Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 2, 2020

रेशन कार्डधारकांची दिवाळी साखरेविना

राज्य सरकारकडून अद्यापही वाटपाबाबत निर्णय नाही
पुणे - माझे पती दुकानात कामाला आहेत. मी पोळ्या लाटण्याचे काम करते. कोरोनामुळे पाच महिने हाताला काम मिळाले नाही. दिवाळी जवळ आली आहे. त्यामुळे रेशन कार्डावर साखर, डाळी अन् धान्य मिळेल, अशी आशा होती. परंतु, अद्याप काहीही मिळाले नाही... सांगत होत्या येरवडा येथील लक्ष्मीबाई गाडेकर.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंत्योदय कार्डधारकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही एक किलो साखर सरकारने दिली आहे. त्याचे वाटपही सुरू झाले. मात्र, जे कार्डधारक अंत्योदय योजनेत नाहीत; परंतु, आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ६९ हजार रुपयांच्या आत आहे अशा प्राधान्यक्रम ठरविलेल्या कार्डधारकांना वाटपासाठी अद्यापही साखर आलेली नाही. तसे आदेशही सरकारने दिलेले नाहीत. दिवाळी जवळ आली असून, याबाबतचा निर्णय सरकार कधी घेणार आणि या कार्डधारकांना साखर कधी मिळणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

लोकसभा आणि त्यापाठोपाठ सहा महिन्यांनी आलेल्या विधानसभा निवडणुका विचारात घेऊन सरकारकडून प्राधान्यक्रम असलेल्या कार्डधारकांना २०१८ आणि २०१९ मध्ये कार्डावर साखरेचे वाटप केले होते. कोरोनामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर, अनेकांच्या पगारात कपात झाली आहे. अशा परिस्थितीत तरी सरकारने या कार्डधारकांचा विचार करून साखर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्राधान्यक्रम कार्डधारकांची संख्या सुमारे ३ लाख ५० हजार

प्राधान्यक्रम असलेल्या कार्डधारकांना साखर वाटपाबाबतचा आदेश राज्य सरकारकडून अद्याप आलेला नाही. परंतु, अंत्योदय योजनेतील कार्डधारकांसाठी साखर उपलब्ध झाली आहे. त्यानुसार साखरेचे वाटप सुरू केले आहे.
- अस्मिता मोरे, अन्नधान्य पुरवठा अधिकारी

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रेशन कार्डधारकांची दिवाळी साखरेविना राज्य सरकारकडून अद्यापही वाटपाबाबत निर्णय नाही पुणे - माझे पती दुकानात कामाला आहेत. मी पोळ्या लाटण्याचे काम करते. कोरोनामुळे पाच महिने हाताला काम मिळाले नाही. दिवाळी जवळ आली आहे. त्यामुळे रेशन कार्डावर साखर, डाळी अन् धान्य मिळेल, अशी आशा होती. परंतु, अद्याप काहीही मिळाले नाही... सांगत होत्या येरवडा येथील लक्ष्मीबाई गाडेकर. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अंत्योदय कार्डधारकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही एक किलो साखर सरकारने दिली आहे. त्याचे वाटपही सुरू झाले. मात्र, जे कार्डधारक अंत्योदय योजनेत नाहीत; परंतु, आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ६९ हजार रुपयांच्या आत आहे अशा प्राधान्यक्रम ठरविलेल्या कार्डधारकांना वाटपासाठी अद्यापही साखर आलेली नाही. तसे आदेशही सरकारने दिलेले नाहीत. दिवाळी जवळ आली असून, याबाबतचा निर्णय सरकार कधी घेणार आणि या कार्डधारकांना साखर कधी मिळणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. लोकसभा आणि त्यापाठोपाठ सहा महिन्यांनी आलेल्या विधानसभा निवडणुका विचारात घेऊन सरकारकडून प्राधान्यक्रम असलेल्या कार्डधारकांना २०१८ आणि २०१९ मध्ये कार्डावर साखरेचे वाटप केले होते. कोरोनामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर, अनेकांच्या पगारात कपात झाली आहे. अशा परिस्थितीत तरी सरकारने या कार्डधारकांचा विचार करून साखर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्राधान्यक्रम कार्डधारकांची संख्या सुमारे ३ लाख ५० हजार प्राधान्यक्रम असलेल्या कार्डधारकांना साखर वाटपाबाबतचा आदेश राज्य सरकारकडून अद्याप आलेला नाही. परंतु, अंत्योदय योजनेतील कार्डधारकांसाठी साखर उपलब्ध झाली आहे. त्यानुसार साखरेचे वाटप सुरू केले आहे. - अस्मिता मोरे, अन्नधान्य पुरवठा अधिकारी Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3oSkgEf
Read More
माझा फिटनेस : ‘गरजेपुरतेच अन्नसेवन’

आरोग्याकडे लक्ष देणे सध्याच्या काळामध्ये खूपच गरजेचे बनले आहे. त्यातच कोरोनाचे संकट असल्याने आरोग्य किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव प्रत्येकाला झाली असेल. लॉकडाउनच्या कालावधीत चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण बंद असल्याने मी एक दिवस योगासने, तर एक दिवस ‘क्रॉसफिट’ प्रकार करत होते. आता मी योगा आणि रनिंग करते. ‘अष्टांग योग’ मला खूप आवडतो. त्याचप्रमाणे आसनांचे नवनवीन प्रकारही शिकायला आवडतात. त्याचा फायदा शरीरातील ऊर्जावाढीसाठी होतो तसेच वजनही कंट्रोलमध्ये राहते. शरीरयष्टीही लवचीक आणि हेल्दी राहते. मी दिवसातला एक तास योगासनांसाठी देते. सकाळी वेळ न मिळाल्यास दिवसभरात कधीही योगासने करते.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी योगासनांबरोबरच डाएटही सांभाळते. आपल्या शरीराला जेवढ्या प्रमाणात अन्नाची गरज असते, त्या प्रमाणात अन्नसेवन करणे, हेच माझ्या डाएटचे सूत्र आहे. प्रोटिन, व्हिटॅमिन ‘सी’ शरीरात जाण्यासाठी मी प्रयत्न करते. दररोज बाटलीभर लिंबू-पाणी पिते. त्वचेसाठी डाळिंब खाते. त्याचप्रमाणे अक्रोड, बदाम यांचाही आहारात समावेश असतो. एक केळ व सिझनल फळांचाही आहारात समावेश असतो. 

मी सकाळी साडेआठ वाजता भरपेट नाश्‍ता करते. दुपारी एक ते दीडच्या सुमारास जेवण करते, तर संध्याकाळी साडेसातच्या आत जेवण करते. त्यानंतर काहीही खात नाही. मात्र, दिवसभरात कधी भूक लागली, तर फळे खाण्यावर माझा भर असतो. बिस्कीट, कॉफी किंवा चहा घेऊन भूक मारत नाही. साखरेचे प्रमाण शरीरात योग्य प्रमाणात राहण्यासाठी दोनदा चहा पिते. 

जेवणामध्ये एक पोळी, भाजी, डाळ, ताक, सॅलड, बीट, खजूर यांचा समावेश असतो. त्यामुळे शरीराला जेवढ्या गोष्टी आवश्‍यक आहेत, त्या मला मिळतात. घरातल्या घरातील अन् योग्य आहार घेण्यावर माझा भर असतो. योगासने अन् योग्य आहारामुळे माझे शरीर हेल्दी अन् मन आनंदी राहते. त्यामुळे प्रत्येकानेच दिनचर्या आखून व्यायाम, योगासने अन् आहाराच्या वेळा पाळाव्यात. त्यातून आयुष्यभरासाठी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.

माझ्या टिप्स...

योगासनांमुळे शरीरातील ऊर्जा वाढते. नियमित योगासने करा.

प्रोटिन व ‘व्हिटॅमिन सी’ शरीरात जातील, असा आहार ठेवा. 

ड्राय फ्रुट्स व सिझनल फळे खा.

बिस्किटे, चहा, कॉफी टाळा.

आपली दिनचर्या आखून तिचे पालन करा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

