Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 1, 2020

आता शंभर सेकंदात कापता येणार अपघातग्रस्त रेल्वे डबा

नागपूर : रेल्वे अपघाताप्रसंगी तातडीने मदतीसाठी पोहोचविण्याची जबाबदारी असणाऱ्या ॲक्सीडेंट रिलीफ पथकाने कोल्ड कटिंग उपकरण साकारले आहे. केवळ अडीच हजार रुपयात तयार झालेल्य या उपकरणाच्या मदतीने रेल्वे डब्यांना असणाऱ्या अत्यंत कठीण अशा स्टेनलेस स्टीलच्या पत्र्यांना केवळ शंभर सेकंदात छिद्र करणे शक्य आहे. एकदा छिद्र होताच कठीण पत्रे सहजतेने कापून कोचमध्ये अडकलेल्या प्रवाशांना कमी वेळात सुरक्षित बाहेर काढून वैद्यकीय उपचार करून देता येते.

राजधानी, शताब्दी, दुरांतो, तेजस, वंदे भारत एक्स्प्रेससारख्या वेगवान व लांब पल्ल्याच्या गाड्यांचे डबे अत्यंत कठीण अशा स्टेनलेस स्टीलने तयार केलेले असतात. एलएचबी कोच नावेने ओळखल्या जाणाऱ्या या डब्यांमुळे रेल्वे अपघातांचे प्रमाण फारच कमी झाले आहे. अपघात झालाच तरी जीवितहानीची शक्यता फार कमी असते. पण, कोणत्याही कारणाने डब्यांची दारे बंद झाल्यास प्रवासी बाहेर पडू शकत नाही. काही प्रसंगांमध्ये प्रावासी जखमी होऊन आत अडकून पडतात. 

रेल्वेच्या व्यवस्थेप्रामाणे अपघाताची माहिती मिळचाच सर्वप्रथम अजनी रेल्वेस्थानकावर उभी असणारी ॲक्सीडंट रिलीफ ट्रेन रवाना होते. अनेक उपकरणांनी सुसज्ज या ट्रेनमधील कर्मचारीही विशेष प्रशिक्षित असताता. गोल्डन अवरमध्येच अधिकाधिक प्रवाशांनी बाहेर काढून त्यांना जीवदान देण्याची जबाबदारी या पथकावर असते.

अधिक वाचा - सोने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय, भावात मोठी घसरण
 

याच पथकातील वरिष्ठ अनुभाग अभियंता अजिंक्य राजपूत, तंत्रज्ञ मुकेश मंडल, विजय रघुनाथ आणि विनोद नेवले यांनी परिश्रमांती वरिष्ठ विभागीय अभियंता अखिलेश चौबे यांच्या मार्गदर्शनात हे उपकरण तयार केले. एलएचबी कोचचे पत्रे कापणे अत्यंत जोखमीचे काम आहे. सामान्य उपकरण या कठीण पत्र्यावर काम करीत नाही. रेल्वेकडे लाखो रुपयांची उपकरणे आहेत. मात्र, उपलब्ध असलेली उपकरणे वेळ खाणारी आहेत.

 त्यावर उपाय म्हणून कोल्ड कटिंग यंत्र साकारले गेले आहे. त्याचे पाते स्टेनलेस स्टीलचे आहे. त्याच्ये मदतीने एलएचबी कोचला त्रिकोणी छिद्र केले जाते. त्यामुळे पत्रा सहजतेने कापता येतो. या उपकरणाला क्रेडल असल्याने पाती तुटत नाहीत, उडत नाहीत आणि पत्रे सहज कापता येतात. कोल्ड कटिंग उपकरणाची अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली असून, त्याची उपयोगीता लक्षात घेत भारतीय रेल्वेतील सर्व एआरटी पथकांना माहिती पाठविण्यात आली आहे. 

संपादन  : अतुल मांगे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आता शंभर सेकंदात कापता येणार अपघातग्रस्त रेल्वे डबा नागपूर : रेल्वे अपघाताप्रसंगी तातडीने मदतीसाठी पोहोचविण्याची जबाबदारी असणाऱ्या ॲक्सीडेंट रिलीफ पथकाने कोल्ड कटिंग उपकरण साकारले आहे. केवळ अडीच हजार रुपयात तयार झालेल्य या उपकरणाच्या मदतीने रेल्वे डब्यांना असणाऱ्या अत्यंत कठीण अशा स्टेनलेस स्टीलच्या पत्र्यांना केवळ शंभर सेकंदात छिद्र करणे शक्य आहे. एकदा छिद्र होताच कठीण पत्रे सहजतेने कापून कोचमध्ये अडकलेल्या प्रवाशांना कमी वेळात सुरक्षित बाहेर काढून वैद्यकीय उपचार करून देता येते. राजधानी, शताब्दी, दुरांतो, तेजस, वंदे भारत एक्स्प्रेससारख्या वेगवान व लांब पल्ल्याच्या गाड्यांचे डबे अत्यंत कठीण अशा स्टेनलेस स्टीलने तयार केलेले असतात. एलएचबी कोच नावेने ओळखल्या जाणाऱ्या या डब्यांमुळे रेल्वे अपघातांचे प्रमाण फारच कमी झाले आहे. अपघात झालाच तरी जीवितहानीची शक्यता फार कमी असते. पण, कोणत्याही कारणाने डब्यांची दारे बंद झाल्यास प्रवासी बाहेर पडू शकत नाही. काही प्रसंगांमध्ये प्रावासी जखमी होऊन आत अडकून पडतात.  रेल्वेच्या व्यवस्थेप्रामाणे अपघाताची माहिती मिळचाच सर्वप्रथम अजनी रेल्वेस्थानकावर उभी असणारी ॲक्सीडंट रिलीफ ट्रेन रवाना होते. अनेक उपकरणांनी सुसज्ज या ट्रेनमधील कर्मचारीही विशेष प्रशिक्षित असताता. गोल्डन अवरमध्येच अधिकाधिक प्रवाशांनी बाहेर काढून त्यांना जीवदान देण्याची जबाबदारी या पथकावर असते. अधिक वाचा - सोने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय, भावात मोठी घसरण   याच पथकातील वरिष्ठ अनुभाग अभियंता अजिंक्य राजपूत, तंत्रज्ञ मुकेश मंडल, विजय रघुनाथ आणि विनोद नेवले यांनी परिश्रमांती वरिष्ठ विभागीय अभियंता अखिलेश चौबे यांच्या मार्गदर्शनात हे उपकरण तयार केले. एलएचबी कोचचे पत्रे कापणे अत्यंत जोखमीचे काम आहे. सामान्य उपकरण या कठीण पत्र्यावर काम करीत नाही. रेल्वेकडे लाखो रुपयांची उपकरणे आहेत. मात्र, उपलब्ध असलेली उपकरणे वेळ खाणारी आहेत.  त्यावर उपाय म्हणून कोल्ड कटिंग यंत्र साकारले गेले आहे. त्याचे पाते स्टेनलेस स्टीलचे आहे. त्याच्ये मदतीने एलएचबी कोचला त्रिकोणी छिद्र केले जाते. त्यामुळे पत्रा सहजतेने कापता येतो. या उपकरणाला क्रेडल असल्याने पाती तुटत नाहीत, उडत नाहीत आणि पत्रे सहज कापता येतात. कोल्ड कटिंग उपकरणाची अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली असून, त्याची उपयोगीता लक्षात घेत भारतीय रेल्वेतील सर्व एआरटी पथकांना माहिती पाठविण्यात आली आहे.  संपादन  : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SogeV7
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 ऑक्टोबर

पंचांग -
शुक्रवार - अधिक आश्विन कृष्ण १, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.२०, चंद्रोदय सायंकाळी ६.५४, चंद्रास्त सकाळी ७, भारतीय सौर १० शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
अहिंसादिन 
१८६९ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म. त्यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी.  दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील गौरेतर जमातीवर, विशेषतः हिंदी लोकांवर व तेथील मजुरांवर होणाऱ्या जुलमाविरुद्ध सत्याग्रहाचा किंवा निःशस्त्र प्रतिकाराचा प्रयोग गांधीजींनी केला. १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंगाची घोषणा केली. देशभर मिठाचा कायदा मोडणारे सत्याग्रह आंदोलन उभे राहिले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत ‘छोडो भारत’ आंदोलनाची घोषणा केली. 
१८९१ : विख्यात शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म. त्यांना ‘पद्मश्री’ हा सन्मान प्रदान करण्यात आला होता.
१९०४ : भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्म. १९२५ मध्ये त्यांनी काशी विद्यापीठाची ‘शास्त्री’ ही पदवी मिळविली. ‘जय जवान जय किसान’  ही त्यांची घोषणा त्या वेळी स्फूर्ती देणारी ठरली.  त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देण्यात आला.
१९०६ : विख्यात चित्रकार राजा रवी वर्मा यांचे निधन. कॅनव्हासवर तैलरंगात चित्रे काढण्याच्या तंत्राचा त्यांनी भारतात प्रथम वापर केला. त्यांनी रविवर्मा लिथो प्रेस हा छापखाना सुरू केला.

