Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 28, 2021

जालना, औरंगाबादचे डमी विद्यार्थी नगरला पकडले, आरोग्य विभागाची परीक्षा

नगर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लिपिक वर्ग "क'च्या निवड परीक्षेसाठी बसलेल्या तोतया (डमी) परीक्षार्थींना रंगेहाथ पकडण्यात आले. तोतया, मूळ परीक्षार्थी व त्याला मदत करणारा, अशा तिघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही अटक करण्यात आली असून, हे तिघे जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. 

क वर्ग पदासाठी होती परीक्षा

आरोग्य विभागाच्या वर्ग "क' पदासाठी जिंजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीला लेखी परीक्षेचे काम दिले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात आज एकाच दिवशी ही परीक्षा झाली. नगर जिल्ह्यात 29 केंद्रांवर परीक्षा झाली. त्यासाठी 17 हजार 110 परीक्षार्थी होते. कंपनीचे जिल्हा समन्वयक म्हणून रितेश रमेश गायकवाड (वय 31, रा. पुणे) यांनी काम पाहिले. 

सारडा कॉलेजमधील केंद्रावर प्रकार

पेमराज सारडा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर 360 परीक्षार्थी होते. परीक्षा सुरू झाल्यानंतर ब्लॉक नंबर 3मधील परीक्षार्थी केसरसिंग स्वरुपचंद सिंगल (वय 22, रा. गोकुळवाडी, जि. जालना) याच्याकडे मोबाईल सापडला. पर्यवेक्षक नवनाथ भोंदे यांनी त्यास पकडले. परीक्षा नियंत्रक कक्षाचे समन्वयक रितेश गायकवाड यांनी सिंगल याचे हॉल तिकिट तपासले असता, कृष्णधवल फोटोवर दुसरा रंगीत फोटो लावलेला होता. हा फोटो व प्रत्यक्ष परीक्षार्थी वेगवेगळे असल्याचे आढळून आले.

प्रश्नपत्रिकेचे २५ फोटो 

याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती देण्यात आली. त्याच्याकडील मोबाईलची पाहणी केली असता, प्रश्‍नपत्रिकेचे 25 फोटो त्यात आढळून आले. त्यानंतर संपूर्ण परीक्षा केंद्रातील सर्वांच्या हॉल तिकिटाची पुन्हा तपासणी करण्यात आली.

तोफखाना पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याचे खरे नाव संदीप साहेबसिंग बिघोत (वय 25, रा. जवखेड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असल्याचे समजले. त्याला डमी परीक्षार्थी म्हणून बसविण्यासाठी धरमसिंग प्रेमसिंग सनवन (वय 38, रा. गोकुळवाडी, जि.जालना) याने मदत केल्याचे निष्पन्न झाले. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

जालना, औरंगाबादचे डमी विद्यार्थी नगरला पकडले, आरोग्य विभागाची परीक्षा नगर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लिपिक वर्ग "क'च्या निवड परीक्षेसाठी बसलेल्या तोतया (डमी) परीक्षार्थींना रंगेहाथ पकडण्यात आले. तोतया, मूळ परीक्षार्थी व त्याला मदत करणारा, अशा तिघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही अटक करण्यात आली असून, हे तिघे जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.  क वर्ग पदासाठी होती परीक्षा आरोग्य विभागाच्या वर्ग "क' पदासाठी जिंजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीला लेखी परीक्षेचे काम दिले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात आज एकाच दिवशी ही परीक्षा झाली. नगर जिल्ह्यात 29 केंद्रांवर परीक्षा झाली. त्यासाठी 17 हजार 110 परीक्षार्थी होते. कंपनीचे जिल्हा समन्वयक म्हणून रितेश रमेश गायकवाड (वय 31, रा. पुणे) यांनी काम पाहिले.  सारडा कॉलेजमधील केंद्रावर प्रकार पेमराज सारडा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर 360 परीक्षार्थी होते. परीक्षा सुरू झाल्यानंतर ब्लॉक नंबर 3मधील परीक्षार्थी केसरसिंग स्वरुपचंद सिंगल (वय 22, रा. गोकुळवाडी, जि. जालना) याच्याकडे मोबाईल सापडला. पर्यवेक्षक नवनाथ भोंदे यांनी त्यास पकडले. परीक्षा नियंत्रक कक्षाचे समन्वयक रितेश गायकवाड यांनी सिंगल याचे हॉल तिकिट तपासले असता, कृष्णधवल फोटोवर दुसरा रंगीत फोटो लावलेला होता. हा फोटो व प्रत्यक्ष परीक्षार्थी वेगवेगळे असल्याचे आढळून आले. प्रश्नपत्रिकेचे २५ फोटो  याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती देण्यात आली. त्याच्याकडील मोबाईलची पाहणी केली असता, प्रश्‍नपत्रिकेचे 25 फोटो त्यात आढळून आले. त्यानंतर संपूर्ण परीक्षा केंद्रातील सर्वांच्या हॉल तिकिटाची पुन्हा तपासणी करण्यात आली. तोफखाना पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याचे खरे नाव संदीप साहेबसिंग बिघोत (वय 25, रा. जवखेड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असल्याचे समजले. त्याला डमी परीक्षार्थी म्हणून बसविण्यासाठी धरमसिंग प्रेमसिंग सनवन (वय 38, रा. गोकुळवाडी, जि.जालना) याने मदत केल्याचे निष्पन्न झाले. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2Mxg26M
Read More
राजधानी दिल्ली : स्वागतार्ह संघर्षविराम

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षविराम स्वागतार्ह आहे. त्याने उभयतांमध्ये सौहार्द वाढल्याने सीमेवर शांतता नांदायला मदत होईल. या प्रक्रियेत गोपनीय फेऱ्या आणि लष्कराच्या पातळीवरील प्रयत्न, ही चर्चेसाठीची नवी दिशा मिळाली आहे. त्यातही आगामी काळात सातत्य महत्त्वाचे आहे. 

नकारात्मकतेने भरलेल्या आणि भारलेल्या वातावरणातही कधीकधी चांगली घटना घडते. ‘अजुनही चांगले घडेल अशी आशा’ जागविणाऱ्या या घटना असतात. २५ फेब्रुवारीला अचानक संरक्षण मंत्रालयाचे संक्षिप्त पण महत्वपूर्ण पत्रक जारी झाले. ‘संयुक्त निवेदन’ शीर्षकाने जारी या पत्रकात भारत आणि पाकिस्तानने २४व २५फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून संघर्षविराम पाळण्याचे संयुक्तपणे जाहीर केले. तसेच संघर्ष उत्पन्न झाल्यास ध्वज बैठका आणि हॉटलाइन संपर्काद्वारे तो टाळण्याबाबत बांधिलकीही मान्य केली. भारत आणि चीन यांच्यात लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा परिसरातील पॅन्गोंग सरोवराच्या भागातून उभय देशांनी सैन्य माघारी व तणाव दूर करण्यासाठी पावले उचलली आणि देपसांगसह अन्य संघर्षबिंदूंच्या परिसरातूनही सैन्यमाघारीबाबत वाटाघाटी सुरु करण्याच्या सकारात्मक घटनेपाठोपाठ आलेले हे संयुक्त निवेदन दिलासादायक आहे. पाकिस्तान व चीनला लागून असलेल्या सीमाभागात शांतता सर्वच संबंधित देशांच्या हिताची आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘शेजारी बदलता येत नाहीत’ असे म्हटले होते. त्याचा पुनरुच्चार त्यांच्यानंतर पंतप्रधान झालेल्या मनमोहनसिंग यांनीही अनेकदा केला होता. त्यामुळेच शक्‍यतोवर संघर्ष टाळून उभय देशातील सीमाभाग किंवा सीमा परिसर अधिकाधिक शांततापूर्ण कसा राहील यावर उभयतांचा भर असला पाहिजे ही भूमिका या दोन्ही पंतप्रधानांनी घेतली होती. वाजपेयी यांनी ऐतिहासिक ‘लाहोर बस-यात्रा’ करुन भारत-पाकिस्तान संबंधांना नवे परिमाण दिले होते. दुर्दैवाने त्यानंतर ‘आयएसआय’ पुरस्कृत पाकिस्तानी सैन्याने तेथील लोकनियुक्त सरकारच्या या प्रयत्नावर पाणी फिरवले होते. मनमोहनसिंग यांनीही वाजपेयींच्या धोरणाचा पुरस्कार करुन उभय देशातील तणाव कमी करण्यासाठी पावले उचलली. परंतु मुंबईवर हल्ला करुन पाकिस्तानातील जिहादी व कट्टरपंथी शक्तींनी या संबंध सुधारणेची विधळवाट लावली. नंतरच्या मोदी सरकारने शेजारी देशांबरोबरच्या संबंध सुधारणेची सुरुवात उत्तम केली होती. 

दिलासादायक पावले
मध्यंतरीच्या काळात दक्षिण आशियात देशावर एकाकी पडण्याची वेळ आली होती. लडाख परिसरातील चीनची आक्रमकता, नेपाळमधील भारतविरोधी शक्तींना खतपाणी, भूतान, बांगला देश, म्यानमार आणि श्रीलंका या देशांशी पैशाच्या मदतीच्या जोरावर वाढती जवळीक करुन भारताला एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यात चीनला यश आले नाही. लडाखमध्ये आक्रमण करुन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची यथास्थिती बदलण्याचा चीनने प्रयत्न केला. परंतु तो तणाव फारकाळ टिकविणे हिताचे नाही हे लक्षात आल्यानंतर चिनी नेतृत्वाने पवित्रा बदलला. त्यामागे जागतिक चित्रात अलीकडच्या काळात झालेले बदल व विशेषतः अमेरिकेतील संघर्षशील डोनाल्ड ट्रम्प युग संपुष्टात येणे हा भागही निर्णायक ठरला. 

