Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 10, 2020

‘अज्ञात न्यूमोनिया’ कोरोनापेक्षा घातक; कझाकस्तानमध्ये अनेक बळी गेल्याचा चीनचा दावा

बीजिंग - कझाकस्तानमध्ये न्यूमोनियासारख्या रोगाचा धोका असून याचा मृ्त्यूदर कोरोनापेक्षाही अधिक आहे, असा इशारा चीनने कझाकस्तानमधील आपल्या नागरिकांना दिला आहे. या ‘अज्ञात न्यूमोनिया’मुळे मागील सहा महिन्यांतच कझाकस्तानमध्ये १७७२ जणांचा मृत्यू झाला असून त्यातील ६२८ जण केवळ जून महिन्यातच दगावले आहेत, असे चीनच्या दूतावासाने जाहीर केले आहे. मृतांमध्ये चिनी नागरिकांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. कझाकस्तान सरकारने मात्र हा दावा फेटाळला आहे.  

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चिनी दूतावासाच्या म्हणण्यानुसार, कझाकस्तानमधील ‘अज्ञात न्यूमोनिया’ कोरोना विषाणूपेक्षाही अधिक धोकादायक असून यावर अनेक आरोग्य संस्था त्यावर अभ्यास करत आहेत. 

या नव्या विषाणूचा कोरोनाशी काहीही संबंध नसल्याचे प्राथमिक संशोधनातून दिसून आले आहे. तरीही, कझाकस्तानमधील चिनी नागरिकांनी सावध रहावे, असे दूतावासाने सांगितले आहे. या न्यूमोनियाचा प्रसार चीनमध्येही होऊ शकतो, त्यामुळे वेळीच उपाययोजना करायला हव्यात. कझाकस्तानची सीमा चीनच्या शिनजिआंग प्रांताला मिळते. कझाखस्तानमधील तीन प्रांतांमध्ये किमान ५०० जणांना न्यूमोनियासारखा आजार झाला असल्याचे आणि या आजाराच्या रुग्णांची संख्या कोरोनापेक्षाही दुप्पट असल्याचे स्थानिक माध्यमांमध्ये सांगितल्याचा दावा चिनी दूतावासाने केला आहे. कझाखस्तानमध्ये राहणाऱ्या चिनी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, अशी सूचना आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनची बातमी खोटी
चिनी दूतावासाने चुकीच्या बातमी प्रसिद्ध करून अकारण संशयाचे वातावरण निर्माण केले असल्याची टीका कझाकस्तान सरकारने केली आहे. तसेच, कझाकस्तानमध्ये न्यूमोनियासारखा कोणताही संसर्गजन्य रोग पसरत नसल्याचे स्पष्ट केले आहे. कझाक सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, विविध आजारांमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एकत्र केली होती, तीच चिनी दूतावासाने ‘अज्ञात न्यूमोनिया’चे बळी म्हणून प्रसारित केली, असा दावा सरकारी अधिकाऱ्यांनी केला.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘अज्ञात न्यूमोनिया’ कोरोनापेक्षा घातक; कझाकस्तानमध्ये अनेक बळी गेल्याचा चीनचा दावा बीजिंग - कझाकस्तानमध्ये न्यूमोनियासारख्या रोगाचा धोका असून याचा मृ्त्यूदर कोरोनापेक्षाही अधिक आहे, असा इशारा चीनने कझाकस्तानमधील आपल्या नागरिकांना दिला आहे. या ‘अज्ञात न्यूमोनिया’मुळे मागील सहा महिन्यांतच कझाकस्तानमध्ये १७७२ जणांचा मृत्यू झाला असून त्यातील ६२८ जण केवळ जून महिन्यातच दगावले आहेत, असे चीनच्या दूतावासाने जाहीर केले आहे. मृतांमध्ये चिनी नागरिकांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. कझाकस्तान सरकारने मात्र हा दावा फेटाळला आहे.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चिनी दूतावासाच्या म्हणण्यानुसार, कझाकस्तानमधील ‘अज्ञात न्यूमोनिया’ कोरोना विषाणूपेक्षाही अधिक धोकादायक असून यावर अनेक आरोग्य संस्था त्यावर अभ्यास करत आहेत.  या नव्या विषाणूचा कोरोनाशी काहीही संबंध नसल्याचे प्राथमिक संशोधनातून दिसून आले आहे. तरीही, कझाकस्तानमधील चिनी नागरिकांनी सावध रहावे, असे दूतावासाने सांगितले आहे. या न्यूमोनियाचा प्रसार चीनमध्येही होऊ शकतो, त्यामुळे वेळीच उपाययोजना करायला हव्यात. कझाकस्तानची सीमा चीनच्या शिनजिआंग प्रांताला मिळते. कझाखस्तानमधील तीन प्रांतांमध्ये किमान ५०० जणांना न्यूमोनियासारखा आजार झाला असल्याचे आणि या आजाराच्या रुग्णांची संख्या कोरोनापेक्षाही दुप्पट असल्याचे स्थानिक माध्यमांमध्ये सांगितल्याचा दावा चिनी दूतावासाने केला आहे. कझाखस्तानमध्ये राहणाऱ्या चिनी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, अशी सूचना आहे.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चीनची बातमी खोटी चिनी दूतावासाने चुकीच्या बातमी प्रसिद्ध करून अकारण संशयाचे वातावरण निर्माण केले असल्याची टीका कझाकस्तान सरकारने केली आहे. तसेच, कझाकस्तानमध्ये न्यूमोनियासारखा कोणताही संसर्गजन्य रोग पसरत नसल्याचे स्पष्ट केले आहे. कझाक सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, विविध आजारांमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एकत्र केली होती, तीच चिनी दूतावासाने ‘अज्ञात न्यूमोनिया’चे बळी म्हणून प्रसारित केली, असा दावा सरकारी अधिकाऱ्यांनी केला. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32cfdG9
Read More
चीनने प्रगती करताना जी कुरघोडी केली, तीच आता आपण चीनवर करायला हवी

कम्युनिस्ट राजवटीखाली राहूनही आणि व्यक्तिस्वातंत्र्य नसूनदेखील आजची चीनची जनता इतकी राष्ट्रवादी यापूर्वी कधीच नव्हती. चीनने औद्योगिक प्रगती करताना पाश्‍चात्यांवर जी कुरघोडी केली, तीच आता आपण चीनवर करायला हवी. जगालाही आशियात पर्याय हवा आहे. तो लोकशाहीवादी भारतच देऊ शकतो. त्यासाठी पावले उचलायला हवीत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारत आणि चीन साधारण एकाच वेळी ( १९४७ आणि १९४९) राष्ट्र म्हणून उभे राहिले. १९८० पर्यंत दोन्ही देशांचा आर्थिक आकार समानच होता. परंतु त्यानंतर चीनने जो विकासाचा वेग पकडला तो प्रचंड होता. त्याच्यापुढे भ्रष्टाचारात बरबटलेला आणि जात- धर्माच्या राजकारणात बुडालेला भारत मागे पडला. चीनने त्याच्या भौगोलिक सीमारेषाही पुढे ढकलायला चालू केले होते. तिबेट जो चीनच्या क्षेत्रफळाच्या साधारण २३ टक्के भूभाग आहे, तो त्याने १९५० मध्ये गिळला. त्यानंतर त्याने आपल्या अरुणाचल प्रदेशाचा काही भाग आणि अक्‍साई चीनही घशात घातला. चीनचा हा हव्यास फक्त भारतकेंद्रित नाही. तंत्रज्ञान चोरीमध्ये तो अमेरिका, युरोप इत्यादींना ठगत आहे, अर्थ मायाजालामध्ये आणि कर्जाच्या सापळ्यामध्ये तो श्रीलंका, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, आफ्रिकेतील अनेक देशांना अडकवतो आहे. एकूण १८ देशांशी चीनचे वाद चालू आहेत. 

भारताने काय करायचे?
निडरपणा, राष्ट्रवादी दृष्टिकोन, दूरवरचे असे भविष्यकालीन नियोजन हेच चीनच्या प्रतिशोधाचे राजमार्ग आहेत. सुरुवात चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’वर घाव घालून करायला हवी. चीन इतर देशांना तिबेट, तैवान, हाँगकाँग, मकाऊ, आदी क्षेत्रांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करू देत नाही. बहुतांश देश चीनची मर्जी राखत त्याला पाठिंबाच देतात. 
एकीकडे चीन उघडपणे पाकिस्तानची पाठराखण करणार, मालदीव, नेपाळ इत्यादींना भारताच्या विरोधात भडकावणार, आपल्या अरुणाचल, लडाख, वगैरे भूभागावर हक्क सांगणार आणि आपण म्हणणार, की ‘हो तिबेट तुमचाच आहे’ किंवा तैवानसारख्या प्रगत देशाचा मैत्रीचा हात झिडकारणार, असे किती दिवस चालणार? जाहीर करा- आम्ही तिबेटच्या स्वातंत्र्याला मान्यता देतोय म्हणून आणि तैवानशी अधिकृत राजकीय संबंध प्रस्थापित करतोय म्हणून. आपणही एक लष्करी शक्ती आहोत, याची जाणीव होऊ देत कृतीतून. चीन आर्थिक निर्बंधाची भाषा करेल. करूदे. नुकसान चीनचे जास्त होईल. कारण ५६ ते ५७ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी व्यापारतूट आहे आपल्या आणि चीनमध्ये. शिवाय आत्मनिर्भर भारत होण्यास याची मदतच होईल.  