दिनमान -
मेष : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे.
मिथुन : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. 
कर्क : कामानिमित्त प्रवास होतील. जिद्द व चिकाटीने कामे पूर्णत्वास न्याल. 
सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नावलौकिक लाभेल.
कन्या : आपली मते इतरांना पटवून द्याल. वैवाहिक जीवन सुखकर होईल. 
तुळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणालाही जामीन राहू नका. वादविवाद टाळावेत.
वृश्‍चिक : कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. 
धनु : शासकीय कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे.
मकर : काहींना गुरूकृपा लाभेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. 
कुंभ : अचानक धनलाभाची शक्यता आहे. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 ऑक्टोबर पंचांग - शुक्रवार - अधिक आश्विन कृष्ण १, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.२०, चंद्रोदय सायंकाळी ६.५४, चंद्रास्त सकाळी ७, भारतीय सौर १० शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - अहिंसादिन  १८६९ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म. त्यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी.  दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील गौरेतर जमातीवर, विशेषतः हिंदी लोकांवर व तेथील मजुरांवर होणाऱ्या जुलमाविरुद्ध सत्याग्रहाचा किंवा निःशस्त्र प्रतिकाराचा प्रयोग गांधीजींनी केला. १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंगाची घोषणा केली. देशभर मिठाचा कायदा मोडणारे सत्याग्रह आंदोलन उभे राहिले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत ‘छोडो भारत’ आंदोलनाची घोषणा केली.  १८९१ : विख्यात शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म. त्यांना ‘पद्मश्री’ हा सन्मान प्रदान करण्यात आला होता. १९०४ : भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्म. १९२५ मध्ये त्यांनी काशी विद्यापीठाची ‘शास्त्री’ ही पदवी मिळविली. ‘जय जवान जय किसान’  ही त्यांची घोषणा त्या वेळी स्फूर्ती देणारी ठरली.  त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देण्यात आला. १९०६ : विख्यात चित्रकार राजा रवी वर्मा यांचे निधन. कॅनव्हासवर तैलरंगात चित्रे काढण्याच्या तंत्राचा त्यांनी भारतात प्रथम वापर केला. त्यांनी रविवर्मा लिथो प्रेस हा छापखाना सुरू केला. दिनमान - मेष : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. मिथुन : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.  कर्क : कामानिमित्त प्रवास होतील. जिद्द व चिकाटीने कामे पूर्णत्वास न्याल.  सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नावलौकिक लाभेल. कन्या : आपली मते इतरांना पटवून द्याल. वैवाहिक जीवन सुखकर होईल.  तुळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणालाही जामीन राहू नका. वादविवाद टाळावेत. वृश्‍चिक : कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील.  धनु : शासकीय कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. मकर : काहींना गुरूकृपा लाभेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.  कुंभ : अचानक धनलाभाची शक्यता आहे. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ga6MCF
Read More
ओहियोचा वादविवाद मी जिंकला : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन - अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक महिन्यावर आली असून, या निमित्तिाने आयोजित पहिला वादविवाद आपण जिंकल्याचा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ओहियो येथे काल रात्री अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यात पहिला वादविवाद झाला. यानंतर ट्रम्प यांनी आज व्हाइट हाउस येथे पत्रकारपरिषदेत कालची चर्चा आम्ही सहजपणे जिंकली, असा दावा केला आहे. प्रतिस्पर्धी खुपच हतबल दिसून आले, अशीही टीका ट्रम्प यांनी केली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीनपैकी पहिला वादविवाद ओहियो येथे आयोजित करण्यात आला होता. या वादविवादात ट्रम्प आणि बायडेन यांनी दावे-प्रतिदावे केले. दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला आहे. या वादविवादावर जगभरातील माध्यमातून चर्चा होत असताना ट्रम्प यांनी पत्रकारांना कालचा वादविवाद सहजपणे जिंकल्याचे सांगितले. माझे मते ते (बायडेन) खूपच कमकुवत होते. चर्चेच्या वेळी आरडाओरड करत होते. पण आपण प्रत्येक निवडणुकीत चर्चा जिंकली आहे. जर आपण अन्य निवडणुकीचा विचार केल्यास त्या प्रत्येक निवडणुका जिंकल्या आहेत. आगामी फ्लोरिडा आणि टेनेसी येथील वादविवादाची आपण वाट पाहत आहोत, असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी पराभव झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षपद सोडायला नकार दिला तर काय?

आपल्याला त्यांच्यासमवेत वाद करण्यात कोणतीही अडचण नाही. परंतु ते या वादविवादापासून दूर राहू इच्छित आहेत, असे वाटते. अर्थात ही गोष्ट त्यांनाच ठाऊक आहे, असे ट्रम्प म्हणाले. कट्टर श्‍वेतवर्णीय प्राउड बॉइज बाबत विचारलेल्या प्रश्‍नावर ट्रम्प म्हणाले की, त्यांनी पाऊल मागे घ्यायला पाहिजे आणि काळाबरोबर पुढे यायला पाहिजे. मला प्राउड बॉइजबाबत फारशी माहिती नाही.  उलट प्राउड बॉइज म्हणजे काय, हे तुम्ही (पत्रकारांनी) सांगायला हवे. खऱ्या अर्थाने मला त्याचा अर्थ ठाऊक नाही. या वेळी मी एवढेच सांगू इच्छितो की, त्यांना माघार घ्यायला वही. त्यांनी सक्तवसुली संचालनालयास सहकार्य करायला हवे, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली.

COVID 19 Vaccine - अमेरिकेच्या मॉडर्नाने दिली खूशखबर; कोरोनावर लस ठरतेय प्रभावी

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, रशिया आणि भारत यांना एकत्र करुन तिन्ही देशांवर कोरोनामुळे झालेल्या मृत्युची संख्या लपवण्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी तिन्ही देश हवेतील प्रदूषण करत असल्याचे म्हटले आहे. मोदी जी, आता आपण प्रिय मित्राच्या सन्मानार्थ ‘नमस्ते ट्रम्प’ ची आणखी एक रॅली काढणार काय?
- पी. चिदंबरम, कॉंग्रेस नेते.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ओहियोचा वादविवाद मी जिंकला : डोनाल्ड ट्रम्प वॉशिंग्टन - अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक महिन्यावर आली असून, या निमित्तिाने आयोजित पहिला वादविवाद आपण जिंकल्याचा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ओहियो येथे काल रात्री अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यात पहिला वादविवाद झाला. यानंतर ट्रम्प यांनी आज व्हाइट हाउस येथे पत्रकारपरिषदेत कालची चर्चा आम्ही सहजपणे जिंकली, असा दावा केला आहे. प्रतिस्पर्धी खुपच हतबल दिसून आले, अशीही टीका ट्रम्प यांनी केली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीनपैकी पहिला वादविवाद ओहियो येथे आयोजित करण्यात आला होता. या वादविवादात ट्रम्प आणि बायडेन यांनी दावे-प्रतिदावे केले. दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला आहे. या वादविवादावर जगभरातील माध्यमातून चर्चा होत असताना ट्रम्प यांनी पत्रकारांना कालचा वादविवाद सहजपणे जिंकल्याचे सांगितले. माझे मते ते (बायडेन) खूपच कमकुवत होते. चर्चेच्या वेळी आरडाओरड करत होते. पण आपण प्रत्येक निवडणुकीत चर्चा जिंकली आहे. जर आपण अन्य निवडणुकीचा विचार केल्यास त्या प्रत्येक निवडणुका जिंकल्या आहेत. आगामी फ्लोरिडा आणि टेनेसी येथील वादविवादाची आपण वाट पाहत आहोत, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी पराभव झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षपद सोडायला नकार दिला तर काय? आपल्याला त्यांच्यासमवेत वाद करण्यात कोणतीही अडचण नाही. परंतु ते या वादविवादापासून दूर राहू इच्छित आहेत, असे वाटते. अर्थात ही गोष्ट त्यांनाच ठाऊक आहे, असे ट्रम्प म्हणाले. कट्टर श्‍वेतवर्णीय प्राउड बॉइज बाबत विचारलेल्या प्रश्‍नावर ट्रम्प म्हणाले की, त्यांनी पाऊल मागे घ्यायला पाहिजे आणि काळाबरोबर पुढे यायला पाहिजे. मला प्राउड बॉइजबाबत फारशी माहिती नाही.  उलट प्राउड बॉइज म्हणजे काय, हे तुम्ही (पत्रकारांनी) सांगायला हवे. खऱ्या अर्थाने मला त्याचा अर्थ ठाऊक नाही. या वेळी मी एवढेच सांगू इच्छितो की, त्यांना माघार घ्यायला वही. त्यांनी सक्तवसुली संचालनालयास सहकार्य करायला हवे, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली. COVID 19 Vaccine - अमेरिकेच्या मॉडर्नाने दिली खूशखबर; कोरोनावर लस ठरतेय प्रभावी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, रशिया आणि भारत यांना एकत्र करुन तिन्ही देशांवर कोरोनामुळे झालेल्या मृत्युची संख्या लपवण्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी तिन्ही देश हवेतील प्रदूषण करत असल्याचे म्हटले आहे. मोदी जी, आता आपण प्रिय मित्राच्या सन्मानार्थ ‘नमस्ते ट्रम्प’ ची आणखी एक रॅली काढणार काय? - पी. चिदंबरम, कॉंग्रेस नेते. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30mT7i7
Read More
शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम नको; कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे धरणे आंदोलन

पुणे - जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना कोरोना सर्वेक्षणाचे काम देऊ नये आणि कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांना 50 लाखांच्या विम्याची रक्कम त्वरित द्यावी आदी प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणीत शिक्षक आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देण्यात आले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कास्ट्राईब शिक्षक आघाडीचे राज्य महासचिव गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात संघटनेचे अतिरिक्त महासचिव गौतम मगरे,दादा डाळिंबे, चंद्रकांत सलवदे, मिलिंद थोरात, विठ्ठल सावंत, बाळू लोंढे, नीलेश शिर्के, संदीप कदम, सतीश कोळपे, अवधूत कांबळे, कृष्णा काळेल,आनंद बनसोडे,दीपक कदम आदींसह मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते.

