Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 29, 2020

प्रचार थांबला, पदवीधरसाठी उद्या मतदान 

औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य निवडीसाठी मंगळवारी (ता. एक) मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदारांना मतदार ओळखपत्राशिवाय नऊपैकी एक पुरावा सोबत ठेवावा लागणार आहे. 
औरंगाबाद विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात मतदान होणार आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उमेदवारांनी प्रचार करण्याचा रविवारी शेवटचा दिवस होता. मंगळवारी (ता. एक) आठ जिल्ह्यात ११५ मतदान केंद्रांवर मतदान होईल. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्‍यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मतदानाला जाताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट, केंद्र/राज्य शासन/ सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खासगी औद्योगिक क्षेत्र यांच्याकडून देण्यात आलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना वितरित केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र आदी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात. तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रातील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे शक्य नसल्यास मतदारास वरील नऊ पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणूक आयोगाचे १० नोव्हेंबर २०२० चे मुळ आदेश अंतिम राहतील, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळवण्यात आले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रचार थांबला, पदवीधरसाठी उद्या मतदान  औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य निवडीसाठी मंगळवारी (ता. एक) मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदारांना मतदार ओळखपत्राशिवाय नऊपैकी एक पुरावा सोबत ठेवावा लागणार आहे.  औरंगाबाद विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात मतदान होणार आहे. देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. उमेदवारांनी प्रचार करण्याचा रविवारी शेवटचा दिवस होता. मंगळवारी (ता. एक) आठ जिल्ह्यात ११५ मतदान केंद्रांवर मतदान होईल. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्‍यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! मतदानाला जाताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट, केंद्र/राज्य शासन/ सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खासगी औद्योगिक क्षेत्र यांच्याकडून देण्यात आलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना वितरित केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र आदी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात. तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रातील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे शक्य नसल्यास मतदारास वरील नऊ पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणूक आयोगाचे १० नोव्हेंबर २०२० चे मुळ आदेश अंतिम राहतील, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळवण्यात आले आहे.  (संपादन-प्रताप अवचार)   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33oIEo0
Read More
‘उर्वरित’ विकासाचा श्रीगणेशा!

पुणे महापालिकेच्या हद्दीत तीन वर्षांपूर्वी ११ गावांचा समावेश करण्यात आला होता. आता मूळच्या योजनेतील उर्वरित २३ गावांचाही अंतर्भाव करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पूर्वतयारी सुरू केली आहे. शहराची हद्दवाढ होण्याची गरज, नजीकच्या गावांचा योजनाबद्ध विकास हे त्यांतील मुख्य विषय असले, तरी त्याला काही राजकीय संदर्भही आहेत. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

पुण्याचा विस्तार आता चोहोबाजूंनी होत आहे. नवीन बांधकामांसाठी शहरात मोकळ्या जागा मिळणे कठीण झाले आहे. मध्यवर्ती ठिकाणी भूखंड मिळाला, तरी त्यांवर उभारल्या जाणाऱ्या सदनिकांची किंमत सर्वसामान्यांना परवडू शकत नाही. परिणामी, शहरालगतच्या गावांत मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत, होत आहेत. या गावांचा ग्रामीण बाज केव्हाच बाजूला पडला असून, त्यांना निमशहरी स्वरूप आले आहे. तेथील लोकांचे सर्व प्रकारचे व्यवहार तालुक्‍याशी नव्हे, तर प्रामुख्याने शहराशी निगडित झाले आहेत. नवीन रहिवाशांच्या गर्दीत मूळ ग्रामस्थ अल्पसंख्य झाले आहेत. तेथील गृहनिर्माण सोसायट्यांत राहणाऱ्यांची नाळ गावाशी कधीच जोडली गेली नाही. त्यांना शहरात मिळणाऱ्या सुविधांची आस आहे. महापालिकेच्या तोडीच्या पायाभूत सोई उभारणे आर्थिक मर्यादेमुळे ग्रामपंचायतीला शक्‍य नसते. त्यामुळे गतिमान विकास साधायचा असल्यास गाव पालिकेत समाविष्ट होण्याशिवाय पर्याय राहत नाही.

पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघे ठार तर चौघे गंभीर जखमी

पालिकेकडून गावांना सुविधा
शहरालगतच्या गावांची जबाबदारी महापालिकेवर नसली, तरी पुणेकरांसाठी असलेल्या अनेक सुविधांचा लाभ ग्रामस्थ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घेत असतात. ‘पीएमपी’ची बससेवा हे त्याचेच एक उदाहरण. यांखेरीज काही गावांना पाणीपुरवठाही केला जातो. ‘या गावांना सेवा द्याव्या लागत असतील, तर मग त्यांना महापालिकेचाच भाग का करू नये? तसे झाल्यास पालिकेचे नियम तेथेही लागू होतील व परिसराचा योजनाबद्ध विकास करणे सुलभ होईल,’ असाही विचार शहरविस्ताराच्या प्रस्तावित धोरणात आहे.

बहाद्दराने शतक ठोकले, पण ते धावांचे नाही; घरफोडीच्या गुन्ह्यांचे

नियम झुगारून बांधकाम
याच भूमिकेतून प्रथम १९९७ मध्ये ३८ गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला. काही ठिकाणी त्याचे स्वागत झाले, तर कोठे विरोधही झाला. शहरात समाविष्ट झाल्यावर विकासाचे अनेक प्रश्‍न मार्गी लागत असले, तरी त्याबरोबर पालिकेचे नियम, निर्बंधही लागू होतात. ग्रामपंचायत असताना नवीन बांधकाम करताना ‘एफएसआय’ वगैरे बाबी अनेकदा गौण ठरतात. उपलब्ध जागेवर आपल्या आर्थिक क्षमतेला झेपेल असा जास्तीत जास्त मोठा इमला उभारायचा, असे ढोबळ धोरण असते. घराच्या आजूबाजूला किती मोकळी जागा सोडली, किती मजले बांधकाम केले, समोरचा रस्ता किती रुंदीचा आहे असे प्रश्‍न कोणी उपस्थित करीत नाही आणि विचारणा झाल्यास त्याला सहसा दाद दिली जात नाही!.. अलीकडे परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली असली, तरी वर्षानुवर्षे हेच घडले आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

‘स्वातंत्र्या’वर मर्यादा
शहरात हे मुक्त ‘स्वातंत्र्य’ मिळत नाही. त्यामुळे गाव पालिकेत समाविष्ट झाल्यावर बांधकामांना हवी तशी परवानगी मिळणार नाही, घरपट्टी काही पटींनी वाढेल, आपल्या मोकळ्या जागांवर आरक्षण पडेल, अशी चिंता गावांत व्यक्त केली जाते. त्यातच, ज्यांच्या हाती ग्रामपंचायतीची सूत्रे आहेत, त्यांची खुर्ची एका झटक्‍यात दूर होते. त्यामुळे आपले महत्त्व उरणार नाही, या विचाराने १९९७मध्ये अनेक गावांत नाराजीचे सूर उमटले. लोकांचा असंतोष जास्त तीव्र व्हायला नको, म्हणून अल्पावधीतच ३८ पैकी १५ गावे अंशतः वा पूर्णपणे महापालिकेतून वगळण्यात आली; पण शहर नियोजनाच्या दृष्टीने हा विषय पुन्हा पुढे आला आहे.

CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स

दहा हजार कोटींची गरज
शहराचा विकास करताना केवळ आजचा विचार करून चालत नाही. पुढील किमान पंचवीस-तीस वर्षांची गरज लक्षात घेऊन आराखडा तयार करावा लागतो. त्यासाठी शहरालगतची गावेही विचारात घ्यावी लागतात. म्हणून ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय नव्याने घेण्यात आला आणि पहिल्या टप्प्यात २०१७ मध्ये ११ गावे पालिकेत दाखल झाली. त्यानंतर आता उर्वरित २३ गावांबाबत कार्यवाही सुरू होत आहे. सर्व गावांचा विकास नियोजनानुसार करण्यासाठी किमान दहा हजार कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. तो खर्च महापालिकेला झेपणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

नात्याचा अंत! लेकाचा पित्यावर चाकू हल्ला; सुनेनं लाकडी दांडक्‍याने सासूला मारलं 

सरकारची मदत आवश्‍यक
दिलीप वेडे पाटील आणि किरण दगडे पाटील हे दोघे नगरसेवक अनुक्रमे बावधन खुर्द आणि बावधन बुद्रूक भागातील रहिवासी. ‘खुर्द’चा समावेश यापूर्वीच महापालिकेत झाला आहे; तर बुद्रूक पुन्हा एकदा समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ‘लोक महापालिकेत यायला अनुकूल आहेत; पण आधीच्या अकरा गावांतील विकासाचाच प्रश्‍न अजून सुटलेला नाही. नागरी सुविधांबाबत तेथील नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. असे असताना आणखी गावे पालिकेत घेतल्यावर तिथल्या कामांसाठी हजारो कोटींचा निधी आणणार कोठून? एकट्या महापालिकेच्या आवाक्‍यातील ही बाब नाही. त्यासाठी सरकारनेच मदत केली पाहिजे. अन्यथा, महापालिकेने निराशा केल्यामुळे ‘आम्हाला पुन्हा ग्रामपंचायतीत जाऊ द्या’ असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर यायची...’’ अशी या दोघांची प्रतिक्रिया आहे!

ग्रामपंचायतीच्या मर्यादा
‘गाव ते शहर’ या वाटचालीत अनेक प्रश्‍नांवर; विशेषतः निधीकमतरतेच्या समस्येवर मार्ग काढावा लागणार आहे. मात्र काहीही झाले, तरी हे स्थित्यंतर आवश्‍यक आणि अटळ आहे. शहरालगतच्या सर्वच गावांत अनियंत्रित बांधकामे झाली आहेत. या गावठाणांचा परीघ वाढला आणि तेथील इमारतींची उंचीही वाढली. त्यामुळे अल्प काळात वाढलेल्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. पाणी, रस्ते, भूमिगत गटारे, आरोग्य यांच्याशी संबंधित अनेक विषय आहेत. ते ग्रामपंचायतींना पेलवणारे नाहीत. ही गावे महापालिकेत येतील, तेव्हाच नियोजनबद्ध विकासाचा ‘श्रीगणेशा’ होऊ शकेल. तथापि, ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पडायला हवी. एव्हाना, या गावांना महापालिकेचे वेध लागल्याने तेथील वैध आणि अवैध बांधकामांनाही वेग येईल. कारण एकदा ग्रामपंचायतीचे अस्तित्व संपुष्टात आल्यावर ‘चलता है’ धोरण चालणार नाही. त्यामुळे त्याआधीच कामे उरकण्याकडे लोकांचा कल असतो, असा आधीचा अनुभव आहे. यावेळी त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घेतली पाहिजे.

चुकांची पुनरावृत्ती नको
महापालिकेत यापूर्वी आलेल्या काही गावांत आधीच बेलगाम, वेडीवाकडी बांधकामे झाल्यामुळे विकासकामे करण्यावर आताही मर्यादा आहेत. अरुंद रस्ते, त्यांवरील तुडुंब गर्दी, एकमेकांत फारसे अंतर नसलेल्या उंचच उंच इमारती, कमी क्षमतेची ड्रेनेज लाइन या परिस्थितीत विकास आराखडा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय रचनाकार बोलावला तरी तो हतबल होईल! यापूर्वी झाले ते झाले. निदान आता नवीन गावांबाबत तसे घडणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. त्यासाठी महापालिकेला शुभेच्छा!