हे संयुक्त निवेदन जारी होणे हा केवळ हिमनगाच्या टोकाचा दृश्‍य भाग झाला. त्याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षाविषयक धोरण व नियोजनविषयक सल्लागार मोईद युसूफ यांनी चर्चेच्या अनेक गोपनीय फेऱ्या केल्या होत्या. या चर्चांमध्ये प्रथम उद्दिष्ट निश्‍चिती करण्यात आली व त्याचे तपशील ठरविण्याची जबाबदारी उभय देशांच्या सेनांच्या लष्करी मोहिमविषयक संचालकांकडे दिली. त्यानुसार भारताचे डीजीएमओ (डायरेक्‍टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स) लेफ्टनंट जनरल परमजितसिंग सांगा आणि पाकिस्तानचे मेजर जनरल नौमान झकारिया यांच्या दरम्यान वाटाघाटींच्या फेऱ्या होऊन उभय देशांदरम्यान काश्‍मीर विभागातील नियंत्रण रेषा परिसरात संघर्षविरामाची स्थिती मान्य करण्यात आली. उभय देशांदरम्यानच्या संवेदनशील मुद्दे विचारात घेण्याचे मान्य करतानाच नियंत्रण रेषा परिसरात शांतता कायमची राखण्यावर तसेच त्यासंदर्भात झालेल्या द्विपक्षीय करार, तह, समेट व अन्य उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्यावर एकमत झाले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संघर्षविरामासाठी वातावरणनिर्मिती
पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमार बाजवा यांचा भारताबाबतचा बदललेला स्वरही उल्लेखनीय आहे. एका हवाईदल अकादमीत त्यांनी शांततापूर्ण सहजीवन आणि परस्परांविषयी सन्मानाच्या मुद्यावर भर देताना, (भारत-पाकिस्तान दरम्यान) ‘आता सर्व दिशांनी व सर्व पातळ्यांवर शांततेचा हात पुढे करण्याची वेळ आली आहे,’ असे म्हटले. त्याचबरोबर त्यांनी काश्‍मीरचा मुद्दा शांततामय मार्गाने आणि योग्य तो मान राखूनच सुटला पाहिजे, असेही म्हटले. कोरोनासंदर्भात भारताच्या पंतप्रधानांनी आयोजलेल्या ‘सार्क’च्या प्रतिनिधींबरोबरच्या आभासी परिषदेत पाकिस्तानच्या प्रतिनिधीने दरवेळेप्रमाणे काश्‍मीरचा मुद्दा न काढता केवळ कोरोनाबद्दलच्या सहकार्यावरच भर दिला. या सर्व घडामोडीतून संघर्षविरामासाठीची वातावरण निर्मिती झाली. ज्याप्रमाणे भारत-चीन दरम्यान लडाख परिसरातील संघर्ष व तणाव निवळण्याबाबत उभय देशांनी लष्कर आणि त्यांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी यांच्यामार्फत वाटाघाटी केल्या तोच प्रकार पाकिस्तानबरोबरही अमलात आणला गेला. हे बदल स्वागतार्ह आहेत. यापूर्वीही भारत व पाकिस्तान दरम्यान संघर्षाची परिस्थिती उद्भवली त्यावेळी उभयतांच्या लष्करांच्या पातळीवरील वाटाघाटी व चर्चेची कल्पना मांडलेली होती. एवढेच नव्हे तर भारतातील राजकीय नेतृत्वानेही थेट पाकिस्तानी लष्कराशी संवादाची कल्पनाही मांडली होती. अमेरिकेचे राजकीय नेते म्हणजेच त्यांचे परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री हे पाकिस्तानी लष्कराशी थेट संवाद साधतात. यामागे कारण एवढेच की, पाकिस्तानातील खरी सत्ता आणि अधिकार हे आयएसआय आणि सेनादलांकडे असतात. धोरणनिर्मितीमध्येही त्यांची भूमिका निर्णायक राहते, हा इतिहास आहे. ती बाब लक्षात घेऊनच ठोस फलनिष्पत्तीसाठी थेट लष्कराशीच बोलण्यांचा मार्ग अवलंबावा असा या सूचनेमागील हेतू होता. परंतु भारतातील राजकीय किंवा लोकनियुक्त नेतृत्वाने पाकिस्तानी लोकनियुक्त नेतृत्वाशीच बोलणी केली पाहिजेत, या परंपरागत तत्वानुसार भारताने ही कल्पना स्वीकारली नव्हती. आता चीनपाठोपाठ पाकिस्तानबरोबर या मार्गाचा केलेला अवलंब स्वागतार्हच आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शेजारी देशांबरोबर सतत संघर्षाची स्थिती हिताची नसते. त्यामुळेच साहसवाद आणि सतत मिशीला तूप लावण्याऐवजी पोक्तपणाची भूमिका घेऊन दक्षिण आशियात शांतता राहणे हे सर्वांच्याच हिताचे आहे. म्यानमारमधल्या घडामोडी आणि विशेषतः लष्कराने सत्ता संपादण्याची बाब चिंताजनक आहे. कारण तेथील लष्करशहा नेहमी चीनधार्जिणे राहिले आहेत. तुलनेने नेपाळच्या स्थितीत सुधारणा आहे. श्रीलंकेतील राजवटही अनुकूल अशीच आहे. या पार्श्‍वभूमीवर या घडामोडींचे स्वागत करावे लागेल.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

राजधानी दिल्ली : स्वागतार्ह संघर्षविराम भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षविराम स्वागतार्ह आहे. त्याने उभयतांमध्ये सौहार्द वाढल्याने सीमेवर शांतता नांदायला मदत होईल. या प्रक्रियेत गोपनीय फेऱ्या आणि लष्कराच्या पातळीवरील प्रयत्न, ही चर्चेसाठीची नवी दिशा मिळाली आहे. त्यातही आगामी काळात सातत्य महत्त्वाचे आहे.  नकारात्मकतेने भरलेल्या आणि भारलेल्या वातावरणातही कधीकधी चांगली घटना घडते. ‘अजुनही चांगले घडेल अशी आशा’ जागविणाऱ्या या घटना असतात. २५ फेब्रुवारीला अचानक संरक्षण मंत्रालयाचे संक्षिप्त पण महत्वपूर्ण पत्रक जारी झाले. ‘संयुक्त निवेदन’ शीर्षकाने जारी या पत्रकात भारत आणि पाकिस्तानने २४व २५फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून संघर्षविराम पाळण्याचे संयुक्तपणे जाहीर केले. तसेच संघर्ष उत्पन्न झाल्यास ध्वज बैठका आणि हॉटलाइन संपर्काद्वारे तो टाळण्याबाबत बांधिलकीही मान्य केली. भारत आणि चीन यांच्यात लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा परिसरातील पॅन्गोंग सरोवराच्या भागातून उभय देशांनी सैन्य माघारी व तणाव दूर करण्यासाठी पावले उचलली आणि देपसांगसह अन्य संघर्षबिंदूंच्या परिसरातूनही सैन्यमाघारीबाबत वाटाघाटी सुरु करण्याच्या सकारात्मक घटनेपाठोपाठ आलेले हे संयुक्त निवेदन दिलासादायक आहे. पाकिस्तान व चीनला लागून असलेल्या सीमाभागात शांतता सर्वच संबंधित देशांच्या हिताची आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘शेजारी बदलता येत नाहीत’ असे म्हटले होते. त्याचा पुनरुच्चार त्यांच्यानंतर पंतप्रधान झालेल्या मनमोहनसिंग यांनीही अनेकदा केला होता. त्यामुळेच शक्‍यतोवर संघर्ष टाळून उभय देशातील सीमाभाग किंवा सीमा परिसर अधिकाधिक शांततापूर्ण कसा राहील यावर उभयतांचा भर असला पाहिजे ही भूमिका या दोन्ही पंतप्रधानांनी घेतली होती. वाजपेयी यांनी ऐतिहासिक ‘लाहोर बस-यात्रा’ करुन भारत-पाकिस्तान संबंधांना नवे परिमाण दिले होते. दुर्दैवाने त्यानंतर ‘आयएसआय’ पुरस्कृत पाकिस्तानी सैन्याने तेथील लोकनियुक्त सरकारच्या या प्रयत्नावर पाणी फिरवले होते. मनमोहनसिंग यांनीही वाजपेयींच्या धोरणाचा पुरस्कार करुन उभय देशातील तणाव कमी करण्यासाठी पावले उचलली. परंतु मुंबईवर हल्ला करुन पाकिस्तानातील जिहादी व कट्टरपंथी शक्तींनी या संबंध सुधारणेची विधळवाट लावली. नंतरच्या मोदी सरकारने शेजारी देशांबरोबरच्या संबंध सुधारणेची सुरुवात उत्तम केली होती.  दिलासादायक पावले मध्यंतरीच्या काळात दक्षिण आशियात देशावर एकाकी पडण्याची वेळ आली होती. लडाख परिसरातील चीनची आक्रमकता, नेपाळमधील भारतविरोधी शक्तींना खतपाणी, भूतान, बांगला देश, म्यानमार आणि श्रीलंका या देशांशी पैशाच्या मदतीच्या जोरावर वाढती जवळीक करुन भारताला एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यात चीनला यश आले नाही. लडाखमध्ये आक्रमण करुन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची यथास्थिती बदलण्याचा चीनने प्रयत्न केला. परंतु तो तणाव फारकाळ टिकविणे हिताचे नाही हे लक्षात आल्यानंतर चिनी नेतृत्वाने पवित्रा बदलला. त्यामागे जागतिक चित्रात अलीकडच्या काळात झालेले बदल व विशेषतः अमेरिकेतील संघर्षशील डोनाल्ड ट्रम्प युग संपुष्टात येणे हा भागही निर्णायक ठरला.  हे संयुक्त निवेदन जारी होणे हा केवळ हिमनगाच्या टोकाचा दृश्‍य भाग झाला. त्याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षाविषयक धोरण व नियोजनविषयक सल्लागार मोईद युसूफ यांनी चर्चेच्या अनेक गोपनीय फेऱ्या केल्या होत्या. या चर्चांमध्ये प्रथम उद्दिष्ट निश्‍चिती करण्यात आली व त्याचे तपशील ठरविण्याची जबाबदारी उभय देशांच्या सेनांच्या लष्करी मोहिमविषयक संचालकांकडे दिली. त्यानुसार भारताचे डीजीएमओ (डायरेक्‍टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स) लेफ्टनंट जनरल परमजितसिंग सांगा आणि पाकिस्तानचे मेजर जनरल नौमान झकारिया यांच्या दरम्यान वाटाघाटींच्या फेऱ्या होऊन उभय देशांदरम्यान काश्‍मीर विभागातील नियंत्रण रेषा परिसरात संघर्षविरामाची स्थिती मान्य करण्यात आली. उभय देशांदरम्यानच्या संवेदनशील मुद्दे विचारात घेण्याचे मान्य करतानाच नियंत्रण रेषा परिसरात शांतता कायमची राखण्यावर तसेच त्यासंदर्भात झालेल्या द्विपक्षीय करार, तह, समेट व अन्य उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्यावर एकमत झाले आहे.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा संघर्षविरामासाठी वातावरणनिर्मिती पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमार बाजवा यांचा भारताबाबतचा बदललेला स्वरही उल्लेखनीय आहे. एका हवाईदल अकादमीत त्यांनी शांततापूर्ण सहजीवन आणि परस्परांविषयी सन्मानाच्या मुद्यावर भर देताना, (भारत-पाकिस्तान दरम्यान) ‘आता सर्व दिशांनी व सर्व पातळ्यांवर शांततेचा हात पुढे करण्याची वेळ आली आहे,’ असे म्हटले. त्याचबरोबर त्यांनी काश्‍मीरचा मुद्दा शांततामय मार्गाने आणि योग्य तो मान राखूनच सुटला पाहिजे, असेही म्हटले. कोरोनासंदर्भात भारताच्या पंतप्रधानांनी आयोजलेल्या ‘सार्क’च्या प्रतिनिधींबरोबरच्या आभासी परिषदेत पाकिस्तानच्या प्रतिनिधीने दरवेळेप्रमाणे काश्‍मीरचा मुद्दा न काढता केवळ कोरोनाबद्दलच्या सहकार्यावरच भर दिला. या सर्व घडामोडीतून संघर्षविरामासाठीची वातावरण निर्मिती झाली. ज्याप्रमाणे भारत-चीन दरम्यान लडाख परिसरातील संघर्ष व तणाव निवळण्याबाबत उभय देशांनी लष्कर आणि त्यांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी यांच्यामार्फत वाटाघाटी केल्या तोच प्रकार पाकिस्तानबरोबरही अमलात आणला गेला. हे बदल स्वागतार्ह आहेत. यापूर्वीही भारत व पाकिस्तान दरम्यान संघर्षाची परिस्थिती उद्भवली त्यावेळी उभयतांच्या लष्करांच्या पातळीवरील वाटाघाटी व चर्चेची कल्पना मांडलेली होती. एवढेच नव्हे तर भारतातील राजकीय नेतृत्वानेही थेट पाकिस्तानी लष्कराशी संवादाची कल्पनाही मांडली होती. अमेरिकेचे राजकीय नेते म्हणजेच त्यांचे परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री हे पाकिस्तानी लष्कराशी थेट संवाद साधतात. यामागे कारण एवढेच की, पाकिस्तानातील खरी सत्ता आणि अधिकार हे आयएसआय आणि सेनादलांकडे असतात. धोरणनिर्मितीमध्येही त्यांची भूमिका निर्णायक राहते, हा इतिहास आहे. ती बाब लक्षात घेऊनच ठोस फलनिष्पत्तीसाठी थेट लष्कराशीच बोलण्यांचा मार्ग अवलंबावा असा या सूचनेमागील हेतू होता. परंतु भारतातील राजकीय किंवा लोकनियुक्त नेतृत्वाने पाकिस्तानी लोकनियुक्त नेतृत्वाशीच बोलणी केली पाहिजेत, या परंपरागत तत्वानुसार भारताने ही कल्पना स्वीकारली नव्हती. आता चीनपाठोपाठ पाकिस्तानबरोबर या मार्गाचा केलेला अवलंब स्वागतार्हच आहे.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा शेजारी देशांबरोबर सतत संघर्षाची स्थिती हिताची नसते. त्यामुळेच साहसवाद आणि सतत मिशीला तूप लावण्याऐवजी पोक्तपणाची भूमिका घेऊन दक्षिण आशियात शांतता राहणे हे सर्वांच्याच हिताचे आहे. म्यानमारमधल्या घडामोडी आणि विशेषतः लष्कराने सत्ता संपादण्याची बाब चिंताजनक आहे. कारण तेथील लष्करशहा नेहमी चीनधार्जिणे राहिले आहेत. तुलनेने नेपाळच्या स्थितीत सुधारणा आहे. श्रीलंकेतील राजवटही अनुकूल अशीच आहे. या पार्श्‍वभूमीवर या घडामोडींचे स्वागत करावे लागेल. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3bRqY7S
Read More
अग्रलेख : ऐन उन्हाळ्यातील कडाक्‍याची लढाई!