संख्याबळाने आणि आधुनिक शस्त्रास्त्रांच्या बाबतीत असेल चीन आपल्यापेक्षा काकणभर पुढे; पण आपली शस्त्रे पकडणारी मनगटे नक्कीच कणखर आहेत. संरक्षण क्षेत्रात आज भारताला गरज आहे ती स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मितीची. आजमितीस भारताची सुमारे ऐंशी टक्के शस्त्रास्त्र खरेदी परदेशातून होते, तर याच्याबरोबर उलट चीन त्यांची ८० टक्के शस्त्रे स्वतःच निर्माण करतो. जागतिक स्तरावर विकल्या जाणाऱ्या शस्त्रांपैकी १० टक्के एकटा भारत खरेदी करतो, तर चीनचे हेच प्रमाण साधारण साडेचार टक्के इतकेच आहे. 

चीनचा कम्युनिस्ट राष्ट्रवाद! 
बाब तंत्रज्ञानाची नाही, बाब आहे दूरदृष्टीची आणि राष्ट्रहिताचा विचार करण्याची. आपण अणुबॉम्ब, हैड्रोजन बॉम्ब, उपग्रहभेदी क्षेपणास्त्रे इत्यादी काही बनवू शकतो तर आपण स्वयंचलित रायफली आणि काडतुसे नक्कीच बनवू शकू. गरज आहे निर्धाराची. 
प्रत्येक देशाचा एक सुवर्णकाळ असतो. या पुढील काळ भारताचा असेल असे ठरवून, कंबर कसून कामाला लागले पाहिजे. धर्म, गाय, मंदिर, मशीद आदी आणि अंधश्रद्धा यांना फाटा देऊन देशात जास्तीत जास्त उद्योग कसे येतील आणि ते कसे फुलत जातील, याचीच भ्रांत सर्वांना पडली पाहिजे. दोन वेळचे चार घास अन्न, हाताला काम आणि त्याबरोबर येणारी समृद्धी इतर सर्व भ्रामक गोष्टींना छेद देते. अन्यथा कम्युनिस्ट राजवटीखाली राहूनही, व्यक्तिस्वातंत्र्य नसूनदेखील आजची चीनची जनता इतकी राष्ट्रवादी यापूर्वी कधीच नव्हती. चीनने औद्योगिक प्रगती करताना पाश्‍चात्यांवर जी कुरघोडी केली, तीच आता आपण चीनवर करायला हवी.

हीच अनुकूल वेळ 
चीनकडून आयात कमी केली पाहिजे. आयातीऐवजी चिनी कंपन्यांना तोच माल भारतात कारखाने काढून बनवण्यास भाग पाडावे. चीनमधील परदेशी कंपन्यांना उत्कृष्ट पर्याय भारतात उपलब्ध करून देणे शक्‍य आहे. जनतेने कर्मयोग अंगिकारला पाहिजे. भारत तरूणाईचा देश आहे, आपली ६५टक्के लोकसंख्या पस्तिशीखालील आहे हे खरे, परंतु यातील बहुसंख्य तरुण उत्सव, धर्म, राजकारण आणि चकाट्या पिटणे यातच मग्न असेल तर आपण चीनचा मुकाबला कसा करणार?  या तरुणांना कर्तृत्वाची विविध क्षेत्रे दाखवली पाहिजेत. त्यात झोकून देऊन काम करणे हाच पराक्रम आहे, हे त्यांच्या मनावर ठसवले पाहिजे. आज ‘कोरोना’मुळे जागतिक मानस चीनविरोधी आहे. त्याचा फायदा उठवला पाहिजे. जगालाही आशियात पर्याय हवा आहे. तो लोकशाहीवादी भारतच देऊ शकतो. त्यासाठी पावले उचलायला हवीत. कोरोना विषाणूचे पाप चीनच्या पदरात उघडपणे घालून त्या दिशेने वाटचाल करूयात.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चीनने प्रगती करताना जी कुरघोडी केली, तीच आता आपण चीनवर करायला हवी कम्युनिस्ट राजवटीखाली राहूनही आणि व्यक्तिस्वातंत्र्य नसूनदेखील आजची चीनची जनता इतकी राष्ट्रवादी यापूर्वी कधीच नव्हती. चीनने औद्योगिक प्रगती करताना पाश्‍चात्यांवर जी कुरघोडी केली, तीच आता आपण चीनवर करायला हवी. जगालाही आशियात पर्याय हवा आहे. तो लोकशाहीवादी भारतच देऊ शकतो. त्यासाठी पावले उचलायला हवीत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा भारत आणि चीन साधारण एकाच वेळी ( १९४७ आणि १९४९) राष्ट्र म्हणून उभे राहिले. १९८० पर्यंत दोन्ही देशांचा आर्थिक आकार समानच होता. परंतु त्यानंतर चीनने जो विकासाचा वेग पकडला तो प्रचंड होता. त्याच्यापुढे भ्रष्टाचारात बरबटलेला आणि जात- धर्माच्या राजकारणात बुडालेला भारत मागे पडला. चीनने त्याच्या भौगोलिक सीमारेषाही पुढे ढकलायला चालू केले होते. तिबेट जो चीनच्या क्षेत्रफळाच्या साधारण २३ टक्के भूभाग आहे, तो त्याने १९५० मध्ये गिळला. त्यानंतर त्याने आपल्या अरुणाचल प्रदेशाचा काही भाग आणि अक्‍साई चीनही घशात घातला. चीनचा हा हव्यास फक्त भारतकेंद्रित नाही. तंत्रज्ञान चोरीमध्ये तो अमेरिका, युरोप इत्यादींना ठगत आहे, अर्थ मायाजालामध्ये आणि कर्जाच्या सापळ्यामध्ये तो श्रीलंका, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, आफ्रिकेतील अनेक देशांना अडकवतो आहे. एकूण १८ देशांशी चीनचे वाद चालू आहेत.  भारताने काय करायचे? निडरपणा, राष्ट्रवादी दृष्टिकोन, दूरवरचे असे भविष्यकालीन नियोजन हेच चीनच्या प्रतिशोधाचे राजमार्ग आहेत. सुरुवात चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’वर घाव घालून करायला हवी. चीन इतर देशांना तिबेट, तैवान, हाँगकाँग, मकाऊ, आदी क्षेत्रांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करू देत नाही. बहुतांश देश चीनची मर्जी राखत त्याला पाठिंबाच देतात.  एकीकडे चीन उघडपणे पाकिस्तानची पाठराखण करणार, मालदीव, नेपाळ इत्यादींना भारताच्या विरोधात भडकावणार, आपल्या अरुणाचल, लडाख, वगैरे भूभागावर हक्क सांगणार आणि आपण म्हणणार, की ‘हो तिबेट तुमचाच आहे’ किंवा तैवानसारख्या प्रगत देशाचा मैत्रीचा हात झिडकारणार, असे किती दिवस चालणार? जाहीर करा- आम्ही तिबेटच्या स्वातंत्र्याला मान्यता देतोय म्हणून आणि तैवानशी अधिकृत राजकीय संबंध प्रस्थापित करतोय म्हणून. आपणही एक लष्करी शक्ती आहोत, याची जाणीव होऊ देत कृतीतून. चीन आर्थिक निर्बंधाची भाषा करेल. करूदे. नुकसान चीनचे जास्त होईल. कारण ५६ ते ५७ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी व्यापारतूट आहे आपल्या आणि चीनमध्ये. शिवाय आत्मनिर्भर भारत होण्यास याची मदतच होईल.   संख्याबळाने आणि आधुनिक शस्त्रास्त्रांच्या बाबतीत असेल चीन आपल्यापेक्षा काकणभर पुढे; पण आपली शस्त्रे पकडणारी मनगटे नक्कीच कणखर आहेत. संरक्षण क्षेत्रात आज भारताला गरज आहे ती स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मितीची. आजमितीस भारताची सुमारे ऐंशी टक्के शस्त्रास्त्र खरेदी परदेशातून होते, तर याच्याबरोबर उलट चीन त्यांची ८० टक्के शस्त्रे स्वतःच निर्माण करतो. जागतिक स्तरावर विकल्या जाणाऱ्या शस्त्रांपैकी १० टक्के एकटा भारत खरेदी करतो, तर चीनचे हेच प्रमाण साधारण साडेचार टक्के इतकेच आहे.  चीनचा कम्युनिस्ट राष्ट्रवाद!  बाब तंत्रज्ञानाची नाही, बाब आहे दूरदृष्टीची आणि राष्ट्रहिताचा विचार करण्याची. आपण अणुबॉम्ब, हैड्रोजन बॉम्ब, उपग्रहभेदी क्षेपणास्त्रे इत्यादी काही बनवू शकतो तर आपण स्वयंचलित रायफली आणि काडतुसे नक्कीच बनवू शकू. गरज आहे निर्धाराची.  प्रत्येक देशाचा एक सुवर्णकाळ असतो. या पुढील काळ भारताचा असेल असे ठरवून, कंबर कसून कामाला लागले पाहिजे. धर्म, गाय, मंदिर, मशीद आदी आणि अंधश्रद्धा यांना फाटा देऊन देशात जास्तीत जास्त उद्योग कसे येतील आणि ते कसे फुलत जातील, याचीच भ्रांत सर्वांना पडली पाहिजे. दोन वेळचे चार घास अन्न, हाताला काम आणि त्याबरोबर येणारी समृद्धी इतर सर्व भ्रामक गोष्टींना छेद देते. अन्यथा कम्युनिस्ट राजवटीखाली राहूनही, व्यक्तिस्वातंत्र्य नसूनदेखील आजची चीनची जनता इतकी राष्ट्रवादी यापूर्वी कधीच नव्हती. चीनने औद्योगिक प्रगती करताना पाश्‍चात्यांवर जी कुरघोडी केली, तीच आता आपण चीनवर करायला हवी. हीच अनुकूल वेळ  चीनकडून आयात कमी केली पाहिजे. आयातीऐवजी चिनी कंपन्यांना तोच माल भारतात कारखाने काढून बनवण्यास भाग पाडावे. चीनमधील परदेशी कंपन्यांना उत्कृष्ट पर्याय भारतात उपलब्ध करून देणे शक्‍य आहे. जनतेने कर्मयोग अंगिकारला पाहिजे. भारत तरूणाईचा देश आहे, आपली ६५टक्के लोकसंख्या पस्तिशीखालील आहे हे खरे, परंतु यातील बहुसंख्य तरुण उत्सव, धर्म, राजकारण आणि चकाट्या पिटणे यातच मग्न असेल तर आपण चीनचा मुकाबला कसा करणार?  या तरुणांना कर्तृत्वाची विविध क्षेत्रे दाखवली पाहिजेत. त्यात झोकून देऊन काम करणे हाच पराक्रम आहे, हे त्यांच्या मनावर ठसवले पाहिजे. आज ‘कोरोना’मुळे जागतिक मानस चीनविरोधी आहे. त्याचा फायदा उठवला पाहिजे. जगालाही आशियात पर्याय हवा आहे. तो लोकशाहीवादी भारतच देऊ शकतो. त्यासाठी पावले उचलायला हवीत. कोरोना विषाणूचे पाप चीनच्या पदरात उघडपणे घालून त्या दिशेने वाटचाल करूयात. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Dwa3KI
Read More
ऑनलाइन शिक्षण काठावर पास; आयआयटीच्या सर्वेक्षणातून समोर आली माहिती

