Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, June 7, 2020

हीच संधी आहे शैक्षणिक वर्ष बदलण्याची 

जनजीवन सामान्य करणे म्हणजे सारे काही मागल्या पानावरून पुढे चालू ठेवले पाहिजे, असे नाही. उलट थोडे थांबून काही मूलभूत बदल करण्याची ही संधी आहे. शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर केले तर ती एक फार चांगली शैक्षणिक सुधारणा ठरेल. 

लॉकडाउनमुळे शिक्षण क्षेत्रात गोंधळ माजल्याच्या बातम्या आपण रोज वाचत आहोत. 

शैक्षणिक वर्षाची, परीक्षांची आणि एकूणच विद्यार्थ्यांची परवड होते आहे. यावर थोडे थांबून विचार करायला हवा. सगळे काही वेळेवर सुरू करण्याचा आग्रह कशाला? जणू काही घडलेच नाही असे दाखवण्याचा तो अट्टहास ठरेल. जनजीवन सामान्य करणे म्हणजे सारे काही मागल्या पानावरून पुढे चालू ठेवले पाहिजे, असे नाही. मग काय करायला हवे? 

1) आत्ताच संधी आली आहे. सध्या जरा थांबा आणि पुढले शैक्षणिक वर्ष 2021 च्या जानेवारीत सुरू करा. जानेवारी ते डिसेंबर असेच शैक्षणिक वर्ष कायमस्वरूपी करा. आता हातात मिळालेले जुलै ते सप्टेंबर हे महिने नवीन शिक्षण पद्धतींचा अभ्यास आणि त्यांच्या अंमलबजावणीचे नियोजन करण्यात घालवा. चालू शैक्षणिक वर्षाच्या रखडलेल्या परीक्षा ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये घ्या. डिसेंबरात निकाल आणि जानेवारीपासून शालेय आणि महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

2) सहा महिने फुकट जातील, असा यावर आक्षेप येऊ शकतो. पण ते तसे जाऊ द्या. फक्त एक डिग्रीचा कागद देण्यासाठी एवढी घाई कशाला? नाहीतरी लगेच नोकरी मिळण्याची शाश्वती आहे का? उलट परीक्षा देऊन अथवा न देता पास झालेली मुले (काही थोडी पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज भरतील ती सोडून) जुलैपासून पुढे पदवीधर बेरोजगारांच्या यादीत ढकलली जातील. त्यांचे 'विद्यार्थी' हे स्टेटस बदलून 'पदवीधारक' असे होईल. परंतु देशात आर्थिक स्थिती डळमळीत असताना नोकऱ्या मिळणार कशा? त्यापेक्षा थोडा संयम राखून अजून चार महिन्यांनी परीक्षा घेतली तर बिघडले कुठे? 

3) महाविद्यालयीन शिक्षणात कित्येक त्रुटी आहेत. अनेक विद्यापीठांना आपली मूल्यांकन पद्धत, अध्यापन पद्धत यात मूलभूत बदल घडवायचे आहेत. सध्याच्या संधीचा फायदा घेऊन यावर मंथन व्हावे. एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी हा अवधी आहे. मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्युनियर व सीनियर कॉलेजांनी वर्ग चालू करावे. करिअर संबंधात मार्गदर्शन करावे. त्यांना नुसतेच ' ओपन जॉब मार्केट'मध्ये ढकलून कोणाचा फायदा होणार? उलटपक्षी 2020मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेसंबंधातच प्रश्न उपस्थित केले जातील, त्यांना हास्यास्पद ठरवले जाईल. आपल्याला कसेबसे पास झालेले विद्यार्थी हवेत की नव्या दमाने, नव्या उमेदीने तयार झालेले विद्यार्थी हवेत? 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

4) जी परिस्थिती महाविद्यालयांची, तीच शाळांची. घाईघाईने शाळा सुरू करून, नऊ महिन्यांचा अभ्यासक्रम सात महिन्यांत कोंबून फेब्रुवारीत शालान्त परीक्षा घेण्याचा आटापिटा का? लॉकडाउनच्या काळात, कठीण आर्थिक स्थितीला सामोरे जाणारी, सैरभैर झालेली मुले अभ्यासाचा ताण सहन करू शकतील का? प्राथमिक शाळांतली मुले एकाग्र होऊ शकतील का? कित्येक मुले तर फी देण्याच्या क्षमतेअभावी शाळेपर्यंत पोचतील की नाही हीही शंका आहे. त्यापेक्षा निम्न आर्थिक स्तरातल्या पालकांना आधी स्वतःच्या जीवनात स्थिरस्थावर होऊ द्या. 

5) मुळात जून ते एप्रिल हे शैक्षणिक वर्ष ठरवले कुणी तर भारतातला मे महिन्यातला उन्हाळा सहन न होणाऱ्या ब्रिटिशांनी. (शिक्षण पद्धतीही अजूनपर्यंत त्यांच्याच जुनाट पद्धतीवर आधारलेली आहे.)जूनमध्ये शाळांबरोबरच पाऊस सुरू होतो, शेतीची कामे सुरू होतात. त्यामुळे ग्रामीण भागात मुले शाळेत येऊ शकत नाहीत. मी स्वतः ज्या आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक साहित्य बनवते त्या मुलांच्या शाळांचे निरीक्षण केले तेव्हा असे आढळले की वर्गखोल्या चिप्प ओल्या, शिक्षण साहित्य भिजलेले, लहान वयाचे विद्यार्थी आजारी अशा 'बेहाल' परिस्थितीत जून ते ऑगस्ट हा काळ जातो. त्यानंतर सणांची आणि उत्सवांची रांग लागते. मग दिवाळीची दीर्घ सुट्टी. असे ब्रेक घेत घेतच शैक्षणिक वर्ष पुढे सरकते. त्यात प्रत्यक्ष अध्यापनाचे दिवस व तास किती घेतले जातात? 

6) जानेवारीपासून शैक्षणिक वर्ष सुरू केले तर एप्रिलपर्यंतच्या काळात फारसे सण नसल्याने अध्यापनात सलगता मिळेल. विद्यार्थी आणि शिक्षक अधिक उत्साही असतील. जून जुलै महिन्यात पावसाच्या/ नैसर्गिक आपत्तीच्या काळात (स्थानिक हवामानानुसार/ सणांनुसार) सुट्टी देता येईल. दिवाळी वगैरेंच्या निमित्ताने एक आठवडा सुट्टी देता येईल. त्यानंतर क्रीडा/ सांस्कृतिक उपक्रम घेऊन वर्षअखेरीला म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घेता येतील. हे अमलात आणायला सोपे, सुटसुटीत नाही का? देशात अनेक शहरांत वेगवेगळे शैक्षणिक वर्ष असते. कित्येक वेळा कोणते बोर्ड आहे, त्यावरही वर्ष ठरते. मुंबईतल्या काही प्रतिष्ठित शाळांचे वेळापत्रक इतके विचित्र आहे.. फेब्रुवारीत परीक्षा, नंतर मार्चचे पहिले दोन आठवडे सुट्टी, त्यानंतर लगेच नवे शैक्षणिक वर्ष सुरू, पुन्हा एक मेपासून महिनाभर सुट्टी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा शाळा सुरू. यात सलगता कुठे आली?...अशा वेळी सुसूत्रता आणण्यासाठी जानेवारी ते डिसेंबर हे वर्ष योग्य ठरेल. 