माझा फिटनेस : ‘गरजेपुरतेच अन्नसेवन’ आरोग्याकडे लक्ष देणे सध्याच्या काळामध्ये खूपच गरजेचे बनले आहे. त्यातच कोरोनाचे संकट असल्याने आरोग्य किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव प्रत्येकाला झाली असेल. लॉकडाउनच्या कालावधीत चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण बंद असल्याने मी एक दिवस योगासने, तर एक दिवस ‘क्रॉसफिट’ प्रकार करत होते. आता मी योगा आणि रनिंग करते. ‘अष्टांग योग’ मला खूप आवडतो. त्याचप्रमाणे आसनांचे नवनवीन प्रकारही शिकायला आवडतात. त्याचा फायदा शरीरातील ऊर्जावाढीसाठी होतो तसेच वजनही कंट्रोलमध्ये राहते. शरीरयष्टीही लवचीक आणि हेल्दी राहते. मी दिवसातला एक तास योगासनांसाठी देते. सकाळी वेळ न मिळाल्यास दिवसभरात कधीही योगासने करते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मी योगासनांबरोबरच डाएटही सांभाळते. आपल्या शरीराला जेवढ्या प्रमाणात अन्नाची गरज असते, त्या प्रमाणात अन्नसेवन करणे, हेच माझ्या डाएटचे सूत्र आहे. प्रोटिन, व्हिटॅमिन ‘सी’ शरीरात जाण्यासाठी मी प्रयत्न करते. दररोज बाटलीभर लिंबू-पाणी पिते. त्वचेसाठी डाळिंब खाते. त्याचप्रमाणे अक्रोड, बदाम यांचाही आहारात समावेश असतो. एक केळ व सिझनल फळांचाही आहारात समावेश असतो.  मी सकाळी साडेआठ वाजता भरपेट नाश्‍ता करते. दुपारी एक ते दीडच्या सुमारास जेवण करते, तर संध्याकाळी साडेसातच्या आत जेवण करते. त्यानंतर काहीही खात नाही. मात्र, दिवसभरात कधी भूक लागली, तर फळे खाण्यावर माझा भर असतो. बिस्कीट, कॉफी किंवा चहा घेऊन भूक मारत नाही. साखरेचे प्रमाण शरीरात योग्य प्रमाणात राहण्यासाठी दोनदा चहा पिते.  जेवणामध्ये एक पोळी, भाजी, डाळ, ताक, सॅलड, बीट, खजूर यांचा समावेश असतो. त्यामुळे शरीराला जेवढ्या गोष्टी आवश्‍यक आहेत, त्या मला मिळतात. घरातल्या घरातील अन् योग्य आहार घेण्यावर माझा भर असतो. योगासने अन् योग्य आहारामुळे माझे शरीर हेल्दी अन् मन आनंदी राहते. त्यामुळे प्रत्येकानेच दिनचर्या आखून व्यायाम, योगासने अन् आहाराच्या वेळा पाळाव्यात. त्यातून आयुष्यभरासाठी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या टिप्स... योगासनांमुळे शरीरातील ऊर्जा वाढते. नियमित योगासने करा. प्रोटिन व ‘व्हिटॅमिन सी’ शरीरात जातील, असा आहार ठेवा.  ड्राय फ्रुट्स व सिझनल फळे खा. बिस्किटे, चहा, कॉफी टाळा. आपली दिनचर्या आखून तिचे पालन करा. (शब्दांकन : अरुण सुर्वे) Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HZsCJF
Read More

Sunday, November 1, 2020

आता जबड्याची शस्त्रक्रिया होणार सोपी, डॉ. जैन यांनी लावला नवीन तंत्रज्ञानाचा शोध

सावनेर (नागपूर): सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे दुखापत झालेल्या व्यक्तीला वेदना कमी व लवकर बरे होण्याची इच्छा असते. अशावेळी शस्त्रक्रिया करताना नवनवे तंत्रज्ञान उपयोगी पडते. मेंदूनंतर जबड्याची शस्त्रक्रिया ही कठीण मानले जाते. या शस्त्रक्रियेमुळे चेहरा विद्रुप होतो. परंतु, आता जबडा फॅक्चरचा उपचार सोपा व  रुग्णांना दिलासा दिला देणारा झाला आहे. शस्त्रक्रियेसाठी नवीन तंत्रज्ञानाची भर पडली आहे. सावनेर येथील डॉ. अनुज जैन यांनी ही किमया साधली आहे.

डॉ. अनुज येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद जैन यांचे चिरंजीव आहेत. सध्याची पिढी आपले ध्येय गाठण्यासाठी शहराच्या दिशेने धाव घेतात. ध्येय्य साध्य झाल्यानंतर त्यांना गावाचा विसर पडतो. मात्र, डॉ. अनुज यांनी आपले शिक्षण झाल्यानंतर रुग्णसेवेच्या ओढीने शहराकडे धाव न घेता आपल्या सावनेर येथील मूळ गावी लोकांच्या सहवासात रुग्णसेवा करण्याचा निर्णय घेतला.  नागरिकांच्या सेवेसाठी मॅक्सकेअर डेटोकेशिलय क्लिनिक सुरू करून रुग्णसेवा सुरू केली आहे. सेवा देत असताना जबडा फॅक्चर झालेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया करणे अवघड आणि महागडे असल्याने गरीब रुग्णांना ते परवडणारे नव्हते. तसेच ही शस्त्रक्रिया अवघड आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ही शस्त्रक्रिया सोपी व्हावी यासाठी डॉक्टर जैन यांनी सात नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. त्यांनी हा शोध अवघ्या तीन वर्षांत लावला असून वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून त्यांच्या या संशोधनाला कॉफी राईट प्राप्त झाल्याचे डॉक्टर अनुज विनोद जैन  सांगतात.

हेही वाचा - अशोक चव्हाण कडाडले; तुम्ही सरकार पाडून दाखवा, आम्ही महाविकासआघाडीची ताकद दाखवू

जैन तंत्रज्ञान म्हणून ओळख -
डॉक्टर अनुज यांनी विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाचे कॉपीराइट झाले असून त्यांचे हे तंत्रज्ञान आता जैन तंत्रज्ञान या नावाने ओळखले जाणार आहे. सर्वसाधारणपणे जबडा बांधण्यासाठी तारांचा उपयोग केला जातो. मात्र, डॉ. जैन यांच्या तंत्राज्ञानामुळे आता तारांचा उपयोग करून शस्त्रक्रिया करण्याच्या अवघड पद्धतीपासून सुटका मिळणार आहे.  या उपचार पद्धतीचे अनेक फायदे आहेत. कमी वेळ व कुठलाही तोटा नाही. शस्त्रक्रियेदरम्यान उद्भवणारा धोका कमी असतो. डॉक्टर जैन यांनी आतापर्यंत जवळपास 45 पुस्तके प्रकाशित केले असून त्या पुस्तकांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. डॉ.अनुज यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रगती साधून सावनेर शहराचा मान वाढविल्याने त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे.

हेही वाचा - सोयाबीन तर गेलेच, आता कापसावरही बोंडअळी; यंदा आम्ही जगायचं कसं?

एमडीएस मध्ये मिळविले सुवर्णपदक -
2020 मध्ये डॉ. अनुज यांना आयएडीएसच्या वतीने ओरल व मॅक्सीसलोफेशियल सर्जरीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले होते. एमडीएसमध्ये त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. एम्ससारख्या प्रतिष्ठित संस्थेत त्यांनी सेवा दिली आहे. भारतीय व आंतरराष्ट्रीय बोर्ड फेलोशिपमधून इंडियन सोसायटी ऑफ ओरल इम्प्लाटिलांजीची फेलोशिप त्यांना प्राप्त  झाली होती. 2019 मध्ये चीन दौर्‍यात एओसीएमएफ मार्फत देण्यात आलेल्या फेलोशिपसाठी पेकिंग विद्यापीठात काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.
 

 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आता जबड्याची शस्त्रक्रिया होणार सोपी, डॉ. जैन यांनी लावला नवीन तंत्रज्ञानाचा शोध सावनेर (नागपूर): सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे दुखापत झालेल्या व्यक्तीला वेदना कमी व लवकर बरे होण्याची इच्छा असते. अशावेळी शस्त्रक्रिया करताना नवनवे तंत्रज्ञान उपयोगी पडते. मेंदूनंतर जबड्याची शस्त्रक्रिया ही कठीण मानले जाते. या शस्त्रक्रियेमुळे चेहरा विद्रुप होतो. परंतु, आता जबडा फॅक्चरचा उपचार सोपा व  रुग्णांना दिलासा दिला देणारा झाला आहे. शस्त्रक्रियेसाठी नवीन तंत्रज्ञानाची भर पडली आहे. सावनेर येथील डॉ. अनुज जैन यांनी ही किमया साधली आहे. डॉ. अनुज येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद जैन यांचे चिरंजीव आहेत. सध्याची पिढी आपले ध्येय गाठण्यासाठी शहराच्या दिशेने धाव घेतात. ध्येय्य साध्य झाल्यानंतर त्यांना गावाचा विसर पडतो. मात्र, डॉ. अनुज यांनी आपले शिक्षण झाल्यानंतर रुग्णसेवेच्या ओढीने शहराकडे धाव न घेता आपल्या सावनेर येथील मूळ गावी लोकांच्या सहवासात रुग्णसेवा करण्याचा निर्णय घेतला.  नागरिकांच्या सेवेसाठी मॅक्सकेअर डेटोकेशिलय क्लिनिक सुरू करून रुग्णसेवा सुरू केली आहे. सेवा देत असताना जबडा फॅक्चर झालेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया करणे अवघड आणि महागडे असल्याने गरीब रुग्णांना ते परवडणारे नव्हते. तसेच ही शस्त्रक्रिया अवघड आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ही शस्त्रक्रिया सोपी व्हावी यासाठी डॉक्टर जैन यांनी सात नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. त्यांनी हा शोध अवघ्या तीन वर्षांत लावला असून वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून त्यांच्या या संशोधनाला कॉफी राईट प्राप्त झाल्याचे डॉक्टर अनुज विनोद जैन  सांगतात. हेही वाचा - अशोक चव्हाण कडाडले; तुम्ही सरकार पाडून दाखवा, आम्ही महाविकासआघाडीची ताकद दाखवू जैन तंत्रज्ञान म्हणून ओळख - डॉक्टर अनुज यांनी विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाचे कॉपीराइट झाले असून त्यांचे हे तंत्रज्ञान आता जैन तंत्रज्ञान या नावाने ओळखले जाणार आहे. सर्वसाधारणपणे जबडा बांधण्यासाठी तारांचा उपयोग केला जातो. मात्र, डॉ. जैन यांच्या तंत्राज्ञानामुळे आता तारांचा उपयोग करून शस्त्रक्रिया करण्याच्या अवघड पद्धतीपासून सुटका मिळणार आहे.  या उपचार पद्धतीचे अनेक फायदे आहेत. कमी वेळ व कुठलाही तोटा नाही. शस्त्रक्रियेदरम्यान उद्भवणारा धोका कमी असतो. डॉक्टर जैन यांनी आतापर्यंत जवळपास 45 पुस्तके प्रकाशित केले असून त्या पुस्तकांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. डॉ.अनुज यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रगती साधून सावनेर शहराचा मान वाढविल्याने त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे. हेही वाचा - सोयाबीन तर गेलेच, आता कापसावरही बोंडअळी; यंदा आम्ही जगायचं कसं? एमडीएस मध्ये मिळविले सुवर्णपदक - 2020 मध्ये डॉ. अनुज यांना आयएडीएसच्या वतीने ओरल व मॅक्सीसलोफेशियल सर्जरीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले होते. एमडीएसमध्ये त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. एम्ससारख्या प्रतिष्ठित संस्थेत त्यांनी सेवा दिली आहे. भारतीय व आंतरराष्ट्रीय बोर्ड फेलोशिपमधून इंडियन सोसायटी ऑफ ओरल इम्प्लाटिलांजीची फेलोशिप त्यांना प्राप्त  झाली होती. 2019 मध्ये चीन दौर्‍यात एओसीएमएफ मार्फत देण्यात आलेल्या फेलोशिपसाठी पेकिंग विद्यापीठात काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3kNDKYx
Read More
अकरावीच्या ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी केली नोंदणी; आजपासून ऑनलाइन वर्ग