प. बंगाल, तमिळनाडू, केरळसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने आघाड्यांचे राजकारण गतिमान होत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर अंतर्गत मतभेदाला तोंड देणाऱ्या काँग्रेसने पुदुच्चेरीतील सत्ताही गमावली आहे. अशा स्थितीत भाजपचे आव्हान आणि प्रादेशिक पक्षांशी काँग्रेस कशी मोट बांधते यावर राजकारण आकाराला येईल.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या असल्या तरी त्यानंतरच्या अवघ्या २४तासात ज्येष्ठ काँग्रेसजनांनी पक्षनेतृत्वाला दिलेला इशारा हीच त्यापेक्षा मोठी बातमी ठरली आहे. आता एप्रिलच्या कडाक्‍याच्या उन्हाळ्यात पश्‍चिम बंगाल आणि आसाम या पूर्वेकडील दोन राज्यांबरोबरच तमिळनाडू, केरळ तसेच पुदुच्चेरी या दक्षिणेकडील तीन राज्यांतही निवडणुकांचे रण पेटणार आहे. या निवडणुकांचे प्रथमदर्शनीच सामोरे येणारे ठळक वैशिष्ट्य हे की या पाचपैकी एकाच राज्यात, आसाममध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार आहे. पुदुच्चेरी या एकाच राज्यात असलेली सत्ता गेल्याच आठवड्यात काँग्रेसला गमवावी लागली. निवडणुकीच्या तोंडावर आपलेच आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे बघणे काँग्रेसच्या नशिबी आले. त्यामुळे एका अर्थाने भाजप तसेच काँग्रेस या दोन्ही पक्षांना या निवडणुकांत मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. या निवडणुकांमधील आणखी एक ठळक बाब म्हणजे हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात मैदानात या पाचही राज्यांत असले, तरी त्यांची खरी लढत ही प्रादेशिक पक्षांच्या विरोधातच आहे! या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी आणि अर्थातच अटीतटीची लढत ही प. बंगालमध्ये आहे. तेथे डाव्यांच्या नेतृत्वाखालील जवळपास तीन दशकांच्या वर्चस्वाला तडा देऊन दहा वर्षे राज्य करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्याकडून सत्ता हिसकावण्यासाठी भाजपने सर्वस्व पणाला लावले आहे. तर त्याच राज्यात डाव्या पक्षांनी सहकार्याचा हात पुढे केलेला असतानाच, केरळमध्ये याच डाव्यांच्या विरोधात लढणे नशिबी आलेल्या काँग्रेसची त्यामुळे भलतीच पंचाईत झाली आहे! तर तमिळनाडूमध्ये यावेळी पहिल्यांदाच द्रमुकचे नेते करुणानिधी आणि आण्णा द्रमुकच्या नेत्या जे. जयललिता यांच्या निधनामुळे त्यांच्याशिवाय पहिल्यांदा निवडणूक होत आहे. त्यामुळे दुसऱ्या फळीतून पहिल्या फळीत आलेल्या नेतृत्वाचा कस यावेळी लागेल. सलग दोनदा निवडून येणारा अण्णाद्रमुक यावेळी हॅटट्रीक करेल काय, हे पाहण्यासारखे आहे. अनपेक्षितरित्या जयललितांच्या निकटवर्ती शशीकला तुरूंगवासातून बाहेर पडल्यामुळे आण्णा द्रमुकमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे येथील निवडणूक कमालीची रंगतदार होऊ शकते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र, निवडणुका पाच राज्यात असल्या तरी संपूर्ण देशाचं लक्ष खऱ्या अर्थाने प. बंगालकडेच केंद्रीत आहे. डाव्यांची ३३वर्षे सत्ता असलेले हे राज्य संघपरिवाराने कधीपासूनच आपले लक्ष्य केले होते. आता तर २७टक्के मुस्लिम लोकसंख्येच्या या राज्यात थेट प्रभू रामचंद्रांना मैदानात उतरवून भाजपने ध्रुवीकरण हाच या निवडणुकीतील कळीचा मुद्दा बनवला आहे. या पार्श्वभूमीवर तेथे काँग्रेस काय भूमिका घेतो, यावर बरेच काही अवलंबून असले तरी अद्याप काँग्रेसला एकुणातच या निवडणुकांसंबंधात काही धोरण वा दिशा ठरवता आल्याचे राहुल गांधी यांनी केरळ तसेच पुदुच्चेरीच्या केलेल्या दौऱ्यानंतरही दिसून आलेले नाही. मात्र, देशव्यापी पक्ष म्हणून आपले स्थान भारताच्या नकाशावर अधोरेखित करण्याची काँग्रेसला ही आयती संधी असतानाच गेल्या ऑगस्टमध्ये काँग्रेस हायकमांडला असाच इशारा देणाऱ्या काँग्रेसजनांनी पुन्हा दिलेला इशारा म्हणजे अपशकुनच आहे, असा प्रचार आता कायम ‘गांधी...गांधी!’ असा गजर करणारे पक्षातील ‘जी हुजूर!’ म्हणणारे कार्यकर्ते करतीलच. मात्र, कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, मनीष तिवारी, अभिषेक मनू सिंघवी यांनी मात्र आपण काँग्रेसचाच प्रचार या पाचही राज्यांत करणार असल्याची ग्वाही त्याचवेळी देऊन पक्षावरील निष्ठाही जाहीर केली आहे. त्यामुळे एकीकडे जनतेला सामोरे जाताना, या पक्षांतर्गत मतभेदांना कसे तोंड द्यायचे, हा आणखी प्रश्न सोनिया, राहुल तसेच प्रियांका या गांधी कुटुंबियांपुढे आहे.

व्हिडिओ गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या पार्श्वभूमीवर बंगालबरोबरच दक्षिणेत आपले बस्तान बसवण्यास भाजप सज्ज झाल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांचे दक्षिणेकडील दौरे तर निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याच्या आधीच सुरू झाले होते. त्यातच राहुल यांच्या अलीकडच्या एका विधानामुळे उत्तर भारत विरुद्ध दक्षिण असा सामना भाजप उभा करू पाहत आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपला ध्रुवीकरण सहजासहजी साध्य करता आले, तशी स्थिती ना केरळमध्ये आहे ना तमिळनाडूमध्ये. त्यामुळे तमिळनाडूत शशीकला यांना हाताशी धरून भाजप आपले फासे टाकू पाहत आहे. तर प. बंगालमध्ये २०१६मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अवघे तीनच आमदार निवडून आलेले असले तरी नंतरच्या तीनच वर्षांत झालेल्या निवडणुकीत भाजप तेथे मुसंडी मारण्यात यशस्वी झाला होता. गेल्या काही महिन्यांत ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपच्या गळ्याला लागले आहेत. त्यामुळेच तेथील या कडाक्‍याच्या रणसंग्रामात हिंसाचारही मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्‍यता दिसते आहे. म्हणूनच तेथील अवघ्या २९४ जागांसाठी आठ टप्प्यात मतदान विभागण्यात आले आहे. एक मात्र खरे की, गेल्या महिनाभरात पेट्रोल-डिझेल तसेच स्वयंपाकासाठी लागणारा गॅस यांच्या दरात झालेली बेसुमार वाढ हा मुद्दा ऐरणीवर आणण्यात बिगर भाजप पक्ष कितपत यशस्वी होतात, त्यावर बऱ्याच प्रमाणात या निवडणुकांचे निकाल अवलंबून आहेत.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