संपूर्ण विद्यार्थी जीवनात चार सहा महिने म्हणजे काहीच नाही. आतापासून योग्य नियोजन केले तर पुढे चांगले फळ मिळेल. तेव्हा शिक्षण क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्यांनी, नवे काही उभारू इच्छिणाऱ्यांनी वर्ष रचना बदलण्याची मागणी लावून धरली पाहिजे. 

थोडे थांबून विचार करा. आता संधी आहे. 
बेरोजगारांची संख्या वाढवण्याची घाई नको. 
सध्याचे शैक्षणिक वर्ष ब्रिटिशांच्या सोयीनुसार ठरवले गेले. 
भारताच्या परिस्थितीला जानेवारी ते डिसेंबर हे वर्ष जास्त उपयुक्त. 

(लेखिका आदिवासीबहुल भागात मुलांसाठी प्राथमिक अभ्यासक्रमाची आखणी आणि शैक्षणिक साहित्याची निर्मिती करणाऱ्या गटासोबत काम करतात.) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हीच संधी आहे शैक्षणिक वर्ष बदलण्याची  जनजीवन सामान्य करणे म्हणजे सारे काही मागल्या पानावरून पुढे चालू ठेवले पाहिजे, असे नाही. उलट थोडे थांबून काही मूलभूत बदल करण्याची ही संधी आहे. शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर केले तर ती एक फार चांगली शैक्षणिक सुधारणा ठरेल.  लॉकडाउनमुळे शिक्षण क्षेत्रात गोंधळ माजल्याच्या बातम्या आपण रोज वाचत आहोत.  शैक्षणिक वर्षाची, परीक्षांची आणि एकूणच विद्यार्थ्यांची परवड होते आहे. यावर थोडे थांबून विचार करायला हवा. सगळे काही वेळेवर सुरू करण्याचा आग्रह कशाला? जणू काही घडलेच नाही असे दाखवण्याचा तो अट्टहास ठरेल. जनजीवन सामान्य करणे म्हणजे सारे काही मागल्या पानावरून पुढे चालू ठेवले पाहिजे, असे नाही. मग काय करायला हवे?  1) आत्ताच संधी आली आहे. सध्या जरा थांबा आणि पुढले शैक्षणिक वर्ष 2021 च्या जानेवारीत सुरू करा. जानेवारी ते डिसेंबर असेच शैक्षणिक वर्ष कायमस्वरूपी करा. आता हातात मिळालेले जुलै ते सप्टेंबर हे महिने नवीन शिक्षण पद्धतींचा अभ्यास आणि त्यांच्या अंमलबजावणीचे नियोजन करण्यात घालवा. चालू शैक्षणिक वर्षाच्या रखडलेल्या परीक्षा ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये घ्या. डिसेंबरात निकाल आणि जानेवारीपासून शालेय आणि महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करा.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 2) सहा महिने फुकट जातील, असा यावर आक्षेप येऊ शकतो. पण ते तसे जाऊ द्या. फक्त एक डिग्रीचा कागद देण्यासाठी एवढी घाई कशाला? नाहीतरी लगेच नोकरी मिळण्याची शाश्वती आहे का? उलट परीक्षा देऊन अथवा न देता पास झालेली मुले (काही थोडी पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज भरतील ती सोडून) जुलैपासून पुढे पदवीधर बेरोजगारांच्या यादीत ढकलली जातील. त्यांचे 'विद्यार्थी' हे स्टेटस बदलून 'पदवीधारक' असे होईल. परंतु देशात आर्थिक स्थिती डळमळीत असताना नोकऱ्या मिळणार कशा? त्यापेक्षा थोडा संयम राखून अजून चार महिन्यांनी परीक्षा घेतली तर बिघडले कुठे?  3) महाविद्यालयीन शिक्षणात कित्येक त्रुटी आहेत. अनेक विद्यापीठांना आपली मूल्यांकन पद्धत, अध्यापन पद्धत यात मूलभूत बदल घडवायचे आहेत. सध्याच्या संधीचा फायदा घेऊन यावर मंथन व्हावे. एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी हा अवधी आहे. मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्युनियर व सीनियर कॉलेजांनी वर्ग चालू करावे. करिअर संबंधात मार्गदर्शन करावे. त्यांना नुसतेच ' ओपन जॉब मार्केट'मध्ये ढकलून कोणाचा फायदा होणार? उलटपक्षी 2020मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेसंबंधातच प्रश्न उपस्थित केले जातील, त्यांना हास्यास्पद ठरवले जाईल. आपल्याला कसेबसे पास झालेले विद्यार्थी हवेत की नव्या दमाने, नव्या उमेदीने तयार झालेले विद्यार्थी हवेत?  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 4) जी परिस्थिती महाविद्यालयांची, तीच शाळांची. घाईघाईने शाळा सुरू करून, नऊ महिन्यांचा अभ्यासक्रम सात महिन्यांत कोंबून फेब्रुवारीत शालान्त परीक्षा घेण्याचा आटापिटा का? लॉकडाउनच्या काळात, कठीण आर्थिक स्थितीला सामोरे जाणारी, सैरभैर झालेली मुले अभ्यासाचा ताण सहन करू शकतील का? प्राथमिक शाळांतली मुले एकाग्र होऊ शकतील का? कित्येक मुले तर फी देण्याच्या क्षमतेअभावी शाळेपर्यंत पोचतील की नाही हीही शंका आहे. त्यापेक्षा निम्न आर्थिक स्तरातल्या पालकांना आधी स्वतःच्या जीवनात स्थिरस्थावर होऊ द्या.  5) मुळात जून ते एप्रिल हे शैक्षणिक वर्ष ठरवले कुणी तर भारतातला मे महिन्यातला उन्हाळा सहन न होणाऱ्या ब्रिटिशांनी. (शिक्षण पद्धतीही अजूनपर्यंत त्यांच्याच जुनाट पद्धतीवर आधारलेली आहे.)जूनमध्ये शाळांबरोबरच पाऊस सुरू होतो, शेतीची कामे सुरू होतात. त्यामुळे ग्रामीण भागात मुले शाळेत येऊ शकत नाहीत. मी स्वतः ज्या आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक साहित्य बनवते त्या मुलांच्या शाळांचे निरीक्षण केले तेव्हा असे आढळले की वर्गखोल्या चिप्प ओल्या, शिक्षण साहित्य भिजलेले, लहान वयाचे विद्यार्थी आजारी अशा 'बेहाल' परिस्थितीत जून ते ऑगस्ट हा काळ जातो. त्यानंतर सणांची आणि उत्सवांची रांग लागते. मग दिवाळीची दीर्घ सुट्टी. असे ब्रेक घेत घेतच शैक्षणिक वर्ष पुढे सरकते. त्यात प्रत्यक्ष अध्यापनाचे दिवस व तास किती घेतले जातात?  6) जानेवारीपासून शैक्षणिक वर्ष सुरू केले तर एप्रिलपर्यंतच्या काळात फारसे सण नसल्याने अध्यापनात सलगता मिळेल. विद्यार्थी आणि शिक्षक अधिक उत्साही असतील. जून जुलै महिन्यात पावसाच्या/ नैसर्गिक आपत्तीच्या काळात (स्थानिक हवामानानुसार/ सणांनुसार) सुट्टी देता येईल. दिवाळी वगैरेंच्या निमित्ताने एक आठवडा सुट्टी देता येईल. त्यानंतर क्रीडा/ सांस्कृतिक उपक्रम घेऊन वर्षअखेरीला म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घेता येतील. हे अमलात आणायला सोपे, सुटसुटीत नाही का? देशात अनेक शहरांत वेगवेगळे शैक्षणिक वर्ष असते. कित्येक वेळा कोणते बोर्ड आहे, त्यावरही वर्ष ठरते. मुंबईतल्या काही प्रतिष्ठित शाळांचे वेळापत्रक इतके विचित्र आहे.. फेब्रुवारीत परीक्षा, नंतर मार्चचे पहिले दोन आठवडे सुट्टी, त्यानंतर लगेच नवे शैक्षणिक वर्ष सुरू, पुन्हा एक मेपासून महिनाभर सुट्टी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा शाळा सुरू. यात सलगता कुठे आली?...अशा वेळी सुसूत्रता आणण्यासाठी जानेवारी ते डिसेंबर हे वर्ष योग्य ठरेल.  संपूर्ण विद्यार्थी जीवनात चार सहा महिने म्हणजे काहीच नाही. आतापासून योग्य नियोजन केले तर पुढे चांगले फळ मिळेल. तेव्हा शिक्षण क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्यांनी, नवे काही उभारू इच्छिणाऱ्यांनी वर्ष रचना बदलण्याची मागणी लावून धरली पाहिजे.  थोडे थांबून विचार करा. आता संधी आहे.  बेरोजगारांची संख्या वाढवण्याची घाई नको.  सध्याचे शैक्षणिक वर्ष ब्रिटिशांच्या सोयीनुसार ठरवले गेले.  भारताच्या परिस्थितीला जानेवारी ते डिसेंबर हे वर्ष जास्त उपयुक्त.  (लेखिका आदिवासीबहुल भागात मुलांसाठी प्राथमिक अभ्यासक्रमाची आखणी आणि शैक्षणिक साहित्याची निर्मिती करणाऱ्या गटासोबत काम करतात.)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XEihId
Read More
नागपुरात प्रीती दासचा धुमाकूळ, वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी

