Coronavirus : ओडिशात प्रवाशांना होम क्वारंटाइनचे बंधन भुवनेश्‍वर - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ओडिशा सरकारने आपल्या मार्गदर्शक सूचनांत बदल केला आहे. नव्या आदेशानुसार कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या बारा राज्यातून ओडिशात येणाऱ्या नागरिकांना आठवडाभर होम क्वारंटाइन राहवे लागणार आहे. नवीन सूचना रेल्वे आणि विमानातून येणाऱ्या प्रवाशांना लागू असणार आहे.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा पंजाब, महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या पाच राज्यातून ओडिशात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश ओडिशा सरकारने जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. पाच राज्यातून आलेल्या आणि लक्षणे नसलेल्या प्रवाशांना सात दिवस होम क्वारंटाइन राहणे बंधनकारक आहे. मात्र ज्यांच्याकडे कोविड आरटी-पीसीआरच्या चाचणीचा ७२ तासांपूर्वीचा निगेटिव्ह अहवाल असेल किंवा कोविडची लस घेतली असेल, त्यांना होम क्वारंटाइनमधून सवलत देण्यात आली आहे. या पाच राज्यांशिवाय दिल्ली, चंडीगड, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, पश्‍चिम बंगाल या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनाही क्वारंटाइन राहणे गरजेचे आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 28, 2021

Coronavirus : ओडिशात प्रवाशांना होम क्वारंटाइनचे बंधन भुवनेश्‍वर - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ओडिशा सरकारने आपल्या मार्गदर्शक सूचनांत बदल केला आहे. नव्या आदेशानुसार कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या बारा राज्यातून ओडिशात येणाऱ्या नागरिकांना आठवडाभर होम क्वारंटाइन राहवे लागणार आहे. नवीन सूचना रेल्वे आणि विमानातून येणाऱ्या प्रवाशांना लागू असणार आहे.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा पंजाब, महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या पाच राज्यातून ओडिशात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश ओडिशा सरकारने जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. पाच राज्यातून आलेल्या आणि लक्षणे नसलेल्या प्रवाशांना सात दिवस होम क्वारंटाइन राहणे बंधनकारक आहे. मात्र ज्यांच्याकडे कोविड आरटी-पीसीआरच्या चाचणीचा ७२ तासांपूर्वीचा निगेटिव्ह अहवाल असेल किंवा कोविडची लस घेतली असेल, त्यांना होम क्वारंटाइनमधून सवलत देण्यात आली आहे. या पाच राज्यांशिवाय दिल्ली, चंडीगड, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, पश्‍चिम बंगाल या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनाही क्वारंटाइन राहणे गरजेचे आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3bRmmi4

No comments:

Post a Comment