पुणे - लॉकडाउनच्या काळात देशभरातील शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यास सुरवात केली. परंतु तांत्रिक अडचणींबरोबरच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवादाचा अभाव, विद्यार्थ्यांची मानसिकता आणि प्रयोगशिलतेचा अभाव आदी मर्यादांमुळे ही पद्धत काठावर पास झाली आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) देशभरात घेतलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयआयटीच्या 40 संशोधकांचा ऑनलाईन शिक्षणावरील हा अहवाल "आर्काईव्ह' या प्रिप्रींट जर्नलमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे. तब्बल 70 टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाबद्दल असमाधानी असल्याचे दिसून आले असून, फक्त 18 टक्के प्राध्यापकांना ऑनलाईन शिक्षण भविष्यात महत्त्वपूर्ण ठरेल असे वाटत आहे. स्वयंअध्ययन, शिकण्यासाठी वेळेचे आणि जागेचे स्वातंत्र्य, असे काही फायदे जरी असले. तरी ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा, इंटरनेट, मोबाईल, संगणक, डेटा स्पीड यांचा अभाव, तसेच गृहपाठ, प्रयोगशाळा, प्रकल्प आणि वर्गातील वातावरणाची अनुपलब्धता यामुळे ऑनलाइन शिक्षण फक्त "प्रयोगा'पुरतेच मर्यादित राहणार असून दीर्घकाळ ते वर्गातील फळ्याची जागा घेईल असे तरी सध्या दिसत नाही. 

पुणे जिल्ह्यातील 'या' गावात कोरोनाचा शिरकाव

सर्वेक्षणाचे निष्कर्ष -
- ऑनलाईन शिकविण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही प्रशिक्षण आवश्‍यक. 
- सुमारे 65 टक्के ऑनलाईन वर्गात 50 पेक्षा कमी विद्यार्थी उपस्थित. 
- एका तासासाठी 2 जीबी डेटा आणि 5 एमबी प्रति सेकंद डेटाची आवश्‍यकता. 
- विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांचे निराकरण शक्‍य होत नाही. 
- सुमारे 46 टक्के विद्यार्थी गृहपाठ पूर्ण करत नाही. 
- ऑनलाईनबरोबरच प्रत्यक्ष वर्गातील शिकवणी आवश्‍यक. 

शरद पवार यांच्याकडे तोलाईबाबत करण्यात आली 'ही' महत्त्वाची मागणी

शिक्षकांनी याकडे लक्ष द्यावे -
- विद्यार्थ्यांशी थेट संवाद वाढवा 
- आवश्‍यक तेवढे ऑनलाईन शिकवा, उरलेले साहित्य उपलब्ध करून द्या 
- शिकविताना पीपीटी, डेमो, व्हिडिओ दाखवा 

अशी असावी ऑनलाईनची पॉलिसी -
- प्रत्येक विषयाचे ऑनलाईनसाठीचे साहित्य विकसित करावे 
- शिक्षकाला त्याच्या सोईनुसार वर्गाची वेळ निश्‍चित करता यावी 
- प्रत्येक विषयाची शिकवणी ऑनलाईन बरोबरच वर्गातही उपलब्ध करावा लागेल 
- ऑनलाईन परीक्षेसाठी मुलाखत, क्वीझ, ओपन बुक टेस्ट, प्रेझेंटेशन यांचा वापर करावा 

1) ऑनलाईन शिकविण्याचा प्राध्यापकांचा अनुभव -
- असमाधानकारक - 74 टक्के 
- समाधानकारक - 26 टक्के 

2) विद्यार्थ्यांचा वर्गाच्या तुलनेत ऑनलाईन तासातील सहभाग -
- असमाधानकारक - 56 टक्के 
- सारखाच - 28 टक्के 
- उत्तम - 8 टक्के 
- तटस्थ - 8 टक्के 

3) परिक्षेबद्दल विद्यार्थ्यांचे मत -
- घेऊच नये - 61 टक्के 
- ओपन बुक परीक्षा घ्यावी - 41 टक्के 
- तोंडी घ्यावी - 17 टक्के 
- ऑनलाईन परिक्षा घ्यावी - 11 टक्के

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ऑनलाइन शिक्षण काठावर पास; आयआयटीच्या सर्वेक्षणातून समोर आली माहिती पुणे - लॉकडाउनच्या काळात देशभरातील शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यास सुरवात केली. परंतु तांत्रिक अडचणींबरोबरच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवादाचा अभाव, विद्यार्थ्यांची मानसिकता आणि प्रयोगशिलतेचा अभाव आदी मर्यादांमुळे ही पद्धत काठावर पास झाली आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) देशभरात घेतलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आयआयटीच्या 40 संशोधकांचा ऑनलाईन शिक्षणावरील हा अहवाल "आर्काईव्ह' या प्रिप्रींट जर्नलमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे. तब्बल 70 टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाबद्दल असमाधानी असल्याचे दिसून आले असून, फक्त 18 टक्के प्राध्यापकांना ऑनलाईन शिक्षण भविष्यात महत्त्वपूर्ण ठरेल असे वाटत आहे. स्वयंअध्ययन, शिकण्यासाठी वेळेचे आणि जागेचे स्वातंत्र्य, असे काही फायदे जरी असले. तरी ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा, इंटरनेट, मोबाईल, संगणक, डेटा स्पीड यांचा अभाव, तसेच गृहपाठ, प्रयोगशाळा, प्रकल्प आणि वर्गातील वातावरणाची अनुपलब्धता यामुळे ऑनलाइन शिक्षण फक्त "प्रयोगा'पुरतेच मर्यादित राहणार असून दीर्घकाळ ते वर्गातील फळ्याची जागा घेईल असे तरी सध्या दिसत नाही.  पुणे जिल्ह्यातील 'या' गावात कोरोनाचा शिरकाव सर्वेक्षणाचे निष्कर्ष - - ऑनलाईन शिकविण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही प्रशिक्षण आवश्‍यक.  - सुमारे 65 टक्के ऑनलाईन वर्गात 50 पेक्षा कमी विद्यार्थी उपस्थित.  - एका तासासाठी 2 जीबी डेटा आणि 5 एमबी प्रति सेकंद डेटाची आवश्‍यकता.  - विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांचे निराकरण शक्‍य होत नाही.  - सुमारे 46 टक्के विद्यार्थी गृहपाठ पूर्ण करत नाही.  - ऑनलाईनबरोबरच प्रत्यक्ष वर्गातील शिकवणी आवश्‍यक.  शरद पवार यांच्याकडे तोलाईबाबत करण्यात आली 'ही' महत्त्वाची मागणी शिक्षकांनी याकडे लक्ष द्यावे - - विद्यार्थ्यांशी थेट संवाद वाढवा  - आवश्‍यक तेवढे ऑनलाईन शिकवा, उरलेले साहित्य उपलब्ध करून द्या  - शिकविताना पीपीटी, डेमो, व्हिडिओ दाखवा  अशी असावी ऑनलाईनची पॉलिसी - - प्रत्येक विषयाचे ऑनलाईनसाठीचे साहित्य विकसित करावे  - शिक्षकाला त्याच्या सोईनुसार वर्गाची वेळ निश्‍चित करता यावी  - प्रत्येक विषयाची शिकवणी ऑनलाईन बरोबरच वर्गातही उपलब्ध करावा लागेल  - ऑनलाईन परीक्षेसाठी मुलाखत, क्वीझ, ओपन बुक टेस्ट, प्रेझेंटेशन यांचा वापर करावा  1) ऑनलाईन शिकविण्याचा प्राध्यापकांचा अनुभव - - असमाधानकारक - 74 टक्के  - समाधानकारक - 26 टक्के  2) विद्यार्थ्यांचा वर्गाच्या तुलनेत ऑनलाईन तासातील सहभाग - - असमाधानकारक - 56 टक्के  - सारखाच - 28 टक्के  - उत्तम - 8 टक्के  - तटस्थ - 8 टक्के  3) परिक्षेबद्दल विद्यार्थ्यांचे मत - - घेऊच नये - 61 टक्के  - ओपन बुक परीक्षा घ्यावी - 41 टक्के  - तोंडी घ्यावी - 17 टक्के  - ऑनलाईन परिक्षा घ्यावी - 11 टक्के Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32in7Oj
Read More
कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत वनविभागाने घेतले कठोर निर्णय, काय असावी कारणे... 