नागपूर : भंडारा आणि नागपुरातील सीताबर्डी, जरीपटका, गिट्टीखदान आणि पाचपावली पोलीस ठाण्यांत खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वयंघोषित समाजसेविका प्रीती दास या ठगबाज महिलेविरूद्ध जरीपटका पोलिस ठाण्यातसुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. वायुसेनेत लिपिक असलेल्या एका अधिकाऱ्याच्या आईकडून 25 हजार रुपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. शहरातील 66 पोलिस निरीक्षक माझ्या खिशात ठेवते, अशी "डॉयलॉग' म्हणणारी प्रीती दास पोलिसांच्या धाकामुळे फरार आहे. तिचा कामठी रोडवरील बंगला रिकामा पडला आहे. 

अधिकाऱ्यांची "खास' प्रिती 
फेसबुकद्वारे मैत्री करून ब्लॅकमेल करणारी सामाजिक कार्यकर्ता प्रिती दास ही पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या शांतता समितीची सदस्यही होती. शांतता समितीची सदस्य असल्याने तिची अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत ओळख होती. तसेच तिचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत फोटोही आहेत. अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या पार्टीत प्रिती आपल्या जवळच्या मैत्रिणींसह "विशेष' अतिथी म्हणून उपस्थित राहत होती, अशी माहिती समोर आली आहे. 

सासू-सुनेत वाद झाल्याने सून माहेरी गेली. हिच संधी साधून प्रीती दासने तिच्या सासूविरोधात भरोसा सेलमध्ये तक्रार दिली आणि "सेटलमेंट' करण्यासाठी 25 हजार रुपये उकळले. हा प्रकार जेव्हा भरोसा सेलच्या पोलीस अधिकाऱ्यांना कळला तेव्हा या प्रकाराचा भंडाफोड झाला. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीपटका हद्दीतील इंदिरा माता टेकडी गोंड मोहल्ला, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी पूर्णाबाई गिरधर सडमाके (55) यांचा मुलगा नीतेश गिरीधर सडमाके हा वायुसेनेत लिपिक पदावर काम करतो. 8 मार्च 2019 मध्ये त्याचे लग्न प्रणिता या तरूणीशी झाले. लग्नानंतरचे सुरवातीचे दोन महिने प्रणिता आणि नीतेश यांचे वैवाहिक जीवन चांगले राहिले, मात्र 2 महिन्यानंतर सून प्रणिता सासू पूर्णाबाई यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून वादविवाद होऊ लागले.

दिवसेंदिवस हा प्रकार वाढू लागला. सुनेच्या वागण्यात फरक पडल्याचे लक्षात येताच पूर्णाबाई यांनी प्रणिताच्या आईला घरी बोलावून तिची जमजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण प्रणिताच्या आईने मुलीचीच बाजू घेऊन लग्नात आलेले सर्व सामान घेऊन माहेरी निघून गेली. त्यानंतर पुर्णाबाई आणि पती नीतेश या दोघांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. प्रणिता समजून घेण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे पाहून पूर्णाबाई निराश झाल्या. याच संधीच्या शोधात असलेल्या स्वयंघोषित समाजसेवक प्रीती दास (रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, कामठी रोड, नागपूर) हिने भरोसा सेलमध्ये पूर्णाबाई यांच्याविरोधात तक्रार केली. 

- गुड न्यूज! लवकरच सुरू होणार व्याघ्रपर्यटन

पोलिसांच्या नावावर खंडणी 
भरोसा सेल येथे तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून पूर्णाबाई यांच्याशी संपर्क करण्यात आला. दरम्यान आरोपी प्रिती दासने पूर्णाबाई यांना "तुमचे काम करून देते.' असे म्हणून त्यांना 25 हजार रुपयांची मागणी केली, नाहीतर तुमच्या मुलाची नोकरी जाईल अशी धमकी दिली. या भीतीपोटी 17 ऑक्‍टोबर 2019 रोजी पूर्णाबाई यांनी प्रिती दासला 25 हजार रुपये दिले. त्यानंतर तिला फोन करून "काम झाले आहे का?' अशी केली. त्यावर प्रिती दासने "तुमच्या मुलाचे काम झाले आहे आणि मी भरोसा सेलच्या मॅडमला पैसे दिले आहे.' असे सांगितले. 

प्रीती अशी पडली तोंडघशी 
तक्रारीची चौकशी करताना भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक शुभदा संखे यांनी पूर्णाबाई यांना कॉल करुन भरोसा सेल येथे बोलावले. "तुम्ही पैसे कोणाला दिले आहे का?' असा सवाल पोलिस निरीक्षक शुभदा संखे यांनी केला. "तुमच्या नावाने आम्ही आरोपी प्रीती दासला 25 हजार रुपये दिले आहे' असे पूर्णाबाई हिने सांगितले. तेव्हा संखे यांना आरोपी प्रीती दासने पूर्णाबाई यांना पैसे मागितल्याचे कळले. याप्रकरणी पूर्णाबाई गिरधर सडमाके यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम 384 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे. 
 