पुणे : अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून येत्या सोमवारपासून (ता.२) या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत. या ऑनलाइन वर्गासाठी रविवारी सायंकाळपर्यंत सुमारे ६० हजार ३६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात कला शाखेसाठी सहा हजार ८६४ विद्यार्थ्यांनी, तर वाणिज्य शाखेसाठी १८ हजार ३११ आणि विज्ञान शाखेसाठी ३५ हजार १८५  विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे.

- 'सरकार, निर्णय मागे घ्या'; शाळांमध्ये ५० टक्के उपस्थितीच्या निर्णयाबाबत संघटना आक्रमक​

सध्या मराठा आरक्षणामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे अकरावीला प्रवेश घेतलेले आणि प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक हवालदिल झाले होते. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ऑनलाइन वर्ग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अकरावीचे ऑनलाइन वर्ग सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. अकरावीच्या ऑनलाइन वर्गांसाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना "https://covid19.scertmaha.ac.in/eleventh" येथे नावनोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात हजेरी लावता येणार आहे, अशी माहिती राज्य परिषदेने दिली आहे. 

- Breaking : बॅकलॉगच्या परीक्षा पद्धतीत बदल; गैरप्रकार रोखण्यासाठी पुणे विद्यापीठाने उचलले पाऊल​

कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी गूगल क्लासरूम, झूम आणि यु-ट्यूब लाइव या माध्यमातून ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तांत्रिकदृष्ट्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नसली तरी या कालावधीत विद्यार्थ्यांनी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे निश्चित केलेले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना या ऑनलाइन तासिकांचा लाभ घेता येणार असल्याचे परिषदेने नमूद केले आहे.

- फिटनेस प्रेमी अजूनही धास्तावलेलेच; जिमचालक आणि नागरिक म्हणतात...​

अकरावीच्या ऑनलाइन वर्गासाठी (क्लासेस) नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची काही जिल्ह्यामधील आकडेवारी :

जिल्हा

कला

वाणिज्य

विज्ञान

एकूण

पुणे

७२०

३,५३५

५,२५६

९,५११

मुंबई

१,२७४

५,२१७

२,९८४

९,४७५

नागपूर

१७१

२५७

९६२

१,३९०

नाशिक

४७२

७८७

२,३५९

३,६१८

ठाणे

६९०

२,७३६

२,३७२

५,७९८

नगर

३३२

५००

२,२०२

३,०३४

सोलापूर

१६४

२२७

१,२२८

१,६१९

कोल्हापूर

१८६

४८०

१,०८६

१,७५२

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अकरावीच्या ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी केली नोंदणी; आजपासून ऑनलाइन वर्ग पुणे : अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून येत्या सोमवारपासून (ता.२) या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत. या ऑनलाइन वर्गासाठी रविवारी सायंकाळपर्यंत सुमारे ६० हजार ३६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात कला शाखेसाठी सहा हजार ८६४ विद्यार्थ्यांनी, तर वाणिज्य शाखेसाठी १८ हजार ३११ आणि विज्ञान शाखेसाठी ३५ हजार १८५  विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. - 'सरकार, निर्णय मागे घ्या'; शाळांमध्ये ५० टक्के उपस्थितीच्या निर्णयाबाबत संघटना आक्रमक​ सध्या मराठा आरक्षणामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे अकरावीला प्रवेश घेतलेले आणि प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक हवालदिल झाले होते. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ऑनलाइन वर्ग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अकरावीचे ऑनलाइन वर्ग सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. अकरावीच्या ऑनलाइन वर्गांसाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना "https://covid19.scertmaha.ac.in/eleventh" येथे नावनोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात हजेरी लावता येणार आहे, अशी माहिती राज्य परिषदेने दिली आहे.  - Breaking : बॅकलॉगच्या परीक्षा पद्धतीत बदल; गैरप्रकार रोखण्यासाठी पुणे विद्यापीठाने उचलले पाऊल​ कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी गूगल क्लासरूम, झूम आणि यु-ट्यूब लाइव या माध्यमातून ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तांत्रिकदृष्ट्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नसली तरी या कालावधीत विद्यार्थ्यांनी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे निश्चित केलेले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना या ऑनलाइन तासिकांचा लाभ घेता येणार असल्याचे परिषदेने नमूद केले आहे. - फिटनेस प्रेमी अजूनही धास्तावलेलेच; जिमचालक आणि नागरिक म्हणतात...​ अकरावीच्या ऑनलाइन वर्गासाठी (क्लासेस) नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची काही जिल्ह्यामधील आकडेवारी : जिल्हा कला वाणिज्य विज्ञान एकूण पुणे ७२० ३,५३५ ५,२५६ ९,५११ मुंबई १,२७४ ५,२१७ २,९८४ ९,४७५ नागपूर १७१ २५७ ९६२ १,३९० नाशिक ४७२ ७८७ २,३५९ ३,६१८ ठाणे ६९० २,७३६ २,३७२ ५,७९८ नगर ३३२ ५०० २,२०२ ३,०३४ सोलापूर १६४ २२७ १,२२८ १,६१९ कोल्हापूर १८६ ४८० १,०८६ १,७५२ - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/323leDQ
Read More
Success story : उच्चशिक्षित तरुणाची शेतीकडे धाव, फळबागेतून वर्षाला कमावितो ४० लाखांचा नफा

अमरावती : सामान्यपणे शिक्षण घेतलेल्या तरुणांचा कल नोकऱ्यांकडे असतो. नोकरीसाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यास तयार असतात. मात्र, एका उच्च विद्याविभूषित युवा शेतकऱ्याने आपल्याकडील पदव्या बाजूला ठेवत शेतीमध्येच आपले करिअरबनविले. आपल्या मेहनत व जिद्दीच्या जोरावर संत्र्याची फळबाग फुलविली. आज तो खर्च वगळता ४० लाख रुपयांचा नफा कमावितो. 

मयूर प्रवीण देशमुख, असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. चांदूरबाजार तालुक्‍यातील काजळी येथे राहणारे प्रवीण देशमुख यांनी एमए, डीएडपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 32 एकर शेती असून त्यामध्ये संत्र्याची सहा हजार झाडे लावली आहेत. उपलब्ध संसाधनाच्या आधारे मयूर देशमुख यांनी संत्रापिकाची माहिती घेत संत्राबाग फुलविली. त्यांना यामध्ये त्यांचे काका छोटू देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले.

हेही वाचा - अशोक चव्हाण कडाडले; तुम्ही सरकार पाडून दाखवा, आम्ही महाविकासआघाडीची ताकद दाखवू

विशेष म्हणजे यंदा संत्रा बगीचा चांगलाच बहरला असून मयूर यांना जवळपास 300 टन संत्र्याचे उत्पन्न झाले आहे. खर्च वगळता त्यांना तब्बल 40 लाखांचा नफा मिळाला. आपल्या संत्राबागेत रासायनिक फवारणी कमीत कमी करण्यावर त्यांचा कल असतो. शेणखताचा अधिक वापर ते करतात. मेहनत, जिद्द आणि चिकाटीसोबतच शेतीचे योग्य ते नियोजन केले, तर शेतामधून लाखो रुपयांचे उत्पन्न कसे घेता येते याचे जिवंत उदाहरण मयूर देशमुख आहे. त्यांनी केलेले विविध प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत. 