अग्रलेख : ऐन उन्हाळ्यातील कडाक्‍याची लढाई! प. बंगाल, तमिळनाडू, केरळसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने आघाड्यांचे राजकारण गतिमान होत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर अंतर्गत मतभेदाला तोंड देणाऱ्या काँग्रेसने पुदुच्चेरीतील सत्ताही गमावली आहे. अशा स्थितीत भाजपचे आव्हान आणि प्रादेशिक पक्षांशी काँग्रेस कशी मोट बांधते यावर राजकारण आकाराला येईल. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या असल्या तरी त्यानंतरच्या अवघ्या २४तासात ज्येष्ठ काँग्रेसजनांनी पक्षनेतृत्वाला दिलेला इशारा हीच त्यापेक्षा मोठी बातमी ठरली आहे. आता एप्रिलच्या कडाक्‍याच्या उन्हाळ्यात पश्‍चिम बंगाल आणि आसाम या पूर्वेकडील दोन राज्यांबरोबरच तमिळनाडू, केरळ तसेच पुदुच्चेरी या दक्षिणेकडील तीन राज्यांतही निवडणुकांचे रण पेटणार आहे. या निवडणुकांचे प्रथमदर्शनीच सामोरे येणारे ठळक वैशिष्ट्य हे की या पाचपैकी एकाच राज्यात, आसाममध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार आहे. पुदुच्चेरी या एकाच राज्यात असलेली सत्ता गेल्याच आठवड्यात काँग्रेसला गमवावी लागली. निवडणुकीच्या तोंडावर आपलेच आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे बघणे काँग्रेसच्या नशिबी आले. त्यामुळे एका अर्थाने भाजप तसेच काँग्रेस या दोन्ही पक्षांना या निवडणुकांत मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. या निवडणुकांमधील आणखी एक ठळक बाब म्हणजे हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात मैदानात या पाचही राज्यांत असले, तरी त्यांची खरी लढत ही प्रादेशिक पक्षांच्या विरोधातच आहे! या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी आणि अर्थातच अटीतटीची लढत ही प. बंगालमध्ये आहे. तेथे डाव्यांच्या नेतृत्वाखालील जवळपास तीन दशकांच्या वर्चस्वाला तडा देऊन दहा वर्षे राज्य करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्याकडून सत्ता हिसकावण्यासाठी भाजपने सर्वस्व पणाला लावले आहे. तर त्याच राज्यात डाव्या पक्षांनी सहकार्याचा हात पुढे केलेला असतानाच, केरळमध्ये याच डाव्यांच्या विरोधात लढणे नशिबी आलेल्या काँग्रेसची त्यामुळे भलतीच पंचाईत झाली आहे! तर तमिळनाडूमध्ये यावेळी पहिल्यांदाच द्रमुकचे नेते करुणानिधी आणि आण्णा द्रमुकच्या नेत्या जे. जयललिता यांच्या निधनामुळे त्यांच्याशिवाय पहिल्यांदा निवडणूक होत आहे. त्यामुळे दुसऱ्या फळीतून पहिल्या फळीत आलेल्या नेतृत्वाचा कस यावेळी लागेल. सलग दोनदा निवडून येणारा अण्णाद्रमुक यावेळी हॅटट्रीक करेल काय, हे पाहण्यासारखे आहे. अनपेक्षितरित्या जयललितांच्या निकटवर्ती शशीकला तुरूंगवासातून बाहेर पडल्यामुळे आण्णा द्रमुकमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे येथील निवडणूक कमालीची रंगतदार होऊ शकते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मात्र, निवडणुका पाच राज्यात असल्या तरी संपूर्ण देशाचं लक्ष खऱ्या अर्थाने प. बंगालकडेच केंद्रीत आहे. डाव्यांची ३३वर्षे सत्ता असलेले हे राज्य संघपरिवाराने कधीपासूनच आपले लक्ष्य केले होते. आता तर २७टक्के मुस्लिम लोकसंख्येच्या या राज्यात थेट प्रभू रामचंद्रांना मैदानात उतरवून भाजपने ध्रुवीकरण हाच या निवडणुकीतील कळीचा मुद्दा बनवला आहे. या पार्श्वभूमीवर तेथे काँग्रेस काय भूमिका घेतो, यावर बरेच काही अवलंबून असले तरी अद्याप काँग्रेसला एकुणातच या निवडणुकांसंबंधात काही धोरण वा दिशा ठरवता आल्याचे राहुल गांधी यांनी केरळ तसेच पुदुच्चेरीच्या केलेल्या दौऱ्यानंतरही दिसून आलेले नाही. मात्र, देशव्यापी पक्ष म्हणून आपले स्थान भारताच्या नकाशावर अधोरेखित करण्याची काँग्रेसला ही आयती संधी असतानाच गेल्या ऑगस्टमध्ये काँग्रेस हायकमांडला असाच इशारा देणाऱ्या काँग्रेसजनांनी पुन्हा दिलेला इशारा म्हणजे अपशकुनच आहे, असा प्रचार आता कायम ‘गांधी...गांधी!’ असा गजर करणारे पक्षातील ‘जी हुजूर!’ म्हणणारे कार्यकर्ते करतीलच. मात्र, कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, मनीष तिवारी, अभिषेक मनू सिंघवी यांनी मात्र आपण काँग्रेसचाच प्रचार या पाचही राज्यांत करणार असल्याची ग्वाही त्याचवेळी देऊन पक्षावरील निष्ठाही जाहीर केली आहे. त्यामुळे एकीकडे जनतेला सामोरे जाताना, या पक्षांतर्गत मतभेदांना कसे तोंड द्यायचे, हा आणखी प्रश्न सोनिया, राहुल तसेच प्रियांका या गांधी कुटुंबियांपुढे आहे. व्हिडिओ गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा या पार्श्वभूमीवर बंगालबरोबरच दक्षिणेत आपले बस्तान बसवण्यास भाजप सज्ज झाल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांचे दक्षिणेकडील दौरे तर निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याच्या आधीच सुरू झाले होते. त्यातच राहुल यांच्या अलीकडच्या एका विधानामुळे उत्तर भारत विरुद्ध दक्षिण असा सामना भाजप उभा करू पाहत आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपला ध्रुवीकरण सहजासहजी साध्य करता आले, तशी स्थिती ना केरळमध्ये आहे ना तमिळनाडूमध्ये. त्यामुळे तमिळनाडूत शशीकला यांना हाताशी धरून भाजप आपले फासे टाकू पाहत आहे. तर प. बंगालमध्ये २०१६मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अवघे तीनच आमदार निवडून आलेले असले तरी नंतरच्या तीनच वर्षांत झालेल्या निवडणुकीत भाजप तेथे मुसंडी मारण्यात यशस्वी झाला होता. गेल्या काही महिन्यांत ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपच्या गळ्याला लागले आहेत. त्यामुळेच तेथील या कडाक्‍याच्या रणसंग्रामात हिंसाचारही मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्‍यता दिसते आहे. म्हणूनच तेथील अवघ्या २९४ जागांसाठी आठ टप्प्यात मतदान विभागण्यात आले आहे. एक मात्र खरे की, गेल्या महिनाभरात पेट्रोल-डिझेल तसेच स्वयंपाकासाठी लागणारा गॅस यांच्या दरात झालेली बेसुमार वाढ हा मुद्दा ऐरणीवर आणण्यात बिगर भाजप पक्ष कितपत यशस्वी होतात, त्यावर बऱ्याच प्रमाणात या निवडणुकांचे निकाल अवलंबून आहेत. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3rgO0Md
Read More
शिवसेनेचा पालिकेतील गटनेता कोण? 

पिंपरी - महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यामुळे नविन गटनेता कोण, याची चर्चा सुरू झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महापालिकेच्या १२८ नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे अवघे नऊ नगरसेवक आहेत. त्यातही दोन गट आहेत. त्यावरून पक्षात धुसफूस सुरू आहे. त्यात महापालिका स्थायी समितीवर एक सदस्य निवडीवरून झालेल्या अंतर्गत राजकारणाची भर पडली. पक्षाचे गटनेते कलाटे यांचा स्थायी समितीतील दोन वर्षांचा कार्यकाळ रविवारी (ता. २८) संपला. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेसाठी १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पक्षातून मीनल यादव यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, पक्ष नेतृत्वाने अश्‍विनी चिंचवडे यांचे नाव सुचविले होते. गटनेते कलाटे यांनी चिंचवडे यांच्याऐवजी यादव यांच्या नावाचे पत्र पीठासन अधिकारी महापौर उषा ढोरे यांच्याकडे दिले. त्यामुळे यादव यांची वर्णी स्थायी समितीवर लागली आणि पक्षशिस्तीचा ठपका ठेवत शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी कलाटे यांना गटनेतेपदाचा राजीनामा मागितला. आता स्थायीची संधी हुकल्याने चिंचवडे यांना गटनेतेपद मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, महापालिकेची आगामी निवडणूक विचारात घेता, महिला म्हणून चिंचवडे यांना शिवसेना संधी देणार की पुरुषाच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ पडणार, हे, काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

शिवसेनेचा पालिकेतील गटनेता कोण?  पिंपरी - महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यामुळे नविन गटनेता कोण, याची चर्चा सुरू झाली आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा महापालिकेच्या १२८ नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे अवघे नऊ नगरसेवक आहेत. त्यातही दोन गट आहेत. त्यावरून पक्षात धुसफूस सुरू आहे. त्यात महापालिका स्थायी समितीवर एक सदस्य निवडीवरून झालेल्या अंतर्गत राजकारणाची भर पडली. पक्षाचे गटनेते कलाटे यांचा स्थायी समितीतील दोन वर्षांचा कार्यकाळ रविवारी (ता. २८) संपला. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेसाठी १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पक्षातून मीनल यादव यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, पक्ष नेतृत्वाने अश्‍विनी चिंचवडे यांचे नाव सुचविले होते. गटनेते कलाटे यांनी चिंचवडे यांच्याऐवजी यादव यांच्या नावाचे पत्र पीठासन अधिकारी महापौर उषा ढोरे यांच्याकडे दिले. त्यामुळे यादव यांची वर्णी स्थायी समितीवर लागली आणि पक्षशिस्तीचा ठपका ठेवत शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी कलाटे यांना गटनेतेपदाचा राजीनामा मागितला. आता स्थायीची संधी हुकल्याने चिंचवडे यांना गटनेतेपद मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, महापालिकेची आगामी निवडणूक विचारात घेता, महिला म्हणून चिंचवडे यांना शिवसेना संधी देणार की पुरुषाच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ पडणार, हे, काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3b01Xbx
Read More
शेअर मार्केट : मंदीतच शोधा संधी!

कोरोनाबाधित रुग्णांचे वाढते प्रमाण, अमेरिका-सीरियामधील तणाव, अमेरिकी रोख्यांवरील वाढते व्याज आदी अनेक कारणांमुळे गेल्या आठवड्यात शुक्रवारी एकाच दिवशी १९३९ अंशांची पडझड करीत ‘सेन्सेक्स’ ४९,०९९ अंशांवर, तर ५६८ अंशांची घसरण दर्शवत ‘निफ्टी’ १४,५२९ अंशांवर बंद झाला. एकीकडे तिसऱ्या तिमाहीतील एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) आकडेवारीने सकारात्मक उडी मारली आहे, तर दुसरीकडे शेअर बाजाराने डुबकी मारल्याचे चित्र समोर आले आहे.

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात पडझड होऊनदेखील किंमत आणि कंपन्यांच्या मिळकतीचा विचार करता, ‘फंडामेंटल्स’नुसार बाजार महागच आहे. आलेखानुसार, आगामी कालावधीसाठी ‘सेन्सेक्स’ची ४६,१६० अंश, तर ‘निफ्टी’साठी १३,५९६ अंश ही महत्त्वाची आधार पातळी आहे. ‘निफ्टी’ने १४,६३५ या पातळीच्या खाली बंद भाव देत ‘करेक्शन’ अर्थात विश्राम दर्शविला आहे. अशा मोठ्या पडझडीच्या काळात खरेदीची चांगली संधी मिळून जाऊ शकते. 

"सक्सेस स्टोरी  : ‘वेड  मी  गुड’

‘ट्रेडिंग’साठी ‘ब्लू स्टार’कडे लक्ष
गेल्या आठवड्यात पडझड करणाऱ्या बाजारात देखील ‘टाटा कॉफी’, ‘सिम्फनी’; तसेच ‘ब्लू स्टार’ आदी कंपन्यांच्या शेअरने आलेखानुसार तेजीचे संकेत देत उत्तम भाववाढ दर्शविली आहे. ‘ब्लू स्टार’ ही कंपनी प्रामुख्याने वातानुकूलन यंत्रणा, व्यावसायिक रेफ्रिजरेशन युनिट्स, वॉटर अँड एअर प्युरिफायर आणि एअर कूलरचे उत्पादन या व्यवसायात कार्यरत आहे. फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या मॉड्यूलर कोल्ड रूम, मेडिकल फ्रीझर, अल्ट्रा-लो-तापमान फ्रीझर, फार्मा रेफ्रिजरेटर आणि ब्लड बँक रेफ्रिजरेटर या सारख्या उत्पादनांच्या श्रेणीमध्ये ‘ब्ल्यू स्टार’चा बाजारात सुमारे ७० टक्के वाटा आहे. थोडक्यात, कुलिंग प्रॉडक्ट्स निर्माता ‘ब्लू स्टार’ला येत्या तीन वर्षांत व्यावसायिक रेफ्रिजरेशन सेगमेंटमधील विक्री दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. कोरोनाच्या महासाथीनंतर कंपनीच्या या विभागातील उत्पादनांना मागणी वाढत आहे. फेब्रुवारी २१ मध्ये कंपनीने आपल्या उत्पादनाच्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे आणि लस साठवण्यासाठी आदर्श असलेल्या आईस लाइन रेफ्रिजरेटर आणि व्हॅक्सिन ट्रान्स्पोर्टर सादर केले आहेत. डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत आपल्या व्यवसायात वृद्धी दर्शवत कंपनीने ३७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. आलेखानुसार, डिसेंबर २०२० पासून रु. ८५९ ते ७०० या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर गेल्या आठवड्यात रु. ८७० ला बंद भाव दिला आहे. या कंपनीच्या शेअरचा भाव जोपर्यंत ७०० रु. या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत अल्पावधीच्या; तसेच मध्यम अवधीच्या आलेखानुसार तेजीचा कल दिसत आहे. आगामी काळात रु. ८८७ या पातळीच्या वर बंदभाव दिल्यास या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात भाववाढ होऊ शकते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दीर्घावधीसाठी ‘आयआरसीटीसी’
मागील लेखांमध्ये नमूद केलेल्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि. अर्थात ‘आयआरसीटीसी’ या कंपनीच्या शेअरने उत्तम भाववाढ दाखविली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बातमीनुसार, आता ‘आयआरसीटीसी’ने ग्राहकांना बस तिकीट सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यासाठी ‘अभिबस’ या ऑनलाइन ई-तिकीट मंचाने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनशी भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीअंतर्गत, ‘आयआरसीटीसी’ एक लाख बस मार्गांवर बसयादी मिळविण्यासाठी सक्षम असेल. तसेच, ‘आयआरसीटीसी’च्या ग्राहकांना किंवा वापरकर्त्यांना वातानुकूलित किंवा विना वातानुकूलित बस तिकिटे बुक करण्याचा पर्याय मिळणार आहे. कोरोनाच्या संकटानंतर कंपनी व्यवसाय सुधारून वृद्धी दर्शविणे अपेक्षित आहे. उत्तम ‘रिटर्न ऑन  इन्व्हेस्टेड कॅपिटल मिळवीत असलेल्या अशा कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घावधीसाठी मर्यादित गुंतवणुकीचा विचार करणे फायदेशीर ठरू शकते. 