प्रीती दास झाली फरार 
शहरातील 66 पोलिस निरीक्षक माझ्या खिशात ठेवते, अशी "डॉयलॉग' नेहमी म्हणणारी प्रीती दास पोलिसांच्या धाकामुळे फरार आहे. तिचा कामठी रोडवरील बंगला रिकामा पडला आहे. पोलिसांसोबत असलेले फोटो दाखवून खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देऊन अनेकांना लुबाडणारी प्रीती आज दारोदार फिरत आहे. मात्र, सध्या कुणीही तिला थारा देत नसल्याची चर्चा आहे. 

- "ब्लॅक बिटन' रॉडसह उडाला आकाशात... वाचा काय आहे संपूर्ण प्रकार

अधिकाऱ्यांची "खास' प्रिती 
फेसबुकद्वारे मैत्री करून ब्लॅकमेल करणारी सामाजिक कार्यकर्ता प्रिती दास ही पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या शांतता समितीची सदस्यही होती. शांतता समितीची सदस्य असल्याने तिची अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत ओळख होती. तसेच तिचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत फोटोही आहेत. अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या पार्टीत प्रिती आपल्या जवळच्या मैत्रिणींसह "विशेष' अतिथी म्हणून उपस्थित राहत होती, अशी माहिती समोर आली आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागपुरात प्रीती दासचा धुमाकूळ, वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी नागपूर : भंडारा आणि नागपुरातील सीताबर्डी, जरीपटका, गिट्टीखदान आणि पाचपावली पोलीस ठाण्यांत खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वयंघोषित समाजसेविका प्रीती दास या ठगबाज महिलेविरूद्ध जरीपटका पोलिस ठाण्यातसुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. वायुसेनेत लिपिक असलेल्या एका अधिकाऱ्याच्या आईकडून 25 हजार रुपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. शहरातील 66 पोलिस निरीक्षक माझ्या खिशात ठेवते, अशी "डॉयलॉग' म्हणणारी प्रीती दास पोलिसांच्या धाकामुळे फरार आहे. तिचा कामठी रोडवरील बंगला रिकामा पडला आहे.  अधिकाऱ्यांची "खास' प्रिती  फेसबुकद्वारे मैत्री करून ब्लॅकमेल करणारी सामाजिक कार्यकर्ता प्रिती दास ही पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या शांतता समितीची सदस्यही होती. शांतता समितीची सदस्य असल्याने तिची अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत ओळख होती. तसेच तिचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत फोटोही आहेत. अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या पार्टीत प्रिती आपल्या जवळच्या मैत्रिणींसह "विशेष' अतिथी म्हणून उपस्थित राहत होती, अशी माहिती समोर आली आहे.  सासू-सुनेत वाद झाल्याने सून माहेरी गेली. हिच संधी साधून प्रीती दासने तिच्या सासूविरोधात भरोसा सेलमध्ये तक्रार दिली आणि "सेटलमेंट' करण्यासाठी 25 हजार रुपये उकळले. हा प्रकार जेव्हा भरोसा सेलच्या पोलीस अधिकाऱ्यांना कळला तेव्हा या प्रकाराचा भंडाफोड झाला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीपटका हद्दीतील इंदिरा माता टेकडी गोंड मोहल्ला, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी पूर्णाबाई गिरधर सडमाके (55) यांचा मुलगा नीतेश गिरीधर सडमाके हा वायुसेनेत लिपिक पदावर काम करतो. 8 मार्च 2019 मध्ये त्याचे लग्न प्रणिता या तरूणीशी झाले. लग्नानंतरचे सुरवातीचे दोन महिने प्रणिता आणि नीतेश यांचे वैवाहिक जीवन चांगले राहिले, मात्र 2 महिन्यानंतर सून प्रणिता सासू पूर्णाबाई यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून वादविवाद होऊ लागले. दिवसेंदिवस हा प्रकार वाढू लागला. सुनेच्या वागण्यात फरक पडल्याचे लक्षात येताच पूर्णाबाई यांनी प्रणिताच्या आईला घरी बोलावून तिची जमजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण प्रणिताच्या आईने मुलीचीच बाजू घेऊन लग्नात आलेले सर्व सामान घेऊन माहेरी निघून गेली. त्यानंतर पुर्णाबाई आणि पती नीतेश या दोघांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. प्रणिता समजून घेण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे पाहून पूर्णाबाई निराश झाल्या. याच संधीच्या शोधात असलेल्या स्वयंघोषित समाजसेवक प्रीती दास (रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, कामठी रोड, नागपूर) हिने भरोसा सेलमध्ये पूर्णाबाई यांच्याविरोधात तक्रार केली.  - गुड न्यूज! लवकरच सुरू होणार व्याघ्रपर्यटन पोलिसांच्या नावावर खंडणी  भरोसा सेल येथे तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून पूर्णाबाई यांच्याशी संपर्क करण्यात आला. दरम्यान आरोपी प्रिती दासने पूर्णाबाई यांना "तुमचे काम करून देते.' असे म्हणून त्यांना 25 हजार रुपयांची मागणी केली, नाहीतर तुमच्या मुलाची नोकरी जाईल अशी धमकी दिली. या भीतीपोटी 17 ऑक्‍टोबर 2019 रोजी पूर्णाबाई यांनी प्रिती दासला 25 हजार रुपये दिले. त्यानंतर तिला फोन करून "काम झाले आहे का?' अशी केली. त्यावर प्रिती दासने "तुमच्या मुलाचे काम झाले आहे आणि मी भरोसा सेलच्या मॅडमला पैसे दिले आहे.' असे सांगितले.  प्रीती अशी पडली तोंडघशी  तक्रारीची चौकशी करताना भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक शुभदा संखे यांनी पूर्णाबाई यांना कॉल करुन भरोसा सेल येथे बोलावले. "तुम्ही पैसे कोणाला दिले आहे का?' असा सवाल पोलिस निरीक्षक शुभदा संखे यांनी केला. "तुमच्या नावाने आम्ही आरोपी प्रीती दासला 25 हजार रुपये दिले आहे' असे पूर्णाबाई हिने सांगितले. तेव्हा संखे यांना आरोपी प्रीती दासने पूर्णाबाई यांना पैसे मागितल्याचे कळले. याप्रकरणी पूर्णाबाई गिरधर सडमाके यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम 384 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.    प्रीती दास झाली फरार  शहरातील 66 पोलिस निरीक्षक माझ्या खिशात ठेवते, अशी "डॉयलॉग' नेहमी म्हणणारी प्रीती दास पोलिसांच्या धाकामुळे फरार आहे. तिचा कामठी रोडवरील बंगला रिकामा पडला आहे. पोलिसांसोबत असलेले फोटो दाखवून खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देऊन अनेकांना लुबाडणारी प्रीती आज दारोदार फिरत आहे. मात्र, सध्या कुणीही तिला थारा देत नसल्याची चर्चा आहे.  - "ब्लॅक बिटन' रॉडसह उडाला आकाशात... वाचा काय आहे संपूर्ण प्रकार अधिकाऱ्यांची "खास' प्रिती  फेसबुकद्वारे मैत्री करून ब्लॅकमेल करणारी सामाजिक कार्यकर्ता प्रिती दास ही पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या शांतता समितीची सदस्यही होती. शांतता समितीची सदस्य असल्याने तिची अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत ओळख होती. तसेच तिचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत फोटोही आहेत. अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या पार्टीत प्रिती आपल्या जवळच्या मैत्रिणींसह "विशेष' अतिथी म्हणून उपस्थित राहत होती, अशी माहिती समोर आली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37cksFX
Read More
चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्याच्या तयारीत होता युवक... मग अचानक

