देहूरोड- सातारा रस्त्यावरील टोल स्थगित करण्याची मागणी पुणे - देहूरोड - सातारा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण काम गेल्या दहा वर्षांपासून रखडले असल्याने आता तरी या रस्त्यावरील टोलवसुली तत्काळ स्थगित करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सजग नागरिक मंचाने एका निवेदनाद्वारे बुधवारी केली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे सातारा महामार्ग चार पदरी होता. त्याच्या सहापदरीकरणाचे काम १ ऑक्‍टोबर २०१० रोजी सुरू झाले. मूळ कंत्राटाप्रमाणे हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत संपणे अपेक्षित होते, मात्र ते अद्याप सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) या कामाला सातत्याने मुदतवाढ दिली. त्यामुळे गेल्या १० वर्षात या रस्त्यावर शेकडो अपघात झाले. त्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. मराठा आरक्षणाविषयी पुण्यात 'विचार मंथन'; बैठकीला दिग्गज लावणार हजेरी! तसेच  वाहतूक कोंडीमुळे कोट्यवधी रुपयांचे इंधन लाखो नागरिकांचे कोट्यावधी कामाचे तास वाया गेले आहेत. तरीही ‘एनएचएआय’कडून या कंत्राटदाराला दरवर्षी टोलचे दर वाढवून देत आहे. संबंधित कंत्राटदाराला अनेक नोटीसा दिल्या आहेत, पण पुढे कारवाई झालेली नाही. या रस्त्यावर सर्व्हिस रोडसह कामे प्रलंबित आहेत, असेही विवेक वेलणकर यांनी म्हटले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 1, 2020

देहूरोड- सातारा रस्त्यावरील टोल स्थगित करण्याची मागणी पुणे - देहूरोड - सातारा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण काम गेल्या दहा वर्षांपासून रखडले असल्याने आता तरी या रस्त्यावरील टोलवसुली तत्काळ स्थगित करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सजग नागरिक मंचाने एका निवेदनाद्वारे बुधवारी केली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे सातारा महामार्ग चार पदरी होता. त्याच्या सहापदरीकरणाचे काम १ ऑक्‍टोबर २०१० रोजी सुरू झाले. मूळ कंत्राटाप्रमाणे हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत संपणे अपेक्षित होते, मात्र ते अद्याप सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) या कामाला सातत्याने मुदतवाढ दिली. त्यामुळे गेल्या १० वर्षात या रस्त्यावर शेकडो अपघात झाले. त्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. मराठा आरक्षणाविषयी पुण्यात 'विचार मंथन'; बैठकीला दिग्गज लावणार हजेरी! तसेच  वाहतूक कोंडीमुळे कोट्यवधी रुपयांचे इंधन लाखो नागरिकांचे कोट्यावधी कामाचे तास वाया गेले आहेत. तरीही ‘एनएचएआय’कडून या कंत्राटदाराला दरवर्षी टोलचे दर वाढवून देत आहे. संबंधित कंत्राटदाराला अनेक नोटीसा दिल्या आहेत, पण पुढे कारवाई झालेली नाही. या रस्त्यावर सर्व्हिस रोडसह कामे प्रलंबित आहेत, असेही विवेक वेलणकर यांनी म्हटले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/33kDzNM

No comments:

Post a Comment