सक्सेस स्टोरी : व्यवसायाच्या प्रगतीचा ‘चुंबक’

जेव्हा जंगलात आग लागते, तेव्हा सुक्याबरोबर ओलेही जळते. त्याचप्रमाणे बाजाराच्या पडझडीत ‘फंडामेंटली’ सक्षम असणाऱ्या कंपन्यांचे शेअरदेखील घसरण दाखवत असतात. अशा वेळेस बाजाराचे मूल्यांकन लक्षात घेऊन टप्प्याटप्याने गुंतवणुकीच्या संधीचा फायदा घेता येतो. कारण शेवटी बाजाराच्या पडझडीत किंवा ‘मंदीतच संधी’ शोधायची असते!

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

शेअर मार्केट : मंदीतच शोधा संधी! कोरोनाबाधित रुग्णांचे वाढते प्रमाण, अमेरिका-सीरियामधील तणाव, अमेरिकी रोख्यांवरील वाढते व्याज आदी अनेक कारणांमुळे गेल्या आठवड्यात शुक्रवारी एकाच दिवशी १९३९ अंशांची पडझड करीत ‘सेन्सेक्स’ ४९,०९९ अंशांवर, तर ५६८ अंशांची घसरण दर्शवत ‘निफ्टी’ १४,५२९ अंशांवर बंद झाला. एकीकडे तिसऱ्या तिमाहीतील एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) आकडेवारीने सकारात्मक उडी मारली आहे, तर दुसरीकडे शेअर बाजाराने डुबकी मारल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात पडझड होऊनदेखील किंमत आणि कंपन्यांच्या मिळकतीचा विचार करता, ‘फंडामेंटल्स’नुसार बाजार महागच आहे. आलेखानुसार, आगामी कालावधीसाठी ‘सेन्सेक्स’ची ४६,१६० अंश, तर ‘निफ्टी’साठी १३,५९६ अंश ही महत्त्वाची आधार पातळी आहे. ‘निफ्टी’ने १४,६३५ या पातळीच्या खाली बंद भाव देत ‘करेक्शन’ अर्थात विश्राम दर्शविला आहे. अशा मोठ्या पडझडीच्या काळात खरेदीची चांगली संधी मिळून जाऊ शकते.  "सक्सेस स्टोरी  : ‘वेड  मी  गुड’ ‘ट्रेडिंग’साठी ‘ब्लू स्टार’कडे लक्ष गेल्या आठवड्यात पडझड करणाऱ्या बाजारात देखील ‘टाटा कॉफी’, ‘सिम्फनी’; तसेच ‘ब्लू स्टार’ आदी कंपन्यांच्या शेअरने आलेखानुसार तेजीचे संकेत देत उत्तम भाववाढ दर्शविली आहे. ‘ब्लू स्टार’ ही कंपनी प्रामुख्याने वातानुकूलन यंत्रणा, व्यावसायिक रेफ्रिजरेशन युनिट्स, वॉटर अँड एअर प्युरिफायर आणि एअर कूलरचे उत्पादन या व्यवसायात कार्यरत आहे. फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या मॉड्यूलर कोल्ड रूम, मेडिकल फ्रीझर, अल्ट्रा-लो-तापमान फ्रीझर, फार्मा रेफ्रिजरेटर आणि ब्लड बँक रेफ्रिजरेटर या सारख्या उत्पादनांच्या श्रेणीमध्ये ‘ब्ल्यू स्टार’चा बाजारात सुमारे ७० टक्के वाटा आहे. थोडक्यात, कुलिंग प्रॉडक्ट्स निर्माता ‘ब्लू स्टार’ला येत्या तीन वर्षांत व्यावसायिक रेफ्रिजरेशन सेगमेंटमधील विक्री दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. कोरोनाच्या महासाथीनंतर कंपनीच्या या विभागातील उत्पादनांना मागणी वाढत आहे. फेब्रुवारी २१ मध्ये कंपनीने आपल्या उत्पादनाच्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे आणि लस साठवण्यासाठी आदर्श असलेल्या आईस लाइन रेफ्रिजरेटर आणि व्हॅक्सिन ट्रान्स्पोर्टर सादर केले आहेत. डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत आपल्या व्यवसायात वृद्धी दर्शवत कंपनीने ३७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. आलेखानुसार, डिसेंबर २०२० पासून रु. ८५९ ते ७०० या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर गेल्या आठवड्यात रु. ८७० ला बंद भाव दिला आहे. या कंपनीच्या शेअरचा भाव जोपर्यंत ७०० रु. या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत अल्पावधीच्या; तसेच मध्यम अवधीच्या आलेखानुसार तेजीचा कल दिसत आहे. आगामी काळात रु. ८८७ या पातळीच्या वर बंदभाव दिल्यास या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात भाववाढ होऊ शकते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दीर्घावधीसाठी ‘आयआरसीटीसी’ मागील लेखांमध्ये नमूद केलेल्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि. अर्थात ‘आयआरसीटीसी’ या कंपनीच्या शेअरने उत्तम भाववाढ दाखविली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बातमीनुसार, आता ‘आयआरसीटीसी’ने ग्राहकांना बस तिकीट सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यासाठी ‘अभिबस’ या ऑनलाइन ई-तिकीट मंचाने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनशी भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीअंतर्गत, ‘आयआरसीटीसी’ एक लाख बस मार्गांवर बसयादी मिळविण्यासाठी सक्षम असेल. तसेच, ‘आयआरसीटीसी’च्या ग्राहकांना किंवा वापरकर्त्यांना वातानुकूलित किंवा विना वातानुकूलित बस तिकिटे बुक करण्याचा पर्याय मिळणार आहे. कोरोनाच्या संकटानंतर कंपनी व्यवसाय सुधारून वृद्धी दर्शविणे अपेक्षित आहे. उत्तम ‘रिटर्न ऑन  इन्व्हेस्टेड कॅपिटल मिळवीत असलेल्या अशा कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घावधीसाठी मर्यादित गुंतवणुकीचा विचार करणे फायदेशीर ठरू शकते.  सक्सेस स्टोरी : व्यवसायाच्या प्रगतीचा ‘चुंबक’ जेव्हा जंगलात आग लागते, तेव्हा सुक्याबरोबर ओलेही जळते. त्याचप्रमाणे बाजाराच्या पडझडीत ‘फंडामेंटली’ सक्षम असणाऱ्या कंपन्यांचे शेअरदेखील घसरण दाखवत असतात. अशा वेळेस बाजाराचे मूल्यांकन लक्षात घेऊन टप्प्याटप्याने गुंतवणुकीच्या संधीचा फायदा घेता येतो. कारण शेवटी बाजाराच्या पडझडीत किंवा ‘मंदीतच संधी’ शोधायची असते! या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे. (लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3q3oHvp
Read More
बंगालच्या जनतेचा कल ममता दीदींकडेच; तमिळनाडू, पुदुच्चेरीत सत्तांतर शक्य

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या, मात्र त्याआधीच भाजप, काँग्रेससह संबंधित सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराचे बिगूल फुंकले होते. त्यामुळे तापलेल्या राजकीय वातावरणात आता प्रचाराला वेग येणार आहे. या पार्श्वभूमीवर जनतेचा कल जाणून घेण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ‘एबीपी न्यूज - सी व्होटर’ने या पाचही प्रदेशांमध्ये घेतलेल्या मतदानपूर्व कलचाचणी घेतली आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या कलचाचणीमध्ये, सर्वाधिक चर्चा असलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्याच हातात सत्ता जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या राज्यात भाजपच्याही जागा वाढण्याची शक्यता सर्वेक्षणातून दिसून आली आहे. २०११ नंतर राज्यात बिकट स्थिती असलेले डावे पक्ष आणि अद्यापही अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत असलेला काँग्रेस पक्ष यांना आघाडी करूनही फारसे यश मिळणार नसल्याचा अंदाज आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील राजकीय घडामोडींमुळे बंगालनंतर सर्वाधिक लक्ष तमिळनाडूकडे असेल. अण्णा द्रमुकच्या जे. जयललिता आणि द्रमुकचे एम. करुणानिधी या दोन दिग्गज नेत्यांचे निधन झाल्याने एकमेकांचे प्रमुख विरोधी असलेले हे पक्ष जनाधार शोधत आहेत. अनेक वर्षे वर्चस्व गाजविलेल्या या दोघांच्या निधनानंतरही ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. द्रमुकचे विद्यमान अध्यक्ष एम. स्टॅलिन यांनी पक्षावर पकड मिळवत जोरदार आघाडी घेतली आहे, तर प्रमुख चेहराच उरला नसल्याने अण्णा द्रमुकला मात्र भाजपचा आधार घ्यावा लागला आहे. रजनीकांत यांनी माघार घेतली असली तरी निवडणुकीच्या तोंडावर जयललिता यांच्या सहकारी शशिकला यांची तुरुंगातून सुटका झाली असून त्याचाही येथील राजकारणावर परिणाम होऊ शकतो. कलचाचणीनुसार, राज्यातील अण्णा द्रमुकची सत्ता जाऊन स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अनेक राज्यांतून हद्दपार झालेल्या डाव्यांसाठी केरळमध्ये विजय मिळण्याचा अंदाज आहे. येथे सध्या माकपच्या नेतृत्वाखालील एलडीएफचे सरकार आहे. काँग्रेसप्रणीत यूडीएफच्या पदरात फार जागा पडण्याची चिन्हे नाहीत. 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

बंगालच्या जनतेचा कल ममता दीदींकडेच; तमिळनाडू, पुदुच्चेरीत सत्तांतर शक्य नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या, मात्र त्याआधीच भाजप, काँग्रेससह संबंधित सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराचे बिगूल फुंकले होते. त्यामुळे तापलेल्या राजकीय वातावरणात आता प्रचाराला वेग येणार आहे. या पार्श्वभूमीवर जनतेचा कल जाणून घेण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ‘एबीपी न्यूज - सी व्होटर’ने या पाचही प्रदेशांमध्ये घेतलेल्या मतदानपूर्व कलचाचणी घेतली आहे.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा या कलचाचणीमध्ये, सर्वाधिक चर्चा असलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्याच हातात सत्ता जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या राज्यात भाजपच्याही जागा वाढण्याची शक्यता सर्वेक्षणातून दिसून आली आहे. २०११ नंतर राज्यात बिकट स्थिती असलेले डावे पक्ष आणि अद्यापही अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत असलेला काँग्रेस पक्ष यांना आघाडी करूनही फारसे यश मिळणार नसल्याचा अंदाज आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील राजकीय घडामोडींमुळे बंगालनंतर सर्वाधिक लक्ष तमिळनाडूकडे असेल. अण्णा द्रमुकच्या जे. जयललिता आणि द्रमुकचे एम. करुणानिधी या दोन दिग्गज नेत्यांचे निधन झाल्याने एकमेकांचे प्रमुख विरोधी असलेले हे पक्ष जनाधार शोधत आहेत. अनेक वर्षे वर्चस्व गाजविलेल्या या दोघांच्या निधनानंतरही ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. द्रमुकचे विद्यमान अध्यक्ष एम. स्टॅलिन यांनी पक्षावर पकड मिळवत जोरदार आघाडी घेतली आहे, तर प्रमुख चेहराच उरला नसल्याने अण्णा द्रमुकला मात्र भाजपचा आधार घ्यावा लागला आहे. रजनीकांत यांनी माघार घेतली असली तरी निवडणुकीच्या तोंडावर जयललिता यांच्या सहकारी शशिकला यांची तुरुंगातून सुटका झाली असून त्याचाही येथील राजकारणावर परिणाम होऊ शकतो. कलचाचणीनुसार, राज्यातील अण्णा द्रमुकची सत्ता जाऊन स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज आहे.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अनेक राज्यांतून हद्दपार झालेल्या डाव्यांसाठी केरळमध्ये विजय मिळण्याचा अंदाज आहे. येथे सध्या माकपच्या नेतृत्वाखालील एलडीएफचे सरकार आहे. काँग्रेसप्रणीत यूडीएफच्या पदरात फार जागा पडण्याची चिन्हे नाहीत.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3uGiTeT
Read More
Coronavirus : ओडिशात प्रवाशांना होम क्वारंटाइनचे बंधन