हेही वाचा - शेतकऱ्यांची हमी केंद्राकडे पाठ, यंदा काटा पूजनावरच मानावे लागले समाधान

तणनाशकाची कमीत कमी फवारणी -
संत्रा बागायतदारांनी आपल्या शेतात तणनाशकाची फवारणी कमीत कमी करावी. पावसाचे पाणी आल्यास ते शेताबाहेर काढण्यासाठी नालीचा उपयोग करावा. शेतीमध्ये शेततळे असणेसुद्धा गरजेचे आहे.
- मयूर देशमुख, प्रयोगशील शेतकरी. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Success story : उच्चशिक्षित तरुणाची शेतीकडे धाव, फळबागेतून वर्षाला कमावितो ४० लाखांचा नफा अमरावती : सामान्यपणे शिक्षण घेतलेल्या तरुणांचा कल नोकऱ्यांकडे असतो. नोकरीसाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यास तयार असतात. मात्र, एका उच्च विद्याविभूषित युवा शेतकऱ्याने आपल्याकडील पदव्या बाजूला ठेवत शेतीमध्येच आपले करिअरबनविले. आपल्या मेहनत व जिद्दीच्या जोरावर संत्र्याची फळबाग फुलविली. आज तो खर्च वगळता ४० लाख रुपयांचा नफा कमावितो.  मयूर प्रवीण देशमुख, असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. चांदूरबाजार तालुक्‍यातील काजळी येथे राहणारे प्रवीण देशमुख यांनी एमए, डीएडपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 32 एकर शेती असून त्यामध्ये संत्र्याची सहा हजार झाडे लावली आहेत. उपलब्ध संसाधनाच्या आधारे मयूर देशमुख यांनी संत्रापिकाची माहिती घेत संत्राबाग फुलविली. त्यांना यामध्ये त्यांचे काका छोटू देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले. हेही वाचा - अशोक चव्हाण कडाडले; तुम्ही सरकार पाडून दाखवा, आम्ही महाविकासआघाडीची ताकद दाखवू विशेष म्हणजे यंदा संत्रा बगीचा चांगलाच बहरला असून मयूर यांना जवळपास 300 टन संत्र्याचे उत्पन्न झाले आहे. खर्च वगळता त्यांना तब्बल 40 लाखांचा नफा मिळाला. आपल्या संत्राबागेत रासायनिक फवारणी कमीत कमी करण्यावर त्यांचा कल असतो. शेणखताचा अधिक वापर ते करतात. मेहनत, जिद्द आणि चिकाटीसोबतच शेतीचे योग्य ते नियोजन केले, तर शेतामधून लाखो रुपयांचे उत्पन्न कसे घेता येते याचे जिवंत उदाहरण मयूर देशमुख आहे. त्यांनी केलेले विविध प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत.  हेही वाचा - शेतकऱ्यांची हमी केंद्राकडे पाठ, यंदा काटा पूजनावरच मानावे लागले समाधान तणनाशकाची कमीत कमी फवारणी - संत्रा बागायतदारांनी आपल्या शेतात तणनाशकाची फवारणी कमीत कमी करावी. पावसाचे पाणी आल्यास ते शेताबाहेर काढण्यासाठी नालीचा उपयोग करावा. शेतीमध्ये शेततळे असणेसुद्धा गरजेचे आहे. - मयूर देशमुख, प्रयोगशील शेतकरी.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GjcDW5
Read More
राणेंमुळेच केसरकरांचा उदय ः तेली

कणकवली (सिंधुदुर्ग) - दीपक केसरकर कसले कोकणचे नेते, ते सावंतवाडी शहरापुरते मर्यादित होते. राणेंमुळेच केसरकर नगराध्यक्ष व आमदार झालेत याचा मी साक्षीदार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यात कुवत होती म्हणूनच त्यांना शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्री पद दिले. तुम्ही राज्यमंत्री होता, तेही शिवसेनेने काढून घेतले. कारण तुमच्यावर विश्‍वास राहिला नाही. केसरकर फक्त जिल्ह्यात येऊन राणेंवर टीका करून शिवसेनेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज केली. 

येथील नारायण राणे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. तेली म्हणाले, ""दीपक केसरकर 8 महिने गायब असलेले आमदार आहेत. लोक भयभीत असताना अचानक काल आले. राणेंवर खालच्या शब्दात टीका करत शिवसेनाप्रमुखांची सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. 2014 मध्ये सुध्दा त्यांनी अशीच सहानभूती मिळाली होती. राष्ट्रवादी व राणेंवर टीका करत शिवसेनेची उमेदवारी मिळवली. दीपक केसरकर यांना नगरपंचायत मध्ये प्रवेश नव्हता तेव्हा नगराध्यक्ष निवडणुकीत राणेंनी 3 नगरसेवक देत पहिले नगराध्यक्ष केले. पहिल्या आमदारकीच्या निवडणुकीत केसरकर पराभूत होतील असा पोलीस रिपोर्ट होता. शरद पवार यांनी श्री. राणे यांना विचारुन केसरकर यांना उमेदवारी दिली होती.त ेव्हा शेवटच्या सर्व प्रचार सभा नारायण राणे यांनी सावंतवाडीत केल्या. त्यावेळी दीपक केसरकर यांना निवडून आणले. या सर्व घटना आठवून त्यांनी जनाची नाय तर मनाची तरी लाज बाळगुण बोलावे.'' 
 
...तर चित्र वेगळे 
श्री. तेली म्हणाले, ""निवडणूक काळात भाजपच्या नेत्यांचे फोटो लावल्यामुळे केसरकर निवडून आलेत. शिवसेनेने कणकवलीत गद्दारी केली आणि नितेश राणे यांच्यासमोर उमेदवार उभा केला. केसरकर यांनी भाजपाचे आभार मानले पाहिजेत. सावंतवाडी, कुडाळमध्ये भाजपचा उमेदवार कमळ निशाणीवर दिला असता तर चित्र वेगळे दिसले असते.'' 

संपादन - राहुल पाटील

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राणेंमुळेच केसरकरांचा उदय ः तेली कणकवली (सिंधुदुर्ग) - दीपक केसरकर कसले कोकणचे नेते, ते सावंतवाडी शहरापुरते मर्यादित होते. राणेंमुळेच केसरकर नगराध्यक्ष व आमदार झालेत याचा मी साक्षीदार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यात कुवत होती म्हणूनच त्यांना शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्री पद दिले. तुम्ही राज्यमंत्री होता, तेही शिवसेनेने काढून घेतले. कारण तुमच्यावर विश्‍वास राहिला नाही. केसरकर फक्त जिल्ह्यात येऊन राणेंवर टीका करून शिवसेनेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज केली.  येथील नारायण राणे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. तेली म्हणाले, ""दीपक केसरकर 8 महिने गायब असलेले आमदार आहेत. लोक भयभीत असताना अचानक काल आले. राणेंवर खालच्या शब्दात टीका करत शिवसेनाप्रमुखांची सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. 2014 मध्ये सुध्दा त्यांनी अशीच सहानभूती मिळाली होती. राष्ट्रवादी व राणेंवर टीका करत शिवसेनेची उमेदवारी मिळवली. दीपक केसरकर यांना नगरपंचायत मध्ये प्रवेश नव्हता तेव्हा नगराध्यक्ष निवडणुकीत राणेंनी 3 नगरसेवक देत पहिले नगराध्यक्ष केले. पहिल्या आमदारकीच्या निवडणुकीत केसरकर पराभूत होतील असा पोलीस रिपोर्ट होता. शरद पवार यांनी श्री. राणे यांना विचारुन केसरकर यांना उमेदवारी दिली होती.त ेव्हा शेवटच्या सर्व प्रचार सभा नारायण राणे यांनी सावंतवाडीत केल्या. त्यावेळी दीपक केसरकर यांना निवडून आणले. या सर्व घटना आठवून त्यांनी जनाची नाय तर मनाची तरी लाज बाळगुण बोलावे.''    ...तर चित्र वेगळे  श्री. तेली म्हणाले, ""निवडणूक काळात भाजपच्या नेत्यांचे फोटो लावल्यामुळे केसरकर निवडून आलेत. शिवसेनेने कणकवलीत गद्दारी केली आणि नितेश राणे यांच्यासमोर उमेदवार उभा केला. केसरकर यांनी भाजपाचे आभार मानले पाहिजेत. सावंतवाडी, कुडाळमध्ये भाजपचा उमेदवार कमळ निशाणीवर दिला असता तर चित्र वेगळे दिसले असते.''  संपादन - राहुल पाटील   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TX0vxr
Read More
दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी;"सोशल डिस्टन्सिंग'चा मात्र फज्जा 

पुणे - काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी पुणेकरांनी रविवारी बाजारपेठेत गर्दी केली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर "सोशल डिस्टन्सिंग'चा फज्जा उडविल्याचे चित्र या वेळी दिसून आले. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. 

कोरोनामुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी सण साधेपणाने साजरे करून नागरिकांनी संयमी वृत्ती दाखवून दिली. आता दिवाळीचे वेध लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटातून शहर अद्यापही पूर्णपणे बाहेर पडलेले नाही. असे असतानाही शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेत होणारी गर्दी कोरोनामुळे काळजी वाढविणारी आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, रविवार पेठ या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मोठी गर्दी केल्याच्या चित्र दिसून आले. सायंकाळी त्यात आणखी भर पडली. वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांची यामुळे तारांबळ उडाल्याचे दिसून आले. 