पीएमपी प्रवाशांचा दिलासा लांबला; 'डेली पास'चा निर्णय होणार पुढच्या बैठकीत

दौंडचे आमदार राहुल कुल, नगराध्यक्षा शीतल कटारिया, दौंडच्या नागरी हित संरक्षण मंडळाचे उपाध्यक्ष योगेश कटारिया, भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिक्षकांच्या मागण्या जाणून घेतल्या. दरम्यान, शिक्षकांच्या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्‍वासन कुल यांनी शिक्षकांना दिले.

मराठा आरक्षणाविषयी पुण्यात 'विचार मंथन'; बैठकीला दिग्गज लावणार हजेरी!

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेत प्राथमिक शिक्षकांना आरोग्य सर्वेक्षणाचे काम देऊ नये, इंदापूर तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक सोपान कांबळे यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांना तत्काळ निलंबित करावे, कोरोनाने मृत्यू पडलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वारसांना पन्नास लाख रुपयांच्या विम्याची रक्कम त्वरित देण्यात यावी, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात यावी आणि 50 लाख रुपयांच्या विमा सुरक्षा योजनेचा कालावधी वाढविण्यात यावा आदी मागण्या जिल्हाधिकारी देशमुख यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम नको; कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे धरणे आंदोलन पुणे - जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना कोरोना सर्वेक्षणाचे काम देऊ नये आणि कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांना 50 लाखांच्या विम्याची रक्कम त्वरित द्यावी आदी प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणीत शिक्षक आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देण्यात आले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कास्ट्राईब शिक्षक आघाडीचे राज्य महासचिव गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात संघटनेचे अतिरिक्त महासचिव गौतम मगरे,दादा डाळिंबे, चंद्रकांत सलवदे, मिलिंद थोरात, विठ्ठल सावंत, बाळू लोंढे, नीलेश शिर्के, संदीप कदम, सतीश कोळपे, अवधूत कांबळे, कृष्णा काळेल,आनंद बनसोडे,दीपक कदम आदींसह मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. पीएमपी प्रवाशांचा दिलासा लांबला; 'डेली पास'चा निर्णय होणार पुढच्या बैठकीत दौंडचे आमदार राहुल कुल, नगराध्यक्षा शीतल कटारिया, दौंडच्या नागरी हित संरक्षण मंडळाचे उपाध्यक्ष योगेश कटारिया, भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिक्षकांच्या मागण्या जाणून घेतल्या. दरम्यान, शिक्षकांच्या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्‍वासन कुल यांनी शिक्षकांना दिले. मराठा आरक्षणाविषयी पुण्यात 'विचार मंथन'; बैठकीला दिग्गज लावणार हजेरी! 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेत प्राथमिक शिक्षकांना आरोग्य सर्वेक्षणाचे काम देऊ नये, इंदापूर तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक सोपान कांबळे यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांना तत्काळ निलंबित करावे, कोरोनाने मृत्यू पडलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वारसांना पन्नास लाख रुपयांच्या विम्याची रक्कम त्वरित देण्यात यावी, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात यावी आणि 50 लाख रुपयांच्या विमा सुरक्षा योजनेचा कालावधी वाढविण्यात यावा आदी मागण्या जिल्हाधिकारी देशमुख यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36nIkIm
Read More
उद्योगजगतातील कामाच्या अनुभवाची तरुणांना संधी

पुणे - उद्योगजगताच्या आंतरराष्ट्रीय व्यापार, कृषी, अन्नप्रक्रिया, प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आदी विभागांमध्ये युवकांना मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) फेलोशिपची संधी मिळणार आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आठ दशकांहून अधिक काळाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या ‘एमसीसीआयए’ने महत्त्वाकांक्षी युवक-युवतींना फेलोशिपची संधी उपलब्ध करून दिली आहे. चेंबरच्या विविध विभागांमध्ये वर्षभर काम करून युवकांना आपले अनुभवविश्‍व समृद्ध करता येणार आहे.

हाजीर हो! बडतर्फ पोलिस जगतापसह चौघांना कोर्टाचे आदेश

या ‘फेलोशिप’ उपक्रमातून निवड झालेल्या उमेदवारांना वर्षभर ‘एमसीसीआयए’ व संलग्न संस्थांच्या चमूसोबत काम करता येईल. त्याशिवाय पुण्यासह देशभरातील आघाडीच्या उद्योगांचे संस्थापक व कार्यकारी प्रमुखांची भेट तसेच धोरणकर्त्यांशी संवाद साधण्याची संधीही त्यांना मिळेल. विविध क्षेत्रातील पदवीधर व पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थ्यांकडून फेलोशिपसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुकांनी ‘एमसीसीआयए’च्या www.mcciapune.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

उद्योगजगतातील कामाच्या अनुभवाची तरुणांना संधी पुणे - उद्योगजगताच्या आंतरराष्ट्रीय व्यापार, कृषी, अन्नप्रक्रिया, प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आदी विभागांमध्ये युवकांना मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) फेलोशिपची संधी मिळणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आठ दशकांहून अधिक काळाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या ‘एमसीसीआयए’ने महत्त्वाकांक्षी युवक-युवतींना फेलोशिपची संधी उपलब्ध करून दिली आहे. चेंबरच्या विविध विभागांमध्ये वर्षभर काम करून युवकांना आपले अनुभवविश्‍व समृद्ध करता येणार आहे. हाजीर हो! बडतर्फ पोलिस जगतापसह चौघांना कोर्टाचे आदेश या ‘फेलोशिप’ उपक्रमातून निवड झालेल्या उमेदवारांना वर्षभर ‘एमसीसीआयए’ व संलग्न संस्थांच्या चमूसोबत काम करता येईल. त्याशिवाय पुण्यासह देशभरातील आघाडीच्या उद्योगांचे संस्थापक व कार्यकारी प्रमुखांची भेट तसेच धोरणकर्त्यांशी संवाद साधण्याची संधीही त्यांना मिळेल. विविध क्षेत्रातील पदवीधर व पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थ्यांकडून फेलोशिपसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुकांनी ‘एमसीसीआयए’च्या www.mcciapune.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36qHMl8
Read More
घरातील बाधितांवरही आता चांगले उपचार, उपचारासाठी मनपाचा कंपनीसोबत करार

नागपूर : शहरात जवळपास सात ते आठ हजार बाधित गृहविलगीकरणात आहेत. त्यांची विचारपूस कुणीही करीत नसल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महापालिकेने त्यांनाही डॉक्टरांचा योग्य सल्ला मिळावा, यासाठी ‘इंटरेक्टिव्ह व्हायस रिस्पॉन्स’ (आयव्‍हीआर) प्रणालीचा वापर सुरू केला. या प्रणालीद्वारे गृहविलगीकरणातील बाधितांशी संपर्क साधून त्यांना योग्य उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवले जात आहे. अशा रुग्णांच्या प्रकृतीची वेळेवर विचारपूस व्हावी, त्यांना त्रास असल्यास योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला मिळावा, यासाठी महापालिकेने ‘स्टेप वन’ कंपनीसोबत करार केला. या करारानुसार शहरातील कोरोना रुग्णांना ‘इंटरेक्टिव्ह व्हायस रिस्पॉन्स' प्रणालीद्वारे दूरध्वनीवरुन संपर्क करण्यात येईल. 

सविस्तर वाचा - अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर
 

शहरात दररोज हजारापर्यंत रुग्ण आढळून येत आहे. या रुग्णांना व्यक्तिगतरित्या दूरध्वनीव्दारे संपर्क करणे अवघड होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून आयव्हीआर प्रणालीद्वारे संपर्क केला जाईल. यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि ‘स्टेप वन’ कंपनी यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या कंपनीच्या माध्यमातून देशात अनेक शहरांमध्ये कोव्हिड रुग्णांशी संपर्क साधण्यात यश आले आहे.

 गृह विलगीकरणात राहण्यासाठी रुग्णाच्या घरी व्यवस्था नसल्यास मनपाद्वारे कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णांची नि:शुल्क व्यवस्था करण्यात येत आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांकरीता आयव्हीआर प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या सिस्टीममुळे गृह विलगीकरणातील रुग्ण स्वत:च प्रकृतीची काळजी घेउ शकतील. त्यांना काही त्रास जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.
 

अशी आहे प्रणाली

या प्रणालीद्वारे गृह विलगीकरणातील रुग्णाला फोन केला जाईल. फोन आल्यानंतर रुग्णाला फोनवर सांगण्यात येणारे नंबर दाबून प्रकृतीची माहिती द्यावी लागणार आहे. प्रकृती खालावलेली आढल्यास त्या रुग्णाचा मोबाईल क्रमांक तज्ज्ञ डॉक्टरांना दिला जाईल. तज्ज्ञ डॉक्टर त्यांना संपर्क करुन आवश्यक सल्ला देतील.

रुग्णांना होणार फायदा 
या सेवेचा गृह विलगीकरणातील कोरोना रुग्णांना फायदा होईल. त्यांची प्रकृती बरी नसल्यास तज्ज्ञ डॉक्टर त्यांना वेळेत उपचार करण्यास मदत करतील. या सिस्टीममुळे गृह विलगीकरणातील रुग्ण स्वत:च प्रकृतीची काळजी घेउ शकतील.
- जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त, महापालिका. 