भुवनेश्‍वर - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ओडिशा सरकारने आपल्या मार्गदर्शक सूचनांत बदल केला आहे. नव्या आदेशानुसार कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या बारा राज्यातून ओडिशात येणाऱ्या नागरिकांना आठवडाभर होम क्वारंटाइन राहवे लागणार आहे. नवीन सूचना रेल्वे आणि विमानातून येणाऱ्या प्रवाशांना लागू असणार आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंजाब, महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या पाच राज्यातून ओडिशात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश ओडिशा सरकारने जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. पाच राज्यातून आलेल्या आणि लक्षणे नसलेल्या प्रवाशांना सात दिवस होम क्वारंटाइन राहणे बंधनकारक आहे. मात्र ज्यांच्याकडे कोविड आरटी-पीसीआरच्या चाचणीचा ७२ तासांपूर्वीचा निगेटिव्ह अहवाल असेल किंवा कोविडची लस घेतली असेल, त्यांना होम क्वारंटाइनमधून सवलत देण्यात आली आहे. या पाच राज्यांशिवाय दिल्ली, चंडीगड, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, पश्‍चिम बंगाल या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनाही क्वारंटाइन राहणे गरजेचे आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : ओडिशात प्रवाशांना होम क्वारंटाइनचे बंधन भुवनेश्‍वर - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ओडिशा सरकारने आपल्या मार्गदर्शक सूचनांत बदल केला आहे. नव्या आदेशानुसार कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या बारा राज्यातून ओडिशात येणाऱ्या नागरिकांना आठवडाभर होम क्वारंटाइन राहवे लागणार आहे. नवीन सूचना रेल्वे आणि विमानातून येणाऱ्या प्रवाशांना लागू असणार आहे.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा पंजाब, महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या पाच राज्यातून ओडिशात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश ओडिशा सरकारने जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. पाच राज्यातून आलेल्या आणि लक्षणे नसलेल्या प्रवाशांना सात दिवस होम क्वारंटाइन राहणे बंधनकारक आहे. मात्र ज्यांच्याकडे कोविड आरटी-पीसीआरच्या चाचणीचा ७२ तासांपूर्वीचा निगेटिव्ह अहवाल असेल किंवा कोविडची लस घेतली असेल, त्यांना होम क्वारंटाइनमधून सवलत देण्यात आली आहे. या पाच राज्यांशिवाय दिल्ली, चंडीगड, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, पश्‍चिम बंगाल या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनाही क्वारंटाइन राहणे गरजेचे आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3bRmmi4
Read More
सक्सेस स्टोरी : ‘कोडिंग’च्या दुनियेतील कलाकार!

‘कोडिंग’चे कोणतेही तांत्रिक ज्ञान नसतानादेखील अशा एखाद्या कंपनीची आपल्याला स्थापना करता येऊ शकते, याचा विचारही कोणी करू शकत नाही. परंतु, हीच अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली ती, स्वतः कलाकार असणाऱ्या अश्‍विनी असोकन यांनी!

‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ या तांत्रिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘मॅड स्ट्रीट डेन’ या कंपनीच्या त्या सह-संस्थापिका आहेत. त्या म्हणतात, ‘मी या सॉफ्टवेअर कोडिंग करणाऱ्या कंपनीची सह-संस्थापिका असली तरी, मी कोडिंगची एकही ओळ लिहीत नाही आणि मी हे सर्वांना आवर्जून सांगते; जेणेकरून इतर लोकही त्यांच्या साचेबद्ध कल्पनांमधून बाहेर पडतील. 

"सक्सेस स्टोरी  : ‘वेड  मी  गुड’

अश्‍विनी या मूळच्या चेन्नईच्या आहेत. संगीत आणि शास्त्रीय नृत्यामध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण एक कलाकार व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. परंतु, वडिलांच्या आग्रहामुळे त्यांनी ‘इंटरॅक्शन डिझाईन’ क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर ‘इंटेल’मध्ये मानववंशशास्त्रज्ञ डॉ. जेनेव्हाईव्ह बेल यांची टीम जॉईन करण्याची संधी अश्‍विनी यांना मिळाली. टीव्हीचे भविष्य आणि भविष्य़ात त्यामध्ये शक्य असलेले बदल घडविण्याच्या दृष्टीने अभ्यास करणे हा त्या टीमचा उद्देश होता. हा अनुभव अश्‍विनी यांना खूप काही शिकवून गेला. तिथेच त्यांना ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ची गोडी लागली. तिथे अश्‍विनी यांना तंत्रज्ञान कसे एकत्र करावे, न्युरल नेटवर्क कसे काम करते, मशिन लर्निंग बाबत शिकायला मिळाले. ‘इंटेल’मध्ये १० वर्षे नोकरी केल्यानंतर त्या भारतात परतल्या. 

सक्सेस स्टोरी : व्यवसायाच्या प्रगतीचा ‘चुंबक’

मद्रासमध्ये अश्‍विनी यांचे बी.एस्सी.चे शिक्षण घेत असताना, आयआयटी मद्रासमधून बी. टेक.चे शिक्षण घेत असणाऱ्या आनंद चंद्रसेकरन यांच्याशी मैत्री आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पाच वर्षे ‘रिलेशनशीप’मध्ये राहिल्यानंतर, त्यांनी २००५ मध्ये लग्न केले. अश्‍विनी म्हणतात, ‘नवरा न्युरोसायंटिस्ट असल्याने हे सर्व शक्य झाले. त्यावेळी आम्ही दिवस-रात्र ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ या विषयावरच चर्चा करायचो.’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लग्नाच्या काही वर्षानंतर २०१३ मध्ये त्यांनी ‘मॅड स्‍ट्रीट डेन’ या कंपनीची सुरवात केली. आनंद हे टेक्नॉलॉजी पाहतात, तर अश्‍विनी या प्रॉडक्ट डिझाइन हा विभाग सांभाळतात. त्या म्हणतात, ‘मी या कंपनीचे ‘ह्रदय’ आहे, तर आनंद कंपनीचा ‘मेंदू’ आहे.’ 

लग्न, मूल झाल्यानंतर महिलावर्ग व्यवसाय किंवा त्यांचे करिअर करू शकत नाही, असे म्हटले जाते. परंतु, अश्‍विनी यांनी हे करून दाखविले. त्या म्हणतात, ‘मला महिला उद्योजक म्हणून अल्पसंख्याक राहायचे नाही, तर फक्त उद्योजक व्हायचे आहे. त्यासाठी इतर महिलांनीही व्यवसाय, करिअर करून त्यांचे स्थान निर्माण करायला हवे.’

सध्या त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल २.७ कोटी डॉलरहून अधिक आहे.

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सक्सेस स्टोरी : ‘कोडिंग’च्या दुनियेतील कलाकार! ‘कोडिंग’चे कोणतेही तांत्रिक ज्ञान नसतानादेखील अशा एखाद्या कंपनीची आपल्याला स्थापना करता येऊ शकते, याचा विचारही कोणी करू शकत नाही. परंतु, हीच अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली ती, स्वतः कलाकार असणाऱ्या अश्‍विनी असोकन यांनी! ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ या तांत्रिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘मॅड स्ट्रीट डेन’ या कंपनीच्या त्या सह-संस्थापिका आहेत. त्या म्हणतात, ‘मी या सॉफ्टवेअर कोडिंग करणाऱ्या कंपनीची सह-संस्थापिका असली तरी, मी कोडिंगची एकही ओळ लिहीत नाही आणि मी हे सर्वांना आवर्जून सांगते; जेणेकरून इतर लोकही त्यांच्या साचेबद्ध कल्पनांमधून बाहेर पडतील.  "सक्सेस स्टोरी  : ‘वेड  मी  गुड’ अश्‍विनी या मूळच्या चेन्नईच्या आहेत. संगीत आणि शास्त्रीय नृत्यामध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण एक कलाकार व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. परंतु, वडिलांच्या आग्रहामुळे त्यांनी ‘इंटरॅक्शन डिझाईन’ क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर ‘इंटेल’मध्ये मानववंशशास्त्रज्ञ डॉ. जेनेव्हाईव्ह बेल यांची टीम जॉईन करण्याची संधी अश्‍विनी यांना मिळाली. टीव्हीचे भविष्य आणि भविष्य़ात त्यामध्ये शक्य असलेले बदल घडविण्याच्या दृष्टीने अभ्यास करणे हा त्या टीमचा उद्देश होता. हा अनुभव अश्‍विनी यांना खूप काही शिकवून गेला. तिथेच त्यांना ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ची गोडी लागली. तिथे अश्‍विनी यांना तंत्रज्ञान कसे एकत्र करावे, न्युरल नेटवर्क कसे काम करते, मशिन लर्निंग बाबत शिकायला मिळाले. ‘इंटेल’मध्ये १० वर्षे नोकरी केल्यानंतर त्या भारतात परतल्या.  सक्सेस स्टोरी : व्यवसायाच्या प्रगतीचा ‘चुंबक’ मद्रासमध्ये अश्‍विनी यांचे बी.एस्सी.चे शिक्षण घेत असताना, आयआयटी मद्रासमधून बी. टेक.चे शिक्षण घेत असणाऱ्या आनंद चंद्रसेकरन यांच्याशी मैत्री आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पाच वर्षे ‘रिलेशनशीप’मध्ये राहिल्यानंतर, त्यांनी २००५ मध्ये लग्न केले. अश्‍विनी म्हणतात, ‘नवरा न्युरोसायंटिस्ट असल्याने हे सर्व शक्य झाले. त्यावेळी आम्ही दिवस-रात्र ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ या विषयावरच चर्चा करायचो.’  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लग्नाच्या काही वर्षानंतर २०१३ मध्ये त्यांनी ‘मॅड स्‍ट्रीट डेन’ या कंपनीची सुरवात केली. आनंद हे टेक्नॉलॉजी पाहतात, तर अश्‍विनी या प्रॉडक्ट डिझाइन हा विभाग सांभाळतात. त्या म्हणतात, ‘मी या कंपनीचे ‘ह्रदय’ आहे, तर आनंद कंपनीचा ‘मेंदू’ आहे.’  लग्न, मूल झाल्यानंतर महिलावर्ग व्यवसाय किंवा त्यांचे करिअर करू शकत नाही, असे म्हटले जाते. परंतु, अश्‍विनी यांनी हे करून दाखविले. त्या म्हणतात, ‘मला महिला उद्योजक म्हणून अल्पसंख्याक राहायचे नाही, तर फक्त उद्योजक व्हायचे आहे. त्यासाठी इतर महिलांनीही व्यवसाय, करिअर करून त्यांचे स्थान निर्माण करायला हवे.’ सध्या त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल २.७ कोटी डॉलरहून अधिक आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dSuvW7
Read More
पुण्यात वाढला उन्हाचा चटका 

पुणे - पुण्यात कमाल तापमानाचा पारा वाढत असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. शहरात कमाल तापमान ३६.१ अंश सेल्सिअस नोंदले असून, पुढील दोन दिवसांमध्ये दिवसाचे तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जाईल. त्यामुळे पुणेकरांनो, घरातून बाहेर पडताना सनकोट, टोपी, गॉगल बरोबर घ्या ! 

