे नुकसान होऊ शकते. त्यातून महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारच्या महसुलावरही परिणाम होईल. 

विद्यार्थ्यांचे दूरगामी नुकसान 
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विद्येच्या माहेरघरातील शाळा, महाविद्यालयांना पुन्हा एकदा टाळे लागले आहे. भविष्यात पुन्हा थेट शिक्षण सुरू होणार का, याबाबत अद्याप कोणीच शाश्‍वती देऊ शकत नाही. जानेवारी महिन्यात शाळा सुरू झाल्या; तर १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू झाली. हे थेट शिक्षण कोरोनामुळे काही दिवसात बंद करावे लागले. शाळा, महाविद्यालयांतील उपस्थितीचे अल्प प्रमाण पाहता सध्याच्या स्थितीत संस्थाचालक, पालक, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण असावे, असे वाटत आहे. यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक अडचणी येत आहेत. प्रॉक्टिकलसाठी महाविद्यालये सुरू करावी वाटत असले तरी वसतिगृह सुरू होत नाहीत. ऑनलाइन शिक्षणात गुणवत्ता नसल्याने विद्यार्थ्यांचे दूरगामी नुकसान होत आहे. त्यांचे मूल्यांकन करण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. तसेच स्पर्धा परीक्षा तोंडावर आलेल्या असताना कोचिंग क्लासेस बंद होणे उमेदवारांसाठी त्रासदायक ठरत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

साठेबाजी, कृत्रिम भाववाढ 
कोरोनामुळे पुन्हा लॉकडाउन होणार, अशी अफवा पसरल्यामुळे साठेबाजीला ऊत आला आहे. धास्तावलेल्या नागरिकांनी नेहमीपेक्षा जास्त खरेदी सुरू केली आहे तर, दुकानदारांनी त्याचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कृत्रिम भाववाढही सुरू झाली आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर लॉकडाउन करण्यात आला. तेव्हापासूनच बाजारपेठेत साठेबाजीला सुरुवात झाली. नव-नव्या निर्बंधांमुळे त्याला उधाण आले अन त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. तत्कालीन गरज म्हणून चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी त्यांनी केली. त्यात साठेबाजी करणाऱ्यांनी अमाप पैसा कमावला. रोगाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउन संपण्याबाबतची चिन्हे दिसत नसल्याने साठेबाजीला उभारी मिळाली. परिणामी, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दुप्पट, तिप्पट नव्हे, तर पाच-पाच पट वाढल्या. हे सारे नागरिकांनी जवळपास नऊ महिने सहन केले. त्यानंतर जसजशी लॉकडाउनमध्ये शिथिलता आली. तसे भाव जागेवर आले. मात्र, सर्वसामान्यांच्या मनात मात्र लॉकडाउनमुळे धडकी भरते, हे वास्तव आहे. 

कष्टकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न 
घरेलू कामगार, रिक्षाचालक, पथारी विक्रेते, मजूर, हमाल आदी विविध घटक मागील लॉकडाउनमध्ये अक्षरश- होपरळले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पुरेशा प्रमाणात पोचल्या नाहीत. विक्रेत्यांसाठी जाहीर केलेल्या १० हजार रुपये कर्जाची योजना मूठभर लोकांपर्यंतच पोचली. रेशनवरील धान्यही सगळ्या कष्टकऱ्यांना मिळाले नाही. अनेक सोसायट्यांत घरेलू कामगारांना चार ते सहा महिने प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे त्यांच्यापुढे जीवन-मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला. या असंघटित वर्गाकडे महापालिकेच्याही कल्याणकारी योजना पोचल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन किंवा कठोर निर्बंध आल्यास पुणे आणि परिसरातील किमान ७ ते १० लाख कष्टकरी वर्गाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. 

व्हिडिओ गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हॉटेल व्यवसाय देशोधडीला लागेल 
हॉटेल व्यवसायाची गाडी तब्बल नऊ महिन्यानंतर सध्या कुठे रुळावर आली आहे. आता पुन्हा लॉकडाउन झाला तर आम्ही देशोधडीला लागू, अशी भीती शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये आहे. सध्या शहरातील सुमारे ७० टक्केच हॉटेल्स सुरू झाली आहेत. या सत्तर टक्क्यांमध्ये मध्यवस्ती आणि उपनगरांमधील हॉटेलांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र आयटी, औद्योगिक क्षेत्र आणि वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेली अनेक हॉटेल्स अजूनही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे त्या हॉटेलवर अवलंबून असलेल्यांचा रोजगार बुडाला आहे. कोरोनापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल व्यवसायात अडीच लाख कामगार होते. ती संख्या सध्या दोन लाखांच्या जवळपास आली आहे. तर उलढाल सुमारे ४० टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने रात्रीची संचारबंदी लागू केल्याचा फटकाही व्यवसायाला बसत आहे. 