संपादन  : अतुल मांगे  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

घरातील बाधितांवरही आता चांगले उपचार, उपचारासाठी मनपाचा कंपनीसोबत करार नागपूर : शहरात जवळपास सात ते आठ हजार बाधित गृहविलगीकरणात आहेत. त्यांची विचारपूस कुणीही करीत नसल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महापालिकेने त्यांनाही डॉक्टरांचा योग्य सल्ला मिळावा, यासाठी ‘इंटरेक्टिव्ह व्हायस रिस्पॉन्स’ (आयव्‍हीआर) प्रणालीचा वापर सुरू केला. या प्रणालीद्वारे गृहविलगीकरणातील बाधितांशी संपर्क साधून त्यांना योग्य उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवले जात आहे. अशा रुग्णांच्या प्रकृतीची वेळेवर विचारपूस व्हावी, त्यांना त्रास असल्यास योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला मिळावा, यासाठी महापालिकेने ‘स्टेप वन’ कंपनीसोबत करार केला. या करारानुसार शहरातील कोरोना रुग्णांना ‘इंटरेक्टिव्ह व्हायस रिस्पॉन्स' प्रणालीद्वारे दूरध्वनीवरुन संपर्क करण्यात येईल.  सविस्तर वाचा - अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर   शहरात दररोज हजारापर्यंत रुग्ण आढळून येत आहे. या रुग्णांना व्यक्तिगतरित्या दूरध्वनीव्दारे संपर्क करणे अवघड होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून आयव्हीआर प्रणालीद्वारे संपर्क केला जाईल. यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि ‘स्टेप वन’ कंपनी यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या कंपनीच्या माध्यमातून देशात अनेक शहरांमध्ये कोव्हिड रुग्णांशी संपर्क साधण्यात यश आले आहे.  गृह विलगीकरणात राहण्यासाठी रुग्णाच्या घरी व्यवस्था नसल्यास मनपाद्वारे कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णांची नि:शुल्क व्यवस्था करण्यात येत आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांकरीता आयव्हीआर प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या सिस्टीममुळे गृह विलगीकरणातील रुग्ण स्वत:च प्रकृतीची काळजी घेउ शकतील. त्यांना काही त्रास जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.   अशी आहे प्रणाली या प्रणालीद्वारे गृह विलगीकरणातील रुग्णाला फोन केला जाईल. फोन आल्यानंतर रुग्णाला फोनवर सांगण्यात येणारे नंबर दाबून प्रकृतीची माहिती द्यावी लागणार आहे. प्रकृती खालावलेली आढल्यास त्या रुग्णाचा मोबाईल क्रमांक तज्ज्ञ डॉक्टरांना दिला जाईल. तज्ज्ञ डॉक्टर त्यांना संपर्क करुन आवश्यक सल्ला देतील. रुग्णांना होणार फायदा  या सेवेचा गृह विलगीकरणातील कोरोना रुग्णांना फायदा होईल. त्यांची प्रकृती बरी नसल्यास तज्ज्ञ डॉक्टर त्यांना वेळेत उपचार करण्यास मदत करतील. या सिस्टीममुळे गृह विलगीकरणातील रुग्ण स्वत:च प्रकृतीची काळजी घेउ शकतील. - जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.  संपादन  : अतुल मांगे   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Gl27gW
Read More
गांधी कधीही नव्हते एवढे आज कालसुसंगत

महात्मा गांधी यांच्यावरील चरित्रांपेक्षा वेगळा दृष्टिकोन देणारा ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी लिहिलेला ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध होत आहे. या ग्रंथाचं नाव आहे, ‘गांधी पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’.  त्या निमित्ताने डॉ. रावसाहेब कसबे यांची डॉ. राहुल रनाळकर यांनी घेतलेली ही खास मुलाखत...

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

प्रश्‍न - महात्मा गांधी नेते म्हणून पराभूत आहेत, मात्र महात्मा म्हणून विजयी आहेत, हे पुस्तकाच्या नावावरूनच स्पष्ट होतं; नेमकी कशा प्रकारची ‘थॉटलाइन’ घेऊन आपण हा ग्रंथ लिहिला आहे...
डॉ. रावसाहेब कसबे - महात्मा गांधी यांनी १९२० पासून जे राजकारण केलं, या प्रत्येक राजकारणात आजुबाजूच्या परिस्थितीच्या मर्यादांमुळे आणि त्या-त्या वेळी जो सत्ताधारी वर्ग होता-भांडवलदारांचा आणि संस्थानिकांचा-यांच्यामुळे ज्या मर्यादा निर्माण झालेल्या होत्या, त्यामुळे गांधींना ज्या प्रकारचं राजकारण करायचं होतं, त्यांच्या मनात जसं ते करायचं होतं, तसं त्यांना करता आलं नाही आणि म्हणून गांधी राजकारणामध्ये अनेक वेळा पराभूत झालेले आहेत. गांधींचा पहिला जो पराभव झाला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करारावेळी केला. गांधींनी त्याविरुद्ध उपोषण केलं; पण गांधींना स्वतःची भूमिका सोडून द्यावी लागली. हा गांधींचा पहिला राजकीय पराभव होता. पण महात्मा म्हणून ते विजयी झाले. गांधींच्या उपोषणानंतर सगळी मंदिरं अस्पृश्‍यांसाठी खुली होऊन समाजात मानसिक क्रांती झाली. गांधींचा पाकिस्तान निर्मितीला विरोध होता. त्या वेळी हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सगळ्यांचा द्विराष्ट्रवादाला पाठिंबाच होता. धर्मभिन्नतेमुळे देशाची फाळणी गांधीजींना अमान्य होती; परंतु फाळणी झाली आणि ते पुन्हा पराभूत झाले. फाळणीवेळी दंग्यांमध्ये ते दोन्ही समुदायांच्या मध्ये ते उभे राहिल्याने महात्म्याचा विजय झाला. गांधींचा मृत्यूही महात्म्याचा मृत्यू आहे आणि राजकारणी गांधींचा पराभव आहे. त्यांना नेहरूंच्या समाजवादी, तर आंबेडकरांच्या अस्पृश्‍यांच्या शक्तीवर स्वार व्हायचं होतं; परंतु त्यांना होता आलं नाही. 

आपलं लेखन हे पारंपरिकता तोडणारं लिखाण आहे... या पुस्तकातही असे धक्के आहेत का...
ज्या पाश्‍चिमात्य चरित्रकारांनी गांधींची चरित्रं लिहिली, त्यांच्या मर्यादा होत्या. त्यांना फक्त इंग्रजी येत होती. गांधी व आंबेडकरांचा मूळ स्रोत मराठीत आहे. मात्र या चरित्रकारांना मराठी येत नव्हतं, त्यामुळे ही चरित्रं अपूर्ण आहेत. त्यामुळे गांधी आणि आंबेडकर यांच्या संबंधातील मूळ साधन म्हणजे ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’ आणि ‘समता’ या तीन पेपरमध्ये आहे. ही नवी माहिती यापूर्वीच्या चरित्रकारांना मिळालेली नव्हती. हा ग्रंथ मराठी, कानडी, हिंदी, इंग्रजी, तमिळमध्ये येतोय. जेव्हा हा ग्रंथ इंग्रजीत जाईल, इंग्रजीत हा ग्रंथ आल्यानंतर मल्याळी, बंगाली आणि तेलुगूत जाण्याचीही शक्‍यता आहे.

गांधीवाद म्हणून अनेकदा उल्लेख अलीकडे होतो, गांधीवादाकडे आपण कशा दृष्टीने पाहता?
गांधीवाद नावाचा कुठला वाद नाही. गांधींनी स्वतः असं म्हटलेलं होतं, की मी जेवढं काही लिखाण केलेलं आहे किंवा जेवढं लिखाण माझ्या संदर्भात छापलेलं आहे, ते सगळं जाळून टाका. काही शिल्लक ठेवू नका. कारण मी जे-जे बोलतो ते अनेक वेळा आत्मविसंगत असतं. काल जे मी बोललो ते आज मी बोलेनच असं नाही आणि आज जे बोललो ते उद्या बोलेनच असं नाही. पण तुम्हाला खरं मानायचं असेल, तर माझं शेवटचं म्हणणं विचारात घ्या. वाद म्हणजे ज्या माध्यमातून जीवनाच्या समग्र अंगांची उत्तरं मिळावीत, त्याला ‘इझम’ अर्थात ‘वाद’ म्हटलं जातं. गांधींचा विचार मानवी असल्यामुळे तो कुठल्याही साच्यात बसूच शकत नाही. त्यामुळे गांधींनाही कुठल्या वादात बसवता येत नाही. म्हणूनच गांधीवादही नाही. 