नागपूर : कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे अनेक निर्बंध लावण्यात आल्याने राज्याच्या कर व करेत्तर महसुलात घट झालेली आहे. राज्याची आर्थिक घडी पुढील काही महिन्यातही अशीच राहण्याची शक्‍यता असल्याने बाह्यस्त्रोतामार्फत कंत्राटीवर नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करू नये. केवळ अतिआवश्‍यक असलेल्या मनुष्यबळाला कामावर ठेवावे अन्यथा कामावरून कमी करावे, असे निर्देश राज्याच्या सर्वच वनवृत्ताला प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी दिले आहेत. यामुळे कंत्राटीवरील युवक आता बेरोजगार होणार आहेत. मात्र, सेवानिवृत्त कर्मचारी सेवेत कायम ठेवल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 

मार्च महिन्यापासून राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. महामारीवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण देशात 24 मार्चपासून टाळेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे राज्याच्या कर व करेत्तर महसुलात घट झाली असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झालेला आहे. अनलॉक केल्यानंतरही राज्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. राज्याची आर्थिक घडी पुढील काही महिन्यातही अशीच राहण्याची शक्‍यता आहे. 

महिला गृह उद्योगाने कसली कंबर, देणार चिनी उत्पादनाला आव्हान; वाचा कुणी घेतला पुढाकार...
 

त्यामुळे 67 टक्के निधीत राज्य सरकारने कपात केल्याने खर्चावर निर्बंध आलेले आहेत. ही स्थिती लक्षात घेता आवश्‍यक खर्चामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होईल, अशा बाबी करू नये. अनुदानात बचत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. न्यायालयाच्या आदेशानुसार सध्याचे धोरण आणि आर्थिक परिस्थिती न्यायालयाच्या निदर्शनात आणून द्यावी. तसेच फर्निचर दुरुस्ती, झेरॉक्‍स मशीन, संगणक, उपकरणे, नैमित्तिक कार्यशाळा, सेमिनार, भाड्याने कार्यालय घेणे यावर प्रतिबंध आणण्यात आलेले आहेत. 

सहा महिन्यात गमावले बारा वाघ, या जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू, वाचा स्पेशल रिपोर्ट 
 

2020-21 या वर्षात बाह्य स्त्रोतामार्फत कंत्राटीवर कोणत्याही प्रकारची नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येऊ नये. सध्या बाह्यस्त्रोतामार्फत कंत्राटीवर लावण्यात आलेल्या मनुष्यबळाबाबत आपल्यास्तरावर आर्थिक वर्षात उपलब्ध होणाऱ्या अनुदानाचे योग्य नियोजन करून अतिआवश्‍यक असलेल्या मनुष्यबळाला कामावर ठेवण्यात यावे. अन्यथा त्यांना कामावरून कमी करण्यात यावे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांचे वनक्षेत्रातील कंत्राटी पद्धतीने डाटा ऑपरेटर व वाहनचालक बंद करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. असे करताना सेवानिवृत्त झाल्यानंतर वन विभागात कार्यरत असलेले वनाधिकारी व वन कर्मचाऱ्यांना कार्यरत ठेवले आहेत. यामुळे कंत्राटी बेरोजगार युवकांमध्ये नाराजी आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत वनविभागाने घेतले कठोर निर्णय, काय असावी कारणे...  नागपूर : कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे अनेक निर्बंध लावण्यात आल्याने राज्याच्या कर व करेत्तर महसुलात घट झालेली आहे. राज्याची आर्थिक घडी पुढील काही महिन्यातही अशीच राहण्याची शक्‍यता असल्याने बाह्यस्त्रोतामार्फत कंत्राटीवर नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करू नये. केवळ अतिआवश्‍यक असलेल्या मनुष्यबळाला कामावर ठेवावे अन्यथा कामावरून कमी करावे, असे निर्देश राज्याच्या सर्वच वनवृत्ताला प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी दिले आहेत. यामुळे कंत्राटीवरील युवक आता बेरोजगार होणार आहेत. मात्र, सेवानिवृत्त कर्मचारी सेवेत कायम ठेवल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.  मार्च महिन्यापासून राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. महामारीवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण देशात 24 मार्चपासून टाळेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे राज्याच्या कर व करेत्तर महसुलात घट झाली असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झालेला आहे. अनलॉक केल्यानंतरही राज्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. राज्याची आर्थिक घडी पुढील काही महिन्यातही अशीच राहण्याची शक्‍यता आहे.  महिला गृह उद्योगाने कसली कंबर, देणार चिनी उत्पादनाला आव्हान; वाचा कुणी घेतला पुढाकार...   त्यामुळे 67 टक्के निधीत राज्य सरकारने कपात केल्याने खर्चावर निर्बंध आलेले आहेत. ही स्थिती लक्षात घेता आवश्‍यक खर्चामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होईल, अशा बाबी करू नये. अनुदानात बचत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. न्यायालयाच्या आदेशानुसार सध्याचे धोरण आणि आर्थिक परिस्थिती न्यायालयाच्या निदर्शनात आणून द्यावी. तसेच फर्निचर दुरुस्ती, झेरॉक्‍स मशीन, संगणक, उपकरणे, नैमित्तिक कार्यशाळा, सेमिनार, भाड्याने कार्यालय घेणे यावर प्रतिबंध आणण्यात आलेले आहेत.  सहा महिन्यात गमावले बारा वाघ, या जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू, वाचा स्पेशल रिपोर्ट    2020-21 या वर्षात बाह्य स्त्रोतामार्फत कंत्राटीवर कोणत्याही प्रकारची नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येऊ नये. सध्या बाह्यस्त्रोतामार्फत कंत्राटीवर लावण्यात आलेल्या मनुष्यबळाबाबत आपल्यास्तरावर आर्थिक वर्षात उपलब्ध होणाऱ्या अनुदानाचे योग्य नियोजन करून अतिआवश्‍यक असलेल्या मनुष्यबळाला कामावर ठेवण्यात यावे. अन्यथा त्यांना कामावरून कमी करण्यात यावे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांचे वनक्षेत्रातील कंत्राटी पद्धतीने डाटा ऑपरेटर व वाहनचालक बंद करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. असे करताना सेवानिवृत्त झाल्यानंतर वन विभागात कार्यरत असलेले वनाधिकारी व वन कर्मचाऱ्यांना कार्यरत ठेवले आहेत. यामुळे कंत्राटी बेरोजगार युवकांमध्ये नाराजी आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZilsGw
Read More
अतिनील किरणांनी होणार निर्जंतुकीकरण

पुणे - जागोजागी उपलब्ध ‘हॅंड सॅनिटायझर’मुळे हातांचे निर्जंतुकीकरण करता येते. पण सोबत बाळगलेले लॅपटॉप, मोबाईल, बॅग आदी वस्तूंसह फळे, भाज्याचे निर्जंतुकीकरण कसे करायचे, असा प्रश्‍न तुमच्या समोर असेल. तर, आता यासाठी पुण्यातील मेश्राम बंधूंनी अतिनील किरणांवर आधारित एक यंत्र विकसित केले आहे. ज्यामुळे अशा निर्जंतुकीकरणाचा प्रश्‍न चुटकीसरशी सुटणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   

सूक्ष्मजीवांच्या ‘डीएनए’त बिघाड करण्याचे काम अतिनील किरणे करतात. अभियंता असलेल्या श्रीकांत आणि आनंद मेश्राम यांना याची कल्पना नसेल तर नवलच. त्यांनी याचाच आधार घेत ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत सुरू केलेल्या ‘व्हीएचआयएल इलेक्‍ट्रॉनिक्‍स’ या कंपनीच्या माध्यमातून ‘गो कोरोना वॅन्ड’ या निर्जंतुकीकरण यंत्राची निर्मिती केली आहे. आनंद मेश्राम म्हणाले,‘‘पदार्थांच्या पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी  अतिनील किरणांवर आधारित यंत्राचा वापर करण्यात येतो. लवकचर या यंत्राचे सर्टिफिकेशन पूर्ण होणार आहे.

यंत्राविषयी दृष्टिक्षेपात

फळे ठेवण्यासाठी फ्रिजसारखे आणि हाताने फिरवता येणारे पोर्टेबल अशा दोन प्रकारची यंत्रे.