कामगारांचे स्थलांतर वाढेल 
घरेलू कामगार, बांधकाम, ड्रायव्हर, माळी, रोजंदारी आणि छोट्या-मोठ्या वस्तूंच्या विक्रीसाठी गावातून शहराकडे तसेच इतर राज्यांतून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करतात. मागच्या लॉकडाउनमुळे देशातील काही कोटी स्थलांतरित कामगारांना मदत करणं सरकारलाही अशक्य होऊन बसलं. अनेक नागरिकांचा लॉकडाउनच्या काळात जीव देखील गेला. अन्न-पाण्यावाचून अनेक कामगारांचे हाल झाले. आता परत लॉकडाउन झाला तर मजूर, कामगार यांना मोठा फटका बसेल. कामगारांच्या स्थलांतराचा उद्योग, हॉटेल, बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम होईल. देशाचे मोठे आर्थिक नुकसान होईल. छोटे-मोठे व्यवसाय बुडतील. त्यामुळे सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर कामगारांच्या पोटापाण्याचा विचार करून निर्णय घ्यावा. मुळात कामगारांची जबाबदारी कोणीही घेत नाही. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी ते घरी परतात. हे लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

Video: 'दुआओं मे याद रखना'; आएशानं हसतहसत मरणाला कवटाळलं!​

मानसिक आरोग्यावर परिणाम 
कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी गेल्या वर्षी लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली होती. लॉकडाउन ऐकताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रोजंदारीवर काम करणाऱ्यांना काम नसल्यामुळे तसेच ‘वर्क फ्रॉम होम’मुळे आयटीयन्सच्या कामाचा वाढता ताण यामुळे परिणाम झाला तो त्यांच्या मानसिक आरोग्यावर. तर, अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. व्यवसाय बंद झाले. त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा प्रश्‍न आणि घरची जबाबदारी या सर्व गोष्टींमुळे लोकांमध्ये मानसिक त्रास, चिंता आणि तणावाचे प्रमाण वाढले होते. गेल्या तीन-चार महिन्यांपासून हळूहळू सर्व काही पूर्वपदावर येत होते. मात्र, लॉकडाउन झाले तर एकटेपणा, नोकरी जाण्याची भीती, अनिश्‍चितता निर्माण होऊन त्याचा नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरोग्याच्या उपाययोजनांवर हवाय भर 
डॉ. बाबा आढाव (अध्यक्ष, हमाल पंचायत) - लॉकडाउन झाला तर त्याचा सर्वाधिक फटका कष्टकरी वर्गाला बसतो. त्यांचे जगण्याचे हाल होतात. त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही. हा वर्ग कामावर गेला नाही तर त्यांच्या घरी अन्न शिजत नाही. काम नाही तर, दाम नाही, असे त्यांना सांगितले जाते. रेशनचे धान्यही त्यांच्याकडे वेळेवर पोचत नाही. खायचीच भ्रांत असल्यामुळे पोषणमूल्य असलेला आहार तर, लांबचीच गोष्ट आहे. त्यामुळे लॉकडाउन किंवा कठोर निर्बंधांमुळे कोरोना कमी होईल, असे वाटत नाही तर महापालिका, राज्य सरकारने आरोग्याच्या उपाययोजनांवर भर दिला पाहिजे. 

सुधीर मेहता (अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर) - कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी शक्य तेवढी काळजी घ्यायची गरज आहे; परंतु लॉकडाउन केला किंवा कठोर निर्बंध लागू केले तर, संसर्ग कमी होईल, असे वाटत नाही. सेवा-उद्योग क्षेत्राच्या अस्तित्त्वाचा प्रश्‍न असल्यामुळे नियमाप्रमाणे ते सर्व प्रकारे काळजी घेत आहेत. लॉकडाउनचा फायदा झाला आहे, असे कोठेही दिसून आलेले नाही किंवा तो उपाय आहे, असेही वाटत नाही. महापालिका, राज्य सरकारला अनेक उपाययोजना करणे शक्य आहे. त्यावर भर देऊन ‘हेल्थ सिस्टीम’ मजबूत केली पाहिजे. 

फत्तेचंद रांका (अध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ) - लॉकडाउनला आमचा तीव्र विरोध असेल. देशाची, राज्याची, महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे, असे सांगतात. मग सुरू असलेले अर्थचक्र का थांबवता? कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही. आरोग्य व्यवस्था सक्षम करा. लोकांना नियमांची अंमलबजावणी करण्याची सक्ती करा. त्यासाठी यंत्रणा निर्माण करा; परंतु लॉकडाउन हा काही उपाय नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करा. निर्बंध लागू करा; परंतु अघोरी उपाययोजना करून उद्योग-व्यापार आर्थिक संकटात आणू नका. 

डॉ. अरुण अडसूळ, (शिक्षण तज्ज्ञ) - शासनाने हे शैक्षणिक वर्ष शून्य वर्ष जाहीर करावे. ज्ञान व माहिती याबाबत तडजोड होऊ नये. जसेच्या तसे पुन्हा वर्ष रिपीट करावे. आयुष्यासह वेळसुद्धा महत्त्वाची आहे. कौशल्य न मिळवता शिक्षण घेणे योग्य नाही. ऑनलाइन शिक्षणाचे नेमके काय झाले, हे कळले नाही. अजूनही अर्धे शैक्षणिक वर्ष बाकी आहे. यासाठी सर्वानुमते निर्णय घ्यावा. स्पर्धा परीक्षा हा मूल्यांकनाचा भाग आहे. त्यात थेट नोकरी मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त खबरदारी घेऊन परीक्षा घेतली जावी. 