गांधींचे विचार हे कालसुसंगत आहेत किंवा भविष्यातही ते जगासाठी उपयोगी ठरतील, असं आपल्याला वाटतं?
आज फक्त भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला गांधींचीच आवश्‍यकता आहे. याचं कारण असं, की या काळात भांडवलशाहीने दोनशे वर्षांत जी प्रगती केली, असं आपण म्हणत होतो, ते दावे खोटे, नकली ठरले आहेत, हे स्पष्ट झालं आहे. युरोप, अमेरिकेत अनेक लोक फुटपाथवर झोपतात, हे आता उघड झालेलं आहे. भारतात आपल्या घरी जाण्यासाठी हजारो मैल पायी चालत लोक गेले, अनेकांचा त्यात मृत्यू झाला. आपल्या देशात तीस कोटी लोक पूर्णपणे उपयोगशून्य आहेत. या लोकांची मतं सत्ताधारी पक्षाला मिळाली नाहीत, तरी काही फरक पडत नाही. सत्ताधारी या मतांशिवाय निवडून येऊ शकतो. त्यामुळे नेते लोकांना बांधलेले नाहीत. या निरुपयोगी ठरलेल्या लोकांना केवळ गांधींचा विचार सामावून घेऊ शकतो. आत्मसन्मानासाठी प्राणाची बाजी लावून हे लोक लढतील. ते अहिंसक किंवा हिंसक मार्गाने लढतील, हे त्या वेळचा काळ ठरवेल. त्याचं कारण म्हणजे गांधींच्या शरीराचं सांडलेलं रक्त फुकट जाईल, असं मला वाटत नाही. मनुष्यजातीला गांधी आज जेवढे कालसुसंगत आहेत, तितके यापूर्वी कधीही नव्हते.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गांधी कधीही नव्हते एवढे आज कालसुसंगत महात्मा गांधी यांच्यावरील चरित्रांपेक्षा वेगळा दृष्टिकोन देणारा ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी लिहिलेला ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध होत आहे. या ग्रंथाचं नाव आहे, ‘गांधी पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’.  त्या निमित्ताने डॉ. रावसाहेब कसबे यांची डॉ. राहुल रनाळकर यांनी घेतलेली ही खास मुलाखत... - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   प्रश्‍न - महात्मा गांधी नेते म्हणून पराभूत आहेत, मात्र महात्मा म्हणून विजयी आहेत, हे पुस्तकाच्या नावावरूनच स्पष्ट होतं; नेमकी कशा प्रकारची ‘थॉटलाइन’ घेऊन आपण हा ग्रंथ लिहिला आहे... डॉ. रावसाहेब कसबे - महात्मा गांधी यांनी १९२० पासून जे राजकारण केलं, या प्रत्येक राजकारणात आजुबाजूच्या परिस्थितीच्या मर्यादांमुळे आणि त्या-त्या वेळी जो सत्ताधारी वर्ग होता-भांडवलदारांचा आणि संस्थानिकांचा-यांच्यामुळे ज्या मर्यादा निर्माण झालेल्या होत्या, त्यामुळे गांधींना ज्या प्रकारचं राजकारण करायचं होतं, त्यांच्या मनात जसं ते करायचं होतं, तसं त्यांना करता आलं नाही आणि म्हणून गांधी राजकारणामध्ये अनेक वेळा पराभूत झालेले आहेत. गांधींचा पहिला जो पराभव झाला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करारावेळी केला. गांधींनी त्याविरुद्ध उपोषण केलं; पण गांधींना स्वतःची भूमिका सोडून द्यावी लागली. हा गांधींचा पहिला राजकीय पराभव होता. पण महात्मा म्हणून ते विजयी झाले. गांधींच्या उपोषणानंतर सगळी मंदिरं अस्पृश्‍यांसाठी खुली होऊन समाजात मानसिक क्रांती झाली. गांधींचा पाकिस्तान निर्मितीला विरोध होता. त्या वेळी हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सगळ्यांचा द्विराष्ट्रवादाला पाठिंबाच होता. धर्मभिन्नतेमुळे देशाची फाळणी गांधीजींना अमान्य होती; परंतु फाळणी झाली आणि ते पुन्हा पराभूत झाले. फाळणीवेळी दंग्यांमध्ये ते दोन्ही समुदायांच्या मध्ये ते उभे राहिल्याने महात्म्याचा विजय झाला. गांधींचा मृत्यूही महात्म्याचा मृत्यू आहे आणि राजकारणी गांधींचा पराभव आहे. त्यांना नेहरूंच्या समाजवादी, तर आंबेडकरांच्या अस्पृश्‍यांच्या शक्तीवर स्वार व्हायचं होतं; परंतु त्यांना होता आलं नाही.  आपलं लेखन हे पारंपरिकता तोडणारं लिखाण आहे... या पुस्तकातही असे धक्के आहेत का... ज्या पाश्‍चिमात्य चरित्रकारांनी गांधींची चरित्रं लिहिली, त्यांच्या मर्यादा होत्या. त्यांना फक्त इंग्रजी येत होती. गांधी व आंबेडकरांचा मूळ स्रोत मराठीत आहे. मात्र या चरित्रकारांना मराठी येत नव्हतं, त्यामुळे ही चरित्रं अपूर्ण आहेत. त्यामुळे गांधी आणि आंबेडकर यांच्या संबंधातील मूळ साधन म्हणजे ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’ आणि ‘समता’ या तीन पेपरमध्ये आहे. ही नवी माहिती यापूर्वीच्या चरित्रकारांना मिळालेली नव्हती. हा ग्रंथ मराठी, कानडी, हिंदी, इंग्रजी, तमिळमध्ये येतोय. जेव्हा हा ग्रंथ इंग्रजीत जाईल, इंग्रजीत हा ग्रंथ आल्यानंतर मल्याळी, बंगाली आणि तेलुगूत जाण्याचीही शक्‍यता आहे. गांधीवाद म्हणून अनेकदा उल्लेख अलीकडे होतो, गांधीवादाकडे आपण कशा दृष्टीने पाहता? गांधीवाद नावाचा कुठला वाद नाही. गांधींनी स्वतः असं म्हटलेलं होतं, की मी जेवढं काही लिखाण केलेलं आहे किंवा जेवढं लिखाण माझ्या संदर्भात छापलेलं आहे, ते सगळं जाळून टाका. काही शिल्लक ठेवू नका. कारण मी जे-जे बोलतो ते अनेक वेळा आत्मविसंगत असतं. काल जे मी बोललो ते आज मी बोलेनच असं नाही आणि आज जे बोललो ते उद्या बोलेनच असं नाही. पण तुम्हाला खरं मानायचं असेल, तर माझं शेवटचं म्हणणं विचारात घ्या. वाद म्हणजे ज्या माध्यमातून जीवनाच्या समग्र अंगांची उत्तरं मिळावीत, त्याला ‘इझम’ अर्थात ‘वाद’ म्हटलं जातं. गांधींचा विचार मानवी असल्यामुळे तो कुठल्याही साच्यात बसूच शकत नाही. त्यामुळे गांधींनाही कुठल्या वादात बसवता येत नाही. म्हणूनच गांधीवादही नाही.  गांधींचे विचार हे कालसुसंगत आहेत किंवा भविष्यातही ते जगासाठी उपयोगी ठरतील, असं आपल्याला वाटतं? आज फक्त भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला गांधींचीच आवश्‍यकता आहे. याचं कारण असं, की या काळात भांडवलशाहीने दोनशे वर्षांत जी प्रगती केली, असं आपण म्हणत होतो, ते दावे खोटे, नकली ठरले आहेत, हे स्पष्ट झालं आहे. युरोप, अमेरिकेत अनेक लोक फुटपाथवर झोपतात, हे आता उघड झालेलं आहे. भारतात आपल्या घरी जाण्यासाठी हजारो मैल पायी चालत लोक गेले, अनेकांचा त्यात मृत्यू झाला. आपल्या देशात तीस कोटी लोक पूर्णपणे उपयोगशून्य आहेत. या लोकांची मतं सत्ताधारी पक्षाला मिळाली नाहीत, तरी काही फरक पडत नाही. सत्ताधारी या मतांशिवाय निवडून येऊ शकतो. त्यामुळे नेते लोकांना बांधलेले नाहीत. या निरुपयोगी ठरलेल्या लोकांना केवळ गांधींचा विचार सामावून घेऊ शकतो. आत्मसन्मानासाठी प्राणाची बाजी लावून हे लोक लढतील. ते अहिंसक किंवा हिंसक मार्गाने लढतील, हे त्या वेळचा काळ ठरवेल. त्याचं कारण म्हणजे गांधींच्या शरीराचं सांडलेलं रक्त फुकट जाईल, असं मला वाटत नाही. मनुष्यजातीला गांधी आज जेवढे कालसुसंगत आहेत, तितके यापूर्वी कधीही नव्हते. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jsDtJW
Read More
माझ्यावरील विषप्रयोगाचे दोषी पुतीनच : ॲलेक्सी नवाल्नी

बर्लिन - माझ्यावरील विषप्रयोगाबद्दल अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर संशय असल्याचे रशियातील राजकीय विरोधक ॲलेक्सी नवाल्नी यांनी ठामपणे सांगितले. आपण घाबरणार नाहीच आणि रशियाला परतून मोहीम सुरू करू, असेही त्यांनी निर्धारपूर्वक सांगितले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवाल्नी यांनी डर स्पीगेल या जर्मन मासिकाला मुलाखत दिली. ते म्हणाले की, या गुन्ह्यामागे पुतीन यांचा हात आहे. याशिवाय माझे दुसरे कोणतीही म्हणणे नाही. आता मी रशियाला परतणार आहे. निर्भय राहण्याचे माझे ध्येय आहे. मुळात मला भिती वाटत नाही. माझे हात थरथरत असतील तर ते विषप्रयोगामुळे, भितीमुळे नव्हे. मी रशियाला परत न जाण्याची भेट पुतीन यांना देऊ इच्छित नाही.

नवाल्नी सध्या पत्नीसह बर्लिनमध्ये राहात आहेत. रशियात परतल्यानंतर व्हिडिओ चॅनेलवरून नियमित व्हिडिओ पोस्ट करणे पुन्हा सुरू करू. वनवासातील विरोधी नेता बनण्याची माझी इच्छा नाही, असेही त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी पराभव झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षपद सोडायला नकार दिला तर काय?

मेर्केल यांची भेट
रुग्णालयात असताना जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मेर्केल यांनी आपली भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, माझे जर्मनीशी वैयक्तिक संबंध आहेत. रशियाबद्दल मेर्केल यांना सखोल माहिती आहे आणि त्यामुळे मी प्रभावित झालो आहे. अर्थात त्यांना माझ्या सल्ल्याची गरज नाही, पण पुतीन सध्या मूर्खपणा करीत आहेत. अशावेळी रशियाबद्दलचे कोणतेही धोरण त्यांना जबाबदार धरण्याचे असले पाहिजे. जर्मनीशी पुतीन संघर्ष करणार नाहीत अशी वेळ टळून गेली आहे.