नागपूर : घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षाच्या चिमुकलीला एका युवकाने मोबाईलमधील अश्‍लिल व्हिडीओ दाखवून मंदिराच्या मागे नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्यामुळे तिच्या वडिलांनी लगेच धाव घेतली. त्यामुळे आरोपी युवक पळून गेला. वडीलाच्या सतर्कतेमुळे एका मुलीची इभ्रत वाचली. ही दुर्दैवी घटना अंबाझरीतील जुना फुटाळा परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चार वर्षीय चिमुकली ही जुना फुटाळा परिसरात राहते. तिचे वडील खासगी वाहनावर ड्रायव्हर आहेत तर आई गृहिणी आहे. 1 जूनला सायंकाळच्या सुमारा पीडित मुलगी घरासमोर खेळत होती. दरम्यान प्रज्वल (वय 18) नावाचा आरोपी तेथे आला. त्याने मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले आणि एका मंदिरामागे नेले. तेथे तिला मोबाईलवर अश्‍लिल व्हिडीओ दाखवले. त्यानंतर तिचे कपडे फाडले. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत असतानाच तिने आरडाओरड केली.

मुलगी घराबाहेर दिसत नसल्याचे लक्षात येताच शोध घेत असलेल्या वडीलाला मुलीचा आवाज ऐकू आला. त्यांनी लगेच काठी घेऊन मंदिराच्या दिशेने धाव घेतली. आरोपी कुकृत्य करण्याच्या तयारीत असताना दिसताच त्यांनी काठी फेकून मारली. मात्र त्याने लगेच पळ काढला. मुलीच्या वडीलाने रडत असलेल्या मुलीला कवेत घेतले. तिला घरी नेले. तिची समजूत घातली. त्यानंतर वस्तीतील नागरिकांना माहिती दिली. नागरिकांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला.

- गुड न्यूज! लवकरच सुरू होणार व्याघ्रपर्यटन

तिच्या वडीलाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पोलिस आरोपी प्रज्वलचा शोध घेत आहेत. तो सदरमधील रहिवासी असून जुना फुटाळा परिसरात कोकर्डे नावाच्या नातेवाईकांकडे पाहूणा म्हणून आल्याची चर्चा परिसरात होती. त्या युवकाबाबत सदर परिसरातही अशाच तक्रारी आहेत. प्रज्वल हा मानसिक विकृत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणने आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्याच्या तयारीत होता युवक... मग अचानक नागपूर : घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षाच्या चिमुकलीला एका युवकाने मोबाईलमधील अश्‍लिल व्हिडीओ दाखवून मंदिराच्या मागे नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्यामुळे तिच्या वडिलांनी लगेच धाव घेतली. त्यामुळे आरोपी युवक पळून गेला. वडीलाच्या सतर्कतेमुळे एका मुलीची इभ्रत वाचली. ही दुर्दैवी घटना अंबाझरीतील जुना फुटाळा परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चार वर्षीय चिमुकली ही जुना फुटाळा परिसरात राहते. तिचे वडील खासगी वाहनावर ड्रायव्हर आहेत तर आई गृहिणी आहे. 1 जूनला सायंकाळच्या सुमारा पीडित मुलगी घरासमोर खेळत होती. दरम्यान प्रज्वल (वय 18) नावाचा आरोपी तेथे आला. त्याने मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले आणि एका मंदिरामागे नेले. तेथे तिला मोबाईलवर अश्‍लिल व्हिडीओ दाखवले. त्यानंतर तिचे कपडे फाडले. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत असतानाच तिने आरडाओरड केली. मुलगी घराबाहेर दिसत नसल्याचे लक्षात येताच शोध घेत असलेल्या वडीलाला मुलीचा आवाज ऐकू आला. त्यांनी लगेच काठी घेऊन मंदिराच्या दिशेने धाव घेतली. आरोपी कुकृत्य करण्याच्या तयारीत असताना दिसताच त्यांनी काठी फेकून मारली. मात्र त्याने लगेच पळ काढला. मुलीच्या वडीलाने रडत असलेल्या मुलीला कवेत घेतले. तिला घरी नेले. तिची समजूत घातली. त्यानंतर वस्तीतील नागरिकांना माहिती दिली. नागरिकांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला. - गुड न्यूज! लवकरच सुरू होणार व्याघ्रपर्यटन तिच्या वडीलाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पोलिस आरोपी प्रज्वलचा शोध घेत आहेत. तो सदरमधील रहिवासी असून जुना फुटाळा परिसरात कोकर्डे नावाच्या नातेवाईकांकडे पाहूणा म्हणून आल्याची चर्चा परिसरात होती. त्या युवकाबाबत सदर परिसरातही अशाच तक्रारी आहेत. प्रज्वल हा मानसिक विकृत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणने आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3h1TVQl
Read More

Saturday, June 6, 2020

80 दिन बाद खुली हवा में दौड़ीं नेहा धूपिया, शेयर किया एक्सपीरियंस https://ift.tt/2MCq2Z6
कोरोना रुग्णांना खाटा मिळत नाहीत हे वास्तव- देवेंद्र फडणवीस #5मोठ्याबातम्या
देशात उद्यापासून देव दर्शनास मुभा; पण....

नवी दिल्ली - कोरोनाची साथ रोखण्यासाठी सरकारने देशात चार टप्प्यात लॉकडाउन जाहीर केले. आता पाचव्या टप्प्यात अनेक निर्बंध हटविले आहेत. सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंदिरेही खुली होणार आहेत. यासाठी देशातील विविध मंदिरांमध्ये तयारी सुरू झाली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तिरुपती बालाजी (आंध्र प्रदेश) 

वेंकटेश्‍वर मंदिर गुरुवारपासून (ता.११) खुले होणार

सकाळपासून १३ तास ५०० पेक्षा कमी प्रवाशांना परवानगी

दररोज केवळ सहा हजार भाविकांना प्रवेश

दहा वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना बंदी

‘टीटीडी’च्या कर्मचाऱ्यांसाठी ‘पीपीई’ संच

भाविक कोठून आले याची चौकशी करून कोरोनाची चाचणी होणार

तापाचे लक्षण दिसणाऱ्या भाविकांना एकांतवासात पाठविणार

दररोज तीन हजार विशेष तिकिटे ऑनलाइन उपलब्ध

एका तिकिटाची किंमत ३०० रुपये

ऑनलाइन तिकीट विक्री ८ जूनपासून सुरू

दर्शनासाठी तीन हजारचा कोटा स्वतंत्र

भाविक उपलब्ध वेळेसाठी नोंदणी करू शकतात

देशात कोरोनाचा भडका! जर्मनी, इटलीलाही टाकले मागे; जागतिक क्रमवारीत भारत जाणार या स्थानावर

शबरीमला (केरळ)