कोरोनाचे सावट असल्याने मास्कचा वापर,"सोशल डिस्टन्सिंग'चे नागरिकांनी पालक करणे आवश्‍यक आहे. बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांकडून या नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. कपडे, फराळाचे साहित्य, दिवे, आकाश कंदील इत्यादी वस्तूंना बाजारपेठेत मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कोरोनामुळे यंदा बाजारपेठेत गर्दी कमी राहील असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र शहरातील चित्र वेगळेच दिसून येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाची भीती वाटत आहे. परंतु सणासुदीसाठी खरेदीही महत्त्वाची आहे. बाजारपेठेत जाण्याशिवाय पर्याय नाही. मास्क वापर व "सोशल डिस्टन्सिंग'चे पालन खरेदी करण्याला प्राधान्य देत आहे. 
-कमलेश बोपचे, ग्राहक

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी;"सोशल डिस्टन्सिंग'चा मात्र फज्जा  पुणे - काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी पुणेकरांनी रविवारी बाजारपेठेत गर्दी केली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर "सोशल डिस्टन्सिंग'चा फज्जा उडविल्याचे चित्र या वेळी दिसून आले. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याचा धोका नाकारता येत नाही.  कोरोनामुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी सण साधेपणाने साजरे करून नागरिकांनी संयमी वृत्ती दाखवून दिली. आता दिवाळीचे वेध लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटातून शहर अद्यापही पूर्णपणे बाहेर पडलेले नाही. असे असतानाही शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेत होणारी गर्दी कोरोनामुळे काळजी वाढविणारी आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, रविवार पेठ या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मोठी गर्दी केल्याच्या चित्र दिसून आले. सायंकाळी त्यात आणखी भर पडली. वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांची यामुळे तारांबळ उडाल्याचे दिसून आले.  कोरोनाचे सावट असल्याने मास्कचा वापर,"सोशल डिस्टन्सिंग'चे नागरिकांनी पालक करणे आवश्‍यक आहे. बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांकडून या नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. कपडे, फराळाचे साहित्य, दिवे, आकाश कंदील इत्यादी वस्तूंना बाजारपेठेत मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कोरोनामुळे यंदा बाजारपेठेत गर्दी कमी राहील असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र शहरातील चित्र वेगळेच दिसून येत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाची भीती वाटत आहे. परंतु सणासुदीसाठी खरेदीही महत्त्वाची आहे. बाजारपेठेत जाण्याशिवाय पर्याय नाही. मास्क वापर व "सोशल डिस्टन्सिंग'चे पालन खरेदी करण्याला प्राधान्य देत आहे.  -कमलेश बोपचे, ग्राहक News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34KOgds
Read More
अर्धवट सिमेंट रस्त्यांचे नागपूरकरांना धक्के

नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांनी नागपूरकरांच्या पाठीचा कणा मोडल्यानंतर आता अर्धवट सिमेंट रस्‍त्यामुळे बसणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरातील अनेक सिमेंट रस्त्यांची कामे अर्ध्यावर असून, आयब्लॉक लावण्यासाठी खोदण्यात आलेले खड्डे कायम आहेत. सिमेंट रस्ता झाल्यानंतर मूळ रस्त्यांवर सहज वाहन उतरण्याचीही सोय नाही. सपाटीकरण झाले नसल्याने सिमेंट रोडवरून मूळ रस्त्यावर खाली उतरताना अनेकदा वाहने घसरून किरकोळ अपघात होत आहेत. सिमेंट रस्त्याच्या धारदार किनाऱ्यावर डोके आदळून एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र महापालिका व कंत्राटदार मूग गिळून बसल्याने संताप वाढत आहे. 

डांबरी रस्त्यांची दरवर्षी अक्षरशः चाळणी होऊन नागरिकांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागत असल्याने महापालिकेने टिकाऊ रस्त्यांसाठी सिमेंटीकरणावर भर दिला. सिमेंट रस्त्यांमुळे ५० वर्षे देखभाल दुरुस्तीच्या खर्चाची गरजच राहणार नाही, असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे सिमेंट रस्ता टप्पा एक, टप्पा दोन व टप्पा तीनअंतर्गत शहरात कोट्यवधींच्या सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु कोरोनामुळे शहरातील सुरू असलेली अनेक सिमेंट रस्त्यांची कामे बंद झाली.

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतरही अनेक सिमेंट रस्त्यांची कामे बंद आहेत. दत्तात्रयनगर ते महाकाळकर सभागृहापर्यंत एका बाजूच्या रस्त्याचे काम गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू आहे. सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले. परंतु रस्त्याच्या बाजूला अद्याप आयब्लॉक लावले नाही. दुसऱ्या दुभाजकाकडील जागाही मोकळी आहे. त्यामुळे एखादवेळी सिमेंट रस्त्यावरून वाहनधारकांचे वाहनावरील संतुलन गेल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एवढेच नव्हे सिमेंट रस्ता पूर्ण झाल्यानंतर डांबरी रस्त्यावर वाहने उतरताना मोठे धक्के सहन करावे लागतात. हीच स्थिती वर्दळीच्या सक्करदरा चौकात आहे. सक्करदरा चौकातून गजानन चौकापर्यंत सिमेंट रस्ता पूर्ण झाला. परंतु दुभाजकाची नाली कायम आहे. यात एखादवेळी चारचाकी वाहन फसण्याची शक्यता आहे. एकीकडे सिमेंट रस्ते उंच झाल्याने नागरिकांची घरे खड्ड्यात गेल्याचे चित्र आहे.

भाजपमध्ये खळबळ; झोन सभापतींच्या पतीचा ऑडिओ क्लिप व्हायरल, ‘काम झाले हिशेब कधी करतो’

पावसाळ्यात थेट पाणी घरांत शिरते. त्यात अर्धवट सिमेंट रस्त्यांनी लाखो नागरिक त्रस्त आहे. शताब्दी चौक ते रामेश्वरी, तुकडोजी पुतळा ते मानेवाडा येथील सिमेंट रस्त्यांचीही हीच स्थिती आहे.

 
ऑरेंज सिटी स्ट्रीटची चाळणी, धुळाने नागरिक त्रस्त
ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाच्या नावावर रेडीसन ब्लू हॉटेल ते जयताळा मार्गापर्यंतचा रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. बेसा, बेलतरोडीसह दक्षिण तसेच दक्षिण-पश्चिम नागपुरातील हिंगणा एमआयडीसीत काम करणाऱ्या अनेक चाकरमान्यांसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. परंतु यावर खड्डे आहेत. काही ठिकाणी सिमेंट रस्त्यांसाठी खोदून ठेवण्यात आले. त्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने नागरिकांना वाहने काढताना सर्कस करावी लागते.
 

नारा घाट कुशीनगर ते साई मंदिर रिंग रोड चौक हा पाचशे मीटरचा सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. परंतु कुशीनगर येथील भूखंड क्रमांक ६७ ते ७३, ४९ ते ५४ पर्यंत ३०० फुटांचा रस्ता अद्याप तयार केलेला नाही. त्यामुळे येथे घाण पाणी साचते. याबाबत मनपाकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही.
राजेंद्रकुमार, नागरिक, कुशीनगर.
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अर्धवट सिमेंट रस्त्यांचे नागपूरकरांना धक्के नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांनी नागपूरकरांच्या पाठीचा कणा मोडल्यानंतर आता अर्धवट सिमेंट रस्‍त्यामुळे बसणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरातील अनेक सिमेंट रस्त्यांची कामे अर्ध्यावर असून, आयब्लॉक लावण्यासाठी खोदण्यात आलेले खड्डे कायम आहेत. सिमेंट रस्ता झाल्यानंतर मूळ रस्त्यांवर सहज वाहन उतरण्याचीही सोय नाही. सपाटीकरण झाले नसल्याने सिमेंट रोडवरून मूळ रस्त्यावर खाली उतरताना अनेकदा वाहने घसरून किरकोळ अपघात होत आहेत. सिमेंट रस्त्याच्या धारदार किनाऱ्यावर डोके आदळून एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र महापालिका व कंत्राटदार मूग गिळून बसल्याने संताप वाढत आहे.  डांबरी रस्त्यांची दरवर्षी अक्षरशः चाळणी होऊन नागरिकांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागत असल्याने महापालिकेने टिकाऊ रस्त्यांसाठी सिमेंटीकरणावर भर दिला. सिमेंट रस्त्यांमुळे ५० वर्षे देखभाल दुरुस्तीच्या खर्चाची गरजच राहणार नाही, असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे सिमेंट रस्ता टप्पा एक, टप्पा दोन व टप्पा तीनअंतर्गत शहरात कोट्यवधींच्या सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु कोरोनामुळे शहरातील सुरू असलेली अनेक सिमेंट रस्त्यांची कामे बंद झाली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतरही अनेक सिमेंट रस्त्यांची कामे बंद आहेत. दत्तात्रयनगर ते महाकाळकर सभागृहापर्यंत एका बाजूच्या रस्त्याचे काम गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू आहे. सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले. परंतु रस्त्याच्या बाजूला अद्याप आयब्लॉक लावले नाही. दुसऱ्या दुभाजकाकडील जागाही मोकळी आहे. त्यामुळे एखादवेळी सिमेंट रस्त्यावरून वाहनधारकांचे वाहनावरील संतुलन गेल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नव्हे सिमेंट रस्ता पूर्ण झाल्यानंतर डांबरी रस्त्यावर वाहने उतरताना मोठे धक्के सहन करावे लागतात. हीच स्थिती वर्दळीच्या सक्करदरा चौकात आहे. सक्करदरा चौकातून गजानन चौकापर्यंत सिमेंट रस्ता पूर्ण झाला. परंतु दुभाजकाची नाली कायम आहे. यात एखादवेळी चारचाकी वाहन फसण्याची शक्यता आहे. एकीकडे सिमेंट रस्ते उंच झाल्याने नागरिकांची घरे खड्ड्यात गेल्याचे चित्र आहे. भाजपमध्ये खळबळ; झोन सभापतींच्या पतीचा ऑडिओ क्लिप व्हायरल, ‘काम झाले हिशेब कधी करतो’ पावसाळ्यात थेट पाणी घरांत शिरते. त्यात अर्धवट सिमेंट रस्त्यांनी लाखो नागरिक त्रस्त आहे. शताब्दी चौक ते रामेश्वरी, तुकडोजी पुतळा ते मानेवाडा येथील सिमेंट रस्त्यांचीही हीच स्थिती आहे.   ऑरेंज सिटी स्ट्रीटची चाळणी, धुळाने नागरिक त्रस्त ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाच्या नावावर रेडीसन ब्लू हॉटेल ते जयताळा मार्गापर्यंतचा रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. बेसा, बेलतरोडीसह दक्षिण तसेच दक्षिण-पश्चिम नागपुरातील हिंगणा एमआयडीसीत काम करणाऱ्या अनेक चाकरमान्यांसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. परंतु यावर खड्डे आहेत. काही ठिकाणी सिमेंट रस्त्यांसाठी खोदून ठेवण्यात आले. त्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने नागरिकांना वाहने काढताना सर्कस करावी लागते.   नारा घाट कुशीनगर ते साई मंदिर रिंग रोड चौक हा पाचशे मीटरचा सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. परंतु कुशीनगर येथील भूखंड क्रमांक ६७ ते ७३, ४९ ते ५४ पर्यंत ३०० फुटांचा रस्ता अद्याप तयार केलेला नाही. त्यामुळे येथे घाण पाणी साचते. याबाबत मनपाकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. राजेंद्रकुमार, नागरिक, कुशीनगर.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/369Rdnt
Read More
प्रवाशांच्या सोयीसाठी ‘एसटी’ झाली सज्ज, दिवाळीसाठी जादा बसेस; पुण्याच्या प्रवाशांवर अधिक लक्ष