COVID 19 Vaccine - अमेरिकेच्या मॉडर्नाने दिली खूशखबर; कोरोनावर लस ठरतेय प्रभावी

ऑगस्टमध्ये रशियातील देशांतर्गत विमानात नवाल्नी यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना जर्मनीत हलविण्यात आले. अद्ययावत उपचारांमुळे ते बरे झाले. त्यांच्यावर नोव्हीचोक या अण्वस्त्रांमधील प्राणघातक रसायनाद्वारे विषप्रयोग झाल्याचा अहवाल जर्मनीतील रुग्णालयाने दिला आहे.

पाश्चिमात्य देशांनी रशियाकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे, पण सरकारचा यात हात नसून गुन्हा घडल्याचा पुरावा मिळाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

घातक रसायन माझ्या शरीरात भिनले तेव्हा मला कोणत्याही वेदना होत नव्हत्या, पण मी मरणार आहे असे कळून चुकले होते. आता मात्र प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असून एका पायावर संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो आहे.
- ॲलेक्नी नवाल्नी

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

माझ्यावरील विषप्रयोगाचे दोषी पुतीनच : ॲलेक्सी नवाल्नी बर्लिन - माझ्यावरील विषप्रयोगाबद्दल अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर संशय असल्याचे रशियातील राजकीय विरोधक ॲलेक्सी नवाल्नी यांनी ठामपणे सांगितले. आपण घाबरणार नाहीच आणि रशियाला परतून मोहीम सुरू करू, असेही त्यांनी निर्धारपूर्वक सांगितले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा नवाल्नी यांनी डर स्पीगेल या जर्मन मासिकाला मुलाखत दिली. ते म्हणाले की, या गुन्ह्यामागे पुतीन यांचा हात आहे. याशिवाय माझे दुसरे कोणतीही म्हणणे नाही. आता मी रशियाला परतणार आहे. निर्भय राहण्याचे माझे ध्येय आहे. मुळात मला भिती वाटत नाही. माझे हात थरथरत असतील तर ते विषप्रयोगामुळे, भितीमुळे नव्हे. मी रशियाला परत न जाण्याची भेट पुतीन यांना देऊ इच्छित नाही. नवाल्नी सध्या पत्नीसह बर्लिनमध्ये राहात आहेत. रशियात परतल्यानंतर व्हिडिओ चॅनेलवरून नियमित व्हिडिओ पोस्ट करणे पुन्हा सुरू करू. वनवासातील विरोधी नेता बनण्याची माझी इच्छा नाही, असेही त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी पराभव झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षपद सोडायला नकार दिला तर काय? मेर्केल यांची भेट रुग्णालयात असताना जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मेर्केल यांनी आपली भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, माझे जर्मनीशी वैयक्तिक संबंध आहेत. रशियाबद्दल मेर्केल यांना सखोल माहिती आहे आणि त्यामुळे मी प्रभावित झालो आहे. अर्थात त्यांना माझ्या सल्ल्याची गरज नाही, पण पुतीन सध्या मूर्खपणा करीत आहेत. अशावेळी रशियाबद्दलचे कोणतेही धोरण त्यांना जबाबदार धरण्याचे असले पाहिजे. जर्मनीशी पुतीन संघर्ष करणार नाहीत अशी वेळ टळून गेली आहे. COVID 19 Vaccine - अमेरिकेच्या मॉडर्नाने दिली खूशखबर; कोरोनावर लस ठरतेय प्रभावी ऑगस्टमध्ये रशियातील देशांतर्गत विमानात नवाल्नी यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना जर्मनीत हलविण्यात आले. अद्ययावत उपचारांमुळे ते बरे झाले. त्यांच्यावर नोव्हीचोक या अण्वस्त्रांमधील प्राणघातक रसायनाद्वारे विषप्रयोग झाल्याचा अहवाल जर्मनीतील रुग्णालयाने दिला आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियाकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे, पण सरकारचा यात हात नसून गुन्हा घडल्याचा पुरावा मिळाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. घातक रसायन माझ्या शरीरात भिनले तेव्हा मला कोणत्याही वेदना होत नव्हत्या, पण मी मरणार आहे असे कळून चुकले होते. आता मात्र प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असून एका पायावर संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो आहे. - ॲलेक्नी नवाल्नी Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jomQPd
Read More
देहूरोड- सातारा रस्त्यावरील टोल स्थगित करण्याची मागणी

पुणे - देहूरोड - सातारा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण काम गेल्या दहा वर्षांपासून रखडले असल्याने आता तरी या रस्त्यावरील टोलवसुली तत्काळ स्थगित करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सजग नागरिक मंचाने एका निवेदनाद्वारे बुधवारी केली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे सातारा महामार्ग चार पदरी होता. त्याच्या सहापदरीकरणाचे काम १ ऑक्‍टोबर २०१० रोजी सुरू झाले. मूळ कंत्राटाप्रमाणे हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत संपणे अपेक्षित होते, मात्र ते अद्याप सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) या कामाला सातत्याने मुदतवाढ दिली. त्यामुळे गेल्या १० वर्षात या रस्त्यावर शेकडो अपघात झाले. त्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला.

मराठा आरक्षणाविषयी पुण्यात 'विचार मंथन'; बैठकीला दिग्गज लावणार हजेरी!

तसेच  वाहतूक कोंडीमुळे कोट्यवधी रुपयांचे इंधन लाखो नागरिकांचे कोट्यावधी कामाचे तास वाया गेले आहेत. तरीही ‘एनएचएआय’कडून या कंत्राटदाराला दरवर्षी टोलचे दर वाढवून देत आहे. संबंधित कंत्राटदाराला अनेक नोटीसा दिल्या आहेत, पण पुढे कारवाई झालेली नाही. या रस्त्यावर सर्व्हिस रोडसह कामे प्रलंबित आहेत, असेही विवेक वेलणकर यांनी म्हटले आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

देहूरोड- सातारा रस्त्यावरील टोल स्थगित करण्याची मागणी पुणे - देहूरोड - सातारा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण काम गेल्या दहा वर्षांपासून रखडले असल्याने आता तरी या रस्त्यावरील टोलवसुली तत्काळ स्थगित करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सजग नागरिक मंचाने एका निवेदनाद्वारे बुधवारी केली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे सातारा महामार्ग चार पदरी होता. त्याच्या सहापदरीकरणाचे काम १ ऑक्‍टोबर २०१० रोजी सुरू झाले. मूळ कंत्राटाप्रमाणे हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत संपणे अपेक्षित होते, मात्र ते अद्याप सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) या कामाला सातत्याने मुदतवाढ दिली. त्यामुळे गेल्या १० वर्षात या रस्त्यावर शेकडो अपघात झाले. त्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. मराठा आरक्षणाविषयी पुण्यात 'विचार मंथन'; बैठकीला दिग्गज लावणार हजेरी! तसेच  वाहतूक कोंडीमुळे कोट्यवधी रुपयांचे इंधन लाखो नागरिकांचे कोट्यावधी कामाचे तास वाया गेले आहेत. तरीही ‘एनएचएआय’कडून या कंत्राटदाराला दरवर्षी टोलचे दर वाढवून देत आहे. संबंधित कंत्राटदाराला अनेक नोटीसा दिल्या आहेत, पण पुढे कारवाई झालेली नाही. या रस्त्यावर सर्व्हिस रोडसह कामे प्रलंबित आहेत, असेही विवेक वेलणकर यांनी म्हटले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33kDzNM
Read More
'जेईएस' च्या अध्ययन केंद्रांने घेतला गांधी विचारांच्या प्रसाराचा वसा !  

जालना : जेईएस महाविद्यालयात पंधरा वर्षांपासून महात्मा गांधी अध्ययन केंद्र सुरु आहे. केंद्राच्या वतीने राज्यस्तरीय गांधी विचार शिबिर, प्रेरणा परीक्षा, 
प्रमाणपत्र अभ्यासक्रम, शिक्षकांसाठी कार्यशाळा असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. यंदा कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत उपक्रम होतील की नाही याबाबत साशंकता आहे. परंतु पंधरा वर्षांपासून सुरु असलेले अनेक उपक्रम दिशादर्शक ठरत आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

गांधी विचारांच्या प्रसाराचा वसा जेईएस महाविद्यालयातील अध्ययन केंद्राने घेतलेला आहे. आतापर्यंत सोळा राज्यस्तरीय गांधी विचार शिबिर पार पडले. यात राज्यातील १ हजार ७५० विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. शिक्षकांसाठी बारा कार्यशाळा पार पडल्या.या उपक्रमांतर्गत एक हजारपेक्षा अधिक शिक्षक सहभागी होते. गांधी केंद्राच्या वतीने शिक्षकांसाठी कार्यशाळा,नॅचरोपॅथी शिबिर, निसर्ग शेती,निसर्ग कार्यशाळा ,सायकल यात्रा,पदयात्रा असे विविध उपक्रम राबविण्यात येतात.परंतु यंदा कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे अडचण निर्माण झाली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कारागृहातही गांधीविचार 
गांधी अध्ययन केंद्राचा विशेष उपक्रम म्हणजे कारागृहातील कैद्यांसाठी ' गांधी विचार प्रेरणा परीक्षा 'होय. या परीक्षेत अनेक कैदी सहभाग घेतात. जिल्हा कारागृह प्रशासनाच्या सहकार्याने पाच वर्षांपासून कैद्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. आतापर्यंत चारशे कैद्यांनी गांधी विचार परीक्षा दिली. या परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या कैद्यांना बक्षीस म्हणून खादीचा ड्रेस, टॉवेल, रुमाल देण्याची अनोखी पद्धत आहे. 