राष्ट्रवादी काँग्रेसला लाभ?
पुणे महापालिकेची आगामी निवडणूक  २०२२ मध्ये होणार आहे. त्याआधी शहरालगतची गावे शहराच्या हद्दीत समाविष्ट झाल्यास त्याचा राजकीय लाभ प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो. कारण ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, त्यामुळे या गावांसह महापालिकेच्या वॉर्डची फेररचना केली जाईल, असे सांगितले जाते.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘उर्वरित’ विकासाचा श्रीगणेशा! पुणे महापालिकेच्या हद्दीत तीन वर्षांपूर्वी ११ गावांचा समावेश करण्यात आला होता. आता मूळच्या योजनेतील उर्वरित २३ गावांचाही अंतर्भाव करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पूर्वतयारी सुरू केली आहे. शहराची हद्दवाढ होण्याची गरज, नजीकच्या गावांचा योजनाबद्ध विकास हे त्यांतील मुख्य विषय असले, तरी त्याला काही राजकीय संदर्भही आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   पुण्याचा विस्तार आता चोहोबाजूंनी होत आहे. नवीन बांधकामांसाठी शहरात मोकळ्या जागा मिळणे कठीण झाले आहे. मध्यवर्ती ठिकाणी भूखंड मिळाला, तरी त्यांवर उभारल्या जाणाऱ्या सदनिकांची किंमत सर्वसामान्यांना परवडू शकत नाही. परिणामी, शहरालगतच्या गावांत मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत, होत आहेत. या गावांचा ग्रामीण बाज केव्हाच बाजूला पडला असून, त्यांना निमशहरी स्वरूप आले आहे. तेथील लोकांचे सर्व प्रकारचे व्यवहार तालुक्‍याशी नव्हे, तर प्रामुख्याने शहराशी निगडित झाले आहेत. नवीन रहिवाशांच्या गर्दीत मूळ ग्रामस्थ अल्पसंख्य झाले आहेत. तेथील गृहनिर्माण सोसायट्यांत राहणाऱ्यांची नाळ गावाशी कधीच जोडली गेली नाही. त्यांना शहरात मिळणाऱ्या सुविधांची आस आहे. महापालिकेच्या तोडीच्या पायाभूत सोई उभारणे आर्थिक मर्यादेमुळे ग्रामपंचायतीला शक्‍य नसते. त्यामुळे गतिमान विकास साधायचा असल्यास गाव पालिकेत समाविष्ट होण्याशिवाय पर्याय राहत नाही. पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघे ठार तर चौघे गंभीर जखमी पालिकेकडून गावांना सुविधा शहरालगतच्या गावांची जबाबदारी महापालिकेवर नसली, तरी पुणेकरांसाठी असलेल्या अनेक सुविधांचा लाभ ग्रामस्थ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घेत असतात. ‘पीएमपी’ची बससेवा हे त्याचेच एक उदाहरण. यांखेरीज काही गावांना पाणीपुरवठाही केला जातो. ‘या गावांना सेवा द्याव्या लागत असतील, तर मग त्यांना महापालिकेचाच भाग का करू नये? तसे झाल्यास पालिकेचे नियम तेथेही लागू होतील व परिसराचा योजनाबद्ध विकास करणे सुलभ होईल,’ असाही विचार शहरविस्ताराच्या प्रस्तावित धोरणात आहे. बहाद्दराने शतक ठोकले, पण ते धावांचे नाही; घरफोडीच्या गुन्ह्यांचे नियम झुगारून बांधकाम याच भूमिकेतून प्रथम १९९७ मध्ये ३८ गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला. काही ठिकाणी त्याचे स्वागत झाले, तर कोठे विरोधही झाला. शहरात समाविष्ट झाल्यावर विकासाचे अनेक प्रश्‍न मार्गी लागत असले, तरी त्याबरोबर पालिकेचे नियम, निर्बंधही लागू होतात. ग्रामपंचायत असताना नवीन बांधकाम करताना ‘एफएसआय’ वगैरे बाबी अनेकदा गौण ठरतात. उपलब्ध जागेवर आपल्या आर्थिक क्षमतेला झेपेल असा जास्तीत जास्त मोठा इमला उभारायचा, असे ढोबळ धोरण असते. घराच्या आजूबाजूला किती मोकळी जागा सोडली, किती मजले बांधकाम केले, समोरचा रस्ता किती रुंदीचा आहे असे प्रश्‍न कोणी उपस्थित करीत नाही आणि विचारणा झाल्यास त्याला सहसा दाद दिली जात नाही!.. अलीकडे परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली असली, तरी वर्षानुवर्षे हेच घडले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात ‘स्वातंत्र्या’वर मर्यादा शहरात हे मुक्त ‘स्वातंत्र्य’ मिळत नाही. त्यामुळे गाव पालिकेत समाविष्ट झाल्यावर बांधकामांना हवी तशी परवानगी मिळणार नाही, घरपट्टी काही पटींनी वाढेल, आपल्या मोकळ्या जागांवर आरक्षण पडेल, अशी चिंता गावांत व्यक्त केली जाते. त्यातच, ज्यांच्या हाती ग्रामपंचायतीची सूत्रे आहेत, त्यांची खुर्ची एका झटक्‍यात दूर होते. त्यामुळे आपले महत्त्व उरणार नाही, या विचाराने १९९७मध्ये अनेक गावांत नाराजीचे सूर उमटले. लोकांचा असंतोष जास्त तीव्र व्हायला नको, म्हणून अल्पावधीतच ३८ पैकी १५ गावे अंशतः वा पूर्णपणे महापालिकेतून वगळण्यात आली; पण शहर नियोजनाच्या दृष्टीने हा विषय पुन्हा पुढे आला आहे. CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स दहा हजार कोटींची गरज शहराचा विकास करताना केवळ आजचा विचार करून चालत नाही. पुढील किमान पंचवीस-तीस वर्षांची गरज लक्षात घेऊन आराखडा तयार करावा लागतो. त्यासाठी शहरालगतची गावेही विचारात घ्यावी लागतात. म्हणून ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय नव्याने घेण्यात आला आणि पहिल्या टप्प्यात २०१७ मध्ये ११ गावे पालिकेत दाखल झाली. त्यानंतर आता उर्वरित २३ गावांबाबत कार्यवाही सुरू होत आहे. सर्व गावांचा विकास नियोजनानुसार करण्यासाठी किमान दहा हजार कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. तो खर्च महापालिकेला झेपणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. नात्याचा अंत! लेकाचा पित्यावर चाकू हल्ला; सुनेनं लाकडी दांडक्‍याने सासूला मारलं  सरकारची मदत आवश्‍यक दिलीप वेडे पाटील आणि किरण दगडे पाटील हे दोघे नगरसेवक अनुक्रमे बावधन खुर्द आणि बावधन बुद्रूक भागातील रहिवासी. ‘खुर्द’चा समावेश यापूर्वीच महापालिकेत झाला आहे; तर बुद्रूक पुन्हा एकदा समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ‘लोक महापालिकेत यायला अनुकूल आहेत; पण आधीच्या अकरा गावांतील विकासाचाच प्रश्‍न अजून सुटलेला नाही. नागरी सुविधांबाबत तेथील नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. असे असताना आणखी गावे पालिकेत घेतल्यावर तिथल्या कामांसाठी हजारो कोटींचा निधी आणणार कोठून? एकट्या महापालिकेच्या आवाक्‍यातील ही बाब नाही. त्यासाठी सरकारनेच मदत केली पाहिजे. अन्यथा, महापालिकेने निराशा केल्यामुळे ‘आम्हाला पुन्हा ग्रामपंचायतीत जाऊ द्या’ असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर यायची...’’ अशी या दोघांची प्रतिक्रिया आहे! ग्रामपंचायतीच्या मर्यादा ‘गाव ते शहर’ या वाटचालीत अनेक प्रश्‍नांवर; विशेषतः निधीकमतरतेच्या समस्येवर मार्ग काढावा लागणार आहे. मात्र काहीही झाले, तरी हे स्थित्यंतर आवश्‍यक आणि अटळ आहे. शहरालगतच्या सर्वच गावांत अनियंत्रित बांधकामे झाली आहेत. या गावठाणांचा परीघ वाढला आणि तेथील इमारतींची उंचीही वाढली. त्यामुळे अल्प काळात वाढलेल्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. पाणी, रस्ते, भूमिगत गटारे, आरोग्य यांच्याशी संबंधित अनेक विषय आहेत. ते ग्रामपंचायतींना पेलवणारे नाहीत. ही गावे महापालिकेत येतील, तेव्हाच नियोजनबद्ध विकासाचा ‘श्रीगणेशा’ होऊ शकेल. तथापि, ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पडायला हवी. एव्हाना, या गावांना महापालिकेचे वेध लागल्याने तेथील वैध आणि अवैध बांधकामांनाही वेग येईल. कारण एकदा ग्रामपंचायतीचे अस्तित्व संपुष्टात आल्यावर ‘चलता है’ धोरण चालणार नाही. त्यामुळे त्याआधीच कामे उरकण्याकडे लोकांचा कल असतो, असा आधीचा अनुभव आहे. यावेळी त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घेतली पाहिजे. चुकांची पुनरावृत्ती नको महापालिकेत यापूर्वी आलेल्या काही गावांत आधीच बेलगाम, वेडीवाकडी बांधकामे झाल्यामुळे विकासकामे करण्यावर आताही मर्यादा आहेत. अरुंद रस्ते, त्यांवरील तुडुंब गर्दी, एकमेकांत फारसे अंतर नसलेल्या उंचच उंच इमारती, कमी क्षमतेची ड्रेनेज लाइन या परिस्थितीत विकास आराखडा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय रचनाकार बोलावला तरी तो हतबल होईल! यापूर्वी झाले ते झाले. निदान आता नवीन गावांबाबत तसे घडणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. त्यासाठी महापालिकेला शुभेच्छा! राष्ट्रवादी काँग्रेसला लाभ? पुणे महापालिकेची आगामी निवडणूक  २०२२ मध्ये होणार आहे. त्याआधी शहरालगतची गावे शहराच्या हद्दीत समाविष्ट झाल्यास त्याचा राजकीय लाभ प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो. कारण ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, त्यामुळे या गावांसह महापालिकेच्या वॉर्डची फेररचना केली जाईल, असे सांगितले जाते. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3qg0B26
Read More
रखडलेल्या घाटनांद्रे टेंभू योजनेच्या कामाला गती 

घाटनांद्रे : घाटमाथ्याला वरदान ठरणाऱ्या बहुचर्चित व कित्येक वर्षापासून रखडलेल्या टेंभू योजने अंतर्गत घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजनेच्या कामाने काही दिवसांपासून गती घेतली आहे. नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. 

याबाबतची माहिती अशी, की टेंभू योजने अंतर्गत घाटमाथ्याला वरदान ठरणारी घाटनांद्रे उपसा सिंचन योजना ही टप्पा क्र. पाच अंतर्गत भूड येथून पाणी उचलून तामखडी, खानापूर, पळशी, घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, कुंडलापुर, गर्जेवाडी, शेळकेवाडी, केरेवाडी, जाखापूर, डोंगरसोनीला पाणी देण्यासाठी ही योजना आहे. घाटनांद्रे(ता.कवठेमहंकाळ) व डोंगरसोनी (ता.तासगांव) येथे योजनेचे जल्लोषात भूमिपूजन झाले. 