पुणे शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून आकाश अंशतः ढगाळ होते. त्यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा १.१ अंश सेल्सिअसने वाढून १४.४ अंश सेल्सिअस नोंदला. पुढील दोन दिवस दुपारपर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र राहील. त्यामुळे उन्हाचा चटका कायम असेल. मात्र, दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातून थंडीने घेतला काढता पाय 
हवेतील बाष्प कमी झाल्याने कोरडे वातावरण तयार होऊ लागले आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडीचा प्रभाव कमी होऊ लागला असून, उन्हाचा चटका वाढू लागला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह कमी होत आहे. त्यातच अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग आणि गोवा व कर्नाटकाच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय स्थिती आहे. राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत असून थंडी कमी-अधिक होत आहे. येत्या आठ दिवस काही ठिकाणी थंडी किंचित राहणार असली तरी मागील तीन ते चार दिवसांपासून हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीनंतर काही प्रमाणात थंडी वाढत असली तरी पहाटे किंचित थंडी असते. सध्या राज्यातील सर्वच भागांत किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. चंद्रपूर, नांदेड वगळता राज्यातील सर्वच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. 

व्हिडिओ गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोकणात थंडी कमी होऊ लागल्याने किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे किमान तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडीत चढ-उतार असल्याने किमान तापमान ११ ते २१ अंश सेल्सिअस एवढे आहे. मराठवाड्यात थंडी गायब होऊ लागली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. विदर्भात किंचित थंडी आहे. त्यामुळे किमान तापमानात घट आढळून येते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यात वाढला उन्हाचा चटका  पुणे - पुण्यात कमाल तापमानाचा पारा वाढत असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. शहरात कमाल तापमान ३६.१ अंश सेल्सिअस नोंदले असून, पुढील दोन दिवसांमध्ये दिवसाचे तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जाईल. त्यामुळे पुणेकरांनो, घरातून बाहेर पडताना सनकोट, टोपी, गॉगल बरोबर घ्या !  पुणे शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून आकाश अंशतः ढगाळ होते. त्यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा १.१ अंश सेल्सिअसने वाढून १४.४ अंश सेल्सिअस नोंदला. पुढील दोन दिवस दुपारपर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र राहील. त्यामुळे उन्हाचा चटका कायम असेल. मात्र, दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविण्यात आली.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा राज्यातून थंडीने घेतला काढता पाय  हवेतील बाष्प कमी झाल्याने कोरडे वातावरण तयार होऊ लागले आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडीचा प्रभाव कमी होऊ लागला असून, उन्हाचा चटका वाढू लागला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह कमी होत आहे. त्यातच अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग आणि गोवा व कर्नाटकाच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय स्थिती आहे. राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत असून थंडी कमी-अधिक होत आहे. येत्या आठ दिवस काही ठिकाणी थंडी किंचित राहणार असली तरी मागील तीन ते चार दिवसांपासून हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीनंतर काही प्रमाणात थंडी वाढत असली तरी पहाटे किंचित थंडी असते. सध्या राज्यातील सर्वच भागांत किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. चंद्रपूर, नांदेड वगळता राज्यातील सर्वच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे.  व्हिडिओ गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा कोकणात थंडी कमी होऊ लागल्याने किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे किमान तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडीत चढ-उतार असल्याने किमान तापमान ११ ते २१ अंश सेल्सिअस एवढे आहे. मराठवाड्यात थंडी गायब होऊ लागली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. विदर्भात किंचित थंडी आहे. त्यामुळे किमान तापमानात घट आढळून येते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3kuYqVT
Read More
कृत्रिम बुद्धिमतेच्या विकासात भारत पिछाडीवर

नवी दिल्ली  - सध्याच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमतेची (एआय) चर्चा आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमतेच्या (एआय) विकासात भारताची कामगिरी निराशाजनक असून देशाला त्यासाठी जलद कार्यक्रम आखण्याची गरज आहे, असे मत संशोधक राजीव मल्होत्रा यांनी आपल्या नव्या पुस्तकात केला आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲंड द फ्युचर ऑफ पॉवर ः ५ बॅटलग्राऊंड्‌स’ असे त्यांच्या या पुस्तकाचे नाव आहे. 

कृत्रिम बुद्धिमतेच्या क्रांतीमुळे भारतासारख्या देशावर तसेच मानवतेच्या विविध घटकांवर असमान परिणाम होत आहे. भारतात लोकसंख्येच्या मोठ्या भागात यासंदर्भातील शिक्षणाचा अभाव असून तंत्रज्ञानाच्या सुनामीत तग धरण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. अन्यथा, त्याचे धक्कादायक दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशारा मल्होत्रा यांनी दिला आहे. 

आसाममध्ये भाजपला मोठा झटका; प्रमुख सहकारी पक्षाने धरली काँग्रेसची वाट

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विजेते आणि पराभूत हे वर्गच नसतील. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातील संघर्ष असेल. त्यामुळे सत्ता आणि पैशाचे अभूतपूर्व केंद्रीकरण होईल. त्याचप्रमाणे अभूतपूर्व बेरोजगारी निर्माण होईल. त्यातून, सामाजिक अस्थिरतेत भर पडेल, असा दावाही त्यांनी केला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मल्होत्रा यांच्या मते, भारत एखाद्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या रणभूमीसारखा असल्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव जाणून घेण्यासाठी तो महत्त्वाचा ठरतो. भारतीय समाजाला अमेरिकीकरणातील ‘अर्थ’ (भौतिक सुख) व ‘कर्म’ (वैषयिक तृप्ती) यांचा पाठलाग करताना आपल्या संस्कृतीतील धर्मातील तत्वज्ञानविषयक मुळांचा विसर पडला. परिणामी, भारतीय समाज मध्येच अधांतरी लटकला. समाजाने वैयक्तिक तसेच सामुदायिकरित्या आपली पारंपरिक शक्ती गमावली. भारतीय समाजाने अमेरिकी स्वप्नांचे केविलवाणे अनुकरण केले. त्यात लोकसंख्या, बेरोजगारी आणि खराब शिक्षणामुळे भारताची स्थिती अधिकच बिघडली. देशातील बहुतेक उद्योग आयात तंत्रज्ञानावर अवंलबून आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ते पुढे म्हणाले, की मी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संकल्पनेचा वापर केवळ तंत्रज्ञानाच्या संदर्भात करत नाही तर ती जिची शक्ती अनेकपटींने वाढविते, त्या पूर्ण प्रणालीचा यात समावेश आहे. त्यात क्वांटम कॉम्युटिंग, सेमीकंडक्टर्स, रोबोटिक्स, ५ जी आदींचा समावेश होतो. 

कृत्रिम बुद्धिमतेत भारत चीनपेक्षा किमान दशकाने मागे आहे. याशिवाय, नेत्यांच्या दुर्लक्षामुळे देश नियमितपणे आपली अद्वितीय डेटा संपत्ती परकीय देशांना देत आहे. हाच क्रम सुरू राहिल्यास भारत अमेरिका किंवा चीनची डिजिटल वसाहत होईल. 
राजीव मल्होत्रा, संशोधक 

महत्वाची निरीक्षणे 
देशाला कृत्रिम बुद्धिमतेचा जलद कार्यक्रम आखण्याची गरज 
लोकसंख्या, बेरोजगारीमुळे परिस्थिती बिघडली. 
सत्ता आणि पैशाचे अभूतपूर्व केंद्रीकरणाची शक्यता

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कृत्रिम बुद्धिमतेच्या विकासात भारत पिछाडीवर नवी दिल्ली  - सध्याच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमतेची (एआय) चर्चा आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमतेच्या (एआय) विकासात भारताची कामगिरी निराशाजनक असून देशाला त्यासाठी जलद कार्यक्रम आखण्याची गरज आहे, असे मत संशोधक राजीव मल्होत्रा यांनी आपल्या नव्या पुस्तकात केला आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲंड द फ्युचर ऑफ पॉवर ः ५ बॅटलग्राऊंड्‌स’ असे त्यांच्या या पुस्तकाचे नाव आहे.  कृत्रिम बुद्धिमतेच्या क्रांतीमुळे भारतासारख्या देशावर तसेच मानवतेच्या विविध घटकांवर असमान परिणाम होत आहे. भारतात लोकसंख्येच्या मोठ्या भागात यासंदर्भातील शिक्षणाचा अभाव असून तंत्रज्ञानाच्या सुनामीत तग धरण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. अन्यथा, त्याचे धक्कादायक दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशारा मल्होत्रा यांनी दिला आहे.  आसाममध्ये भाजपला मोठा झटका; प्रमुख सहकारी पक्षाने धरली काँग्रेसची वाट कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विजेते आणि पराभूत हे वर्गच नसतील. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातील संघर्ष असेल. त्यामुळे सत्ता आणि पैशाचे अभूतपूर्व केंद्रीकरण होईल. त्याचप्रमाणे अभूतपूर्व बेरोजगारी निर्माण होईल. त्यातून, सामाजिक अस्थिरतेत भर पडेल, असा दावाही त्यांनी केला आहे.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा मल्होत्रा यांच्या मते, भारत एखाद्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या रणभूमीसारखा असल्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव जाणून घेण्यासाठी तो महत्त्वाचा ठरतो. भारतीय समाजाला अमेरिकीकरणातील ‘अर्थ’ (भौतिक सुख) व ‘कर्म’ (वैषयिक तृप्ती) यांचा पाठलाग करताना आपल्या संस्कृतीतील धर्मातील तत्वज्ञानविषयक मुळांचा विसर पडला. परिणामी, भारतीय समाज मध्येच अधांतरी लटकला. समाजाने वैयक्तिक तसेच सामुदायिकरित्या आपली पारंपरिक शक्ती गमावली. भारतीय समाजाने अमेरिकी स्वप्नांचे केविलवाणे अनुकरण केले. त्यात लोकसंख्या, बेरोजगारी आणि खराब शिक्षणामुळे भारताची स्थिती अधिकच बिघडली. देशातील बहुतेक उद्योग आयात तंत्रज्ञानावर अवंलबून आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ते पुढे म्हणाले, की मी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संकल्पनेचा वापर केवळ तंत्रज्ञानाच्या संदर्भात करत नाही तर ती जिची शक्ती अनेकपटींने वाढविते, त्या पूर्ण प्रणालीचा यात समावेश आहे. त्यात क्वांटम कॉम्युटिंग, सेमीकंडक्टर्स, रोबोटिक्स, ५ जी आदींचा समावेश होतो.  कृत्रिम बुद्धिमतेत भारत चीनपेक्षा किमान दशकाने मागे आहे. याशिवाय, नेत्यांच्या दुर्लक्षामुळे देश नियमितपणे आपली अद्वितीय डेटा संपत्ती परकीय देशांना देत आहे. हाच क्रम सुरू राहिल्यास भारत अमेरिका किंवा चीनची डिजिटल वसाहत होईल.  राजीव मल्होत्रा, संशोधक  महत्वाची निरीक्षणे  देशाला कृत्रिम बुद्धिमतेचा जलद कार्यक्रम आखण्याची गरज  लोकसंख्या, बेरोजगारीमुळे परिस्थिती बिघडली.  सत्ता आणि पैशाचे अभूतपूर्व केंद्रीकरणाची शक्यता Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3bRO5zr
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १ मार्च २०२१

सोमवार : माघ कृष्ण २/३, चंद्रनक्षत्र उत्तरा/हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.५४ सूर्यास्त ६.३९, चंद्रोदय रात्री ८.४८, चंद्रास्त सकाळी ८.२५, भारतीय सौर फाल्गुन १० शके १९४२. 