शालेय विद्यार्थ्यासाठी परीक्षा 
जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत गांधीविचार पोचवावा म्हणून अध्ययन केंद्र प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांसाठी गांधी विचार परीक्षा तेरा वर्षांपासून आयोजन करण्यात येते. या परीक्षेत ६० हजार विद्यार्थ्याचा सहभाग राहिलेला आहे. 

चित्र प्रदर्शनाचा उपक्रम 
केंद्राच्या वतीने गांधी जीवन चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात येते. आतापर्यंत ४० हजार विद्यार्थ्यांनी चित्र प्रदर्शनातून गांधी विचार समजून घेतला आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कैद्याने पाठविले भावनिक पत्र 

मी जालन्याच्या जेलमध्ये होतो,तेव्हा गांधी विचार परीक्षेत माझा पहिला नंबर आला होता. खरेतर मला तेव्हापासून गांधी विचार समजला, अशा आशयाचे पत्र कैदी संतोष खंदारे यांनी केंद्राचे संचालक डॉ. यशवंत सोनुने यांना पाठविले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी आवर्जून हे पत्र पाठवीत केंद्राचे आभारही मानले. तसेच गांधी विचारांमुळे जीवनात आलेल्या सकारात्मक परिवर्तनाचा संदेशही यानिमित्त जणू दिला गेला. 

गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. कारागृहातील कैद्यांसाठी आम्ही गांधी विचार प्रेरणा परीक्षा घेतल्या.यातून कैद्याची मानसिकता बदलू शकते आणि गांधी विचार समजू शकतो,हीच मोठी पावती आहे.

- डॉ.यशवंत सोनुने, संचालक, गांधी अध्ययन केंद्र 

(संपादन-प्रताप अवचार)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'जेईएस' च्या अध्ययन केंद्रांने घेतला गांधी विचारांच्या प्रसाराचा वसा !   जालना : जेईएस महाविद्यालयात पंधरा वर्षांपासून महात्मा गांधी अध्ययन केंद्र सुरु आहे. केंद्राच्या वतीने राज्यस्तरीय गांधी विचार शिबिर, प्रेरणा परीक्षा,  प्रमाणपत्र अभ्यासक्रम, शिक्षकांसाठी कार्यशाळा असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. यंदा कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत उपक्रम होतील की नाही याबाबत साशंकता आहे. परंतु पंधरा वर्षांपासून सुरु असलेले अनेक उपक्रम दिशादर्शक ठरत आहेत.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! गांधी विचारांच्या प्रसाराचा वसा जेईएस महाविद्यालयातील अध्ययन केंद्राने घेतलेला आहे. आतापर्यंत सोळा राज्यस्तरीय गांधी विचार शिबिर पार पडले. यात राज्यातील १ हजार ७५० विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. शिक्षकांसाठी बारा कार्यशाळा पार पडल्या.या उपक्रमांतर्गत एक हजारपेक्षा अधिक शिक्षक सहभागी होते. गांधी केंद्राच्या वतीने शिक्षकांसाठी कार्यशाळा,नॅचरोपॅथी शिबिर, निसर्ग शेती,निसर्ग कार्यशाळा ,सायकल यात्रा,पदयात्रा असे विविध उपक्रम राबविण्यात येतात.परंतु यंदा कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे अडचण निर्माण झाली आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. कारागृहातही गांधीविचार  गांधी अध्ययन केंद्राचा विशेष उपक्रम म्हणजे कारागृहातील कैद्यांसाठी ' गांधी विचार प्रेरणा परीक्षा 'होय. या परीक्षेत अनेक कैदी सहभाग घेतात. जिल्हा कारागृह प्रशासनाच्या सहकार्याने पाच वर्षांपासून कैद्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. आतापर्यंत चारशे कैद्यांनी गांधी विचार परीक्षा दिली. या परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या कैद्यांना बक्षीस म्हणून खादीचा ड्रेस, टॉवेल, रुमाल देण्याची अनोखी पद्धत आहे.  शालेय विद्यार्थ्यासाठी परीक्षा  जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत गांधीविचार पोचवावा म्हणून अध्ययन केंद्र प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांसाठी गांधी विचार परीक्षा तेरा वर्षांपासून आयोजन करण्यात येते. या परीक्षेत ६० हजार विद्यार्थ्याचा सहभाग राहिलेला आहे.  चित्र प्रदर्शनाचा उपक्रम  केंद्राच्या वतीने गांधी जीवन चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात येते. आतापर्यंत ४० हजार विद्यार्थ्यांनी चित्र प्रदर्शनातून गांधी विचार समजून घेतला आहे.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. कैद्याने पाठविले भावनिक पत्र  मी जालन्याच्या जेलमध्ये होतो,तेव्हा गांधी विचार परीक्षेत माझा पहिला नंबर आला होता. खरेतर मला तेव्हापासून गांधी विचार समजला, अशा आशयाचे पत्र कैदी संतोष खंदारे यांनी केंद्राचे संचालक डॉ. यशवंत सोनुने यांना पाठविले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी आवर्जून हे पत्र पाठवीत केंद्राचे आभारही मानले. तसेच गांधी विचारांमुळे जीवनात आलेल्या सकारात्मक परिवर्तनाचा संदेशही यानिमित्त जणू दिला गेला.  गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. कारागृहातील कैद्यांसाठी आम्ही गांधी विचार प्रेरणा परीक्षा घेतल्या.यातून कैद्याची मानसिकता बदलू शकते आणि गांधी विचार समजू शकतो,हीच मोठी पावती आहे. - डॉ.यशवंत सोनुने, संचालक, गांधी अध्ययन केंद्र  (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30pK6VI
Read More
महावितरणचे धोरण, खड्ड्यात गेले पर्यावरण ! 

औरंगाबाद :  पर्यावरणपूरक सौर ऊर्जेला (रुफ टॉप सोलर सिस्टीम) चालना देण्याऐवजी महावितरणने ही योजना कचरा कुंडीत टाकण्याचे धोरण स्वीकारले आहे. उर्जा मंत्रालय अनुदान देण्यासाठी तयार असताना महावितरणने राज्याच्या लोकसंख्येचा विचार न करता केवळ २५ मेगावॉटसाठी तोकडी म्हणजे अंदाजे केवळ ३१ कोटींची रक्कम मागितली. त्यामुळेच ही योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोचणार नाही, परिणामी पर्यावरण पूरक सौर योजनेला खीळ बसणार आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सौर योजनेला चालना देण्याची गरज असताना महावितरण त्याला मारक धोरण अवलंबीत आहे. पूर्वी महाऊर्जा (मेडा) कडे असताना सौर यंत्रणा बसवणाऱ्यांना अनुदान मिळत होते. नंतर ही योजना महावितरणकडे देण्यात आली. तेव्हापासून अनुदान बंद झाले होते. त्यानंतर मात्र उर्जा मंत्रालयाने (एमएनआरई) अनुदान देण्यासाठी तयारी दर्शवल्यानंतर महावितरणने केवळ २५ मेगावॅट क्षमतेच्या म्हणजे अंदाजे ३१ कोटी रुपयांची मागणी केली. याउलट महाराष्ट्रापेक्षा अर्ध्या असलेल्या गुजरातने तब्बल ६०० मेगावॅट म्हणजे ७५० कोटी रुपयांची मागणी केली. म्हणजेच महावितरणला ही योजना लोकांपर्यंत पोचू द्यायची नाही, महावितरणचा दृष्टीकोन सतत सौर विरोधी असल्याचा आरोप महाराष्ट्र सौर उत्पादक संघटनेने केला आहे. 

 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महावितरणची मक्तेदारी 
वाढत्या विजेची मागणी पूर्ण करताना मुळात महावितरणची दमछाक होत आहे. गेल्या वर्षी सातत्याने वीज मागणी आणि पुरवठा यामध्ये प्रचंड तफावत येत असल्याने अनेक वेळा महाराष्ट्रात लोडशेडींग करावे लागले होते. त्यामुळे सुर्यापासून मिळणारी मोफत वीज वापराने वीज यंत्रणेवरी ताण कमी होऊन पर्यावरण संवर्धनाला मदत होणार आहे. त्यामुळेच सौर योजनेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मात्र, महावितणरण मोफत मिळणाऱ्या सौर उर्जेचा गैरफायदा घेत आहे. नागरीकांना ही वीज मिळू नये विजेच्या क्षेत्रात आपलीच मक्तेदारी रहावी यासाठी संपूर्ण राज्यावर अन्याय करण्याचे धोरण अवलंबीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महाउर्जाकडे देण्याची मागणी 
महाराष्ट्र सौर उत्पादक संघटनेने महावितरणच्या चालबाजीची माहिती उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना दिली. त्यावर ऊर्जा मंत्र्यांनी सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देत महावितरणला स्पष्टीकरण मागितले. त्यावर अनुदान प्रक्रियेसाठी महावितरणकडे योग्य पोर्टल नसल्याचे सांगितले. मात्र, ऊर्जा मंत्रालयाने यासाठी महाउर्जाला (मेडा) सहभागी करुन घेण्याची मुभा दिली होती. मेडाकडे पूर्वीपासूनच अनुदान वितरित करण्याचे पोर्टल आणि अनुभव आहे. त्यामुळे अनुदान प्रक्रियेत महाउर्जाला सहभागी करुन घेण्याची मागणी संघटनेने केली आहे.