तत्कालीन अधिक्षक अभियंता गुणाले व कार्यकारी अभियंता कडुसकर यांनी मे 2019 पर्यंत ही योजना कार्यान्वित होईल, असे आश्वासन दिले. तद्नंतर योजनेचे काम मंद गतीने सुरु होते. तिच्या पूर्णत्वासाठी रास्ता आंदोलनही झाले. त्यानंतर काही ठिकाणी पाईप आणून टाकल्या. काही ठिकाणी चरी काढून ठेवल्या. काही ठिकाणच्या पाईप उचलून नेल्यामुळे योजनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. 

दुष्काळाने बेजार घाटमाथ्यावरील जनतेचे डोळे योजनेच्या पुर्ततेकडे लागले होते. योजनेसाठी खोदलेल्या चरींमुळे शेतकऱ्यांना पेराही करता आला नव्हता. तरीही बळीराजा पाण्याच्या प्रतीक्षेत व परीसरात नंदनवन फुलणार या अपेक्षेने योजनेच्या पूर्णत्वाकडे टक लावून आहे. 

योजनेच्या कामाने सध्या गती घेतली आहे. चरी काढुन पाईप बसवण्याचे काम सुरू आहे. उर्वरित भागासाठी नविन पाईपही येऊ लागल्यात. घाटमाथ्यावरील जनतेत फिलगुडचे वातावरण आहे. 

काम जरी रखडले असले तरी खासदार संजय पाटील यांच्यामार्फत मोठे प्रयत्न सुरू होते. आता सर्वच काम मार्गी लागून जानेवारी अखेरीस पाण्याची चाचणी होईल. 

-अनिल शिंदे, माजी उपसभापती, कवठेमहंकाळ

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रखडलेल्या घाटनांद्रे टेंभू योजनेच्या कामाला गती  घाटनांद्रे : घाटमाथ्याला वरदान ठरणाऱ्या बहुचर्चित व कित्येक वर्षापासून रखडलेल्या टेंभू योजने अंतर्गत घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजनेच्या कामाने काही दिवसांपासून गती घेतली आहे. नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.  याबाबतची माहिती अशी, की टेंभू योजने अंतर्गत घाटमाथ्याला वरदान ठरणारी घाटनांद्रे उपसा सिंचन योजना ही टप्पा क्र. पाच अंतर्गत भूड येथून पाणी उचलून तामखडी, खानापूर, पळशी, घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, कुंडलापुर, गर्जेवाडी, शेळकेवाडी, केरेवाडी, जाखापूर, डोंगरसोनीला पाणी देण्यासाठी ही योजना आहे. घाटनांद्रे(ता.कवठेमहंकाळ) व डोंगरसोनी (ता.तासगांव) येथे योजनेचे जल्लोषात भूमिपूजन झाले.  तत्कालीन अधिक्षक अभियंता गुणाले व कार्यकारी अभियंता कडुसकर यांनी मे 2019 पर्यंत ही योजना कार्यान्वित होईल, असे आश्वासन दिले. तद्नंतर योजनेचे काम मंद गतीने सुरु होते. तिच्या पूर्णत्वासाठी रास्ता आंदोलनही झाले. त्यानंतर काही ठिकाणी पाईप आणून टाकल्या. काही ठिकाणी चरी काढून ठेवल्या. काही ठिकाणच्या पाईप उचलून नेल्यामुळे योजनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.  दुष्काळाने बेजार घाटमाथ्यावरील जनतेचे डोळे योजनेच्या पुर्ततेकडे लागले होते. योजनेसाठी खोदलेल्या चरींमुळे शेतकऱ्यांना पेराही करता आला नव्हता. तरीही बळीराजा पाण्याच्या प्रतीक्षेत व परीसरात नंदनवन फुलणार या अपेक्षेने योजनेच्या पूर्णत्वाकडे टक लावून आहे.  योजनेच्या कामाने सध्या गती घेतली आहे. चरी काढुन पाईप बसवण्याचे काम सुरू आहे. उर्वरित भागासाठी नविन पाईपही येऊ लागल्यात. घाटमाथ्यावरील जनतेत फिलगुडचे वातावरण आहे.  काम जरी रखडले असले तरी खासदार संजय पाटील यांच्यामार्फत मोठे प्रयत्न सुरू होते. आता सर्वच काम मार्गी लागून जानेवारी अखेरीस पाण्याची चाचणी होईल.  -अनिल शिंदे, माजी उपसभापती, कवठेमहंकाळ     संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33q4tUo
Read More
राष्ट्रीयीकृत बँकांची ताठर भूमिका; रब्बी हंगामातही शेतकरी सावकाराच्या दारात

अमरावती :  पश्‍चिम विदर्भात यंदाही रब्बी हंगामात बँकांच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे पीककर्जासाठी संघर्ष करण्याची वेळ  शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित असल्याने त्यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. रब्बीची निम्म्याहून अधिक पेरणी आटोपली आहे. मात्र, उर्वरीत पेरणीसाठी पैशांची गरज असल्याने शेतकऱ्याला बँकांच्या दारात उभे राहावे लागत आहे. सत्ताधारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही बँका पीक कर्जवाटपात ताठर भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. 

हेही वाचा - अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : प्रचार तोफा थंडावल्या, काउंटडाऊन सुरू

राज्यात दरवर्षी खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्हानिहाय पीककर्जवाटपाचे उद्दिष्ट व नियोजन करण्यात येते. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात उद्दिष्ट कधीच पूर्ण केले जात नाही. बँकांकडून विविध कारणे पुढे करून शेतकऱ्यांना कर्जासाठी अपात्र ठरवण्यात येते. यंदा कोरोना व टाळेबंदीचा मोठा फटका कृषी क्षेत्राला बसला. यावर्षी खरिपातील कर्जवाटपास तब्बल २६ दिवस विलंब झाला. २६ एप्रिलपासून कर्जवाटपास सुरुवात झाली. ती ३० सप्टेंबरपर्यंत सुरू होती. पीककर्जासाठी बँकांकडून कागदपत्रांसह विविध कारणांवरून शेतकऱ्यांची अडवणूक होते. परिणामी, बँकांचेही पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. 
एक ऑक्‍टोबरपासून रब्बी हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून दिले जात असून ३१ डिसेंबरपर्यंत त्याचे वाटप चालणार आहे. 

हेही वाचा - नक्षलवाद्यांशी लढणारे हात सरसावले बेरोजगारांसाठी, १४०...

यंदा चांगला पाऊस झाल्याने बळीराजाला रब्बी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. खरीप हंगामातील पिकांवर किडींचे संकट असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच रब्बी हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव करण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. रब्बी हंगामातील पीक कर्जासाठीही बँका शेतकऱ्यांना दाद देत नसल्याचे चित्र आहे. खरिपात उद्दिष्टपूर्ती झाली नसली; तरी कर्जवाटपाचे प्रमाण वाढले होते, ती स्थिती रब्बी हंगामात येईल का? असा प्रश्‍न आहे.

हेही वाचा - प्रत्येकाच्या मागे ईडी लागलीय, संपूर्ण ताकदीनिशी सामना...

कर्जवाटपाची स्थिती -
पश्‍चिम विदर्भातील अमरावती, अकोला व बुलडाणा या तीन जिल्ह्यांत रब्बी हंगामात ४० टक्के आतापर्यंत कर्जवाटप झाल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये अमरावती जिल्हा चांगलाच माघारलेला दिसत असून २० टक्के वाटप झाले आहे. अकोला जिल्ह्यात ४७ व बुलडाणा जिल्ह्यात ६३ टक्के कर्जवाटप झाले. वाशिम जिल्ह्याची स्थिती खरीप हंगामाप्रमाणेच आहे. 

हेही वाचा - यवतमाळमध्ये १४८० क्षयरोग, तर १५८ कुष्ठरोगाचे रुग्ण; क्षयरोग्यांना उपचारासाठी दरमहा ५०० रुपये

प्रमाणीकरणाअभावी अडचण - 
महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. त्यांची कर्ज खाते निरंक करून त्यांना पीककर्ज देण्याचा योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजनेच्या प्रक्रियेदरम्यान कोरोनाचे संकट उद्भवल्याने अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्याचे प्रमाणीकरण झाले नव्हते. त्यामुळे योजनेत पात्र असूनही कर्ज खात्यावर रक्कम दिसत असल्याने अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित राहिले. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राष्ट्रीयीकृत बँकांची ताठर भूमिका; रब्बी हंगामातही शेतकरी सावकाराच्या दारात अमरावती :  पश्‍चिम विदर्भात यंदाही रब्बी हंगामात बँकांच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे पीककर्जासाठी संघर्ष करण्याची वेळ  शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित असल्याने त्यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. रब्बीची निम्म्याहून अधिक पेरणी आटोपली आहे. मात्र, उर्वरीत पेरणीसाठी पैशांची गरज असल्याने शेतकऱ्याला बँकांच्या दारात उभे राहावे लागत आहे. सत्ताधारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही बँका पीक कर्जवाटपात ताठर भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.  हेही वाचा - अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : प्रचार तोफा थंडावल्या, काउंटडाऊन सुरू राज्यात दरवर्षी खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्हानिहाय पीककर्जवाटपाचे उद्दिष्ट व नियोजन करण्यात येते. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात उद्दिष्ट कधीच पूर्ण केले जात नाही. बँकांकडून विविध कारणे पुढे करून शेतकऱ्यांना कर्जासाठी अपात्र ठरवण्यात येते. यंदा कोरोना व टाळेबंदीचा मोठा फटका कृषी क्षेत्राला बसला. यावर्षी खरिपातील कर्जवाटपास तब्बल २६ दिवस विलंब झाला. २६ एप्रिलपासून कर्जवाटपास सुरुवात झाली. ती ३० सप्टेंबरपर्यंत सुरू होती. पीककर्जासाठी बँकांकडून कागदपत्रांसह विविध कारणांवरून शेतकऱ्यांची अडवणूक होते. परिणामी, बँकांचेही पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही.  एक ऑक्‍टोबरपासून रब्बी हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून दिले जात असून ३१ डिसेंबरपर्यंत त्याचे वाटप चालणार आहे.  हेही वाचा - नक्षलवाद्यांशी लढणारे हात सरसावले बेरोजगारांसाठी, १४०... यंदा चांगला पाऊस झाल्याने बळीराजाला रब्बी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. खरीप हंगामातील पिकांवर किडींचे संकट असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच रब्बी हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव करण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. रब्बी हंगामातील पीक कर्जासाठीही बँका शेतकऱ्यांना दाद देत नसल्याचे चित्र आहे. खरिपात उद्दिष्टपूर्ती झाली नसली; तरी कर्जवाटपाचे प्रमाण वाढले होते, ती स्थिती रब्बी हंगामात येईल का? असा प्रश्‍न आहे. हेही वाचा - प्रत्येकाच्या मागे ईडी लागलीय, संपूर्ण ताकदीनिशी सामना... कर्जवाटपाची स्थिती - पश्‍चिम विदर्भातील अमरावती, अकोला व बुलडाणा या तीन जिल्ह्यांत रब्बी हंगामात ४० टक्के आतापर्यंत कर्जवाटप झाल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये अमरावती जिल्हा चांगलाच माघारलेला दिसत असून २० टक्के वाटप झाले आहे. अकोला जिल्ह्यात ४७ व बुलडाणा जिल्ह्यात ६३ टक्के कर्जवाटप झाले. वाशिम जिल्ह्याची स्थिती खरीप हंगामाप्रमाणेच आहे.  हेही वाचा - यवतमाळमध्ये १४८० क्षयरोग, तर १५८ कुष्ठरोगाचे रुग्ण; क्षयरोग्यांना उपचारासाठी दरमहा ५०० रुपये प्रमाणीकरणाअभावी अडचण -  महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. त्यांची कर्ज खाते निरंक करून त्यांना पीककर्ज देण्याचा योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजनेच्या प्रक्रियेदरम्यान कोरोनाचे संकट उद्भवल्याने अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्याचे प्रमाणीकरण झाले नव्हते. त्यामुळे योजनेत पात्र असूनही कर्ज खात्यावर रक्कम दिसत असल्याने अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित राहिले.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3o8sabs
Read More
विद्यार्थ्यांच्या विविध परीक्षांबाबत मते जाणून घेण्यासाठी; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पुढाकार

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षामधील परीक्षांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे आता येऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षा, विविध शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) परीक्षा घेण्याबाबत विविध पातळीवर चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असताना प्रत्यक्ष विद्यार्थी आणि त्यांच्यासह शिक्षक, पालक यांची मते, चिंता, सूचना जाणून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षीच्या नियोजित वेळापत्रकानुसार जेईई, नीट या स्पर्धा परीक्षांसह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा यंदा होणार की नाहीत, परीक्षा झाल्या तर त्याचे स्वरूप काय असेल, असे नानाविध प्रश्न विद्यार्थी-पालकांना पडले आहेत. मात्र परीक्षेचे नियोजन करताना  विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचेही म्हणणे विचारात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यांना सूचना, मते मांडण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ट्विटरद्वारे हे आवाहन केले असून त्याला भरघोस प्रतिसाद देत पालक, शिक्षक आणि विशेषत: विद्यार्थी यांनी आपली मते, सूचना मांडत आहेत.