अनिल शिदोरे (नेते आणि प्रवक्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना) - लॉकडाउन आर्थिक दृष्टीने अजिबात परवडणारा नाही. पहिल्या लॉकडाउनचा परिणाम आजही आपण भोगतो आहोत. गेल्या वर्षभराच्या काळात उत्तर प्रदेशात मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता तेथे गेलेला कामगार परत इतर राज्यांत स्थलांतरित होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. मागील लॉकडाउनचा परिणाम आजही उद्योग व हॉटेल व्यावसायिकांना जाणवत आहे. आजही कामगारांची कमतरता त्यांना भासत आहे. काळजी घेण्यासाठी सर्वसामान्यांत जागरूकता केली पाहिजे; परंतु, लॉकडाउन हा उपाय आहे, असे वाटत नाही. 

गणेश शेट्टी (अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट ऍण्ड हॉटेलियर्स असोसिएशन) - मुळातच व्यवसाय कमी व त्यात रात्रीची संचारबंदी लागू केल्याने व्यवसाय पुन्हा ३० टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. पुन्हा लॉकडाउन होतो की काय, या भीतीने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. तसे झाल्यास पुण्यातून परत गेलेला कामगार पुन्हा परत येईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे आता परत पहिल्यासारखा कडक लॉकडाउन नको. नाहीतर आमचे कधीही न भरून येणारे नुकसान होईल व व्यवसाय सावरेल, की नाही याची शंका आहे. 

डॉ. कृष्णा कदम (वरिष्ठ मनोविकृतीशास्त्र तज्ज्ञ, ससून) - मनाची तयारी नसल्यामुळे लॉकडाउन केल्यावर नक्कीच लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होईल; परंतु आता कोरोनाच्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनसारखी स्थिती उद्भवू नये, यासाठी वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. लॉकडाउनची अंमलबजावणी झाली तर स्वत-च्या मनाची तयारी करणे आवश्‍यक आहे. 

विद्यार्थी म्हणतात.... 
अभिषेक रोडे - लॉकडाउनमुळे आयुष्य ७-८ महिने पूर्णपणे थांबले होते. आता कुठे परत सगळे रुळावर आले आहे. असे असताना आता पुन्हा धोका वाढतोय ही गंभीर बाब आहे. सापशिडीच्या खेळात जसं ९८ वर सापाच्या जबड्यात अडकून आपण परत शून्यावर पोहोचतो तसेच परत लॉकडाउन झाल्यास आपले रुळावर आलेले आयुष्य परत खूप मागे ढकलले जाईल. 

सिद्धी शिराळकर - जवळजवळ एक वर्षापासून घरातच आहे. कॉलेज नाही, फिरणं नाही, काहीच नाही. अगदी फार लांब जाणं जरी शक्य नसलं तरी मास्क घालून, काळजी घेत घेत बाहेर जाणं तरी होत होतं. पण पुन्हा लॉकडाउन झाला तर पुन्हा २४ तास घरातच राहणं जरा अवघड होईल. त्यापेक्षाही वाईट म्हणजे सगळ्यांची तारांबळ उडेल. अगदी गरज असेल तेव्हाच सगळे नियम पाळून घरातून बाहेर पडू; पण पुन्हा लॉकडउन नको. 

मानसी जोशी - लॉकडाउनचा काळ इतरांसारखाच माझ्यासाठी सुद्धा कठीण होता; पण या काळात आलेला मानसिक ताण सर्वांत जास्त त्रासदायक होता. आत्ता कुठे आपण परत बाहेर पडू शकत आहोत. यामुळे परत लॉकडाउन झाला, तर पुन्हा सामोरं जावं लागणाऱ्या मानसिक ताणामुळे लॉकडाउन नकोच असं वाटत आहे. 

धनश्री जोगळेकर - कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरु झाले असले तरी प्रात्यक्षिक ज्ञान मागे पडत आहे. त्याचप्रमाणे गायन, नृत्य तसेच इतर कलांच्या सादरीकरणावर बंधने येत आहेत. आता कुठे पुन्हा सगळ्याला सुरुवात झाली असताना पुन्हा लॉकडाउन झाला तर सगळंच मागे पडत जाईल, अशी भीती वाटते. 