वस्तूवर फिरवताना २ ते ३ सेकंदांचा वेळ आवश्‍यक.

सुरक्षिततेसाठी हातात मोजे आणि डोळ्यावर गॉगल्स लावणे आवश्‍यक.

लहान मुले आणि डोळ्यांची काळजी घ्यावी.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अतिनील किरणांनी होणार निर्जंतुकीकरण पुणे - जागोजागी उपलब्ध ‘हॅंड सॅनिटायझर’मुळे हातांचे निर्जंतुकीकरण करता येते. पण सोबत बाळगलेले लॅपटॉप, मोबाईल, बॅग आदी वस्तूंसह फळे, भाज्याचे निर्जंतुकीकरण कसे करायचे, असा प्रश्‍न तुमच्या समोर असेल. तर, आता यासाठी पुण्यातील मेश्राम बंधूंनी अतिनील किरणांवर आधारित एक यंत्र विकसित केले आहे. ज्यामुळे अशा निर्जंतुकीकरणाचा प्रश्‍न चुटकीसरशी सुटणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा    सूक्ष्मजीवांच्या ‘डीएनए’त बिघाड करण्याचे काम अतिनील किरणे करतात. अभियंता असलेल्या श्रीकांत आणि आनंद मेश्राम यांना याची कल्पना नसेल तर नवलच. त्यांनी याचाच आधार घेत ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत सुरू केलेल्या ‘व्हीएचआयएल इलेक्‍ट्रॉनिक्‍स’ या कंपनीच्या माध्यमातून ‘गो कोरोना वॅन्ड’ या निर्जंतुकीकरण यंत्राची निर्मिती केली आहे. आनंद मेश्राम म्हणाले,‘‘पदार्थांच्या पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी  अतिनील किरणांवर आधारित यंत्राचा वापर करण्यात येतो. लवकचर या यंत्राचे सर्टिफिकेशन पूर्ण होणार आहे. यंत्राविषयी दृष्टिक्षेपात फळे ठेवण्यासाठी फ्रिजसारखे आणि हाताने फिरवता येणारे पोर्टेबल अशा दोन प्रकारची यंत्रे. वस्तूवर फिरवताना २ ते ३ सेकंदांचा वेळ आवश्‍यक. सुरक्षिततेसाठी हातात मोजे आणि डोळ्यावर गॉगल्स लावणे आवश्‍यक. लहान मुले आणि डोळ्यांची काळजी घ्यावी. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38L9k3H
Read More
कोरोनाच्या काळात दिव्यांगांना अर्थसहाय्य करण्यात पिंपरी-चिंचवड महापालिका ‘नंबर वन’

पिंपरी - दिव्यांगांच्या कल्याणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी वार्षिक अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी खर्च करणे आवश्‍यक आहे. मात्र, राज्यातील केवळ पिंपरी-चिंचवड आणि ठाणे महापालिकाच हा निधी खर्च करीत आहे. त्यातही कोरोना व लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरीने एक पाऊल पुढे टाकले असून, सहामाही किंवा वार्षिकऐवजी दरमहा अर्थसाह्य देत आहे. अद्याप अर्थसाह्य न मिळणाऱ्यांसाठी पंधरा जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणीही सुरू केली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउन काळात दिव्यांगांना अर्थसाह्य मिळावे, यासाठी महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाने एप्रिल व मेमध्ये दोन कोटी ३० लाख ८८ हजार ४८८ रुपये अर्थसाह्य वाटप केले. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन सर्व्हे सुरू आहे. 

राज्यातील स्थिती
ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका स्तरावर सर्व्हे करून दिव्यांगांना अर्थसाह्य करणे कायद्यानुसार आवश्‍यक आहे. अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी राखीव ठेवायला हवा. राज्यात केवळ पिंपरी-चिंचवड व ठाणे महापालिकाच तुलनेने चांगल्या योजना राबवीत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परतू, परिपूर्ण सर्वे अद्याप कोणीही केलेला नाही. मात्र, राज्यात सर्वाधिक दिव्यांग मुंबईत आहेत. ठाणे महापालिकेने दिव्यांगाने गाळे दिले आहेत. तर, पिंपरी-चिंचवडने घरे राखीव ठेवले आहेत. 

महापालिका शिक्षण विभागाच्या सर्व्हेनुसार एक हजार पन्नास विद्यार्थी व प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या माहितीनुसार सत्तर अशा एक हजार १२० दिव्यांगांना अद्याप अर्थसाहाय्य मिळत नाही. त्यांनी दिव्यांग दाखला व बॅंक खात्याची कागदपत्रे जमा करावीत. १५ जुलैनंतर अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थींची यादी निश्‍चित करून अर्थसाहाय्य देण्याचे नियोजन आहे.
- उल्हास जगताप, सहायक आयुक्त, नागरवस्ती विकास योजना विभाग

पूर्णतः परावलंबी बांधवांना दरमहा उदरनिर्वाह भत्ता कायमस्वरूपी मिळावा. गाव पातळीपासूनची माहितीचे केंद्रीकरण करायला हवी. परावलंबी घटकाला सन्मानाची वागणूक मिळायला हवी.’’
- बापूराव काणे, राज्य अध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती संस्था

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/300qk1Y

कोरोनाच्या काळात दिव्यांगांना अर्थसहाय्य करण्यात पिंपरी-चिंचवड महापालिका ‘नंबर वन’ पिंपरी - दिव्यांगांच्या कल्याणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी वार्षिक अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी खर्च करणे आवश्‍यक आहे. मात्र, राज्यातील केवळ पिंपरी-चिंचवड आणि ठाणे महापालिकाच हा निधी खर्च करीत आहे. त्यातही कोरोना व लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरीने एक पाऊल पुढे टाकले असून, सहामाही किंवा वार्षिकऐवजी दरमहा अर्थसाह्य देत आहे. अद्याप अर्थसाह्य न मिळणाऱ्यांसाठी पंधरा जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणीही सुरू केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लॉकडाउन काळात दिव्यांगांना अर्थसाह्य मिळावे, यासाठी महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाने एप्रिल व मेमध्ये दोन कोटी ३० लाख ८८ हजार ४८८ रुपये अर्थसाह्य वाटप केले. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन सर्व्हे सुरू आहे.  राज्यातील स्थिती ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका स्तरावर सर्व्हे करून दिव्यांगांना अर्थसाह्य करणे कायद्यानुसार आवश्‍यक आहे. अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी राखीव ठेवायला हवा. राज्यात केवळ पिंपरी-चिंचवड व ठाणे महापालिकाच तुलनेने चांगल्या योजना राबवीत आहेत.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा परतू, परिपूर्ण सर्वे अद्याप कोणीही केलेला नाही. मात्र, राज्यात सर्वाधिक दिव्यांग मुंबईत आहेत. ठाणे महापालिकेने दिव्यांगाने गाळे दिले आहेत. तर, पिंपरी-चिंचवडने घरे राखीव ठेवले आहेत.  महापालिका शिक्षण विभागाच्या सर्व्हेनुसार एक हजार पन्नास विद्यार्थी व प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या माहितीनुसार सत्तर अशा एक हजार १२० दिव्यांगांना अद्याप अर्थसाहाय्य मिळत नाही. त्यांनी दिव्यांग दाखला व बॅंक खात्याची कागदपत्रे जमा करावीत. १५ जुलैनंतर अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थींची यादी निश्‍चित करून अर्थसाहाय्य देण्याचे नियोजन आहे. - उल्हास जगताप, सहायक आयुक्त, नागरवस्ती विकास योजना विभाग पूर्णतः परावलंबी बांधवांना दरमहा उदरनिर्वाह भत्ता कायमस्वरूपी मिळावा. गाव पातळीपासूनची माहितीचे केंद्रीकरण करायला हवी. परावलंबी घटकाला सन्मानाची वागणूक मिळायला हवी.’’ - बापूराव काणे, राज्य अध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती संस्था Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/300qk1Y

July 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iY3WiH
Read More

Thursday, July 9, 2020

19 अहवाल निगेटिव्ह; 'ग्रामसडक' कार्यालय राहणार 15 दिवस बंद 

कोल्हापूर : जिल्हा परिषदेकडील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील महिला बाधित आढळल्याने विभागातील कर्मचारी धास्तावले होते. विभागाच्या 21 कर्मचाऱ्यांचे स्वॅब बुधवारी घेतले होते. त्यांच्या अहवालाकडे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, तसेच जिल्हा परिषदेचे लक्ष होते. आज कर्मचाऱ्यांचा अहवाल आला असून 21 पैकी 19 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. दोन कर्मचाऱ्यांना अहवालासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

जिल्हा परिषद अंतर्गत कागलकर हाउस येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालय आहे. तेथील महिला कर्मचारी बाधित असल्याचा अहवाल मंगळवारी आल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. जिल्हा परिषदेतील कर्मचारीही चिंतेत होते. यानंतर बुधवारी या विभागातील 21 कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले. ते अहवाल गुरुवारी दुपारी आले. 21 पैकी तब्बल 19 जण निगेटिव्ह आल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. 