नात्याचा अंत! लेकाचा पित्यावर चाकू हल्ला; सुनेनं लाकडी दांडक्‍याने सासूला मारलं

यामध्ये सीबीएसईच्या दहावी-बारावीचा आतापर्यंत ६०-६५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. उर्वरित अभ्यासक्रम अजुन शिकणे बाकी आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन शिक्षण अजूनही पोचू शकलेला नाही. तसेच ऑफलाइन शिक्षणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा मे-जून मध्ये घेण्यात याव्यात, अशी मागणी देखील होत आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मते जाणून घेऊन त्यावर प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी केंदीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक लवकरच सोशल मिडियावर लाइव येणार आहेत. याबाबत त्यांनी सोशल मिडियाद्वारे माहिती दिली आहे.

चंद्रकांत पाटलांचे जिगर मोठे - रोहीत पवार

परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी
'बोर्डाच्या परीक्षा मार्च की मे महिन्यात होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण वाढत आहे. तसेच कोरोनाच्या संकट काळात अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. परंतु ऑनलाइन वर्गात शिकताना नेटवर्क, कनेक्टिविटी अशा समस्या डोके वर काढत आहेत. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी ऑफलाइन आहेत. परिणामी नियमित वर्ग होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे परिक्षेबाबत निर्णय घेताना केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टीं  विचार करावा."
- यश कुमार, विद्यार्थी

CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स

परीक्षेबाबत निर्णय लवकर जाहीर करावे
"सध्या बोर्डाच्या परीक्षेबाबत विद्यार्थी गोंधळलेले आहेत. परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार, परीक्षेचे साधारण वेळापत्रक काय असेल, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना लवकरात लवकर कळणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबतचे दडपण कमी होईल आणि विद्यार्थी तणाव मुक्त होऊन अभ्यासाला लागतील." 
- अमोल पवार, पालक

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विद्यार्थ्यांच्या विविध परीक्षांबाबत मते जाणून घेण्यासाठी; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पुढाकार पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षामधील परीक्षांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे आता येऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षा, विविध शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) परीक्षा घेण्याबाबत विविध पातळीवर चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असताना प्रत्यक्ष विद्यार्थी आणि त्यांच्यासह शिक्षक, पालक यांची मते, चिंता, सूचना जाणून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरवर्षीच्या नियोजित वेळापत्रकानुसार जेईई, नीट या स्पर्धा परीक्षांसह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा यंदा होणार की नाहीत, परीक्षा झाल्या तर त्याचे स्वरूप काय असेल, असे नानाविध प्रश्न विद्यार्थी-पालकांना पडले आहेत. मात्र परीक्षेचे नियोजन करताना  विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचेही म्हणणे विचारात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यांना सूचना, मते मांडण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ट्विटरद्वारे हे आवाहन केले असून त्याला भरघोस प्रतिसाद देत पालक, शिक्षक आणि विशेषत: विद्यार्थी यांनी आपली मते, सूचना मांडत आहेत. नात्याचा अंत! लेकाचा पित्यावर चाकू हल्ला; सुनेनं लाकडी दांडक्‍याने सासूला मारलं यामध्ये सीबीएसईच्या दहावी-बारावीचा आतापर्यंत ६०-६५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. उर्वरित अभ्यासक्रम अजुन शिकणे बाकी आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन शिक्षण अजूनही पोचू शकलेला नाही. तसेच ऑफलाइन शिक्षणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा मे-जून मध्ये घेण्यात याव्यात, अशी मागणी देखील होत आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मते जाणून घेऊन त्यावर प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी केंदीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक लवकरच सोशल मिडियावर लाइव येणार आहेत. याबाबत त्यांनी सोशल मिडियाद्वारे माहिती दिली आहे. चंद्रकांत पाटलांचे जिगर मोठे - रोहीत पवार परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी 'बोर्डाच्या परीक्षा मार्च की मे महिन्यात होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण वाढत आहे. तसेच कोरोनाच्या संकट काळात अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. परंतु ऑनलाइन वर्गात शिकताना नेटवर्क, कनेक्टिविटी अशा समस्या डोके वर काढत आहेत. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी ऑफलाइन आहेत. परिणामी नियमित वर्ग होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे परिक्षेबाबत निर्णय घेताना केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टीं  विचार करावा." - यश कुमार, विद्यार्थी CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स परीक्षेबाबत निर्णय लवकर जाहीर करावे "सध्या बोर्डाच्या परीक्षेबाबत विद्यार्थी गोंधळलेले आहेत. परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार, परीक्षेचे साधारण वेळापत्रक काय असेल, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना लवकरात लवकर कळणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबतचे दडपण कमी होईल आणि विद्यार्थी तणाव मुक्त होऊन अभ्यासाला लागतील."  - अमोल पवार, पालक Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HQhoY5
Read More
सिंधुदुर्गाची वाटचाल बिहारकडे - गावडे

कुडाळ (सिंधुदुर्ग) - कायदा व सुव्यस्थेच्या बाबतीत जिल्ह्याची बिहारकडे वाटचाल होत असल्याची घणाघाती टीका मनसेने सत्ताधाऱ्यांवर केली. जिल्ह्यात कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवरील हल्ले वाढणे जिल्ह्याच्या प्रतिमेस काळीमा फासणारे आहे, असे मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तहसीलदारांवरील हल्ल्याचा मनसेकडून निषेधही व्यक्त केला आहे. 

गावडे यांनी म्हटले आहे, की माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांच्या समर्थकांवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत पसरवत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकाळात मात्र जिल्ह्याची कायदा व सुव्यस्था धोक्‍यात आली आहे. जिल्ह्यात मागील काही कालावधीपासून कर्तव्य बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष शासकीय अधिकाऱ्यांना कामात अटकाव करून हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे.

बेकायदा वाळू व्यवसायावरील कारवाई करण्यासाठी गेलेल्या कुडाळ तहसीलदार व त्यांच्या सहकारी तलाठ्यांवर काही मद्यधुंद वाळू तस्करांनी जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांच्या गाडीवर दारूच्या बाटल्या फोडून त्यांचा पाठलाग करत जीव घेण्याची धमकीही देण्यात आली. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून जिल्ह्याच्या आजवरच्या प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या आहेत. अशा गंभीर घटना घडून देखील राजकीय वरदहस्तामुळे संबंधीतांवर कोणतीही कारवाई होत नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री डोळ्यांवर पट्टी बांधून आहेत का असा प्रश्‍न जनतेला पडलेला आहे.

अशा घटनांमुळे जिल्ह्यातील प्रामाणिक सेवा देणारे अधिकारी राजरोस चाललेल्या दडपशाहीने नैराश्‍याच्या गर्तेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कायदा हा धनाढ्य व सत्ताधाऱ्यांसाठी नसून तो फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का ? जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेचे हात राजकीय दबावाखाली बांधले गेले आहेत. अधिकाऱ्यांची गळचेपी होतेय अशाने जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिहारच्या धर्तीवर गेल्यासारखीच आहे. पोलीस प्रशासनाने विषाची परीक्षा न घेता भविष्यातील संकट ओळखून सीसीटीव्ही फुटेज तपासून तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात बिकट परिस्थिती आहे. 

...तर मनसे रस्त्यावर 
राजरोस चाललेल्या या दहशती विरोधात प्रसंगी मनसे रस्त्यावर उतरेलच; मात्र आता शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील स्वतःच्या संरक्षणासाठी व संविधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी पुढे येऊन रस्त्यावर उतरावे, असे आवाहन मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गाची वाटचाल बिहारकडे - गावडे कुडाळ (सिंधुदुर्ग) - कायदा व सुव्यस्थेच्या बाबतीत जिल्ह्याची बिहारकडे वाटचाल होत असल्याची घणाघाती टीका मनसेने सत्ताधाऱ्यांवर केली. जिल्ह्यात कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवरील हल्ले वाढणे जिल्ह्याच्या प्रतिमेस काळीमा फासणारे आहे, असे मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तहसीलदारांवरील हल्ल्याचा मनसेकडून निषेधही व्यक्त केला आहे.  गावडे यांनी म्हटले आहे, की माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांच्या समर्थकांवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत पसरवत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकाळात मात्र जिल्ह्याची कायदा व सुव्यस्था धोक्‍यात आली आहे. जिल्ह्यात मागील काही कालावधीपासून कर्तव्य बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष शासकीय अधिकाऱ्यांना कामात अटकाव करून हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. बेकायदा वाळू व्यवसायावरील कारवाई करण्यासाठी गेलेल्या कुडाळ तहसीलदार व त्यांच्या सहकारी तलाठ्यांवर काही मद्यधुंद वाळू तस्करांनी जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांच्या गाडीवर दारूच्या बाटल्या फोडून त्यांचा पाठलाग करत जीव घेण्याची धमकीही देण्यात आली. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून जिल्ह्याच्या आजवरच्या प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या आहेत. अशा गंभीर घटना घडून देखील राजकीय वरदहस्तामुळे संबंधीतांवर कोणतीही कारवाई होत नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री डोळ्यांवर पट्टी बांधून आहेत का असा प्रश्‍न जनतेला पडलेला आहे. अशा घटनांमुळे जिल्ह्यातील प्रामाणिक सेवा देणारे अधिकारी राजरोस चाललेल्या दडपशाहीने नैराश्‍याच्या गर्तेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कायदा हा धनाढ्य व सत्ताधाऱ्यांसाठी नसून तो फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का ? जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेचे हात राजकीय दबावाखाली बांधले गेले आहेत. अधिकाऱ्यांची गळचेपी होतेय अशाने जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिहारच्या धर्तीवर गेल्यासारखीच आहे. पोलीस प्रशासनाने विषाची परीक्षा न घेता भविष्यातील संकट ओळखून सीसीटीव्ही फुटेज तपासून तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात बिकट परिस्थिती आहे.  ...तर मनसे रस्त्यावर  राजरोस चाललेल्या या दहशती विरोधात प्रसंगी मनसे रस्त्यावर उतरेलच; मात्र आता शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील स्वतःच्या संरक्षणासाठी व संविधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी पुढे येऊन रस्त्यावर उतरावे, असे आवाहन मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HQeT89
Read More
औरंगाबादेत आता जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची होणार तपासणी 