लातूर : कोरोनाच्या संकट काळ हळूहळू कमी होऊ लागला आहे. गेल्या काही महिन्यापासून सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. वाहतूकही खुली झाली आहे. त्यात अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. त्यामुळे औरंगाबाद, पुणे सारख्या शहरातून गावाकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असते. हे लक्षात घेऊन आता एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. यात पुण्यावरून येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने जादा बसेस ठेवण्यात आल्या आहेत. याचे ऑनलाइन रिझर्व्हेशनही प्रवाशांना करता येणार आहे.

नरभक्षक बिबट्याची दहशत, आष्टी-पाथर्डी हद्दीवरील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

कोरोनाचा झटका सर्वच घटकाला बसला. याला परिवहन महामंडळाची एसटीही अपवाद राहिली नाही. मार्चपासून ऑगस्टपर्यंत एसटी चाके जागच्या जागीच थांबली गेली. मोठा आर्थिक फटकाही एसटीला बसला आहे. पण, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यांतर्गत एसटी सुरु झाली. त्यानंतर हळूहळू लांब पल्ल्याच्या बसेसही सुरू करण्यात आल्या. सुरवातीच्या काळात ४० ते ५० टक्के क्षमतेने धावणाऱ्या या बसेस आता पू्र्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. बसमधून प्रवास करताना प्रवाशांना कोरोनाचा त्रास होवू नये म्हणून निर्जंतुकीकरण करून या बसेस सोडण्यात आल्या.

आता दिवाळी अवघ्या तेरा दिवसावर येऊन ठेपली आहे. पुणे औरंगाबाद सारख्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात लातूर व गावाकडे येतात. हे लक्षात घेऊन ता. ११ ते २२ नोव्हेंबर याकालावधीत महामंडळाच्या वतीने लातूर विभागाच्या पुण्याहून १५ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. पुण्यातील वाकडेवाडी येथून या सर्वे बसेस सुटणार आहेत; तसेच औरंगाबादसाठीही नियमित आठ बसेस सोडण्यात आल्या आहेत.

पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवारांच्या घरावर मोर्चा काढत विचारणार जाब, मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक

 

लातूर जिल्ह्यात ४४० बसेस आहेत. त्यापैकी आतापर्यंत २८० बसेस चालवल्या जात आहेत. सध्या ग्रामीण भागात पूर्ण बसेस सुरू झालेल्या नाहीत. पण, महत्त्वाच्या गावात मात्र या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. आता दिवाळी येत आहे. लातूर जिल्ह्यातील नागरिक पुण्याला मोठ्या संख्येने राहतात हे लक्षात घेऊन १५ जादा बसेस तेथे ठेवण्यात आल्या आहेत. त्याचे ऑनलाइन रिझर्व्हेशनही काढता येणार आहे.
- सचिन क्षीरसागर, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ.

 

संपादन - गणेश पिटेकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रवाशांच्या सोयीसाठी ‘एसटी’ झाली सज्ज, दिवाळीसाठी जादा बसेस; पुण्याच्या प्रवाशांवर अधिक लक्ष लातूर : कोरोनाच्या संकट काळ हळूहळू कमी होऊ लागला आहे. गेल्या काही महिन्यापासून सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. वाहतूकही खुली झाली आहे. त्यात अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. त्यामुळे औरंगाबाद, पुणे सारख्या शहरातून गावाकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असते. हे लक्षात घेऊन आता एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. यात पुण्यावरून येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने जादा बसेस ठेवण्यात आल्या आहेत. याचे ऑनलाइन रिझर्व्हेशनही प्रवाशांना करता येणार आहे. नरभक्षक बिबट्याची दहशत, आष्टी-पाथर्डी हद्दीवरील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कोरोनाचा झटका सर्वच घटकाला बसला. याला परिवहन महामंडळाची एसटीही अपवाद राहिली नाही. मार्चपासून ऑगस्टपर्यंत एसटी चाके जागच्या जागीच थांबली गेली. मोठा आर्थिक फटकाही एसटीला बसला आहे. पण, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यांतर्गत एसटी सुरु झाली. त्यानंतर हळूहळू लांब पल्ल्याच्या बसेसही सुरू करण्यात आल्या. सुरवातीच्या काळात ४० ते ५० टक्के क्षमतेने धावणाऱ्या या बसेस आता पू्र्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. बसमधून प्रवास करताना प्रवाशांना कोरोनाचा त्रास होवू नये म्हणून निर्जंतुकीकरण करून या बसेस सोडण्यात आल्या. आता दिवाळी अवघ्या तेरा दिवसावर येऊन ठेपली आहे. पुणे औरंगाबाद सारख्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात लातूर व गावाकडे येतात. हे लक्षात घेऊन ता. ११ ते २२ नोव्हेंबर याकालावधीत महामंडळाच्या वतीने लातूर विभागाच्या पुण्याहून १५ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. पुण्यातील वाकडेवाडी येथून या सर्वे बसेस सुटणार आहेत; तसेच औरंगाबादसाठीही नियमित आठ बसेस सोडण्यात आल्या आहेत. पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवारांच्या घरावर मोर्चा काढत विचारणार जाब, मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक   लातूर जिल्ह्यात ४४० बसेस आहेत. त्यापैकी आतापर्यंत २८० बसेस चालवल्या जात आहेत. सध्या ग्रामीण भागात पूर्ण बसेस सुरू झालेल्या नाहीत. पण, महत्त्वाच्या गावात मात्र या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. आता दिवाळी येत आहे. लातूर जिल्ह्यातील नागरिक पुण्याला मोठ्या संख्येने राहतात हे लक्षात घेऊन १५ जादा बसेस तेथे ठेवण्यात आल्या आहेत. त्याचे ऑनलाइन रिझर्व्हेशनही काढता येणार आहे. - सचिन क्षीरसागर, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ.   संपादन - गणेश पिटेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jSaCxQ
Read More
कबुलयातदार गावकर प्रश्नी लवकरच निर्णय ः सत्तार

आंबोली (सिंधुदुर्ग) - येथील कबुलयातदार गावकर प्रश्‍नासंदर्भात आंबोली आणि गेळेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. आठवड्याभरात मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीत निर्णय घेऊन हा प्रश्‍न सोडवून ऐतिहासिक निर्णय घेऊ आणि महाराष्ट्रात फक्त या भागासाठी हा निर्णय असेल, असे आश्‍वासन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे दिले. 

येथे महसूल राज्यमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी कबुलायतदारप्रश्‍नी बैठक आयोजित केली होती. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जिल्हा माहिती अधिकारी रणजित पवार, प्रभारी उपवनसंरक्षक एस. व्ही. जळगावकर, आर. व्ही. कुमठेकर, वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव, जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे, पंचायत समिती सदस्य मोहन चव्हाण, संजय पडते, आंबोली कबुलयातदार समिती अध्यक्ष शशिकांत गावडे, तलाठी सदानंद डवरे, ग्रामसेवक बहिराम, चौकुळचे ऍड. राजाराम गावडे, तुकाराम गावडे आदी उपस्थित होते. 

आमदार केसरकर यांनी येथील जमीन प्रश्‍नासंदर्भात पार्श्‍वभूमी स्पष्ट केली. यावेळी श्री. सत्तार म्हणाले, "1971 मधील नियम 10 ते 14 नुसार भोगवटदार मूल्य आकारून वाटप करण्यात यावे, अशी तरतूद आहे. 1999 मध्ये झालेला जीआर हा अतिक्रमण केलेल्या जमिनीसंदर्भात आहे. तो येथे कसा काय लागू होतो. हा कायदा ठराविक भागापूर्ती होता. मग राज्यसरकारने संस्थानचा हा कायदा कसा काय लागू केला. सरकारच्या जमिनी विल्हेवाट लावण्यासाठी नियम केला का? याची अंमलबजावणी झाली का? कशी झाली? 1008 वेक्ती भोगवटदार असून त्यात घरे, गोठे, कुंपण याची नोंद आहे. प्रातांच्या आदेशात येथे 1971 चा कायदा लागू होणार नाही, असे कसे काय लिहिण्यात आले? जर महसूलमंत्र्यांच्या आधीच्या बैठकीत आणि गावात ग्रामस्थांचे एकमत झाले असेल तर हा प्रश्‍न अंतिम टप्प्यात आहे.