संबंधित बाधित कर्मचाऱ्याच्या तीव्र संपर्कात 9 व्यक्‍ती आल्या होत्या त्यांचा अहवाल पहिल्याच टप्प्यात निगेटिव्ह आला आहे. या कर्मचाऱ्यांना मात्र घरातच विलगीकरणात ठेवले जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालय आता 15 दिवस बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
-- 
दृष्टिक्षेप 
- ग्रामसडक विभागातील 21 जणाचे बुधवारी घेतले स्वॅब 
- दोन अहवाल येणे बाकी 
- अहवाल निगेटिव्ह आल्याने टाकला निःश्‍वास 
- कर्मचाऱ्यांचे होणार घरातच विलगिकरण 

संपादन : प्रफुल्ल सुतार

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

19 अहवाल निगेटिव्ह; 'ग्रामसडक' कार्यालय राहणार 15 दिवस बंद  कोल्हापूर : जिल्हा परिषदेकडील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील महिला बाधित आढळल्याने विभागातील कर्मचारी धास्तावले होते. विभागाच्या 21 कर्मचाऱ्यांचे स्वॅब बुधवारी घेतले होते. त्यांच्या अहवालाकडे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, तसेच जिल्हा परिषदेचे लक्ष होते. आज कर्मचाऱ्यांचा अहवाल आला असून 21 पैकी 19 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. दोन कर्मचाऱ्यांना अहवालासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.  जिल्हा परिषद अंतर्गत कागलकर हाउस येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालय आहे. तेथील महिला कर्मचारी बाधित असल्याचा अहवाल मंगळवारी आल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. जिल्हा परिषदेतील कर्मचारीही चिंतेत होते. यानंतर बुधवारी या विभागातील 21 कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले. ते अहवाल गुरुवारी दुपारी आले. 21 पैकी तब्बल 19 जण निगेटिव्ह आल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.  संबंधित बाधित कर्मचाऱ्याच्या तीव्र संपर्कात 9 व्यक्‍ती आल्या होत्या त्यांचा अहवाल पहिल्याच टप्प्यात निगेटिव्ह आला आहे. या कर्मचाऱ्यांना मात्र घरातच विलगीकरणात ठेवले जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालय आता 15 दिवस बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  --  दृष्टिक्षेप  - ग्रामसडक विभागातील 21 जणाचे बुधवारी घेतले स्वॅब  - दोन अहवाल येणे बाकी  - अहवाल निगेटिव्ह आल्याने टाकला निःश्‍वास  - कर्मचाऱ्यांचे होणार घरातच विलगिकरण  संपादन : प्रफुल्ल सुतार News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iPmMZd
Read More
अंतिम वर्षाच्या परीक्षा नाहीच! - उदय सामंत

मुंबई - अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत, अशी भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची सूचना केल्याने पालक आणि विद्यार्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर होण्यासाठी मी तातडीने आयोगाला पत्र लिहून आमची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावर यूजीसीकडून काय उत्तर येते याची वाट पाहू, असेही त्यांनी म्हटले आहे.  

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अंतिम वर्षांच्या परीक्षेवर राजकारण होत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केला. परीक्षेच्या निर्णयासाठी आम्ही विद्यार्थ्यांना अडचणीत आणणार नाही. राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले आहेत; मात्र युजीसीच्या २९ तारखेच्या पत्रात परीक्षा घेणे बंधनकारक असल्याचा उल्लेख आला असता, तर आम्ही तयारी केली असती; मात्र आता युजीसीने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करून संभ्रम निर्माण केल्याचे सामंत म्हणाले. 

मुंबईला नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाऊन आले आणि...

यूजीसीने पर्याय दिले नाहीत
यूजीसीने परीक्षा घ्या, अशी सूचना केली आहे; मात्र परीक्षा घेण्याबाबत कोणतेही पर्याय दिलेले नाहीत. आज जे विद्यार्थी गावी गेलेत ते कसे परीक्षा देणार?, तसेच प्रश्‍नपत्रिका कोण काढणार?, जे कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत त्यांचे काय करावयाचे?, असे अनेक प्रश्‍न आमच्यापुढे आहेत. त्यामुळे परीक्षा न घेण्याची आमची भूमिका कायम असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एटीकेटीचे विद्यार्थीही पास
एटीकेटीच्या संदर्भात १३ विद्यापीठांतील कुलगुरूंनी आपले मत दिले आहे. सरासरी गुणांच्या आधारे एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना पास करावे, अशी शिफारस याबाबत नेमलेल्या समितीने केली आहे. यासह समितीने दुसरा पर्याय ग्रेस मार्क देण्याचा दिला आहे. तसेच पुन्हा एटीकेटीची परीक्षा घेण्यात येऊ नये, अशी शिफारस माझ्याकडे करण्यात आली आहे. याबाबतही लवकरच निर्णय जाहीर करू, असे सामंत म्हणाले.

राज्यातील कुलगुरूंनाही परीक्षा नको
राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरूंनी सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेता येणार नसल्याचे ठाम सांगितले आहे. आम्ही कुलगुरूंच्या पाठीशी आहोत. काही प्राध्यापक संघटनांनी परीक्षा प्रकियेत सहभागी होऊ शकणार नसल्याचे सांगितले आहे. तज्ज्ञ परीक्षा घेऊ नयेत, असे सांगत असल्याने आम्ही त्यावर ठाम आहोत, असे उदय सामंत यांनी सांगितले. 

जनता सर्व ओळखते
अंतिम सत्राची परीक्षा रद्द करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री या नात्याने मी यूजीसीला पत्र पाठवले होते. त्याचे उत्तर आजवर आलेले नाही. यूजीसीने यापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार आम्ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असताना आता पुन्हा यूजीसी परीक्षा घेण्यास सांगत आहे. याबाबत पत्रकारांनी सामंत यांना या प्रश्‍नामध्ये राजकारण होत आहे का, असे विचारले. यावर सामंत यांनी मला यामध्ये राजकारण माहीत नाही; मात्र जनता सगळे ओळखते, असे उत्तर दिले.

 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अंतिम वर्षाच्या परीक्षा नाहीच! - उदय सामंत मुंबई - अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत, अशी भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची सूचना केल्याने पालक आणि विद्यार्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर होण्यासाठी मी तातडीने आयोगाला पत्र लिहून आमची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावर यूजीसीकडून काय उत्तर येते याची वाट पाहू, असेही त्यांनी म्हटले आहे.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अंतिम वर्षांच्या परीक्षेवर राजकारण होत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केला. परीक्षेच्या निर्णयासाठी आम्ही विद्यार्थ्यांना अडचणीत आणणार नाही. राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले आहेत; मात्र युजीसीच्या २९ तारखेच्या पत्रात परीक्षा घेणे बंधनकारक असल्याचा उल्लेख आला असता, तर आम्ही तयारी केली असती; मात्र आता युजीसीने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करून संभ्रम निर्माण केल्याचे सामंत म्हणाले.  मुंबईला नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाऊन आले आणि... यूजीसीने पर्याय दिले नाहीत यूजीसीने परीक्षा घ्या, अशी सूचना केली आहे; मात्र परीक्षा घेण्याबाबत कोणतेही पर्याय दिलेले नाहीत. आज जे विद्यार्थी गावी गेलेत ते कसे परीक्षा देणार?, तसेच प्रश्‍नपत्रिका कोण काढणार?, जे कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत त्यांचे काय करावयाचे?, असे अनेक प्रश्‍न आमच्यापुढे आहेत. त्यामुळे परीक्षा न घेण्याची आमची भूमिका कायम असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा एटीकेटीचे विद्यार्थीही पास एटीकेटीच्या संदर्भात १३ विद्यापीठांतील कुलगुरूंनी आपले मत दिले आहे. सरासरी गुणांच्या आधारे एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना पास करावे, अशी शिफारस याबाबत नेमलेल्या समितीने केली आहे. यासह समितीने दुसरा पर्याय ग्रेस मार्क देण्याचा दिला आहे. तसेच पुन्हा एटीकेटीची परीक्षा घेण्यात येऊ नये, अशी शिफारस माझ्याकडे करण्यात आली आहे. याबाबतही लवकरच निर्णय जाहीर करू, असे सामंत म्हणाले. राज्यातील कुलगुरूंनाही परीक्षा नको राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरूंनी सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेता येणार नसल्याचे ठाम सांगितले आहे. आम्ही कुलगुरूंच्या पाठीशी आहोत. काही प्राध्यापक संघटनांनी परीक्षा प्रकियेत सहभागी होऊ शकणार नसल्याचे सांगितले आहे. तज्ज्ञ परीक्षा घेऊ नयेत, असे सांगत असल्याने आम्ही त्यावर ठाम आहोत, असे उदय सामंत यांनी सांगितले.  जनता सर्व ओळखते अंतिम सत्राची परीक्षा रद्द करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री या नात्याने मी यूजीसीला पत्र पाठवले होते. त्याचे उत्तर आजवर आलेले नाही. यूजीसीने यापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार आम्ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असताना आता पुन्हा यूजीसी परीक्षा घेण्यास सांगत आहे. याबाबत पत्रकारांनी सामंत यांना या प्रश्‍नामध्ये राजकारण होत आहे का, असे विचारले. यावर सामंत यांनी मला यामध्ये राजकारण माहीत नाही; मात्र जनता सगळे ओळखते, असे उत्तर दिले.   Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ff1lP3
Read More
बावीसशे कोटींच्या संपत्तीवर ‘सक्तवसुली’ने आणली टाच

मुंबई - येस बॅंक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २२०० कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. ही मालमत्ता येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूर, धीरज व कपिल वाधवा यांच्याशी संबंधित आहे. त्यात न्यूयॉर्क, लंडन, ऑस्ट्रेलिया, मुंबई, दिल्ली व पुणे येथील मालमत्तांचा समावेश आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘ईडी’कडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. या मालमत्तांचे बाजारभाव २६०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. त्यातील दिल्ली, लंडन व न्यूयॉर्क आदी १२०० कोटी रुपयांची मालमत्ता राणा कपूरशी संबंधित आहे; तर पुणे, मुंबई, ऑस्ट्रेलिया, लंडन आदी ठिकाणांची १४०० कोटींची मालमत्ता डीएचएफएलशी संबंधित आहेत. या प्रकरणात १२ फ्लॅटसह न्यूयॉर्क, लंडन, ऑस्ट्रेलिया, मुंबई, दिल्ली व पुणे येथील मालमत्तांवर टाच आणल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले.  