औरंगाबाद : दिवाळीनंतर जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात रोज सरासरी रूग्ण शंभरी गाठत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. संभाव्य लाटेला थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परजिल्ह्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
राजधानी दिल्लीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. तसेच राज्याची राजधानी मुंबईतही कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. शनिवारी (ता. २८) राज्यभरात पाच हजारांपेक्षा अधिक कोरोना रूग्ण आढळल्याने राज्य सरकारने देखील खबरदारी घेण्याच्या सूचना यंत्रणेला केल्या आहेत. दरम्यान, दिवाळीच्या काळात बाजारपेठांत खरेदीसाठी झालेल्या गर्दीचे परिणाम आता दिसू लागले आहे. गेल्या आठवडाभरापासून कोरोना रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात रोजचे शंभर ते सव्वाशे रूग्ण आढळत आहेत. यात सर्वाधिक संख्या ही शहरातील रूग्णांची आहे. त्यामुळे जिल्हा व शहरात कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना राबविण्यावर भर दिला जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महापालिका प्रशासनाने शहरात विमानतळ, रेल्वेस्टेशनवर दिल्लीसह इतर शहरांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी सुरू केली आहे. त्यातून रोज दोन ते चार प्रवाशी पॉझिटिव्ह आढळत आहेत. यामुळे बाहेरून येणारे कोरोना रूग्ण वेळीच शोधले जात असून त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये हलविले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यास बरीच मदत होणार आहे. तथापि, जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या मार्गांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना चाचणीसाठी पथके तैनात करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार नियोजन केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नऊशे रुग्णांवर उपचार 
महापालिकेकडून प्राप्‍त अहवालानुसार शहरात सध्या ९३६ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ७४६ रूग्ण हे शहरातील आहेत. तसेच १६९ रूग्ण हे ग्रामीण भागातील आहे. २१ रूग्ण औरंगाबाद बाहेरचे असून ते उपचारासाठी दाखल झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

औरंगाबादेत आता जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची होणार तपासणी  औरंगाबाद : दिवाळीनंतर जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात रोज सरासरी रूग्ण शंभरी गाठत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. संभाव्य लाटेला थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परजिल्ह्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! राजधानी दिल्लीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. तसेच राज्याची राजधानी मुंबईतही कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. शनिवारी (ता. २८) राज्यभरात पाच हजारांपेक्षा अधिक कोरोना रूग्ण आढळल्याने राज्य सरकारने देखील खबरदारी घेण्याच्या सूचना यंत्रणेला केल्या आहेत. दरम्यान, दिवाळीच्या काळात बाजारपेठांत खरेदीसाठी झालेल्या गर्दीचे परिणाम आता दिसू लागले आहे. गेल्या आठवडाभरापासून कोरोना रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात रोजचे शंभर ते सव्वाशे रूग्ण आढळत आहेत. यात सर्वाधिक संख्या ही शहरातील रूग्णांची आहे. त्यामुळे जिल्हा व शहरात कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना राबविण्यावर भर दिला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. महापालिका प्रशासनाने शहरात विमानतळ, रेल्वेस्टेशनवर दिल्लीसह इतर शहरांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी सुरू केली आहे. त्यातून रोज दोन ते चार प्रवाशी पॉझिटिव्ह आढळत आहेत. यामुळे बाहेरून येणारे कोरोना रूग्ण वेळीच शोधले जात असून त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये हलविले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यास बरीच मदत होणार आहे. तथापि, जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या मार्गांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना चाचणीसाठी पथके तैनात करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार नियोजन केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. नऊशे रुग्णांवर उपचार  महापालिकेकडून प्राप्‍त अहवालानुसार शहरात सध्या ९३६ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ७४६ रूग्ण हे शहरातील आहेत. तसेच १६९ रूग्ण हे ग्रामीण भागातील आहे. २१ रूग्ण औरंगाबाद बाहेरचे असून ते उपचारासाठी दाखल झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे.  (संपादन-प्रताप अवचार)   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3o8yUpT
Read More
सावंतवाडी-वेंगुर्ले जलवाहिनी अडचणीत 

बांदा (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणाचे पाणी हे सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना जलवाहिनीद्वारे वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने 2011 मध्ये बनविलेल्या 218 कोटी रुपयांच्या योजनेचे काम निधीअभावी रखडले आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपयेच (38 टक्के) निधी या योजनेसाठी शासन पातळीवरून मिळाला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असून निधी मिळण्याबाबत अद्यापही अनिश्‍चितता कायम असल्याने योजनेचे भवितव्य अधांतरी आहे. 

दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणामुळे तालुक्‍यातील गावांमध्ये हरितक्रांती झाली. तिलारीचा पाणीसाठा प्रचंड असल्याने व बारमाही असल्याने या धरणातील पाणी पिण्यासाठी सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना पुरविण्याची योजना जीवन प्राधिकरण विभागाने 2010 मध्ये आखली होती. दोडामार्ग तालुक्‍यातील सासोली येथून तीलारीच्या उजव्या कालव्यातून या पाईपलाईनला सुरुवात होते. त्यानंतर डेगवे, बांदामार्गे ही पाईपलाईन थेट वेंगुर्ले शहरापर्यंत नेण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी योजनेतील समाविष्ट गावांना बारमाही मिळणार आहे. या योजनेचा फायदा दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील 17 गावांना मिळणार आहे. 

योजनेचे स्वरूप 
तिलारीचे पाणी थेट वेंगुर्ले पर्यंत नेण्यासाठी या पाईपलाईनचा प्रकल्प आखण्यात आला; मात्र शासन पातळीवर निधी उपलब्ध न झाल्याने सुरुवातीला हा प्रकल्प शासनाच्या अनुमतीने खासगी तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाला 1 जून 2011 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात 23 ऑगस्ट 2013 ला प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ सासोली येथून करण्यात आला. 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने या प्रकल्पाचा 216 कोटी 90 लाख रुपये किमतीचा आराखडा तयार केला. त्याला प्रशासकीय पातळीवर मंजुरी देखील देण्यात आली. या प्रकल्पातील 35 टक्के रक्कम ही शासकीय निधीतून व उर्वरित 65 टक्के निधीची (140 कोटी 98 लाख 50 हजार) रक्कम ही खासगी उद्योजकांकडून उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनीला शासनाकडून प्रस्ताव देण्यात आला होता. हा संपूर्ण प्रकल्प पीपीई (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर उभारण्यात येत असल्याने खासगी कंपनीने यामध्ये 65 टक्के गुंतवणूक केल्यास त्या कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाला या योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येईल तसेच गुंतवणूक केलेली रक्कम ही योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या गावातील जनतेकडून वसूल करून देण्यात येईल असे करारात नमुद करण्यात आले होते. 

उत्तम स्टील कंपनीकडून पहिल्या टप्प्यात 61 कोटी रुपये निधी प्राप्त होणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात 20 कोटी रुपयेच निधी मिळाला. उत्तम स्टील कंपनीने उर्वरित पैसे न गुंतवीता करार रद्द केल्याने हा प्रकल्प अडचणीत आला. निधीअभावी हा प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर होता. जीवन प्राधिकरण विभागाने नव्याने 218 कोटी रुपयांचा सुधारित आराखडा बनवून शासनाकडे मंजूरीसाठी पाठविला. या प्रकल्पात संपूर्ण गुंतवणूक राज्य शासनाने करण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकल्पाला उर्जितावस्था मिळाली. 

निधीअभावी काम बंद पडण्याची शक्‍यता 
ही योजना एकूण 218 कोटी रुपये खर्चाची आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपये मिळाले आहेत. सासोली (ता. दोडामार्ग) पासून मडुरा (ता. सावंतवाडी) पर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. अजून 40 किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम शिल्लक आहे. बांदा शहरातील पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पाईपलाईनचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे गेले वर्षभराचे पैसे थकीत आहेत. त्यामुळे निधीअभावी काम बंद आहे. ठेकेदाराला नोव्हेंबर 2019 मध्ये शेवटचे पैसे अदा करण्यात आले होते. डेगवे येथे जलशुद्धीकरण विभागाचे काम सुरू आहे. पाईपलाईन टाकण्यात आलेल्या मार्गात काही ठिकाणी टेस्टिंगचे काम देखील सुरू आहे. कळणे, फोंडये, मोरगाव, डेगवे, बांदा येथे ग्रामपंचायतींना पाणी देण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन देखील टाकण्यात आली आहे. यामध्ये 4 गावात पाणी साठवण टाक्‍या उभारण्यात आल्या आहेत. 

शेर्ले दशक्रोशी बांद्याशी कनेक्‍ट होणार 
सासोली ते वेंगुर्ले ही पाईपलाईन सुरुवातीच्या आराखड्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावरून प्रस्तावित होती. मात्र बांदा शहरातून ही पाईपलाईन गेल्यास बांदा-आळवाडी येथे तेरेखोल नदीपात्रावर पूल मिळणार होते. यासाठी तत्कालीन बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने व आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधत या योजनेचा मार्ग बदलण्यात आला. या पाईपलाईनचा मार्ग बांदा कट्टा कॉर्नर येथून आळवाडी बाजारपेठ मार्गे तेरेखोल नदिपात्रातून जाणार आहे. यामध्ये नदीपात्रात पूल प्रस्तावित असून त्याची रुंदी ही 8 फूट आहे. त्यामुळे पाईपलाईनच्या माध्यमातून येथील कित्येक वर्षांचे पुलाचे स्वप्न साकार होणार आहे. 

या गावांना फायदा 
या योजनेचा लाभ दोडामार्ग तालुक्‍यातील सासोली, कळणे, फोंडये, आडाळी, मोरगाव, सावंतवाडी तालुक्‍यातील पडवे-माजगाव, डेगवे, बांदा, शेर्ले, कास, मडुरा, पाडलोस, आरोस, कोंडुरा, सातोसे, आरोंदा, वेंगुर्ले तालुक्‍यातील रेडी, शिरोडा, तळवडे, आरवली, मोचेमाड, उभादांडा, साटेली, वेंगुर्ले शहर यांना होणार आहे. तीलारीचे पिण्याचे पाणी थेट या गावांना बारमाही मिळणार आहे. 

बांदा शहराला फायदा 
बांदा शहराला उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ ही नेहमीच बसते. ही पाईपलाईन बांदा शहरातून जाणार असल्याने त्याचा फायदा बांदा शहराला होणार आहे. बांद्यात नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने येथील पिण्याच्या पाण्याची समस्या देखील गंभीर आहे. यासाठी ही योजना बांदा शहरासाठी जीवनदायिनी ठरणार आहे. 

 

या योजनेचे काम निधीअभावी रखडल्याने याबाबत आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. बांदा शहर व दशक्रोशीसाठी हा प्रकल्प फायदेशीर असल्याने शासकीय पातळीवर निधीची तरतूद करून हा प्रकल्प तत्काळ पूर्ण करावा यासाठी आग्रही असून याबाबत सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. 
- अक्रम खान, सरपंच बांदा 

 

निधीअभावी प्रकल्पाचे काम रखडले आहे. 2 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. बांदा येथे तेरेखोल नदीपात्रात पूल प्रस्तावित असून निधी मिळाल्यास यावर्षी पुलाचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत काम धीम्या गतीने सुरू आहे. यावर्षी कोरोनामुळे निधी मिळण्यास विलंब होत आहे. तत्काळ काम सुरू होण्याआधी वरिष्ठ पातळीवर निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 
- नितीन उपरेलू, सहाय्यक कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग.  