दिनविशेष
१९०७ : टाटा आयर्न अँड स्टील कंपनी (टिस्को) या उद्योगाची जमशेदपूर येथे स्थापना. भारताच्या पोलाद उद्योगाचा आणि पर्यायाने औद्योगीकरणाचा पाया घालणाऱ्या या कारखान्याची स्थापना सर दोराबजी टाटा यांनी केली.
१९८९ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा पाटील यांचे निधन.
१९९८ : ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी किताब राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते प्रदान.
१९९९ : वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, दत्तोपासक क्षेत्रातील थोर तपस्वी आणि सतरा हजारांहून अधिक प्रवचनांद्वारे भाविकांत परमार्थाची शिकवण रुजवणारे थोर वेदांती पंडित दत्तात्रेयशास्त्री धुंडिराज कवीश्वर यांचे निधन.
२००० : राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या पी. हरिकृष्णाने ‘इंटरनॅशनल मास्टर’ किताब मिळविला. तो भारताचा सव्विसावा आंतरराष्ट्रीय मास्टर खेळाडू आहे.

दिनमान
मेष : नोकरीत बढतीची शक्‍यता आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृषभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मिथुन : प्रॉपर्टीचे व्यवहार शक्‍यतो पुढे ढकलावेत. आरोग्य उत्तम राहील.
कर्क : नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह : कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे.
तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता राहील.
वृश्‍चिक  : प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण  चांगले राहील.
धनू : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटीने कार्यरत रहाल.
कुंभ : कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
मीन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
प्रा. रमणलाल शहा

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १ मार्च २०२१ सोमवार : माघ कृष्ण २/३, चंद्रनक्षत्र उत्तरा/हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.५४ सूर्यास्त ६.३९, चंद्रोदय रात्री ८.४८, चंद्रास्त सकाळी ८.२५, भारतीय सौर फाल्गुन १० शके १९४२.  दिनविशेष १९०७ : टाटा आयर्न अँड स्टील कंपनी (टिस्को) या उद्योगाची जमशेदपूर येथे स्थापना. भारताच्या पोलाद उद्योगाचा आणि पर्यायाने औद्योगीकरणाचा पाया घालणाऱ्या या कारखान्याची स्थापना सर दोराबजी टाटा यांनी केली. १९८९ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा पाटील यांचे निधन. १९९८ : ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी किताब राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते प्रदान. १९९९ : वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, दत्तोपासक क्षेत्रातील थोर तपस्वी आणि सतरा हजारांहून अधिक प्रवचनांद्वारे भाविकांत परमार्थाची शिकवण रुजवणारे थोर वेदांती पंडित दत्तात्रेयशास्त्री धुंडिराज कवीश्वर यांचे निधन. २००० : राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या पी. हरिकृष्णाने ‘इंटरनॅशनल मास्टर’ किताब मिळविला. तो भारताचा सव्विसावा आंतरराष्ट्रीय मास्टर खेळाडू आहे. दिनमान मेष : नोकरीत बढतीची शक्‍यता आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वृषभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मिथुन : प्रॉपर्टीचे व्यवहार शक्‍यतो पुढे ढकलावेत. आरोग्य उत्तम राहील. कर्क : नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. जिद्द व चिकाटी वाढेल. सिंह : कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कन्या : आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता राहील. वृश्‍चिक  : प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण  चांगले राहील. धनू : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटीने कार्यरत रहाल. कुंभ : कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. मीन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रा. रमणलाल शहा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3syRB8q
Read More

Saturday, February 27, 2021

प्रत्यक्ष जणू रंगला `आयपीएलचा`च थरार 

बांदा (सिंधुदुर्ग) - राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सावंतवाडी यांच्यावतीने सावंतवाडी तालुक्‍यातील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या पहिल्या प्रीमियर लीगचे आंबोली-चौकुळ, शेर्ले-नेतर्डे हे संघ संयुक्तपणे विजेते ठरले. 
शिक्षकांनी तणावमुक्त व तंदुरूस्त रहावे, यासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्‍यातील 20 केंद्रातील शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. जिमखाना मैदान सावंतवाडी येथे अंत्यत अटीतटीच्या झालेल्या प्रत्येक सामन्यात शिक्षकांनी प्रत्यक्ष आयपीएल सामन्यांचा थरार अनुभवला.

यावेळी अंतिम सामन्यात शेर्ले केंद्राच्या गोलंदांजानी टिच्चून गोलंदाजी करत भक्कम फलंदाजी असलेला आंबोलीला रोखून धरले; पण चौथ्या षटकानंतर जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने खेळ थांबविण्यात आला व दोन संघांना संयुक्तपणे विजेते घोषित करण्यात आले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून शिवाजी भरणकर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून रमेश पवार व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून विश्राम ठाकूर यांची निवड झाली. या स्पर्धेतील विजेत्या, सर्व सहभागी तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या लीगमध्ये सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले. 

अनाथाश्रमाला मदत करणार 
सावंतवाडी शाखेने शिक्षकांच्या तंदुरुस्तीसाठी व आनंदासाठी आयोजित केलेल्या या प्रीमियर लीगला शिक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सावंतवाडी शिक्षक समिती नेते नारायण नाईक यांनी आभार मानले. ही स्पर्धा होण्यासाठी शिक्षकांनी स्वेच्छेने दिलेल्या निधीतून संविता अनाथाश्रमाला मदत देणार असल्याचे सांगितले. ही प्रीमियर लीग यशस्वी होण्यासाठी शिक्षक समिती सावंतवाडीचे अध्यक्ष सतिश राऊळ व सचिव अमोल कोळी आदींनी विशेष परिश्रम घेतले. 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रत्यक्ष जणू रंगला `आयपीएलचा`च थरार  बांदा (सिंधुदुर्ग) - राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सावंतवाडी यांच्यावतीने सावंतवाडी तालुक्‍यातील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या पहिल्या प्रीमियर लीगचे आंबोली-चौकुळ, शेर्ले-नेतर्डे हे संघ संयुक्तपणे विजेते ठरले.  शिक्षकांनी तणावमुक्त व तंदुरूस्त रहावे, यासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्‍यातील 20 केंद्रातील शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. जिमखाना मैदान सावंतवाडी येथे अंत्यत अटीतटीच्या झालेल्या प्रत्येक सामन्यात शिक्षकांनी प्रत्यक्ष आयपीएल सामन्यांचा थरार अनुभवला. यावेळी अंतिम सामन्यात शेर्ले केंद्राच्या गोलंदांजानी टिच्चून गोलंदाजी करत भक्कम फलंदाजी असलेला आंबोलीला रोखून धरले; पण चौथ्या षटकानंतर जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने खेळ थांबविण्यात आला व दोन संघांना संयुक्तपणे विजेते घोषित करण्यात आले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून शिवाजी भरणकर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून रमेश पवार व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून विश्राम ठाकूर यांची निवड झाली. या स्पर्धेतील विजेत्या, सर्व सहभागी तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या लीगमध्ये सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले.  अनाथाश्रमाला मदत करणार  सावंतवाडी शाखेने शिक्षकांच्या तंदुरुस्तीसाठी व आनंदासाठी आयोजित केलेल्या या प्रीमियर लीगला शिक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सावंतवाडी शिक्षक समिती नेते नारायण नाईक यांनी आभार मानले. ही स्पर्धा होण्यासाठी शिक्षकांनी स्वेच्छेने दिलेल्या निधीतून संविता अनाथाश्रमाला मदत देणार असल्याचे सांगितले. ही प्रीमियर लीग यशस्वी होण्यासाठी शिक्षक समिती सावंतवाडीचे अध्यक्ष सतिश राऊळ व सचिव अमोल कोळी आदींनी विशेष परिश्रम घेतले.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 27, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3uyehHP
Read More
बाहेरील भाजी विक्रेत्यांना खारेपाटणमध्ये विरोध

खारेपाटण (सिंधुदुर्ग) - बाहेर गावाहून खारेपाटणच्या आठवडा बाजारात आज भाजी विक्रेते दाखल झाले. यात भाजी विक्रीच्या मुद्यावरून स्थानिक आणि बाहेरचे विक्रेत्यांत वाद झाला. अखेर बाहेरच्या विक्रेत्यांनी महामार्गावर येऊन भाजी विक्रीची दुकाने थाटली. त्यामुळे आज खारेपाटण शहरात दोन ठिकाणी भाजी बाजार सुरू होता. तसेच जास्त संख्येने विक्रेते आल्याने भाजीपाल्याचे दरही घसरल्याचे दिसून आले. 

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. यात खारेपाटणच्या आठवडा बाजारातही बाहेरील विक्रेत्यांनी येऊ नये, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले होते; मात्र या बंदची माहिती नसल्याने आज कोल्हापूर, सांगली भागातून आलेल्या भाजी विक्रेत्यांनी खारेपाटण बाजारात दुकाने थाटली. त्याला स्थानिक विक्रेत्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे स्थानिक आणि बाहेरचे भाजी विक्रेते यांच्यात काही काळ वाद निर्माण झाला. 

अखेर बाहेरगावाहून आलेल्या सर्व विक्रेत्यांनी बाजारातून दुकाने आवरली आणि महामार्गावर जाऊन दुकाने थाटली. त्यामुळे खारेपाटणमध्ये मुख्य बाजारपेठ आणि राष्ट्रीय महामार्ग अशा दोन ठिकाणी आज भाजी बाजार सुरू होता. यात महामार्गावरील विक्रेत्यांकडील भाजीपाल्याचे दर खूप कमी असल्याने नागरिकांनी तेथे धाव घेतली. 

...तरीही सोशल डिस्टन्सचे पालन 
दरम्यान, खारेपाटण शहरात विनामास्क येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होत असल्याने आज सर्वच नागरिकांनी बाजारात येताना मास्कचा वापर कटाक्षाने केला होता. तसेच व्यापारी बांधवांकडूनही सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले जात होते. 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

बाहेरील भाजी विक्रेत्यांना खारेपाटणमध्ये विरोध खारेपाटण (सिंधुदुर्ग) - बाहेर गावाहून खारेपाटणच्या आठवडा बाजारात आज भाजी विक्रेते दाखल झाले. यात भाजी विक्रीच्या मुद्यावरून स्थानिक आणि बाहेरचे विक्रेत्यांत वाद झाला. अखेर बाहेरच्या विक्रेत्यांनी महामार्गावर येऊन भाजी विक्रीची दुकाने थाटली. त्यामुळे आज खारेपाटण शहरात दोन ठिकाणी भाजी बाजार सुरू होता. तसेच जास्त संख्येने विक्रेते आल्याने भाजीपाल्याचे दरही घसरल्याचे दिसून आले.  कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. यात खारेपाटणच्या आठवडा बाजारातही बाहेरील विक्रेत्यांनी येऊ नये, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले होते; मात्र या बंदची माहिती नसल्याने आज कोल्हापूर, सांगली भागातून आलेल्या भाजी विक्रेत्यांनी खारेपाटण बाजारात दुकाने थाटली. त्याला स्थानिक विक्रेत्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे स्थानिक आणि बाहेरचे भाजी विक्रेते यांच्यात काही काळ वाद निर्माण झाला.  अखेर बाहेरगावाहून आलेल्या सर्व विक्रेत्यांनी बाजारातून दुकाने आवरली आणि महामार्गावर जाऊन दुकाने थाटली. त्यामुळे खारेपाटणमध्ये मुख्य बाजारपेठ आणि राष्ट्रीय महामार्ग अशा दोन ठिकाणी आज भाजी बाजार सुरू होता. यात महामार्गावरील विक्रेत्यांकडील भाजीपाल्याचे दर खूप कमी असल्याने नागरिकांनी तेथे धाव घेतली.  ...तरीही सोशल डिस्टन्सचे पालन  दरम्यान, खारेपाटण शहरात विनामास्क येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होत असल्याने आज सर्वच नागरिकांनी बाजारात येताना मास्कचा वापर कटाक्षाने केला होता. तसेच व्यापारी बांधवांकडूनही सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले जात होते.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 27, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2Pll7jJ
Read More