राहुल सिंग (बॅटरी व्यावसायिक) - मागील लॉकडाउनने आर्थिक कंबरडे मोडून गेले. भाडे व अन्य खर्च चुकला नाही. त्यातून पुन्हा उभारी घेऊन व्यवसाय सुरू केला. लॉकडाउन संपल्यानंतर पुन्हा आर्थिक घडी बसायलाही खूप वेळ गेला. आता कुठे आर्थिक घडी काहीशी बसण्यास सुरुवात झाली होती. व्यवसायाची मंदीही खूप जाणवत आहे. त्यातच आता पुन्हा कोरोनाचे संकट डोके वर काढू लागले आहे. लॉकडाउनची चर्चाही सुरू आहे. या चर्चेनेच अंगावर काटा येऊ लागला आहे. आता लॉकडाउन झाले तर पुन्हा उभारी घेणे शक्यच नाही. मास्क, सॅनिटायझर, व अन्य काही बंधने ठीक आहेत. 

रेखा आलकुंटे (घरेलू कामगार) - नवऱ्याचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. चार घरची कामे करून चरितार्थ चालवत होते. कसाबसा संसाराचा गाडा सुरू होता. कोरोनाचे संकट आले आणि लॉकडाउन सुरू झाले. सगळी कामे बंद झाली. सहा महिने इकडून-तिकडून मिळणाऱ्या मदतीवर दिवस काढले. आता कुठे पुन्हा कामे मिळाली होती. कसाबसा संसार सुरू आहे. आता पुन्हा कोरोना वाढला म्हणून परत लॉकडाउन होणार असेही म्हणत्यात. आता लोकडाउन झालं ना जगणंच मुश्कील होईल. मास्क वापरतोच आहे. गर्दीतबी जात नाही; पण लॉकडाउन करू नका.

(वार्तांकन:  मंगेश कोळपकर, योगिराज प्रभुणे, ब्रिजमोहन पाटील, सनील गाडेकर, सम्राट कदम, अक्षता पवार, नीलेश कांकरिया, शंकर टेमघरे आणि सागर शेलार)