 

 संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सावंतवाडी-वेंगुर्ले जलवाहिनी अडचणीत  बांदा (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणाचे पाणी हे सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना जलवाहिनीद्वारे वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने 2011 मध्ये बनविलेल्या 218 कोटी रुपयांच्या योजनेचे काम निधीअभावी रखडले आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपयेच (38 टक्के) निधी या योजनेसाठी शासन पातळीवरून मिळाला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असून निधी मिळण्याबाबत अद्यापही अनिश्‍चितता कायम असल्याने योजनेचे भवितव्य अधांतरी आहे.  दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणामुळे तालुक्‍यातील गावांमध्ये हरितक्रांती झाली. तिलारीचा पाणीसाठा प्रचंड असल्याने व बारमाही असल्याने या धरणातील पाणी पिण्यासाठी सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना पुरविण्याची योजना जीवन प्राधिकरण विभागाने 2010 मध्ये आखली होती. दोडामार्ग तालुक्‍यातील सासोली येथून तीलारीच्या उजव्या कालव्यातून या पाईपलाईनला सुरुवात होते. त्यानंतर डेगवे, बांदामार्गे ही पाईपलाईन थेट वेंगुर्ले शहरापर्यंत नेण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी योजनेतील समाविष्ट गावांना बारमाही मिळणार आहे. या योजनेचा फायदा दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील 17 गावांना मिळणार आहे.  योजनेचे स्वरूप  तिलारीचे पाणी थेट वेंगुर्ले पर्यंत नेण्यासाठी या पाईपलाईनचा प्रकल्प आखण्यात आला; मात्र शासन पातळीवर निधी उपलब्ध न झाल्याने सुरुवातीला हा प्रकल्प शासनाच्या अनुमतीने खासगी तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाला 1 जून 2011 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात 23 ऑगस्ट 2013 ला प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ सासोली येथून करण्यात आला.  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने या प्रकल्पाचा 216 कोटी 90 लाख रुपये किमतीचा आराखडा तयार केला. त्याला प्रशासकीय पातळीवर मंजुरी देखील देण्यात आली. या प्रकल्पातील 35 टक्के रक्कम ही शासकीय निधीतून व उर्वरित 65 टक्के निधीची (140 कोटी 98 लाख 50 हजार) रक्कम ही खासगी उद्योजकांकडून उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनीला शासनाकडून प्रस्ताव देण्यात आला होता. हा संपूर्ण प्रकल्प पीपीई (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर उभारण्यात येत असल्याने खासगी कंपनीने यामध्ये 65 टक्के गुंतवणूक केल्यास त्या कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाला या योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येईल तसेच गुंतवणूक केलेली रक्कम ही योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या गावातील जनतेकडून वसूल करून देण्यात येईल असे करारात नमुद करण्यात आले होते.  उत्तम स्टील कंपनीकडून पहिल्या टप्प्यात 61 कोटी रुपये निधी प्राप्त होणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात 20 कोटी रुपयेच निधी मिळाला. उत्तम स्टील कंपनीने उर्वरित पैसे न गुंतवीता करार रद्द केल्याने हा प्रकल्प अडचणीत आला. निधीअभावी हा प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर होता. जीवन प्राधिकरण विभागाने नव्याने 218 कोटी रुपयांचा सुधारित आराखडा बनवून शासनाकडे मंजूरीसाठी पाठविला. या प्रकल्पात संपूर्ण गुंतवणूक राज्य शासनाने करण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकल्पाला उर्जितावस्था मिळाली.  निधीअभावी काम बंद पडण्याची शक्‍यता  ही योजना एकूण 218 कोटी रुपये खर्चाची आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपये मिळाले आहेत. सासोली (ता. दोडामार्ग) पासून मडुरा (ता. सावंतवाडी) पर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. अजून 40 किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम शिल्लक आहे. बांदा शहरातील पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पाईपलाईनचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे गेले वर्षभराचे पैसे थकीत आहेत. त्यामुळे निधीअभावी काम बंद आहे. ठेकेदाराला नोव्हेंबर 2019 मध्ये शेवटचे पैसे अदा करण्यात आले होते. डेगवे येथे जलशुद्धीकरण विभागाचे काम सुरू आहे. पाईपलाईन टाकण्यात आलेल्या मार्गात काही ठिकाणी टेस्टिंगचे काम देखील सुरू आहे. कळणे, फोंडये, मोरगाव, डेगवे, बांदा येथे ग्रामपंचायतींना पाणी देण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन देखील टाकण्यात आली आहे. यामध्ये 4 गावात पाणी साठवण टाक्‍या उभारण्यात आल्या आहेत.  शेर्ले दशक्रोशी बांद्याशी कनेक्‍ट होणार  सासोली ते वेंगुर्ले ही पाईपलाईन सुरुवातीच्या आराखड्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावरून प्रस्तावित होती. मात्र बांदा शहरातून ही पाईपलाईन गेल्यास बांदा-आळवाडी येथे तेरेखोल नदीपात्रावर पूल मिळणार होते. यासाठी तत्कालीन बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने व आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधत या योजनेचा मार्ग बदलण्यात आला. या पाईपलाईनचा मार्ग बांदा कट्टा कॉर्नर येथून आळवाडी बाजारपेठ मार्गे तेरेखोल नदिपात्रातून जाणार आहे. यामध्ये नदीपात्रात पूल प्रस्तावित असून त्याची रुंदी ही 8 फूट आहे. त्यामुळे पाईपलाईनच्या माध्यमातून येथील कित्येक वर्षांचे पुलाचे स्वप्न साकार होणार आहे.  या गावांना फायदा  या योजनेचा लाभ दोडामार्ग तालुक्‍यातील सासोली, कळणे, फोंडये, आडाळी, मोरगाव, सावंतवाडी तालुक्‍यातील पडवे-माजगाव, डेगवे, बांदा, शेर्ले, कास, मडुरा, पाडलोस, आरोस, कोंडुरा, सातोसे, आरोंदा, वेंगुर्ले तालुक्‍यातील रेडी, शिरोडा, तळवडे, आरवली, मोचेमाड, उभादांडा, साटेली, वेंगुर्ले शहर यांना होणार आहे. तीलारीचे पिण्याचे पाणी थेट या गावांना बारमाही मिळणार आहे.  बांदा शहराला फायदा  बांदा शहराला उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ ही नेहमीच बसते. ही पाईपलाईन बांदा शहरातून जाणार असल्याने त्याचा फायदा बांदा शहराला होणार आहे. बांद्यात नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने येथील पिण्याच्या पाण्याची समस्या देखील गंभीर आहे. यासाठी ही योजना बांदा शहरासाठी जीवनदायिनी ठरणार आहे.    या योजनेचे काम निधीअभावी रखडल्याने याबाबत आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. बांदा शहर व दशक्रोशीसाठी हा प्रकल्प फायदेशीर असल्याने शासकीय पातळीवर निधीची तरतूद करून हा प्रकल्प तत्काळ पूर्ण करावा यासाठी आग्रही असून याबाबत सातत्याने पाठपुरावा करणार आहोत.  - अक्रम खान, सरपंच बांदा    निधीअभावी प्रकल्पाचे काम रखडले आहे. 2 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. बांदा येथे तेरेखोल नदीपात्रात पूल प्रस्तावित असून निधी मिळाल्यास यावर्षी पुलाचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत काम धीम्या गतीने सुरू आहे. यावर्षी कोरोनामुळे निधी मिळण्यास विलंब होत आहे. तत्काळ काम सुरू होण्याआधी वरिष्ठ पातळीवर निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील आहोत.  - नितीन उपरेलू, सहाय्यक कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग.      संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fNNwYG
Read More
कागदी आल्या, पळसाच्या पत्रावळ्या झाल्या कालबाह्य 

मांगले : जेवणाच्या पंगतीत पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवण्याची चव वेगळीच होती. आता फास्ट फूड संस्कृतीमुळे कागदी पत्रावळ्या आल्या आणि पत्रावळीवर मिळणारा येळून काढलेला स्वादाचा भात आणि शेक कालबाह्य झाले आहे. गुरव समाजातील लोक पळसाच्या पानांना ज्वारीच्या ताटाच्या चुया काढून गोल आकाराची पत्रावळी बनवत असत, घटस्थापनेवेळी गुरव लोक घरोघरी याच पत्रावळ्या पुरवत होते. आजही ग्रामीण भागात घटस्थापनेवेळी या पत्रावळ्या पहावयास मिळत आहेत. मात्र त्या पंगीतून हद्दपार झाल्या आहेत. 

आता कागदी - प्लॅस्टीक पत्रावळीवर पंगती झडू लागल्या. पण पळसाच्या पानाची द्रोण-पत्रावळी नसल्यामुळे कागदी पत्रावळीवर पाच पक्वान असूनही त्याची चव आणि स्वाद घेता येत नाही. पळसाच्या पानावरील पत्रावळीवर वाढलेला येळलेला भात आणि भाताच्या उंड्याची टाळू फोडून त्यावर द्रोणा शिवाय वाढलेली शेक तृप्त जेवण झाल्याची खून असायची. 

बहुतेक समारंभात तांब्याचे मोठे हंडे त्याला उचलण्यासाठी बांधलेली काठ्यांची शिकाळी आणि हंड्यात मिठा शिवाय शिजवून कामठी पाटीत मसाल्या शिवाय येळलेला भात फाईव्ह स्टार हॉटेल मधल्या चांदीच्या थाळीलाही लाजवणाऱ्या चवीचा असायचा. आज मात्र पत्रावळी आणि हा येळलेला भात फक्त डोळ्यासमोर आला तर तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहत नाही.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कागदी आल्या, पळसाच्या पत्रावळ्या झाल्या कालबाह्य  मांगले : जेवणाच्या पंगतीत पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवण्याची चव वेगळीच होती. आता फास्ट फूड संस्कृतीमुळे कागदी पत्रावळ्या आल्या आणि पत्रावळीवर मिळणारा येळून काढलेला स्वादाचा भात आणि शेक कालबाह्य झाले आहे. गुरव समाजातील लोक पळसाच्या पानांना ज्वारीच्या ताटाच्या चुया काढून गोल आकाराची पत्रावळी बनवत असत, घटस्थापनेवेळी गुरव लोक घरोघरी याच पत्रावळ्या पुरवत होते. आजही ग्रामीण भागात घटस्थापनेवेळी या पत्रावळ्या पहावयास मिळत आहेत. मात्र त्या पंगीतून हद्दपार झाल्या आहेत.  आता कागदी - प्लॅस्टीक पत्रावळीवर पंगती झडू लागल्या. पण पळसाच्या पानाची द्रोण-पत्रावळी नसल्यामुळे कागदी पत्रावळीवर पाच पक्वान असूनही त्याची चव आणि स्वाद घेता येत नाही. पळसाच्या पानावरील पत्रावळीवर वाढलेला येळलेला भात आणि भाताच्या उंड्याची टाळू फोडून त्यावर द्रोणा शिवाय वाढलेली शेक तृप्त जेवण झाल्याची खून असायची.  बहुतेक समारंभात तांब्याचे मोठे हंडे त्याला उचलण्यासाठी बांधलेली काठ्यांची शिकाळी आणि हंड्यात मिठा शिवाय शिजवून कामठी पाटीत मसाल्या शिवाय येळलेला भात फाईव्ह स्टार हॉटेल मधल्या चांदीच्या थाळीलाही लाजवणाऱ्या चवीचा असायचा. आज मात्र पत्रावळी आणि हा येळलेला भात फक्त डोळ्यासमोर आला तर तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहत नाही.     संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fVy3WQ
Read More
राज्यात प्रथमच धामापूर तलावाला जागतिक सन्मान

मालवण (सिंधुदुर्ग) - निसर्गरम्य धामापूर गावात असलेल्या धामापूर तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईटने पुरस्कृत केले आहे. आतापर्यंत भारतात तेलंगणा राज्यातील दोन साईट्‌सना ही जागतिक ओळख मिळाली होती. यावर्षी आंध्रप्रदेशमधील तीन साईट्‌स आणि महाराष्ट्रात प्रथमच धामापूर तलावाला हा जागतिक सन्मान मिळाला. 26 नोव्हेंबरला सकाळी दिल्लीवरून सेंट्रल वॉटर कमिशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्यमंतक संस्थेचे संस्थापक सचिन देसाई यांना फोन करून आणि इमेलद्वारे तलावाबद्दलच्या या सन्मानाची माहिती दिली. 