मुंबईला नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाऊन आले आणि...

दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडशी (डीएचएफएल) संबंधित असलेल्या नॉन बॅंकिंग फायनान्शिअल कंपनीकडून (एनबीएफसी) कपूर कुटुंबाशी संबंधित असलेल्या डूइट अर्बन व्हेंचर प्राईव्हेट लिमिटेडला कर्ज देण्यात आले होते. या कंपनीत कपूर यांच्या मुली रोशनी, राधा व राखी यांचे समभाग आहेत. त्याचवेळी डीएचएफएलकडे येस बॅंकेचे ३ हजार ७०० कोटींचे कर्ज होते. राणा कपूर येस बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असताना या आर्थिक घडामोडी घडल्या. हे कर्ज देताना गहाण ठेवलेल्या मालमत्तेची किंमत ४० कोटींपेक्षाही कमी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. ते प्रत्यक्षात साडे सातशे कोटी रुपये किमतीचे असल्याचे दाखवण्यात आले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आणखी मालमत्तांवर ईडीची नजर
राणा कपूर व कुटुंबीयांशी संबंधित मुंबईतील फ्लॅट व  इतर काही मालमत्ता गुरुवारी ईडीने आपल्या ताब्यात घेतल्या. अजून काही दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे या प्रकरणी आणखी मालमत्तांवर ईडीने टाच आणण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी याप्रकरणी ५० कोटींच्या मालमत्तेवर ईडीतर्फे टाच आणण्यात आली होती.

राणा कपूरच्या या मालमत्तांवर टाच (बाजारभाव १४०० कोटी रुपये)

कंबाला हिल येथील इमारत

नेपियन सी रोड येथील तीन ड्युप्लेक्‍स

नरिमन पॉईंट येथील फ्लॅट

वरळीतील चार फ्लॅट

दिल्लीतील अमृता शेरगिल मार्ग येथील मालमत्ता

 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बावीसशे कोटींच्या संपत्तीवर ‘सक्तवसुली’ने आणली टाच मुंबई - येस बॅंक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २२०० कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. ही मालमत्ता येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूर, धीरज व कपिल वाधवा यांच्याशी संबंधित आहे. त्यात न्यूयॉर्क, लंडन, ऑस्ट्रेलिया, मुंबई, दिल्ली व पुणे येथील मालमत्तांचा समावेश आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘ईडी’कडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. या मालमत्तांचे बाजारभाव २६०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. त्यातील दिल्ली, लंडन व न्यूयॉर्क आदी १२०० कोटी रुपयांची मालमत्ता राणा कपूरशी संबंधित आहे; तर पुणे, मुंबई, ऑस्ट्रेलिया, लंडन आदी ठिकाणांची १४०० कोटींची मालमत्ता डीएचएफएलशी संबंधित आहेत. या प्रकरणात १२ फ्लॅटसह न्यूयॉर्क, लंडन, ऑस्ट्रेलिया, मुंबई, दिल्ली व पुणे येथील मालमत्तांवर टाच आणल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले.   मुंबईला नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाऊन आले आणि... दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडशी (डीएचएफएल) संबंधित असलेल्या नॉन बॅंकिंग फायनान्शिअल कंपनीकडून (एनबीएफसी) कपूर कुटुंबाशी संबंधित असलेल्या डूइट अर्बन व्हेंचर प्राईव्हेट लिमिटेडला कर्ज देण्यात आले होते. या कंपनीत कपूर यांच्या मुली रोशनी, राधा व राखी यांचे समभाग आहेत. त्याचवेळी डीएचएफएलकडे येस बॅंकेचे ३ हजार ७०० कोटींचे कर्ज होते. राणा कपूर येस बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असताना या आर्थिक घडामोडी घडल्या. हे कर्ज देताना गहाण ठेवलेल्या मालमत्तेची किंमत ४० कोटींपेक्षाही कमी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. ते प्रत्यक्षात साडे सातशे कोटी रुपये किमतीचे असल्याचे दाखवण्यात आले होते. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आणखी मालमत्तांवर ईडीची नजर राणा कपूर व कुटुंबीयांशी संबंधित मुंबईतील फ्लॅट व  इतर काही मालमत्ता गुरुवारी ईडीने आपल्या ताब्यात घेतल्या. अजून काही दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे या प्रकरणी आणखी मालमत्तांवर ईडीने टाच आणण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी याप्रकरणी ५० कोटींच्या मालमत्तेवर ईडीतर्फे टाच आणण्यात आली होती. राणा कपूरच्या या मालमत्तांवर टाच (बाजारभाव १४०० कोटी रुपये) कंबाला हिल येथील इमारत नेपियन सी रोड येथील तीन ड्युप्लेक्‍स नरिमन पॉईंट येथील फ्लॅट वरळीतील चार फ्लॅट दिल्लीतील अमृता शेरगिल मार्ग येथील मालमत्ता   Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Cowgtn
Read More
मोठा आधार! सिंधुदुर्गात आणखी दहा जण ठरले कोरोनाला भारी

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज आणखी 10 रुग्णांनी कोरोनावर मात केली. काल (ता.8) त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 201 झाली आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित 250 असून सध्या सक्रिय 43 रुग्ण आहेत. 

जिल्ह्यात सध्या एकूण बाधित रुग्णाची संख्या 250 झाली होती. पैकी 191 रुग्णांनी यापूर्वीच कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना डिस्चार्ज दिला होता. आज नव्याने आणखी 10 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे एकूण बरे होणाऱ्यांची संख्या 201 आहे. सक्रिय संख्या 43 झाली आहे. 
जिल्ह्यात कोरोना तपासणीस घेतलेल्या अहवालांची संख्या 4 हजार 246 वर पोचली आहे. यातील 4 हजार 185 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 250 बाधित आहेत.

3 हजार 935 निगेटिव्ह आले आहेत. अजून 61 अहवाल प्रलंबित आहेत. बाधित 250 पैकी 201 बरे होवून घरी परतले आहेत. पाच व्यक्ती मृत झाल्या आहेत. एक मुंबई येथे उपचाराला गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या 43 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. 

जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 73 व्यक्ती उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड रुग्णालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या 24 कोरोनाबाधित तर 29 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 10 कोरोनाबाधित आणि 1 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये 9 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत.

जिल्ह्याच्या आरोग्य पथकाने आज 2 हजार 228 व्यक्तिची आरोग्य तपासणी केली. जिल्ह्यातील संस्थात्मक क्‍वारंटाइनमध्ये दाखल 14 हजार 716 व्यक्ती आहेत. शासकीय संस्थात्मक क्‍वारंटाइनमध्ये 46 संख्या आहे. गाव पातळीवरिल क्‍वारंटाइनमध्ये 12 हजार 142 व्यक्ती आहेत. नागरी क्षेत्रातील क्‍वारंटाइनमध्ये 2 हजार 528 व्यक्ति दाखल आहेत. 

संपादन ः राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मोठा आधार! सिंधुदुर्गात आणखी दहा जण ठरले कोरोनाला भारी ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज आणखी 10 रुग्णांनी कोरोनावर मात केली. काल (ता.8) त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 201 झाली आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित 250 असून सध्या सक्रिय 43 रुग्ण आहेत.  जिल्ह्यात सध्या एकूण बाधित रुग्णाची संख्या 250 झाली होती. पैकी 191 रुग्णांनी यापूर्वीच कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना डिस्चार्ज दिला होता. आज नव्याने आणखी 10 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे एकूण बरे होणाऱ्यांची संख्या 201 आहे. सक्रिय संख्या 43 झाली आहे.  जिल्ह्यात कोरोना तपासणीस घेतलेल्या अहवालांची संख्या 4 हजार 246 वर पोचली आहे. यातील 4 हजार 185 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 250 बाधित आहेत. 3 हजार 935 निगेटिव्ह आले आहेत. अजून 61 अहवाल प्रलंबित आहेत. बाधित 250 पैकी 201 बरे होवून घरी परतले आहेत. पाच व्यक्ती मृत झाल्या आहेत. एक मुंबई येथे उपचाराला गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या 43 रुग्ण सक्रिय राहिले आहेत.  जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 73 व्यक्ती उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड रुग्णालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या 24 कोरोनाबाधित तर 29 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 10 कोरोनाबाधित आणि 1 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये 9 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. जिल्ह्याच्या आरोग्य पथकाने आज 2 हजार 228 व्यक्तिची आरोग्य तपासणी केली. जिल्ह्यातील संस्थात्मक क्‍वारंटाइनमध्ये दाखल 14 हजार 716 व्यक्ती आहेत. शासकीय संस्थात्मक क्‍वारंटाइनमध्ये 46 संख्या आहे. गाव पातळीवरिल क्‍वारंटाइनमध्ये 12 हजार 142 व्यक्ती आहेत. नागरी क्षेत्रातील क्‍वारंटाइनमध्ये 2 हजार 528 व्यक्ति दाखल आहेत.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BOrQwi
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १० जुलै