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउन नको; उपाय शोधा!;उद्योगांचे रोज १०० कोटींचे नुकसान पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील उद्योग आणि सेवा क्षेत्र लॉकडाउनच्या पहिल्या दोन झटक्यांतून अजूनही सावरलेले नाही. त्यातच पुन्हा निर्बंध आले तर, अर्थचक्रावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. पुण्याच्या आसपास सुमारे दोन लाख ४० हजार सूक्ष्म, लघू, मध्यम आणि मोठे उद्योग आहेत. लॉकडाउनचे पुन्हा संकट आले तर कामगार गावांकडे परततील आणि उद्योग क्षेत्र थांबेल. त्यातून उत्पादन, विक्रीवरही परिणाम होईल. परिणामी कामगारांना नियमित वेतन देणेही अवघड होणार आहे. सेवा क्षेत्राचेही बस्तान अजून बसलेले नाही. त्यातच महापालिकेचे नवे निर्बंध लागू होत आहेत. अर्थचक्र सुरळीत होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना पुन्हा खीळ बसू नये, असेच सेवा क्षेत्रातील जाणकरांचे म्हणणे आहे. पुणे आणि परिसरातील उद्योगांवर निर्बंध आणले तर रोज किमान १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे नुकसान होऊ शकते. त्यातून महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारच्या महसुलावरही परिणाम होईल.  विद्यार्थ्यांचे दूरगामी नुकसान  कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विद्येच्या माहेरघरातील शाळा, महाविद्यालयांना पुन्हा एकदा टाळे लागले आहे. भविष्यात पुन्हा थेट शिक्षण सुरू होणार का, याबाबत अद्याप कोणीच शाश्‍वती देऊ शकत नाही. जानेवारी महिन्यात शाळा सुरू झाल्या; तर १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू झाली. हे थेट शिक्षण कोरोनामुळे काही दिवसात बंद करावे लागले. शाळा, महाविद्यालयांतील उपस्थितीचे अल्प प्रमाण पाहता सध्याच्या स्थितीत संस्थाचालक, पालक, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण असावे, असे वाटत आहे. यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक अडचणी येत आहेत. प्रॉक्टिकलसाठी महाविद्यालये सुरू करावी वाटत असले तरी वसतिगृह सुरू होत नाहीत. ऑनलाइन शिक्षणात गुणवत्ता नसल्याने विद्यार्थ्यांचे दूरगामी नुकसान होत आहे. त्यांचे मूल्यांकन करण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. तसेच स्पर्धा परीक्षा तोंडावर आलेल्या असताना कोचिंग क्लासेस बंद होणे उमेदवारांसाठी त्रासदायक ठरत आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा साठेबाजी, कृत्रिम भाववाढ  कोरोनामुळे पुन्हा लॉकडाउन होणार, अशी अफवा पसरल्यामुळे साठेबाजीला ऊत आला आहे. धास्तावलेल्या नागरिकांनी नेहमीपेक्षा जास्त खरेदी सुरू केली आहे तर, दुकानदारांनी त्याचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कृत्रिम भाववाढही सुरू झाली आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर लॉकडाउन करण्यात आला. तेव्हापासूनच बाजारपेठेत साठेबाजीला सुरुवात झाली. नव-नव्या निर्बंधांमुळे त्याला उधाण आले अन त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. तत्कालीन गरज म्हणून चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी त्यांनी केली. त्यात साठेबाजी करणाऱ्यांनी अमाप पैसा कमावला. रोगाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउन संपण्याबाबतची चिन्हे दिसत नसल्याने साठेबाजीला उभारी मिळाली. परिणामी, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दुप्पट, तिप्पट नव्हे, तर पाच-पाच पट वाढल्या. हे सारे नागरिकांनी जवळपास नऊ महिने सहन केले. त्यानंतर जसजशी लॉकडाउनमध्ये शिथिलता आली. तसे भाव जागेवर आले. मात्र, सर्वसामान्यांच्या मनात मात्र लॉकडाउनमुळे धडकी भरते, हे वास्तव आहे.  कष्टकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न  घरेलू कामगार, रिक्षाचालक, पथारी विक्रेते, मजूर, हमाल आदी विविध घटक मागील लॉकडाउनमध्ये अक्षरश- होपरळले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पुरेशा प्रमाणात पोचल्या नाहीत. विक्रेत्यांसाठी जाहीर केलेल्या १० हजार रुपये कर्जाची योजना मूठभर लोकांपर्यंतच पोचली. रेशनवरील धान्यही सगळ्या कष्टकऱ्यांना मिळाले नाही. अनेक सोसायट्यांत घरेलू कामगारांना चार ते सहा महिने प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे त्यांच्यापुढे जीवन-मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला. या असंघटित वर्गाकडे महापालिकेच्याही कल्याणकारी योजना पोचल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन किंवा कठोर निर्बंध आल्यास पुणे आणि परिसरातील किमान ७ ते १० लाख कष्टकरी वर्गाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर होणार आहे.  