प्राचीन धामापुर तलावाचे वैभव आणि संस्कृती संवर्धन अणि संरक्षण करण्यासाठी गेले अनेक वर्ष धामापुर येथील स्यमंतक संस्था जीवन शिक्षण विद्यापीठ या उपक्रमातून प्रयत्न करत आहे. त्यासाठी धामापूर गावाची जैविक संपदाचे डॉक्‍युमेंटेशन आणि त्या संबंधी प्रशासकीय व्यवस्था आणि तज्ज्ञ मंडळींशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय सिंचन आणि ड्रेनेज कमिशन (आयसीआयडी) द्वारे धामापूर तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरीगेशन साईट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल हे नक्की. ही एक सुरवात आहे, अशा अनेक गोष्टी या जिल्ह्यामध्ये शाश्वत राहणीमान आणि वाईस ट्युरीझम यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सिंधुदुर्ग हे एक युनिक ट्युरीझम गंतव्य स्थान आहे; परंतु आज याची अवस्था ट्रेनच्या जनरल कंपार्टमेंट सारखी झाली आहे. जो तो फक्त पैसे कमावण्यासाठी काहीही, कसाही व्यवसाय करत आहे. 

आपल्या जैविक संपदा, हेरिटेज साईट्‌स राखून, त्याचा अभ्यासकरून, साधे पण एक उच्च दर्जेचे जीवन आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जगू शकतो आणि हेच आपले पर्यटनाचे यूएसपी असू शकते. या गोष्टींची आठवण राहावी आणि आपले हे समृद्ध जीवन अभ्यासायला, अनुभवायला जगभरातून अभ्यासूंनी सिंधुदुर्गमध्ये यावे यासाठी एक छोटेसे पाऊल स्यमंतक तर्फे घेण्यात येत आहे. आणि त्या अनुषंगाने लवकरच मी धामापूर तलाव बोलत आहे ही डॉक्‍युमेंटरी रिलिज केली जाणार आहे. अशी माहिती श्री. देसाई यांनी दिली. 

- आजपर्यंतच्या जगातील 74 हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्‍चरमध्ये धामापूर तलावाने हा जागतिक सन्मान मिळवला आहे. 
- सर्वांत जास्त हेरिटेज साईट्‌स जपानमध्ये 35, पाकिस्तानमध्ये 1, श्रीलंकेत 2 असून त्यांना याआधी गौरविले आहे. 
- स्यमंतक संस्थेतर्फे धामापूर तलावाचे तपशीलवार डॉक्‍युमेंटेशन सेंट्रल वॉटर कमिशनला सादर केले होते. 
- सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे आयसीआयडी 71व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये तलावाला सन्मान दिला जाईल. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यात प्रथमच धामापूर तलावाला जागतिक सन्मान मालवण (सिंधुदुर्ग) - निसर्गरम्य धामापूर गावात असलेल्या धामापूर तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईटने पुरस्कृत केले आहे. आतापर्यंत भारतात तेलंगणा राज्यातील दोन साईट्‌सना ही जागतिक ओळख मिळाली होती. यावर्षी आंध्रप्रदेशमधील तीन साईट्‌स आणि महाराष्ट्रात प्रथमच धामापूर तलावाला हा जागतिक सन्मान मिळाला. 26 नोव्हेंबरला सकाळी दिल्लीवरून सेंट्रल वॉटर कमिशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्यमंतक संस्थेचे संस्थापक सचिन देसाई यांना फोन करून आणि इमेलद्वारे तलावाबद्दलच्या या सन्मानाची माहिती दिली.  प्राचीन धामापुर तलावाचे वैभव आणि संस्कृती संवर्धन अणि संरक्षण करण्यासाठी गेले अनेक वर्ष धामापुर येथील स्यमंतक संस्था जीवन शिक्षण विद्यापीठ या उपक्रमातून प्रयत्न करत आहे. त्यासाठी धामापूर गावाची जैविक संपदाचे डॉक्‍युमेंटेशन आणि त्या संबंधी प्रशासकीय व्यवस्था आणि तज्ज्ञ मंडळींशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय सिंचन आणि ड्रेनेज कमिशन (आयसीआयडी) द्वारे धामापूर तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरीगेशन साईट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.  महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल हे नक्की. ही एक सुरवात आहे, अशा अनेक गोष्टी या जिल्ह्यामध्ये शाश्वत राहणीमान आणि वाईस ट्युरीझम यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सिंधुदुर्ग हे एक युनिक ट्युरीझम गंतव्य स्थान आहे; परंतु आज याची अवस्था ट्रेनच्या जनरल कंपार्टमेंट सारखी झाली आहे. जो तो फक्त पैसे कमावण्यासाठी काहीही, कसाही व्यवसाय करत आहे.  आपल्या जैविक संपदा, हेरिटेज साईट्‌स राखून, त्याचा अभ्यासकरून, साधे पण एक उच्च दर्जेचे जीवन आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जगू शकतो आणि हेच आपले पर्यटनाचे यूएसपी असू शकते. या गोष्टींची आठवण राहावी आणि आपले हे समृद्ध जीवन अभ्यासायला, अनुभवायला जगभरातून अभ्यासूंनी सिंधुदुर्गमध्ये यावे यासाठी एक छोटेसे पाऊल स्यमंतक तर्फे घेण्यात येत आहे. आणि त्या अनुषंगाने लवकरच मी धामापूर तलाव बोलत आहे ही डॉक्‍युमेंटरी रिलिज केली जाणार आहे. अशी माहिती श्री. देसाई यांनी दिली.  - आजपर्यंतच्या जगातील 74 हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्‍चरमध्ये धामापूर तलावाने हा जागतिक सन्मान मिळवला आहे.  - सर्वांत जास्त हेरिटेज साईट्‌स जपानमध्ये 35, पाकिस्तानमध्ये 1, श्रीलंकेत 2 असून त्यांना याआधी गौरविले आहे.  - स्यमंतक संस्थेतर्फे धामापूर तलावाचे तपशीलवार डॉक्‍युमेंटेशन सेंट्रल वॉटर कमिशनला सादर केले होते.  - सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे आयसीआयडी 71व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये तलावाला सन्मान दिला जाईल.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Vi4AwM
Read More
सावंतवाडीचा एम्स अकॅडमी संघ उपांत्य फेरीत 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बेळगाव येथील आनंद अकॅडमीतर्फे कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून आयोजित केलेल्या 13 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील एम्स अकॅडमी सावंतवाडी हा प्रशिक्षक राहुल रेगे यांचा संघ सलग दोन विजयांची नोंद करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला. 

एम्स अकॅडमी सावंतवाडी संघाची स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत फर्स्ट क्रिकेट अकॅडमी या संघाशी गाठ पडली. नाणेफेक जिंकून सावंतवाडी संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व आर्यन 25, सुजल 30 आणि मिहिर 12 यांच्या फलंदाजीच्या जोरावर 25 षटकात सर्वबाद 140 धावा जमवल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना फर्स्ट क्रिकेट एम्स अकॅडमी संघाचा डाव 19.5 षटकात अवघ्या 82 धावात आटोपला व सावंतवाडी संघ 58 धावांनी विजयी झाला. गोलंदाजीत उस्मा व आरव यांनी प्रत्येकी 2 तर पराग, आर्यन, भगवान आणि मानस या गोलंदाजांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

स्पर्धेतील दुसऱ्या आणि उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात सावंतवाडी संघाची गाठ अर्जुन स्पोर्टस युनियन जिमखाना या संघाशी पडली. सावंतवाडी संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी स्वीकारली व मिहिर कुडाळकर नाबाद 30, ईशान कुबडे 34 , आरोह मल्होत्रा 15 आणि मानस कोरगावकर नाबाद 14 यांच्या फलंदाजीच्या जोरावर मर्यादित 25 षटकात 5 गडी बाद 139 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली , या आव्हानाचा पाठलाग करताना अर्जुन स्पोर्टसने निकराची झुंज दिली; परंतु त्यांना विजयासाठी 4 धावा कमी पडल्या. सावंतवाडी संघाने त्यांना 25 षटकात 5 गडी बाद 135 या धावसंख्येवर रोखलं आणि या रंगतदार सामन्यात विजयाची नोंद केली. 

प्रशिक्षक, पालकांमुळे यश 
सावंतवाडी संघातर्फे मिहिरने आणि आर्यन कुडाळकर व गौरांग बिडये यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. अष्टपैलु कामगिरी करणाऱ्या कुडाळकरला सामनावीर पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. सांवतवाडी संघाच्या या यशाचे श्रेय खेळाडुंवर मेहनत घेणाऱ्या प्रशिक्षक रेगेंबरोबरच खेळाडुंच्या पालकांना जाते. कारण कोरोना संसर्गाच्या काळात सुद्धा त्यांनी मुलांना स्पर्धेसाठी प्रोत्साहन आणि आर्थिक योगदान दिले, असे यावेळी नगरसेवक उदय नाईक यांनी स्पष्ट केले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सावंतवाडीचा एम्स अकॅडमी संघ उपांत्य फेरीत  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बेळगाव येथील आनंद अकॅडमीतर्फे कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून आयोजित केलेल्या 13 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील एम्स अकॅडमी सावंतवाडी हा प्रशिक्षक राहुल रेगे यांचा संघ सलग दोन विजयांची नोंद करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला.  एम्स अकॅडमी सावंतवाडी संघाची स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत फर्स्ट क्रिकेट अकॅडमी या संघाशी गाठ पडली. नाणेफेक जिंकून सावंतवाडी संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व आर्यन 25, सुजल 30 आणि मिहिर 12 यांच्या फलंदाजीच्या जोरावर 25 षटकात सर्वबाद 140 धावा जमवल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना फर्स्ट क्रिकेट एम्स अकॅडमी संघाचा डाव 19.5 षटकात अवघ्या 82 धावात आटोपला व सावंतवाडी संघ 58 धावांनी विजयी झाला. गोलंदाजीत उस्मा व आरव यांनी प्रत्येकी 2 तर पराग, आर्यन, भगवान आणि मानस या गोलंदाजांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. स्पर्धेतील दुसऱ्या आणि उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात सावंतवाडी संघाची गाठ अर्जुन स्पोर्टस युनियन जिमखाना या संघाशी पडली. सावंतवाडी संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी स्वीकारली व मिहिर कुडाळकर नाबाद 30, ईशान कुबडे 34 , आरोह मल्होत्रा 15 आणि मानस कोरगावकर नाबाद 14 यांच्या फलंदाजीच्या जोरावर मर्यादित 25 षटकात 5 गडी बाद 139 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली , या आव्हानाचा पाठलाग करताना अर्जुन स्पोर्टसने निकराची झुंज दिली; परंतु त्यांना विजयासाठी 4 धावा कमी पडल्या. सावंतवाडी संघाने त्यांना 25 षटकात 5 गडी बाद 135 या धावसंख्येवर रोखलं आणि या रंगतदार सामन्यात विजयाची नोंद केली.  प्रशिक्षक, पालकांमुळे यश  सावंतवाडी संघातर्फे मिहिरने आणि आर्यन कुडाळकर व गौरांग बिडये यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. अष्टपैलु कामगिरी करणाऱ्या कुडाळकरला सामनावीर पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. सांवतवाडी संघाच्या या यशाचे श्रेय खेळाडुंवर मेहनत घेणाऱ्या प्रशिक्षक रेगेंबरोबरच खेळाडुंच्या पालकांना जाते. कारण कोरोना संसर्गाच्या काळात सुद्धा त्यांनी मुलांना स्पर्धेसाठी प्रोत्साहन आणि आर्थिक योगदान दिले, असे यावेळी नगरसेवक उदय नाईक यांनी स्पष्ट केले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lkPwJg
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 नोव्हेंबर

