रेशन कार्डधारकांची दिवाळी साखरेविना राज्य सरकारकडून अद्यापही वाटपाबाबत निर्णय नाही पुणे - माझे पती दुकानात कामाला आहेत. मी पोळ्या लाटण्याचे काम करते. कोरोनामुळे पाच महिने हाताला काम मिळाले नाही. दिवाळी जवळ आली आहे. त्यामुळे रेशन कार्डावर साखर, डाळी अन् धान्य मिळेल, अशी आशा होती. परंतु, अद्याप काहीही मिळाले नाही... सांगत होत्या येरवडा येथील लक्ष्मीबाई गाडेकर. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अंत्योदय कार्डधारकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही एक किलो साखर सरकारने दिली आहे. त्याचे वाटपही सुरू झाले. मात्र, जे कार्डधारक अंत्योदय योजनेत नाहीत; परंतु, आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ६९ हजार रुपयांच्या आत आहे अशा प्राधान्यक्रम ठरविलेल्या कार्डधारकांना वाटपासाठी अद्यापही साखर आलेली नाही. तसे आदेशही सरकारने दिलेले नाहीत. दिवाळी जवळ आली असून, याबाबतचा निर्णय सरकार कधी घेणार आणि या कार्डधारकांना साखर कधी मिळणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. लोकसभा आणि त्यापाठोपाठ सहा महिन्यांनी आलेल्या विधानसभा निवडणुका विचारात घेऊन सरकारकडून प्राधान्यक्रम असलेल्या कार्डधारकांना २०१८ आणि २०१९ मध्ये कार्डावर साखरेचे वाटप केले होते. कोरोनामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर, अनेकांच्या पगारात कपात झाली आहे. अशा परिस्थितीत तरी सरकारने या कार्डधारकांचा विचार करून साखर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्राधान्यक्रम कार्डधारकांची संख्या सुमारे ३ लाख ५० हजार प्राधान्यक्रम असलेल्या कार्डधारकांना साखर वाटपाबाबतचा आदेश राज्य सरकारकडून अद्याप आलेला नाही. परंतु, अंत्योदय योजनेतील कार्डधारकांसाठी साखर उपलब्ध झाली आहे. त्यानुसार साखरेचे वाटप सुरू केले आहे. - अस्मिता मोरे, अन्नधान्य पुरवठा अधिकारी Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 2, 2020

रेशन कार्डधारकांची दिवाळी साखरेविना राज्य सरकारकडून अद्यापही वाटपाबाबत निर्णय नाही पुणे - माझे पती दुकानात कामाला आहेत. मी पोळ्या लाटण्याचे काम करते. कोरोनामुळे पाच महिने हाताला काम मिळाले नाही. दिवाळी जवळ आली आहे. त्यामुळे रेशन कार्डावर साखर, डाळी अन् धान्य मिळेल, अशी आशा होती. परंतु, अद्याप काहीही मिळाले नाही... सांगत होत्या येरवडा येथील लक्ष्मीबाई गाडेकर. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अंत्योदय कार्डधारकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही एक किलो साखर सरकारने दिली आहे. त्याचे वाटपही सुरू झाले. मात्र, जे कार्डधारक अंत्योदय योजनेत नाहीत; परंतु, आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ६९ हजार रुपयांच्या आत आहे अशा प्राधान्यक्रम ठरविलेल्या कार्डधारकांना वाटपासाठी अद्यापही साखर आलेली नाही. तसे आदेशही सरकारने दिलेले नाहीत. दिवाळी जवळ आली असून, याबाबतचा निर्णय सरकार कधी घेणार आणि या कार्डधारकांना साखर कधी मिळणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. लोकसभा आणि त्यापाठोपाठ सहा महिन्यांनी आलेल्या विधानसभा निवडणुका विचारात घेऊन सरकारकडून प्राधान्यक्रम असलेल्या कार्डधारकांना २०१८ आणि २०१९ मध्ये कार्डावर साखरेचे वाटप केले होते. कोरोनामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर, अनेकांच्या पगारात कपात झाली आहे. अशा परिस्थितीत तरी सरकारने या कार्डधारकांचा विचार करून साखर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्राधान्यक्रम कार्डधारकांची संख्या सुमारे ३ लाख ५० हजार प्राधान्यक्रम असलेल्या कार्डधारकांना साखर वाटपाबाबतचा आदेश राज्य सरकारकडून अद्याप आलेला नाही. परंतु, अंत्योदय योजनेतील कार्डधारकांसाठी साखर उपलब्ध झाली आहे. त्यानुसार साखरेचे वाटप सुरू केले आहे. - अस्मिता मोरे, अन्नधान्य पुरवठा अधिकारी Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3oSkgEf

No comments:

Post a Comment