व्हिडिओ गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा हॉटेल व्यवसाय देशोधडीला लागेल  हॉटेल व्यवसायाची गाडी तब्बल नऊ महिन्यानंतर सध्या कुठे रुळावर आली आहे. आता पुन्हा लॉकडाउन झाला तर आम्ही देशोधडीला लागू, अशी भीती शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये आहे. सध्या शहरातील सुमारे ७० टक्केच हॉटेल्स सुरू झाली आहेत. या सत्तर टक्क्यांमध्ये मध्यवस्ती आणि उपनगरांमधील हॉटेलांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र आयटी, औद्योगिक क्षेत्र आणि वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेली अनेक हॉटेल्स अजूनही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे त्या हॉटेलवर अवलंबून असलेल्यांचा रोजगार बुडाला आहे. कोरोनापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल व्यवसायात अडीच लाख कामगार होते. ती संख्या सध्या दोन लाखांच्या जवळपास आली आहे. तर उलढाल सुमारे ४० टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने रात्रीची संचारबंदी लागू केल्याचा फटकाही व्यवसायाला बसत आहे.  कामगारांचे स्थलांतर वाढेल  घरेलू कामगार, बांधकाम, ड्रायव्हर, माळी, रोजंदारी आणि छोट्या-मोठ्या वस्तूंच्या विक्रीसाठी गावातून शहराकडे तसेच इतर राज्यांतून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करतात. मागच्या लॉकडाउनमुळे देशातील काही कोटी स्थलांतरित कामगारांना मदत करणं सरकारलाही अशक्य होऊन बसलं. अनेक नागरिकांचा लॉकडाउनच्या काळात जीव देखील गेला. अन्न-पाण्यावाचून अनेक कामगारांचे हाल झाले. आता परत लॉकडाउन झाला तर मजूर, कामगार यांना मोठा फटका बसेल. कामगारांच्या स्थलांतराचा उद्योग, हॉटेल, बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम होईल. देशाचे मोठे आर्थिक नुकसान होईल. छोटे-मोठे व्यवसाय बुडतील. त्यामुळे सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर कामगारांच्या पोटापाण्याचा विचार करून निर्णय घ्यावा. मुळात कामगारांची जबाबदारी कोणीही घेत नाही. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी ते घरी परतात. हे लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे.  Video: 'दुआओं मे याद रखना'; आएशानं हसतहसत मरणाला कवटाळलं!​ मानसिक आरोग्यावर परिणाम  कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी गेल्या वर्षी लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली होती. लॉकडाउन ऐकताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रोजंदारीवर काम करणाऱ्यांना काम नसल्यामुळे तसेच ‘वर्क फ्रॉम होम’मुळे आयटीयन्सच्या कामाचा वाढता ताण यामुळे परिणाम झाला तो त्यांच्या मानसिक आरोग्यावर. तर, अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. व्यवसाय बंद झाले. त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा प्रश्‍न आणि घरची जबाबदारी या सर्व गोष्टींमुळे लोकांमध्ये मानसिक त्रास, चिंता आणि तणावाचे प्रमाण वाढले होते. गेल्या तीन-चार महिन्यांपासून हळूहळू सर्व काही पूर्वपदावर येत होते. मात्र, लॉकडाउन झाले तर एकटेपणा, नोकरी जाण्याची भीती, अनिश्‍चितता निर्माण होऊन त्याचा नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होईल.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आरोग्याच्या उपाययोजनांवर हवाय भर  डॉ. बाबा आढाव (अध्यक्ष, हमाल पंचायत) - लॉकडाउन झाला तर त्याचा सर्वाधिक फटका कष्टकरी वर्गाला बसतो. त्यांचे जगण्याचे हाल होतात. त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही. हा वर्ग कामावर गेला नाही तर त्यांच्या घरी अन्न शिजत नाही. काम नाही तर, दाम नाही, असे त्यांना सांगितले जाते. रेशनचे धान्यही त्यांच्याकडे वेळेवर पोचत नाही. खायचीच भ्रांत असल्यामुळे पोषणमूल्य असलेला आहार तर, लांबचीच गोष्ट आहे. त्यामुळे लॉकडाउन किंवा कठोर निर्बंधांमुळे कोरोना कमी होईल, असे वाटत नाही तर महापालिका, राज्य सरकारने आरोग्याच्या उपाययोजनांवर भर दिला पाहिजे.  सुधीर मेहता (अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर) - कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी शक्य तेवढी काळजी घ्यायची गरज आहे; परंतु लॉकडाउन केला किंवा कठोर निर्बंध लागू केले तर, संसर्ग कमी होईल, असे वाटत नाही. सेवा-उद्योग क्षेत्राच्या अस्तित्त्वाचा प्रश्‍न असल्यामुळे नियमाप्रमाणे ते सर्व प्रकारे काळजी घेत आहेत. लॉकडाउनचा फायदा झाला आहे, असे कोठेही दिसून आलेले नाही किंवा तो उपाय आहे, असेही वाटत नाही. महापालिका, राज्य सरकारला अनेक उपाययोजना करणे शक्य आहे. त्यावर भर देऊन ‘हेल्थ सिस्टीम’ मजबूत केली पाहिजे.  फत्तेचंद रांका (अध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ) - लॉकडाउनला आमचा तीव्र विरोध असेल. देशाची, राज्याची, महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे, असे सांगतात. मग सुरू असलेले अर्थचक्र का थांबवता? कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही. आरोग्य व्यवस्था सक्षम करा. लोकांना नियमांची अंमलबजावणी करण्याची सक्ती करा. त्यासाठी यंत्रणा निर्माण करा; परंतु लॉकडाउन हा काही उपाय नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करा. निर्बंध लागू करा; परंतु अघोरी उपाययोजना करून उद्योग-व्यापार आर्थिक संकटात आणू नका.  डॉ. अरुण अडसूळ, (शिक्षण तज्ज्ञ) - शासनाने हे शैक्षणिक वर्ष शून्य वर्ष जाहीर करावे. ज्ञान व माहिती याबाबत तडजोड होऊ नये. जसेच्या तसे पुन्हा वर्ष रिपीट करावे. आयुष्यासह वेळसुद्धा महत्त्वाची आहे. कौशल्य न मिळवता शिक्षण घेणे योग्य नाही. ऑनलाइन शिक्षणाचे नेमके काय झाले, हे कळले नाही. अजूनही अर्धे शैक्षणिक वर्ष बाकी आहे. यासाठी सर्वानुमते निर्णय घ्यावा. स्पर्धा परीक्षा हा मूल्यांकनाचा भाग आहे. त्यात थेट नोकरी मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त खबरदारी घेऊन परीक्षा घेतली जावी.  