(संपादन-प्रताप अवचार) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महावितरणचे धोरण, खड्ड्यात गेले पर्यावरण !  औरंगाबाद :  पर्यावरणपूरक सौर ऊर्जेला (रुफ टॉप सोलर सिस्टीम) चालना देण्याऐवजी महावितरणने ही योजना कचरा कुंडीत टाकण्याचे धोरण स्वीकारले आहे. उर्जा मंत्रालय अनुदान देण्यासाठी तयार असताना महावितरणने राज्याच्या लोकसंख्येचा विचार न करता केवळ २५ मेगावॉटसाठी तोकडी म्हणजे अंदाजे केवळ ३१ कोटींची रक्कम मागितली. त्यामुळेच ही योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोचणार नाही, परिणामी पर्यावरण पूरक सौर योजनेला खीळ बसणार आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! सौर योजनेला चालना देण्याची गरज असताना महावितरण त्याला मारक धोरण अवलंबीत आहे. पूर्वी महाऊर्जा (मेडा) कडे असताना सौर यंत्रणा बसवणाऱ्यांना अनुदान मिळत होते. नंतर ही योजना महावितरणकडे देण्यात आली. तेव्हापासून अनुदान बंद झाले होते. त्यानंतर मात्र उर्जा मंत्रालयाने (एमएनआरई) अनुदान देण्यासाठी तयारी दर्शवल्यानंतर महावितरणने केवळ २५ मेगावॅट क्षमतेच्या म्हणजे अंदाजे ३१ कोटी रुपयांची मागणी केली. याउलट महाराष्ट्रापेक्षा अर्ध्या असलेल्या गुजरातने तब्बल ६०० मेगावॅट म्हणजे ७५० कोटी रुपयांची मागणी केली. म्हणजेच महावितरणला ही योजना लोकांपर्यंत पोचू द्यायची नाही, महावितरणचा दृष्टीकोन सतत सौर विरोधी असल्याचा आरोप महाराष्ट्र सौर उत्पादक संघटनेने केला आहे.    औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. महावितरणची मक्तेदारी  वाढत्या विजेची मागणी पूर्ण करताना मुळात महावितरणची दमछाक होत आहे. गेल्या वर्षी सातत्याने वीज मागणी आणि पुरवठा यामध्ये प्रचंड तफावत येत असल्याने अनेक वेळा महाराष्ट्रात लोडशेडींग करावे लागले होते. त्यामुळे सुर्यापासून मिळणारी मोफत वीज वापराने वीज यंत्रणेवरी ताण कमी होऊन पर्यावरण संवर्धनाला मदत होणार आहे. त्यामुळेच सौर योजनेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मात्र, महावितणरण मोफत मिळणाऱ्या सौर उर्जेचा गैरफायदा घेत आहे. नागरीकांना ही वीज मिळू नये विजेच्या क्षेत्रात आपलीच मक्तेदारी रहावी यासाठी संपूर्ण राज्यावर अन्याय करण्याचे धोरण अवलंबीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. महाउर्जाकडे देण्याची मागणी  महाराष्ट्र सौर उत्पादक संघटनेने महावितरणच्या चालबाजीची माहिती उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना दिली. त्यावर ऊर्जा मंत्र्यांनी सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देत महावितरणला स्पष्टीकरण मागितले. त्यावर अनुदान प्रक्रियेसाठी महावितरणकडे योग्य पोर्टल नसल्याचे सांगितले. मात्र, ऊर्जा मंत्रालयाने यासाठी महाउर्जाला (मेडा) सहभागी करुन घेण्याची मुभा दिली होती. मेडाकडे पूर्वीपासूनच अनुदान वितरित करण्याचे पोर्टल आणि अनुभव आहे. त्यामुळे अनुदान प्रक्रियेत महाउर्जाला सहभागी करुन घेण्याची मागणी संघटनेने केली आहे. (संपादन-प्रताप अवचार)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GnSiyC
Read More
लॉकडाऊनमध्ये औरंगाबाद महापालिकेने फेडले २०० कोटींचे कर्ज ! 

औरंगाबाद : समांतर पाणी पुरवठा योजना व पाणी पुरवठा योजनेचे थकीत वीज बिल भरण्यासाठी महापालिकेने आठ वर्षांपूर्वी २०० कोटींचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परफेड करण्यात आली असून, गहाण ठेवण्यात आलेल्या जागा मोकळ्या करण्यात आल्या. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

महापालिकेने २०१२ मध्ये समांतर योजनेच्या सुरक्षा ठेवीसाठी ९४.०५ कोटी रूपये तर वीज कंपनीचे थकीत बील भरण्यासाठी १०० कोटी रुपये असे २०० कोटीचे कर्ज एसबीआय बँकेकडून घेतले होते. मात्र समांतर पाणी पुरवठा योजनेला मोठा विरोध झाला व २०२६ मध्ये तत्कालीन आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांनी समांतरचा पीपीपी करार रद्द करत कंपनीला सोडचिठ्ठी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नंतर हे प्रकरण उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेले. सध्यस्थितीत हा वाद लवादात प्रलंबित आहे. दरम्यान समांतरचे पुनरूज्जीवन करण्याचा प्रयोग झाला. त्यातही अपयश आहे. दरम्यान एओएसजीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्‍ते मात्र महापालिकेला फेडावे लागले. दीड कोटी रूपये बँकेचा हप्‍ता होता. लॉकडाऊनच्या काळात हे कर्ज निल करण्यात आले असून, बॅंकेकडे ठेवण्यात आलेल्या जागाही महापालिकेने परत घेतल्या आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाऊनमध्ये औरंगाबाद महापालिकेने फेडले २०० कोटींचे कर्ज !  औरंगाबाद : समांतर पाणी पुरवठा योजना व पाणी पुरवठा योजनेचे थकीत वीज बिल भरण्यासाठी महापालिकेने आठ वर्षांपूर्वी २०० कोटींचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परफेड करण्यात आली असून, गहाण ठेवण्यात आलेल्या जागा मोकळ्या करण्यात आल्या.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! महापालिकेने २०१२ मध्ये समांतर योजनेच्या सुरक्षा ठेवीसाठी ९४.०५ कोटी रूपये तर वीज कंपनीचे थकीत बील भरण्यासाठी १०० कोटी रुपये असे २०० कोटीचे कर्ज एसबीआय बँकेकडून घेतले होते. मात्र समांतर पाणी पुरवठा योजनेला मोठा विरोध झाला व २०२६ मध्ये तत्कालीन आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांनी समांतरचा पीपीपी करार रद्द करत कंपनीला सोडचिठ्ठी दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. नंतर हे प्रकरण उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेले. सध्यस्थितीत हा वाद लवादात प्रलंबित आहे. दरम्यान समांतरचे पुनरूज्जीवन करण्याचा प्रयोग झाला. त्यातही अपयश आहे. दरम्यान एओएसजीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्‍ते मात्र महापालिकेला फेडावे लागले. दीड कोटी रूपये बँकेचा हप्‍ता होता. लॉकडाऊनच्या काळात हे कर्ज निल करण्यात आले असून, बॅंकेकडे ठेवण्यात आलेल्या जागाही महापालिकेने परत घेतल्या आहेत.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. (संपादन-प्रताप अवचार)   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n8kW7K
Read More
परीक्षेबाबत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बैठक आंदोलकांनी हाणून पडली

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या नियोजनासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक दुपारी सुरू होती. मात्र विद्यापीठात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असताना देखील सुरू असलेली ही बैठक आंदोलकांनी हाणून पडली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या नियोजनाबाबत सध्या विविध स्तरावर बैठका सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या अतिथी गृहात गुरूवारी दुपारी बैठक सुरू होती आणि त्यात अधिकारी आणि काही शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. हे कळताच आंदोलकांपैकी ४०-५० जणांनी बैठकीच्या ठिकाणी मोर्चा वळविला. बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असताना बैठक का घेतली, असेही संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्यात आले. तसेच ताबोडतोब बैठक बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

हाजीर हो! बडतर्फ पोलिस जगतापसह चौघांना कोर्टाचे आदेश

दरम्यान परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून बैठक बंद पाडल्याची माहिती पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समितीचे सहचिटणीस शिवाजी उत्तेकर यांनी दिली. तर याबाबत विद्यापीठाची बाजू जाणून घेण्यासाठी डॉ. काकडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,"विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सेवा पुरवठादारांसमवेत बैठक होती. ही बैठक सुरळीत झाली. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना फक्त बैठकीत त्यांना सहभागी करून घेऊ नये, असे आंदोलकांचे म्हणणे होते."

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

परीक्षेबाबत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बैठक आंदोलकांनी हाणून पडली पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या नियोजनासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक दुपारी सुरू होती. मात्र विद्यापीठात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असताना देखील सुरू असलेली ही बैठक आंदोलकांनी हाणून पडली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या नियोजनाबाबत सध्या विविध स्तरावर बैठका सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या अतिथी गृहात गुरूवारी दुपारी बैठक सुरू होती आणि त्यात अधिकारी आणि काही शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. हे कळताच आंदोलकांपैकी ४०-५० जणांनी बैठकीच्या ठिकाणी मोर्चा वळविला. बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असताना बैठक का घेतली, असेही संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्यात आले. तसेच ताबोडतोब बैठक बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हाजीर हो! बडतर्फ पोलिस जगतापसह चौघांना कोर्टाचे आदेश दरम्यान परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून बैठक बंद पाडल्याची माहिती पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समितीचे सहचिटणीस शिवाजी उत्तेकर यांनी दिली. तर याबाबत विद्यापीठाची बाजू जाणून घेण्यासाठी डॉ. काकडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,"विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सेवा पुरवठादारांसमवेत बैठक होती. ही बैठक सुरळीत झाली. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना फक्त बैठकीत त्यांना सहभागी करून घेऊ नये, असे आंदोलकांचे म्हणणे होते." Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

October 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GkMHJN
Read More