पंचांग -
सोमवार - कार्तिक शुद्ध १५, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६, चंद्रास्त सकाळी ७.२५, कार्तिकस्नान समाप्ती, तुलसीविवाह समाप्ती, (पौर्णमा समाप्ती दुपारी २.५९), भारतीय सौर मार्गशीर्ष ९ शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९९५ - ख्यातनाम साहित्यिक, विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक वामनराव कृष्णाजी चोरघडे यांचे निधन.
१९९९ - वाराणसीच्या हिंदू विश्‍व विद्यालयातील वेद विभागाचे निवृत्त अध्यक्ष घनपाठी डॉ. विश्‍वनाथभट्ट देव यांचे निधन.
२००० - रेल्वेच्या रुळांमध्ये प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट स्लीपरचा प्रथम वापर करण्यास प्रारंभ करणारे स्थापत्य अभियंते आणि रावळगाव साखर कारखान्याचे माजी संचालक विष्णू पुरुषोत्तम लिमये यांचे निधन.
२००० - पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ‘इन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेराल येथून आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. या यानाबरोबर जगातील सर्वांत शक्तिशाली अंतराळयानाचे सौरपंख पाठविण्यात आले.
२००३ - रत्नाकर मतकरी (नाट्यलेखन) व भालचंद्र पेंढारकर (नाट्यसंगीत) यांना संगीत अकादमी पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष : आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क : कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.
सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील.
तूळ : व्यवसायामध्ये अडचणी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.
वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनू : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंवर मात कराल.
मकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील.
कुंभ : व्यवसायातील प्रश्‍न मार्गी लावू शकाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. प्रवासाचे योग येतील.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 नोव्हेंबर पंचांग - सोमवार - कार्तिक शुद्ध १५, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६, चंद्रास्त सकाळी ७.२५, कार्तिकस्नान समाप्ती, तुलसीविवाह समाप्ती, (पौर्णमा समाप्ती दुपारी २.५९), भारतीय सौर मार्गशीर्ष ९ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९९५ - ख्यातनाम साहित्यिक, विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक वामनराव कृष्णाजी चोरघडे यांचे निधन. १९९९ - वाराणसीच्या हिंदू विश्‍व विद्यालयातील वेद विभागाचे निवृत्त अध्यक्ष घनपाठी डॉ. विश्‍वनाथभट्ट देव यांचे निधन. २००० - रेल्वेच्या रुळांमध्ये प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट स्लीपरचा प्रथम वापर करण्यास प्रारंभ करणारे स्थापत्य अभियंते आणि रावळगाव साखर कारखान्याचे माजी संचालक विष्णू पुरुषोत्तम लिमये यांचे निधन. २००० - पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ‘इन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेराल येथून आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. या यानाबरोबर जगातील सर्वांत शक्तिशाली अंतराळयानाचे सौरपंख पाठविण्यात आले. २००३ - रत्नाकर मतकरी (नाट्यलेखन) व भालचंद्र पेंढारकर (नाट्यसंगीत) यांना संगीत अकादमी पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष : आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही. वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील. मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. कर्क : कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. तूळ : व्यवसायामध्ये अडचणी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. धनू : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंवर मात कराल. मकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. कुंभ : व्यवसायातील प्रश्‍न मार्गी लावू शकाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. प्रवासाचे योग येतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fOV7X3
Read More
प्रेरणादायी! आदिवासी गावातील चिमुकल्यांमध्ये होतेय कलेची पेरणी; बोधी फाउंडेशनचा उपक्रम 

नागपूर : आदिवासीं समाज कलाप्रेमी आहे. या संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, परंतु काळ बदलतोय, तशा कलांचा ऱ्हास होताना दिसतो. काही संस्थांप्रेमी आदिवासीपासून तर जुन्या कला, लोककला जिवंत ठेवण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. नुकतेच बोधी फाउंडेशनतर्फे शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या एका आदिवासी गावात कलेचा गंध नसलेल्या चिमुकल्यांपासून तर युवकांमध्ये रंगमंचीय कलेची पेरणी करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. 

२१ नोव्हेंबरपासून जंगलाने वेढलेल्या काथलाबोडी या गावात निवासी नाट्य, नृत्य प्रशिक्षण शिबराली सुरूवात झाली आहे.गावतील आदिवासी बांधव सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहेत. त्यांच्या बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. परंतु संस्कृतीचा गाभा एक आहे. आदिवासी कलांमध्ये वारलींचा तारपा, बोहाडा, कोकणांचा पावरा, दंडारीनृत्य,गोंडीनृत्य आदींसह आदिवासींनी नवनवीन कलांना जन्म दिला आहे. 

हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण

या संस्कृतीची कला जोपासण्यासोबतच नाट्य कलेचे आधुनिक तंत्र या मुलांना शिकवण्याचा ध्यास बोधीने घेतला आहे. दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात नाटककार वीरेंद्र गणविर, बौद्ध कलेचे अभ्यासक सुरेंद्र वानखेडे, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या स्नेहलता तागडे, पुणे फिल्म इन्स्टिट्यूटचे तथागत गायकवाड यांच्यासह अतुल सोमकुंवर, धम्मदिप वासनिक, गीतेश अंनभोरे यांनी यांनी काथलाबोटी येथील चिमुकल्यांसह युवकांना कलेचे धडे दिले. 

शिबीर संचालक बोधी फाऊंडेशनच्या अर्चना खोब्रागडे आहेत. नाट्य शिबिरात ‘नगं र बाब शाळा’ , थेंब थेंब श्वास ही दोन बालनाट्य बसविण्यात आली आहेत. आदिवासी संस्कृतीचे लोकसंगीत, गोंडी लोक नृत्याचे सादरीकरण समारोपीय सोहळ्यात सादर करण्यात येणार आहे. बोधी फाऊंडेशनचे संयोजक ललित खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात शिबिरासाठी रिशील ढोबळे, आशिष दुर्गे, अस्मिता पाटिल यांच्यासह व इतर परिश्रम घेत आहेत.

क्लिक करा - सावधान! .फेसबूकच्या `मार्केट प्लेस’वरून खरेदी करताय? होऊ शकते लाखोंची फसवणूक

काथलाबोडी हे गाव नागपूर जिल्ह्यात आहे. परंतु या गावाचा कलात्मक विकास झाला नाही. या गावातील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्यासोबतच क्रिडा तसेच कलेचे धडे देऊन गावातील कलेला वाट मोकळी करून देण्याचा हा प्रयत्न आहे. लहान मुलांमध्ये सुप्त गुण असतात. मुलांमध्ये कलेची आवड निर्माण झाली तर ज्ञान संपादनाच्या वृत्ती वाढीस लागेल. कलेतून ज्ञानलालसा निर्माण करण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात येत आहे.
-अर्चना खोब्रागडे,
 शिबीर संचालक (बोधी फाऊंडेशन, नागपूर)

संपादन - अथर्व महांकाळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रेरणादायी! आदिवासी गावातील चिमुकल्यांमध्ये होतेय कलेची पेरणी; बोधी फाउंडेशनचा उपक्रम  नागपूर : आदिवासीं समाज कलाप्रेमी आहे. या संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, परंतु काळ बदलतोय, तशा कलांचा ऱ्हास होताना दिसतो. काही संस्थांप्रेमी आदिवासीपासून तर जुन्या कला, लोककला जिवंत ठेवण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. नुकतेच बोधी फाउंडेशनतर्फे शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या एका आदिवासी गावात कलेचा गंध नसलेल्या चिमुकल्यांपासून तर युवकांमध्ये रंगमंचीय कलेची पेरणी करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.  २१ नोव्हेंबरपासून जंगलाने वेढलेल्या काथलाबोडी या गावात निवासी नाट्य, नृत्य प्रशिक्षण शिबराली सुरूवात झाली आहे.गावतील आदिवासी बांधव सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहेत. त्यांच्या बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. परंतु संस्कृतीचा गाभा एक आहे. आदिवासी कलांमध्ये वारलींचा तारपा, बोहाडा, कोकणांचा पावरा, दंडारीनृत्य,गोंडीनृत्य आदींसह आदिवासींनी नवनवीन कलांना जन्म दिला आहे.  हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण या संस्कृतीची कला जोपासण्यासोबतच नाट्य कलेचे आधुनिक तंत्र या मुलांना शिकवण्याचा ध्यास बोधीने घेतला आहे. दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात नाटककार वीरेंद्र गणविर, बौद्ध कलेचे अभ्यासक सुरेंद्र वानखेडे, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या स्नेहलता तागडे, पुणे फिल्म इन्स्टिट्यूटचे तथागत गायकवाड यांच्यासह अतुल सोमकुंवर, धम्मदिप वासनिक, गीतेश अंनभोरे यांनी यांनी काथलाबोटी येथील चिमुकल्यांसह युवकांना कलेचे धडे दिले.  शिबीर संचालक बोधी फाऊंडेशनच्या अर्चना खोब्रागडे आहेत. नाट्य शिबिरात ‘नगं र बाब शाळा’ , थेंब थेंब श्वास ही दोन बालनाट्य बसविण्यात आली आहेत. आदिवासी संस्कृतीचे लोकसंगीत, गोंडी लोक नृत्याचे सादरीकरण समारोपीय सोहळ्यात सादर करण्यात येणार आहे. बोधी फाऊंडेशनचे संयोजक ललित खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात शिबिरासाठी रिशील ढोबळे, आशिष दुर्गे, अस्मिता पाटिल यांच्यासह व इतर परिश्रम घेत आहेत. क्लिक करा - सावधान! .फेसबूकच्या `मार्केट प्लेस’वरून खरेदी करताय? होऊ शकते लाखोंची फसवणूक काथलाबोडी हे गाव नागपूर जिल्ह्यात आहे. परंतु या गावाचा कलात्मक विकास झाला नाही. या गावातील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्यासोबतच क्रिडा तसेच कलेचे धडे देऊन गावातील कलेला वाट मोकळी करून देण्याचा हा प्रयत्न आहे. लहान मुलांमध्ये सुप्त गुण असतात. मुलांमध्ये कलेची आवड निर्माण झाली तर ज्ञान संपादनाच्या वृत्ती वाढीस लागेल. कलेतून ज्ञानलालसा निर्माण करण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात येत आहे. -अर्चना खोब्रागडे,  शिबीर संचालक (बोधी फाऊंडेशन, नागपूर) संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fLRhy3
Read More