अनिल शिदोरे (नेते आणि प्रवक्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना) - लॉकडाउन आर्थिक दृष्टीने अजिबात परवडणारा नाही. पहिल्या लॉकडाउनचा परिणाम आजही आपण भोगतो आहोत. गेल्या वर्षभराच्या काळात उत्तर प्रदेशात मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता तेथे गेलेला कामगार परत इतर राज्यांत स्थलांतरित होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. मागील लॉकडाउनचा परिणाम आजही उद्योग व हॉटेल व्यावसायिकांना जाणवत आहे. आजही कामगारांची कमतरता त्यांना भासत आहे. काळजी घेण्यासाठी सर्वसामान्यांत जागरूकता केली पाहिजे; परंतु, लॉकडाउन हा उपाय आहे, असे वाटत नाही.  गणेश शेट्टी (अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट ऍण्ड हॉटेलियर्स असोसिएशन) - मुळातच व्यवसाय कमी व त्यात रात्रीची संचारबंदी लागू केल्याने व्यवसाय पुन्हा ३० टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. पुन्हा लॉकडाउन होतो की काय, या भीतीने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. तसे झाल्यास पुण्यातून परत गेलेला कामगार पुन्हा परत येईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे आता परत पहिल्यासारखा कडक लॉकडाउन नको. नाहीतर आमचे कधीही न भरून येणारे नुकसान होईल व व्यवसाय सावरेल, की नाही याची शंका आहे.  डॉ. कृष्णा कदम (वरिष्ठ मनोविकृतीशास्त्र तज्ज्ञ, ससून) - मनाची तयारी नसल्यामुळे लॉकडाउन केल्यावर नक्कीच लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होईल; परंतु आता कोरोनाच्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनसारखी स्थिती उद्भवू नये, यासाठी वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. लॉकडाउनची अंमलबजावणी झाली तर स्वत-च्या मनाची तयारी करणे आवश्‍यक आहे.  विद्यार्थी म्हणतात....  अभिषेक रोडे - लॉकडाउनमुळे आयुष्य ७-८ महिने पूर्णपणे थांबले होते. आता कुठे परत सगळे रुळावर आले आहे. असे असताना आता पुन्हा धोका वाढतोय ही गंभीर बाब आहे. सापशिडीच्या खेळात जसं ९८ वर सापाच्या जबड्यात अडकून आपण परत शून्यावर पोहोचतो तसेच परत लॉकडाउन झाल्यास आपले रुळावर आलेले आयुष्य परत खूप मागे ढकलले जाईल.  सिद्धी शिराळकर - जवळजवळ एक वर्षापासून घरातच आहे. कॉलेज नाही, फिरणं नाही, काहीच नाही. अगदी फार लांब जाणं जरी शक्य नसलं तरी मास्क घालून, काळजी घेत घेत बाहेर जाणं तरी होत होतं. पण पुन्हा लॉकडाउन झाला तर पुन्हा २४ तास घरातच राहणं जरा अवघड होईल. त्यापेक्षाही वाईट म्हणजे सगळ्यांची तारांबळ उडेल. अगदी गरज असेल तेव्हाच सगळे नियम पाळून घरातून बाहेर पडू; पण पुन्हा लॉकडउन नको.  मानसी जोशी - लॉकडाउनचा काळ इतरांसारखाच माझ्यासाठी सुद्धा कठीण होता; पण या काळात आलेला मानसिक ताण सर्वांत जास्त त्रासदायक होता. आत्ता कुठे आपण परत बाहेर पडू शकत आहोत. यामुळे परत लॉकडाउन झाला, तर पुन्हा सामोरं जावं लागणाऱ्या मानसिक ताणामुळे लॉकडाउन नकोच असं वाटत आहे.  धनश्री जोगळेकर - कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरु झाले असले तरी प्रात्यक्षिक ज्ञान मागे पडत आहे. त्याचप्रमाणे गायन, नृत्य तसेच इतर कलांच्या सादरीकरणावर बंधने येत आहेत. आता कुठे पुन्हा सगळ्याला सुरुवात झाली असताना पुन्हा लॉकडाउन झाला तर सगळंच मागे पडत जाईल, अशी भीती वाटते.  राहुल सिंग (बॅटरी व्यावसायिक) - मागील लॉकडाउनने आर्थिक कंबरडे मोडून गेले. भाडे व अन्य खर्च चुकला नाही. त्यातून पुन्हा उभारी घेऊन व्यवसाय सुरू केला. लॉकडाउन संपल्यानंतर पुन्हा आर्थिक घडी बसायलाही खूप वेळ गेला. आता कुठे आर्थिक घडी काहीशी बसण्यास सुरुवात झाली होती. व्यवसायाची मंदीही खूप जाणवत आहे. त्यातच आता पुन्हा कोरोनाचे संकट डोके वर काढू लागले आहे. लॉकडाउनची चर्चाही सुरू आहे. या चर्चेनेच अंगावर काटा येऊ लागला आहे. आता लॉकडाउन झाले तर पुन्हा उभारी घेणे शक्यच नाही. मास्क, सॅनिटायझर, व अन्य काही बंधने ठीक आहेत.  रेखा आलकुंटे (घरेलू कामगार) - नवऱ्याचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. चार घरची कामे करून चरितार्थ चालवत होते. कसाबसा संसाराचा गाडा सुरू होता. कोरोनाचे संकट आले आणि लॉकडाउन सुरू झाले. सगळी कामे बंद झाली. सहा महिने इकडून-तिकडून मिळणाऱ्या मदतीवर दिवस काढले. आता कुठे पुन्हा कामे मिळाली होती. कसाबसा संसार सुरू आहे. आता पुन्हा कोरोना वाढला म्हणून परत लॉकडाउन होणार असेही म्हणत्यात. आता लोकडाउन झालं ना जगणंच मुश्कील होईल. मास्क वापरतोच आहे. गर्दीतबी जात नाही; पण लॉकडाउन करू नका. (वार्तांकन:  मंगेश कोळपकर, योगिराज प्रभुणे, ब्रिजमोहन पाटील, सनील गाडेकर, सम्राट कदम, अक्षता पवार, नीलेश कांकरिया, शंकर टेमघरे आणि सागर शेलार) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2NFHzUp
Read More
जालना, औरंगाबादचे डमी विद्यार्थी नगरला पकडले, आरोग्य विभागाची परीक्षा