आठवड्याभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार दीपक केसरकर आणि महसूलमंत्र्यांसोबत बैठक लावून हा प्रश्‍न सोडवू आणि ऐतिहासिक निर्णय या भागासाठी सरकार करेल. याची घोषणा आमदार केसरकर आणि जिल्हाधिकारी आंबोलीत येऊन करतील.'' 
यावेळी प्रश्‍न कशा पद्धतीने सोडवणार त्याचा मसुदा आदी मिळावा, अशी मागणी येथील अध्यक्ष शशिकांत गावडे यांनी केली. त्यावेळी कच्च्या मसुद्याची कॉपी मिळणार नसून जीआर निघाला की मिळेल असे सत्तार म्हणाले. 

वनजमिनीसंदर्भातही त्यांनी विचारले. यावेळी सत्तार यांनी 35 सेक्‍शन खासगी वनसंज्ञा प्रश्नी केंद्राला अधिकार आहे आणि शिफारस राज्य सरकार करत आहे. 35 सेक्‍शनची कागदाची लढाई ग्रामस्थांना लढावी लागेल. आठवड्यापूर्वी महसूल आणि वनविभागाचे प्रधानसचिव, मुख्य वतसंरक्षक, जिल्हाधिकारी, प्रांत, उपवनसंरक्षक यांची बैठक झाली. त्यात खासगी वनजमीन वाटपसंदर्भात प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले. यावेळी केसरकर म्हणाले, "35 सेक्‍शनबाबत अपील ग्रामस्थांना करावे लागणार आहे. महसूल विरुद्ध वनविभाग असा लढा होऊ शकत नाही. म्हणून ग्रामस्थांना दावा करावा लागेल. आंबोली आणि गेळे जमीन प्रश्‍न सुटून ऐतिहासिक निर्णय होणार आहे.'' 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे यांनी वन्यप्राणी नुकसानीसंदर्भात भरपाई मिळण्याचा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावेळी सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तत्काळ नुकसानी द्या. हत्तीसंदर्भात काय उपाययोजना करणार असल्याचे विचारले. यावेळी जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी डीपीडीसीमधून प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी वहिवाटीप्रमाणे नुकसानभरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केसरकर यांनी सत्तार यांच्याकडे केली. आंबोली जमीन प्रश्‍नासंदर्भातील शशिकांत गावडे, कैलास गावडे, भूषण गावडे, रामा गावडे, उत्तम पारधी, प्रकाश गावडे, जगन्नाथ गावडे, बबन गावडे, राजेश गावडे, तसेच आंबोली ग्रामस्थ उपस्थित होते. 
 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कबुलयातदार गावकर प्रश्नी लवकरच निर्णय ः सत्तार आंबोली (सिंधुदुर्ग) - येथील कबुलयातदार गावकर प्रश्‍नासंदर्भात आंबोली आणि गेळेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. आठवड्याभरात मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीत निर्णय घेऊन हा प्रश्‍न सोडवून ऐतिहासिक निर्णय घेऊ आणि महाराष्ट्रात फक्त या भागासाठी हा निर्णय असेल, असे आश्‍वासन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे दिले.  येथे महसूल राज्यमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी कबुलायतदारप्रश्‍नी बैठक आयोजित केली होती. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जिल्हा माहिती अधिकारी रणजित पवार, प्रभारी उपवनसंरक्षक एस. व्ही. जळगावकर, आर. व्ही. कुमठेकर, वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव, जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे, पंचायत समिती सदस्य मोहन चव्हाण, संजय पडते, आंबोली कबुलयातदार समिती अध्यक्ष शशिकांत गावडे, तलाठी सदानंद डवरे, ग्रामसेवक बहिराम, चौकुळचे ऍड. राजाराम गावडे, तुकाराम गावडे आदी उपस्थित होते.  आमदार केसरकर यांनी येथील जमीन प्रश्‍नासंदर्भात पार्श्‍वभूमी स्पष्ट केली. यावेळी श्री. सत्तार म्हणाले, "1971 मधील नियम 10 ते 14 नुसार भोगवटदार मूल्य आकारून वाटप करण्यात यावे, अशी तरतूद आहे. 1999 मध्ये झालेला जीआर हा अतिक्रमण केलेल्या जमिनीसंदर्भात आहे. तो येथे कसा काय लागू होतो. हा कायदा ठराविक भागापूर्ती होता. मग राज्यसरकारने संस्थानचा हा कायदा कसा काय लागू केला. सरकारच्या जमिनी विल्हेवाट लावण्यासाठी नियम केला का? याची अंमलबजावणी झाली का? कशी झाली? 1008 वेक्ती भोगवटदार असून त्यात घरे, गोठे, कुंपण याची नोंद आहे. प्रातांच्या आदेशात येथे 1971 चा कायदा लागू होणार नाही, असे कसे काय लिहिण्यात आले? जर महसूलमंत्र्यांच्या आधीच्या बैठकीत आणि गावात ग्रामस्थांचे एकमत झाले असेल तर हा प्रश्‍न अंतिम टप्प्यात आहे. आठवड्याभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार दीपक केसरकर आणि महसूलमंत्र्यांसोबत बैठक लावून हा प्रश्‍न सोडवू आणि ऐतिहासिक निर्णय या भागासाठी सरकार करेल. याची घोषणा आमदार केसरकर आणि जिल्हाधिकारी आंबोलीत येऊन करतील.''  यावेळी प्रश्‍न कशा पद्धतीने सोडवणार त्याचा मसुदा आदी मिळावा, अशी मागणी येथील अध्यक्ष शशिकांत गावडे यांनी केली. त्यावेळी कच्च्या मसुद्याची कॉपी मिळणार नसून जीआर निघाला की मिळेल असे सत्तार म्हणाले.  वनजमिनीसंदर्भातही त्यांनी विचारले. यावेळी सत्तार यांनी 35 सेक्‍शन खासगी वनसंज्ञा प्रश्नी केंद्राला अधिकार आहे आणि शिफारस राज्य सरकार करत आहे. 35 सेक्‍शनची कागदाची लढाई ग्रामस्थांना लढावी लागेल. आठवड्यापूर्वी महसूल आणि वनविभागाचे प्रधानसचिव, मुख्य वतसंरक्षक, जिल्हाधिकारी, प्रांत, उपवनसंरक्षक यांची बैठक झाली. त्यात खासगी वनजमीन वाटपसंदर्भात प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले. यावेळी केसरकर म्हणाले, "35 सेक्‍शनबाबत अपील ग्रामस्थांना करावे लागणार आहे. महसूल विरुद्ध वनविभाग असा लढा होऊ शकत नाही. म्हणून ग्रामस्थांना दावा करावा लागेल. आंबोली आणि गेळे जमीन प्रश्‍न सुटून ऐतिहासिक निर्णय होणार आहे.''  यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे यांनी वन्यप्राणी नुकसानीसंदर्भात भरपाई मिळण्याचा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावेळी सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तत्काळ नुकसानी द्या. हत्तीसंदर्भात काय उपाययोजना करणार असल्याचे विचारले. यावेळी जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी डीपीडीसीमधून प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी वहिवाटीप्रमाणे नुकसानभरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केसरकर यांनी सत्तार यांच्याकडे केली. आंबोली जमीन प्रश्‍नासंदर्भातील शशिकांत गावडे, कैलास गावडे, भूषण गावडे, रामा गावडे, उत्तम पारधी, प्रकाश गावडे, जगन्नाथ गावडे, बबन गावडे, राजेश गावडे, तसेच आंबोली ग्रामस्थ उपस्थित होते.    संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eh462m
Read More
कणकवलीत दुकानाला आग, २५ लाखांचे नुकसान 

कणकवली (सिंधुदुर्ग) - येथील मुख्य बाजारपेठेतील सदानंद बाणे यांच्या किराणा दुकानाला आज अचानक भीषण आग लागली. यात सुमारे 25 लाखांचे नुकसान झाले. दिलीप बिल्डकॉन व नगरपंचायत अग्निशामक बंबाच्या साहाय्याने आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. 

शहरातील मुख्य चौकालगत बाणे यांचे किराणा दुकान आहे. मालक श्री. बाणे आज रविवार असूनही सकाळी सातच्या सुमारास आले. दुकान उघल्यावर त्यांना आग लागल्याचे कळाले. त्यांनी तत्काळ शेजारील नागरिकांना सांगितले. आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले होते.

याठिकाणी नगरपंचायत कणकवलीचा अग्निशामक बंब पाचारण करण्यात आला; मात्र त्यात पाणी नसल्याने मोठी गैरसोय झाली होती. त्यावेळी दिलीप बिल्डकॉनचा पाण्याचा टॅंकर बोलवण्यात आला. तेव्हा तो टॅंकर शिवाजी चौक येथे होता. या टॅंकरमुळे आग नियंत्रणात आली. घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरिक, नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्यात सहभाग घेतला. 