मंदिर भाविकांसाठी येत्या १४ पासून उघडणार

मिधुनोम या मल्याळी महिन्यातील धार्मिक विधी १५ पासून सुरू

१८ ते २८ जून या काळातील महोत्सवात एका तासात २०० भाविकांची नोंदणी शक्य

गर्दी टाळण्यासाठी मंदिरासमोर केवळ ५० भाविकांना परवानगी

मंदिर परिसरात प्रवेशापूर्वी पंपा आणि सानिध्यम येथे भाविकांची तपासणी

शबरीमलावर निवास सेवा बंद

दर्शनाची वेळ पहाटे ४ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते रात्री ११

अन्य राज्यांमधून येणाऱ्या भाविकांनी ‘आयसीएमआर’चे प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य

राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प यांना 'जो'रदार टक्कर, निवडणुकीआधी विरोधी उमेदवाराची कमाल

गुरुवायूर मंदिर

मंदिर पुन्हा उघडण्यासंबंधी जिल्हाधिकारी, मंदिर प्रशासन बैठक घेणार

भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार

एका दिवसात ६०० भाविकांना प्रवेश

मंदिर परिसरात विवाहांचे आयोजन करणे शक्य

एका दिवसात ६० विवाह होणार

वधू-वरासहा दहाजण उपस्थित राहू शकणार

अमरनाथ यात्रा (जम्मू- काश्‍मीर)

२१ जुलै ते ३ ऑगस्ट अशी १५ दिवसांची यात्रा होणार

साधूंव्यतिरिक्त ५५ वर्षांखालील भाविकांनाच प्रवेश

कोरोना झाला नसल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य

जम्मू-काश्‍मीकमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा तपासणी होणार

साधू सोडून अन्य भाविकांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य

अमरनाथ गुहेत सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या आरतीचे देशभरात प्रक्षेपण

स्थानिक कामगारांचा अभाव आणि मार्ग सुरळीत करणे शक्य नसल्याने बालतालहून हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध

पहलगाम मार्गाने यात्रा होणार नाही

जगन्नाथ पुरी (ओडिशा)

कोरोनामुळे राज्यात पुढील तीन-चार आठवडे महत्त्वाचे असल्याने जगन्नाथाचे मंदिराचे दरवाजे ५ जुलैपर्यंत बंदच राहणार

जगन्नाथाची रथयात्रा येत्या २३ रोजी मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार

रथ ओढण्यासाठी न येण्याचे भाविकांना आवाहन

रथयात्रेचे थेट प्रक्षेपण होणार

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

देशात उद्यापासून देव दर्शनास मुभा; पण.... नवी दिल्ली - कोरोनाची साथ रोखण्यासाठी सरकारने देशात चार टप्प्यात लॉकडाउन जाहीर केले. आता पाचव्या टप्प्यात अनेक निर्बंध हटविले आहेत. सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंदिरेही खुली होणार आहेत. यासाठी देशातील विविध मंदिरांमध्ये तयारी सुरू झाली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तिरुपती बालाजी (आंध्र प्रदेश)  वेंकटेश्‍वर मंदिर गुरुवारपासून (ता.११) खुले होणार सकाळपासून १३ तास ५०० पेक्षा कमी प्रवाशांना परवानगी दररोज केवळ सहा हजार भाविकांना प्रवेश दहा वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना बंदी ‘टीटीडी’च्या कर्मचाऱ्यांसाठी ‘पीपीई’ संच भाविक कोठून आले याची चौकशी करून कोरोनाची चाचणी होणार तापाचे लक्षण दिसणाऱ्या भाविकांना एकांतवासात पाठविणार दररोज तीन हजार विशेष तिकिटे ऑनलाइन उपलब्ध एका तिकिटाची किंमत ३०० रुपये ऑनलाइन तिकीट विक्री ८ जूनपासून सुरू दर्शनासाठी तीन हजारचा कोटा स्वतंत्र भाविक उपलब्ध वेळेसाठी नोंदणी करू शकतात देशात कोरोनाचा भडका! जर्मनी, इटलीलाही टाकले मागे; जागतिक क्रमवारीत भारत जाणार या स्थानावर शबरीमला (केरळ) मंदिर भाविकांसाठी येत्या १४ पासून उघडणार मिधुनोम या मल्याळी महिन्यातील धार्मिक विधी १५ पासून सुरू १८ ते २८ जून या काळातील महोत्सवात एका तासात २०० भाविकांची नोंदणी शक्य गर्दी टाळण्यासाठी मंदिरासमोर केवळ ५० भाविकांना परवानगी मंदिर परिसरात प्रवेशापूर्वी पंपा आणि सानिध्यम येथे भाविकांची तपासणी शबरीमलावर निवास सेवा बंद दर्शनाची वेळ पहाटे ४ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते रात्री ११ अन्य राज्यांमधून येणाऱ्या भाविकांनी ‘आयसीएमआर’चे प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प यांना 'जो'रदार टक्कर, निवडणुकीआधी विरोधी उमेदवाराची कमाल गुरुवायूर मंदिर मंदिर पुन्हा उघडण्यासंबंधी जिल्हाधिकारी, मंदिर प्रशासन बैठक घेणार भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार एका दिवसात ६०० भाविकांना प्रवेश मंदिर परिसरात विवाहांचे आयोजन करणे शक्य एका दिवसात ६० विवाह होणार वधू-वरासहा दहाजण उपस्थित राहू शकणार अमरनाथ यात्रा (जम्मू- काश्‍मीर) २१ जुलै ते ३ ऑगस्ट अशी १५ दिवसांची यात्रा होणार साधूंव्यतिरिक्त ५५ वर्षांखालील भाविकांनाच प्रवेश कोरोना झाला नसल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य जम्मू-काश्‍मीकमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा तपासणी होणार साधू सोडून अन्य भाविकांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य अमरनाथ गुहेत सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या आरतीचे देशभरात प्रक्षेपण स्थानिक कामगारांचा अभाव आणि मार्ग सुरळीत करणे शक्य नसल्याने बालतालहून हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध पहलगाम मार्गाने यात्रा होणार नाही जगन्नाथ पुरी (ओडिशा) कोरोनामुळे राज्यात पुढील तीन-चार आठवडे महत्त्वाचे असल्याने जगन्नाथाचे मंदिराचे दरवाजे ५ जुलैपर्यंत बंदच राहणार जगन्नाथाची रथयात्रा येत्या २३ रोजी मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार रथ ओढण्यासाठी न येण्याचे भाविकांना आवाहन रथयात्रेचे थेट प्रक्षेपण होणार   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30fH9I3
Read More
साहेब! पोट भरायचे की, कर्ज फेडायचे; बँकांमुळे नव्हे तर यांच्यामुळे ‘त्या’ महिलांची वाढली चिंता

खामगाव (जि.बुलडाणा) : गरीब व मध्यम वर्गियांना कर्ज देण्यासाठी बँका उभ्या करीत नाही. त्‍यामुळे या वर्गातील लोकांना आपल्‍या अत्‍यावश्‍यक गरजा म्‍हणा किंवा काही छोटा मोठा व्‍यवसाय, काही वस्तू घ्यायच्‍या असल्‍यास मायक्रोफायनान्‍स कंपनींच्‍या पायऱ्या चढव्‍या लागतात. सध्या प्रत्‍येक गावात हे मायक्रोफायनान्‍सचे लोण पसरले आहे. 