पंचांग -
शुक्रवार - आषाढ कृ.५, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.०६, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय रा.११.१३, चंद्रास्त स.१०.३३, भारतीय सौर १९, शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
मातृसुरक्षादिन
१९२३ - प्रसिद्ध मराठी कथाकार जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म. त्यांचे पूर्ण नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी. ‘निळासावळा’ व ‘रक्तचंदन’ या त्यांच्या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली.
१९४९ - विक्रमवीर, ‘लिटल मास्टर’ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा जन्म. त्याचे चाहते त्याला ‘सनी’ या नावाने ओळखतात.
१९६९ - गोव्याचे विख्यात इतिहाससंशोधक व पोर्तुगीज कागदपत्रांचे अभ्यासक डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचे निधन. १५२६ मध्ये कृष्णदास श्‍यामा यांनी लिहिलेल्या ग्रंथाची प्रत त्यांनी लिस्बनहून आणली आणि गोव्याची लिखित भाषा पूर्णपणे मराठी होती हे प्रस्थापित केले.
१९९२ - पुणे, आर्वी येथील ‘विक्रम इनमरसॅट भू-केंद्र’ केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री राजेश पायलट यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
१९९५ - ‘गरिबांचे डॉक्‍टर’ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ.रामकृष्ण ऊर्फ दादासाहेब विष्णू केळकर यांचे निधन. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अभिनव भारत मंदिरा’चे ते माजी अध्यक्ष होते.
२००० - विज्ञानाच्या प्रसारासाठीच्या कार्याबद्दल नेहरू तारांगणातर्फे दिला जाणारा मनुभाई मेहता पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर.

दिनमान -
मेष : संततिसौख्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : आरोग्य चांगले राहील. व्यवसायात नवीन तंत्र  व मंत्र अंमलात आणू शकाल. 
मिथुन : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायतील निर्णय घेऊ शकाल. 
कर्क : कोणत्याही कामामध्ये घाई गडबड करू नये. काहींचा दिवस आळसात जाईल. 
सिंह : भागीदारी व्यवसायातील निर्णय घेऊ शकाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल. 
कन्या : आरोग्य चांगले राहील. वैवाहिक जीवनातील वादविवाद टाळावेत. काहींना संधी लाभेल.
तूळ : शासकीय व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस चांगला जाईल.
वृश्‍चिक : शासकीय कामे पुढे ढकलावीत. काहींना कौटुंबिक सौख्य लाभेल.
धनू : सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे. संततिसौख्य लाभेल.
मकर : आरोग्याच्या तक्रारी हळूहळू कमी होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
कुंभ : प्रॉपर्टीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. घराचे प्रश्‍न सोडवाल. 
मीन : वादविवादांपासून दूर राहावे. काहींचा आध्यात्मिक क्षेत्राकडे कल राहील. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १० जुलै पंचांग - शुक्रवार - आषाढ कृ.५, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.०६, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय रा.११.१३, चंद्रास्त स.१०.३३, भारतीय सौर १९, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - मातृसुरक्षादिन १९२३ - प्रसिद्ध मराठी कथाकार जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म. त्यांचे पूर्ण नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी. ‘निळासावळा’ व ‘रक्तचंदन’ या त्यांच्या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. १९४९ - विक्रमवीर, ‘लिटल मास्टर’ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा जन्म. त्याचे चाहते त्याला ‘सनी’ या नावाने ओळखतात. १९६९ - गोव्याचे विख्यात इतिहाससंशोधक व पोर्तुगीज कागदपत्रांचे अभ्यासक डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचे निधन. १५२६ मध्ये कृष्णदास श्‍यामा यांनी लिहिलेल्या ग्रंथाची प्रत त्यांनी लिस्बनहून आणली आणि गोव्याची लिखित भाषा पूर्णपणे मराठी होती हे प्रस्थापित केले. १९९२ - पुणे, आर्वी येथील ‘विक्रम इनमरसॅट भू-केंद्र’ केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री राजेश पायलट यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण. १९९५ - ‘गरिबांचे डॉक्‍टर’ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ.रामकृष्ण ऊर्फ दादासाहेब विष्णू केळकर यांचे निधन. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अभिनव भारत मंदिरा’चे ते माजी अध्यक्ष होते. २००० - विज्ञानाच्या प्रसारासाठीच्या कार्याबद्दल नेहरू तारांगणातर्फे दिला जाणारा मनुभाई मेहता पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर. दिनमान - मेष : संततिसौख्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. वृषभ : आरोग्य चांगले राहील. व्यवसायात नवीन तंत्र  व मंत्र अंमलात आणू शकाल.  मिथुन : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायतील निर्णय घेऊ शकाल.  कर्क : कोणत्याही कामामध्ये घाई गडबड करू नये. काहींचा दिवस आळसात जाईल.  सिंह : भागीदारी व्यवसायातील निर्णय घेऊ शकाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल.  कन्या : आरोग्य चांगले राहील. वैवाहिक जीवनातील वादविवाद टाळावेत. काहींना संधी लाभेल. तूळ : शासकीय व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस चांगला जाईल. वृश्‍चिक : शासकीय कामे पुढे ढकलावीत. काहींना कौटुंबिक सौख्य लाभेल. धनू : सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे. संततिसौख्य लाभेल. मकर : आरोग्याच्या तक्रारी हळूहळू कमी होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कुंभ : प्रॉपर्टीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. घराचे प्रश्‍न सोडवाल.  मीन : वादविवादांपासून दूर राहावे. काहींचा आध्यात्मिक क्षेत्राकडे कल राहील.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gGaa4H
Read More
फुटबाॅलपटूचे टोकाचे पाऊल, माता-पित्याचा हंबरडा ऋदय पिळवटणारा

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - कोनाळकट्टा येथील शुभम पोकळे (वय 26) या युवकाने बुधवारी (ता. 8) सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो गोव्यात एका कंपनीत कार्यरत होता़ मात्र लॉकडाउनमुळे सध्या तो घरीच होता. त्याने आत्महत्या का केली? याचा तपास पोलिस करत आहेत. 

शुभमचा क्रिकेट हा आवडता खेळ होता. शिवाय तो फुटबॉलही बऱ्यापैकी खेळायचा. क्रिकेटमधला अष्टपैलू खेळाडू म्हणून तो तालुक्‍यात परिचित होता. क्रिकेटसह अन्य क्षेत्रातील अनेकजण त्याचे मित्र होते. तो मित्रांच्या गोतावळ्यात कायम वावरणारा, मनमिळावू असल्याने त्याचा मित्रपरिवार मोठा होता. तो गोव्यातील पिळर्ण इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका कंपनीत कामाला होता.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन झाल्याने त्याचे काम सध्या बंद होते. त्यामुळे तो घरीच होता. कोनाळकट्टा कॉलनीतील मैदानावर तो सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत फूटबॉल खेळत होता. त्यानंतर तो घरी गेला. आंघोळ केली आणि वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. तिथेच त्याने गळफास लावून घेतला. बराच वेळ न आल्याने त्याला पाहण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांनी त्याला त्या अवस्थेत पाहून हंबरडा फोडला. माता पित्याची तळमळ पाहून सारेच गहिवरले. 

संपादन ः राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

फुटबाॅलपटूचे टोकाचे पाऊल, माता-पित्याचा हंबरडा ऋदय पिळवटणारा साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - कोनाळकट्टा येथील शुभम पोकळे (वय 26) या युवकाने बुधवारी (ता. 8) सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो गोव्यात एका कंपनीत कार्यरत होता़ मात्र लॉकडाउनमुळे सध्या तो घरीच होता. त्याने आत्महत्या का केली? याचा तपास पोलिस करत आहेत.  शुभमचा क्रिकेट हा आवडता खेळ होता. शिवाय तो फुटबॉलही बऱ्यापैकी खेळायचा. क्रिकेटमधला अष्टपैलू खेळाडू म्हणून तो तालुक्‍यात परिचित होता. क्रिकेटसह अन्य क्षेत्रातील अनेकजण त्याचे मित्र होते. तो मित्रांच्या गोतावळ्यात कायम वावरणारा, मनमिळावू असल्याने त्याचा मित्रपरिवार मोठा होता. तो गोव्यातील पिळर्ण इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका कंपनीत कामाला होता. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन झाल्याने त्याचे काम सध्या बंद होते. त्यामुळे तो घरीच होता. कोनाळकट्टा कॉलनीतील मैदानावर तो सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत फूटबॉल खेळत होता. त्यानंतर तो घरी गेला. आंघोळ केली आणि वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. तिथेच त्याने गळफास लावून घेतला. बराच वेळ न आल्याने त्याला पाहण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांनी त्याला त्या अवस्थेत पाहून हंबरडा फोडला. माता पित्याची तळमळ पाहून सारेच गहिवरले.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38LQPwi
Read More
एक हफ्ते से थी तलाश, गिरफ्त में आने के 24 घंटे के अंदर मारा गया विकास दुबे https://ift.tt/322ssZV