घटनास्थळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार आणि पोलिस अधिकारी यांनीसुद्धा आगीच्या ठिकाणी भेट देऊन ती विझविण्यासाठी मदत पथकाला सूचना देत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर महसूल विभागाने आगीने जळालेल्या सामानाचा पंचनामा केला. या आगीत किराणा सामान पूर्णतः जळाले असून, इतर सामान पाण्यात भिजल्याने सुमारे 25 लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कणकवलीत दुकानाला आग, २५ लाखांचे नुकसान  कणकवली (सिंधुदुर्ग) - येथील मुख्य बाजारपेठेतील सदानंद बाणे यांच्या किराणा दुकानाला आज अचानक भीषण आग लागली. यात सुमारे 25 लाखांचे नुकसान झाले. दिलीप बिल्डकॉन व नगरपंचायत अग्निशामक बंबाच्या साहाय्याने आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.  शहरातील मुख्य चौकालगत बाणे यांचे किराणा दुकान आहे. मालक श्री. बाणे आज रविवार असूनही सकाळी सातच्या सुमारास आले. दुकान उघल्यावर त्यांना आग लागल्याचे कळाले. त्यांनी तत्काळ शेजारील नागरिकांना सांगितले. आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले होते. याठिकाणी नगरपंचायत कणकवलीचा अग्निशामक बंब पाचारण करण्यात आला; मात्र त्यात पाणी नसल्याने मोठी गैरसोय झाली होती. त्यावेळी दिलीप बिल्डकॉनचा पाण्याचा टॅंकर बोलवण्यात आला. तेव्हा तो टॅंकर शिवाजी चौक येथे होता. या टॅंकरमुळे आग नियंत्रणात आली. घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरिक, नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्यात सहभाग घेतला.  घटनास्थळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार आणि पोलिस अधिकारी यांनीसुद्धा आगीच्या ठिकाणी भेट देऊन ती विझविण्यासाठी मदत पथकाला सूचना देत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर महसूल विभागाने आगीने जळालेल्या सामानाचा पंचनामा केला. या आगीत किराणा सामान पूर्णतः जळाले असून, इतर सामान पाण्यात भिजल्याने सुमारे 25 लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HUeEZq
Read More
बिहार प्रशासनातील हे मराठी अधिकारी तुम्हाला माहिती आहेत का?
आंबोलीत यंदाही विक्रमी पाऊस 

आंबोली (सिंधुदुर्ग) - यावर्षी आंबोलीत 425 इंच पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी 433 इंच पाऊस झाला होता. गेल्या काही वर्षांपासून 300 ते 325 इंच सरासरी असणारा पाऊस गेली 2 वर्षे सव्वा चारशेच्यावर पडून शंभर इंच पाऊस जास्त झाला आहे. 2 वर्षापूर्वी 324 इंच इतका पाऊस झाला होता. 
यावर्षी जूनमध्ये 1 जुनपासून फयान वादळामुळे पाऊस वेळेआधी आठवड्यात भरपूर झाला. त्यानंतर जवळपास 2 आठवडे पाऊस नव्हता. 48 इंच पाऊस जूनमध्ये झाला. जुलैमध्ये पावसाने सरासरीपेक्षा जास्त बरसला.

जूनमध्ये अंदाजाने यावर्षी एवढा पाऊस होणार नसल्याचे वाटत होते; मात्र पाऊस कमी कालावधीत जास्त बरसला आहे. गेल्या वर्षी 433 इंच पाऊस झाला होता; मात्र नोव्हेंबरमध्ये पाऊस झाला होता. त्याचे मोजमाप झाले नाही. गेल्या वर्षी जगात सर्वाधिक पावसाचा विक्रम आंबोलीत झाला होता. जगात सर्वाधिक पाऊस हिमालयातील मौसिंराम येथे होतो. त्यानंतर चेरापुंजी येथे; मात्र त्याहीपेक्षा जास्त सह्याद्री पर्वतातील उंच डोंगररांगात असणाऱ्या तळकोकणातील आंबोलीत झाला होता. 

महाराष्ट्रात आंबोलीत सर्वाधिक पाऊस पडतो. 1 जून ते 30 ऑक्‍टोबरपर्यंत पाऊस मोजला जातो. यावर्षी पावसाळ्यात 25 वर्षानंतर प्रथमच पर्यटन बंद असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे पावसाळ्यात आंबोलीत वातावरण पर्यटनाअभावी शांत असले तरी कोरोना आणि पावसाने त्यात भर घातली.

दरवर्षी महालयानंतर पाऊस कमी होतो आणि दसऱ्याला तो जातो. अगदीच क्वचित लागतो; मात्र यावर्षी अजूनही दमदार पाऊस होत होता. 
गेल्यावर्षी घाट कोसळून नुकसान झाले होते. यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊनचा फटका इथे बसला. यामुळे पर्यटन मंदावले. येथे 31 ऑक्‍टोबरपर्यंत पाऊस मोजला जातो; मात्र गेल्यावर्षीच्या जवळपास यंदा पाऊस झाला, असे पर्जन्यमापक भाऊ ओगले यांनी सांगितले. सरासरीच्या 100 इंच पाऊस जास्त झाला. सलग 2 वर्षे वाढलेल्या पावसामुळे शेतीचे मात्र जास्त नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीनेही बरेच नुकसान केले आहे. 

वर्षा पर्यटनामुळे रोजगार 
वर्षा पर्यटनामुळे इथला पावसाळा महत्वाचा असतो तो बऱ्याच जणांना रोजगार देतो आणि पर्यटकांच्या दृष्टीने एक पर्वणी असते. धबधबे, धुके, मुसळधार पाऊस, घाट परिसर, ओलावा आणि थंडी, चिंब भिजवणारा पाऊस यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हजारोच्या संख्येने आंबोलीत पर्यटक दाखल होतात; मात्र 2 वर्षे वाढलेल्या पावसात पर्यटनासाठी तो वजाबाकी ठरला. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आंबोलीत यंदाही विक्रमी पाऊस  आंबोली (सिंधुदुर्ग) - यावर्षी आंबोलीत 425 इंच पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी 433 इंच पाऊस झाला होता. गेल्या काही वर्षांपासून 300 ते 325 इंच सरासरी असणारा पाऊस गेली 2 वर्षे सव्वा चारशेच्यावर पडून शंभर इंच पाऊस जास्त झाला आहे. 2 वर्षापूर्वी 324 इंच इतका पाऊस झाला होता.  यावर्षी जूनमध्ये 1 जुनपासून फयान वादळामुळे पाऊस वेळेआधी आठवड्यात भरपूर झाला. त्यानंतर जवळपास 2 आठवडे पाऊस नव्हता. 48 इंच पाऊस जूनमध्ये झाला. जुलैमध्ये पावसाने सरासरीपेक्षा जास्त बरसला. जूनमध्ये अंदाजाने यावर्षी एवढा पाऊस होणार नसल्याचे वाटत होते; मात्र पाऊस कमी कालावधीत जास्त बरसला आहे. गेल्या वर्षी 433 इंच पाऊस झाला होता; मात्र नोव्हेंबरमध्ये पाऊस झाला होता. त्याचे मोजमाप झाले नाही. गेल्या वर्षी जगात सर्वाधिक पावसाचा विक्रम आंबोलीत झाला होता. जगात सर्वाधिक पाऊस हिमालयातील मौसिंराम येथे होतो. त्यानंतर चेरापुंजी येथे; मात्र त्याहीपेक्षा जास्त सह्याद्री पर्वतातील उंच डोंगररांगात असणाऱ्या तळकोकणातील आंबोलीत झाला होता.  महाराष्ट्रात आंबोलीत सर्वाधिक पाऊस पडतो. 1 जून ते 30 ऑक्‍टोबरपर्यंत पाऊस मोजला जातो. यावर्षी पावसाळ्यात 25 वर्षानंतर प्रथमच पर्यटन बंद असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे पावसाळ्यात आंबोलीत वातावरण पर्यटनाअभावी शांत असले तरी कोरोना आणि पावसाने त्यात भर घातली. दरवर्षी महालयानंतर पाऊस कमी होतो आणि दसऱ्याला तो जातो. अगदीच क्वचित लागतो; मात्र यावर्षी अजूनही दमदार पाऊस होत होता.  गेल्यावर्षी घाट कोसळून नुकसान झाले होते. यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊनचा फटका इथे बसला. यामुळे पर्यटन मंदावले. येथे 31 ऑक्‍टोबरपर्यंत पाऊस मोजला जातो; मात्र गेल्यावर्षीच्या जवळपास यंदा पाऊस झाला, असे पर्जन्यमापक भाऊ ओगले यांनी सांगितले. सरासरीच्या 100 इंच पाऊस जास्त झाला. सलग 2 वर्षे वाढलेल्या पावसामुळे शेतीचे मात्र जास्त नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीनेही बरेच नुकसान केले आहे.  वर्षा पर्यटनामुळे रोजगार  वर्षा पर्यटनामुळे इथला पावसाळा महत्वाचा असतो तो बऱ्याच जणांना रोजगार देतो आणि पर्यटकांच्या दृष्टीने एक पर्वणी असते. धबधबे, धुके, मुसळधार पाऊस, घाट परिसर, ओलावा आणि थंडी, चिंब भिजवणारा पाऊस यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हजारोच्या संख्येने आंबोलीत पर्यटक दाखल होतात; मात्र 2 वर्षे वाढलेल्या पावसात पर्यटनासाठी तो वजाबाकी ठरला.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GnbJIi
Read More