ज्‍यांनी कर्ज घेतले त्‍यांच्‍याकडून या कर्जाची नियमित फेड देखील केली जात होती. मात्र लॉकडाउनच्‍या मागील तीन महिन्‍यात सरकारच्‍या निदर्शनाप्रमाणे या कंपन्‍यांकडून ही वसुली थांबवण्यात आली होती. परंतु आता थोडी शिथिलता मिळताच कंपनीच्‍या कर्मचाऱ्यांकडून कर्ज वसुली सुरू झाली आहे. परंतु, ग्रामीण भागात हाताला कामच नसल्‍याने साहेब... पोट भरायचे की, कर्ज फेडायचे असा सवाल महिला या कंपन्‍यांच्‍या अधिकाऱ्यांना विचारत आहेत.

आवश्‍यक वाचा - पेशव्यांनी मुघलांकडे वाशीमचा हा नजराणा देण्याची घातली होती अट 

गाव, खेडे, तालुका, जिल्‍हा अशा प्रत्‍येक ठिकाणी महिला बचत गट तयार करण्यात आलेले आहेत. असे एकही गाव शोधून सापडणार नाहीत, जिथे बचतगट नसेल, कर्ज घेण्यासह परतफेड करण्यात महिलांनी विश्‍वास संपादित केला आहे. त्‍यामुळे महिला बचतगटांना कर्ज देण्यासाठी मायक्राे फायनान्‍स कपंन्‍या सरसावल्‍या आहेत. या कंपन्‍यांनी महिलांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप केले. जिल्ह्यात कर्ज वाटप करणाऱ्या बऱ्याच कंपन्‍या कार्यरत आहेत. 

हेही वाचा - सहा महिन्यापूर्वीच घेतला होता त्यांनी आसरा, अन् घरमालकाचाच काढला काटा

मार्च महिन्‍यात लॉकडाउन जाहीर झाल्‍यामुळे उद्योगधंदे बंद झालेत. महिला व पुरुष कुणाच्‍याही हाताला काम मिळाले नाही. जमा होते ते सर्व पैसे तीन महिने बसुन कुटुंबाच्‍या उदरनिर्वाहात खर्च झाले. आता काही प्रमाणात शिथिलता मिळाली असली तरी मजुरांच्‍या हाताला काम नाही. त्‍यातच मायक्रो फायनान्‍स कंपन्‍या वसुलीसाठी बचत गटाच्‍या महिलांशी संपर्क साधत आहेत. 
शहरी भागात बऱ्यापैकी वसुली जमा होत आहे. मात्र ग्रामीण भागातील महिला सर्वाधिक चिंतित आहेत. आता वेळेवर कर्जाचे हप्‍ते न भरल्‍यास पुढे कर्ज मिळण्यास अडचण जाईल, असे कर्मचारी सांगत आहेत. 

थकीत हप्‍त्‍यांचे समायोजन
मार्च महिन्‍यांपासून थकीत असलेले हप्‍ते वाढवून मिळतील अशा आशेत बचत गटाच्‍या महिला होत्‍या. परंतु काही कंपन्‍यांनी असे न करता त्‍या हप्‍त्‍यांची रक्‍कम  शिल्‍लक असलेल्‍या हप्‍त्‍यांमध्ये विभागजित केली आहे. तसेच या थकीत हप्‍त्‍यांचे समायोजन करताना 35 टक्‍क्‍यांच्‍यावर  व्‍याजाची आकारणी केली जात आहे. ही आकारणी हप्‍त्‍यांवर नसून मूळ रकमेवर आहे. त्‍यामुळे आता नियमित भरण्यात येत असलेल्‍या हप्‍त्‍यांच्‍या रकमेमध्ये आणखी वाढ होणार आहे. 

सोशल डिस्‍टन्‍सिंगवर प्रश्‍नचिन्‍ह
ठरलेल्‍या दिवशी कर्मचारी बचत गटांच्‍या महिलांची मिटिंग घेतात. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्‍थिती राहते. जागेच्‍या अभावामुळे अनेक ठिकाणी सोशल डिस्‍टन्‍सिंगचे पालन होत  नाही. या मिटिंगमधून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

साहेब! पोट भरायचे की, कर्ज फेडायचे; बँकांमुळे नव्हे तर यांच्यामुळे ‘त्या’ महिलांची वाढली चिंता खामगाव (जि.बुलडाणा) : गरीब व मध्यम वर्गियांना कर्ज देण्यासाठी बँका उभ्या करीत नाही. त्‍यामुळे या वर्गातील लोकांना आपल्‍या अत्‍यावश्‍यक गरजा म्‍हणा किंवा काही छोटा मोठा व्‍यवसाय, काही वस्तू घ्यायच्‍या असल्‍यास मायक्रोफायनान्‍स कंपनींच्‍या पायऱ्या चढव्‍या लागतात. सध्या प्रत्‍येक गावात हे मायक्रोफायनान्‍सचे लोण पसरले आहे.  ज्‍यांनी कर्ज घेतले त्‍यांच्‍याकडून या कर्जाची नियमित फेड देखील केली जात होती. मात्र लॉकडाउनच्‍या मागील तीन महिन्‍यात सरकारच्‍या निदर्शनाप्रमाणे या कंपन्‍यांकडून ही वसुली थांबवण्यात आली होती. परंतु आता थोडी शिथिलता मिळताच कंपनीच्‍या कर्मचाऱ्यांकडून कर्ज वसुली सुरू झाली आहे. परंतु, ग्रामीण भागात हाताला कामच नसल्‍याने साहेब... पोट भरायचे की, कर्ज फेडायचे असा सवाल महिला या कंपन्‍यांच्‍या अधिकाऱ्यांना विचारत आहेत. आवश्‍यक वाचा - पेशव्यांनी मुघलांकडे वाशीमचा हा नजराणा देण्याची घातली होती अट  गाव, खेडे, तालुका, जिल्‍हा अशा प्रत्‍येक ठिकाणी महिला बचत गट तयार करण्यात आलेले आहेत. असे एकही गाव शोधून सापडणार नाहीत, जिथे बचतगट नसेल, कर्ज घेण्यासह परतफेड करण्यात महिलांनी विश्‍वास संपादित केला आहे. त्‍यामुळे महिला बचतगटांना कर्ज देण्यासाठी मायक्राे फायनान्‍स कपंन्‍या सरसावल्‍या आहेत. या कंपन्‍यांनी महिलांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप केले. जिल्ह्यात कर्ज वाटप करणाऱ्या बऱ्याच कंपन्‍या कार्यरत आहेत.  हेही वाचा - सहा महिन्यापूर्वीच घेतला होता त्यांनी आसरा, अन् घरमालकाचाच काढला काटा मार्च महिन्‍यात लॉकडाउन जाहीर झाल्‍यामुळे उद्योगधंदे बंद झालेत. महिला व पुरुष कुणाच्‍याही हाताला काम मिळाले नाही. जमा होते ते सर्व पैसे तीन महिने बसुन कुटुंबाच्‍या उदरनिर्वाहात खर्च झाले. आता काही प्रमाणात शिथिलता मिळाली असली तरी मजुरांच्‍या हाताला काम नाही. त्‍यातच मायक्रो फायनान्‍स कंपन्‍या वसुलीसाठी बचत गटाच्‍या महिलांशी संपर्क साधत आहेत.  शहरी भागात बऱ्यापैकी वसुली जमा होत आहे. मात्र ग्रामीण भागातील महिला सर्वाधिक चिंतित आहेत. आता वेळेवर कर्जाचे हप्‍ते न भरल्‍यास पुढे कर्ज मिळण्यास अडचण जाईल, असे कर्मचारी सांगत आहेत.  थकीत हप्‍त्‍यांचे समायोजन मार्च महिन्‍यांपासून थकीत असलेले हप्‍ते वाढवून मिळतील अशा आशेत बचत गटाच्‍या महिला होत्‍या. परंतु काही कंपन्‍यांनी असे न करता त्‍या हप्‍त्‍यांची रक्‍कम  शिल्‍लक असलेल्‍या हप्‍त्‍यांमध्ये विभागजित केली आहे. तसेच या थकीत हप्‍त्‍यांचे समायोजन करताना 35 टक्‍क्‍यांच्‍यावर  व्‍याजाची आकारणी केली जात आहे. ही आकारणी हप्‍त्‍यांवर नसून मूळ रकमेवर आहे. त्‍यामुळे आता नियमित भरण्यात येत असलेल्‍या हप्‍त्‍यांच्‍या रकमेमध्ये आणखी वाढ होणार आहे.  सोशल डिस्‍टन्‍सिंगवर प्रश्‍नचिन्‍ह ठरलेल्‍या दिवशी कर्मचारी बचत गटांच्‍या महिलांची मिटिंग घेतात. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्‍थिती राहते. जागेच्‍या अभावामुळे अनेक ठिकाणी सोशल डिस्‍टन्‍सिंगचे पालन होत  नाही. या मिटिंगमधून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XEdkiJ
Read More
प्राध्यापक करतोय शेतमजुरी; का आली अशी हलाखीची वेळ, वाचा...