नगर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लिपिक वर्ग "क'च्या निवड परीक्षेसाठी बसलेल्या तोतया (डमी) परीक्षार्थींना रंगेहाथ पकडण्यात आले. तोतया, मूळ परीक्षार्थी व त्याला मदत करणारा, अशा तिघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही अटक करण्यात आली असून, हे तिघे जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. 

क वर्ग पदासाठी होती परीक्षा

आरोग्य विभागाच्या वर्ग "क' पदासाठी जिंजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीला लेखी परीक्षेचे काम दिले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात आज एकाच दिवशी ही परीक्षा झाली. नगर जिल्ह्यात 29 केंद्रांवर परीक्षा झाली. त्यासाठी 17 हजार 110 परीक्षार्थी होते. कंपनीचे जिल्हा समन्वयक म्हणून रितेश रमेश गायकवाड (वय 31, रा. पुणे) यांनी काम पाहिले. 

सारडा कॉलेजमधील केंद्रावर प्रकार

पेमराज सारडा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर 360 परीक्षार्थी होते. परीक्षा सुरू झाल्यानंतर ब्लॉक नंबर 3मधील परीक्षार्थी केसरसिंग स्वरुपचंद सिंगल (वय 22, रा. गोकुळवाडी, जि. जालना) याच्याकडे मोबाईल सापडला. पर्यवेक्षक नवनाथ भोंदे यांनी त्यास पकडले. परीक्षा नियंत्रक कक्षाचे समन्वयक रितेश गायकवाड यांनी सिंगल याचे हॉल तिकिट तपासले असता, कृष्णधवल फोटोवर दुसरा रंगीत फोटो लावलेला होता. हा फोटो व प्रत्यक्ष परीक्षार्थी वेगवेगळे असल्याचे आढळून आले.

प्रश्नपत्रिकेचे २५ फोटो 

याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती देण्यात आली. त्याच्याकडील मोबाईलची पाहणी केली असता, प्रश्‍नपत्रिकेचे 25 फोटो त्यात आढळून आले. त्यानंतर संपूर्ण परीक्षा केंद्रातील सर्वांच्या हॉल तिकिटाची पुन्हा तपासणी करण्यात आली.

तोफखाना पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याचे खरे नाव संदीप साहेबसिंग बिघोत (वय 25, रा. जवखेड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असल्याचे समजले. त्याला डमी परीक्षार्थी म्हणून बसविण्यासाठी धरमसिंग प्रेमसिंग सनवन (वय 38, रा. गोकुळवाडी, जि.जालना) याने मदत केल्याचे निष्पन्न झाले. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

जालना, औरंगाबादचे डमी विद्यार्थी नगरला पकडले, आरोग्य विभागाची परीक्षा नगर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लिपिक वर्ग "क'च्या निवड परीक्षेसाठी बसलेल्या तोतया (डमी) परीक्षार्थींना रंगेहाथ पकडण्यात आले. तोतया, मूळ परीक्षार्थी व त्याला मदत करणारा, अशा तिघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही अटक करण्यात आली असून, हे तिघे जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.  क वर्ग पदासाठी होती परीक्षा आरोग्य विभागाच्या वर्ग "क' पदासाठी जिंजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीला लेखी परीक्षेचे काम दिले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात आज एकाच दिवशी ही परीक्षा झाली. नगर जिल्ह्यात 29 केंद्रांवर परीक्षा झाली. त्यासाठी 17 हजार 110 परीक्षार्थी होते. कंपनीचे जिल्हा समन्वयक म्हणून रितेश रमेश गायकवाड (वय 31, रा. पुणे) यांनी काम पाहिले.  सारडा कॉलेजमधील केंद्रावर प्रकार पेमराज सारडा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर 360 परीक्षार्थी होते. परीक्षा सुरू झाल्यानंतर ब्लॉक नंबर 3मधील परीक्षार्थी केसरसिंग स्वरुपचंद सिंगल (वय 22, रा. गोकुळवाडी, जि. जालना) याच्याकडे मोबाईल सापडला. पर्यवेक्षक नवनाथ भोंदे यांनी त्यास पकडले. परीक्षा नियंत्रक कक्षाचे समन्वयक रितेश गायकवाड यांनी सिंगल याचे हॉल तिकिट तपासले असता, कृष्णधवल फोटोवर दुसरा रंगीत फोटो लावलेला होता. हा फोटो व प्रत्यक्ष परीक्षार्थी वेगवेगळे असल्याचे आढळून आले. प्रश्नपत्रिकेचे २५ फोटो  याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती देण्यात आली. त्याच्याकडील मोबाईलची पाहणी केली असता, प्रश्‍नपत्रिकेचे 25 फोटो त्यात आढळून आले. त्यानंतर संपूर्ण परीक्षा केंद्रातील सर्वांच्या हॉल तिकिटाची पुन्हा तपासणी करण्यात आली. तोफखाना पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याचे खरे नाव संदीप साहेबसिंग बिघोत (वय 25, रा. जवखेड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असल्याचे समजले. त्याला डमी परीक्षार्थी म्हणून बसविण्यासाठी धरमसिंग प्रेमसिंग सनवन (वय 38, रा. गोकुळवाडी, जि.जालना) याने मदत केल्याचे निष्पन्न झाले. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2Mxg26M
Read More