आसगाव (जि. भंडारा) : मुलगा मास्तर व्हावा, अशी आईवडिलांची इच्छा. त्यांनी पोटाला चिमटे देऊन पोराला शिकवले. गावात शाळा नव्हती. पण, शिकण्याच्या जिद्दीने मजल दरमजल करीत कोसभर अंतर पार करून, नाले व पायवाट तुडवीत तो तालुक्‍याच्या ठिकाणी गेला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्याने उच्चशिक्षण घेतले. पण, दुर्दैवाने विनाअनुदानित महाविद्यालयात रुजू झाला. अनेक वर्षे नोकरी करूनही बिनपगारीच असल्याने प्राध्यापकावर शेतात राबण्याची वेळ आली आहे. 

प्रा. रामेश्‍वर घावळे (रा. मोहरी ) या पवनी तालुक्‍यातील उच्चशिक्षित प्राध्यापकाला वेतनाअभावी जीवनाचे रहाटगाडगे चालविण्यासाठी शेतात विळा घेऊन धान कापण्याच्या मजुरीवर जावे लागत आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते दूध पिल्यावाचून गुरगुरणे येत नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत. एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतीमधून पीक घेण्यासाठी कसे राबावे लागते, घाम गाळावे लागते याची जाणीव त्यांना होती. आपला उभा जन्म शेतीत ढोरमेहनत करण्यात गेला. निदान आपल्या मुलाच्या नशिबी तरी हे कष्ट उपसण्याची वेळ येऊ नये, यासाठी मुलगा शिकून मोठा व्हावा, चांगल्या नोकरीवर लागावा, असे लहानसे स्वप्न मायबापांनी बघितले होते. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत प्रा. घावळे यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

अखेर लाखांदूरच्या एका कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी धरली. आज ना उद्या आयुष्याचे भोग संपतील. आपल्या जीवनातही हिरवी पालवी फुटेल, अशी अपेक्षा होती. पण, नशिबाने त्यावर पाणी फेरले. मायबापांच्या स्वप्नांची पूर्ती करणे दूरच राहिले. विनाअनुदानित शाळेत काम करणे महागात पडले. या काळात दोनाचे चार हात झाले. संसारही सुरू झाला; पण चरितार्थ चालविण्यापुरतीही आवक नव्हती. त्यामुळे प्रा. घावळे यांनी शेतात मजुरी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. लहानपण शेतात अन्‌ कष्टात गेल्याने काम करण्याची सवय जुनीच होती. त्यामुळे पोटासाठी लाज बाळगण्यापेक्षा, लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वत: मेहनत करून काम करण्याचा वसा या प्राध्यापकाने घेतला आहे. 

हेही वाचा : खासदार सुनील मेंढे यांची नियमानुसार चौकशी करा 

18 वर्षांपासून संपेना वनवास 
गेल्या 18 वर्षांपासून विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांचा वनवास संपलेला नाही. बिनपगारी बावीस हजार कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक राज्यात विद्यादान करीत आहेत. वेतनाअभावी त्यांना उदरनिर्वाह चालविण्यासाठी रिकाम्या वेळात भाजीविक्री, शेती व गरज पडल्यास मजुरीवर जावे लागत आहे. 1 एप्रिल 2019 पासून 20 टक्‍के पगाराची घोषणा शासनाने केली. हिवाळी अधिवेशनात 106 कोटींची तरतूद केली; पण पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना वेतन मिळालेले नाही. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीने शाळांना कुलूप आहे. वेतनाच्या आशा धूसर झाल्याने 1 जूनपासून बरेच प्राध्यापक स्वतःच्या घरीच अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. बिघडलेल्या आर्थिक स्थितीबरोबरच आता त्यांची प्रकृतीही ढासळत आहे. 

 

उच्चशिक्षण घेऊन नोकरी स्वीकारली. परंतु, कॉलेज विनाअनुदानित असल्याने वेतनाच्या नावाने बोंब आहे. जीवनाचे रहाटगाडगे चालविताना नाकीनऊ आले आहे. जगण्यासाठी काहीतरी करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे सध्या शेतमजुरीचा मार्ग स्वीकारला आहे. शासनाने लवकरात लवकर अनुदानाचा आदेश निर्गमित करावा अशी, अपेक्षा आहे. 
-प्रा. रामेश्‍वर घावळे, लाखांदूर 

 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्राध्यापक करतोय शेतमजुरी; का आली अशी हलाखीची वेळ, वाचा... आसगाव (जि. भंडारा) : मुलगा मास्तर व्हावा, अशी आईवडिलांची इच्छा. त्यांनी पोटाला चिमटे देऊन पोराला शिकवले. गावात शाळा नव्हती. पण, शिकण्याच्या जिद्दीने मजल दरमजल करीत कोसभर अंतर पार करून, नाले व पायवाट तुडवीत तो तालुक्‍याच्या ठिकाणी गेला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्याने उच्चशिक्षण घेतले. पण, दुर्दैवाने विनाअनुदानित महाविद्यालयात रुजू झाला. अनेक वर्षे नोकरी करूनही बिनपगारीच असल्याने प्राध्यापकावर शेतात राबण्याची वेळ आली आहे.  प्रा. रामेश्‍वर घावळे (रा. मोहरी ) या पवनी तालुक्‍यातील उच्चशिक्षित प्राध्यापकाला वेतनाअभावी जीवनाचे रहाटगाडगे चालविण्यासाठी शेतात विळा घेऊन धान कापण्याच्या मजुरीवर जावे लागत आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते दूध पिल्यावाचून गुरगुरणे येत नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत. एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतीमधून पीक घेण्यासाठी कसे राबावे लागते, घाम गाळावे लागते याची जाणीव त्यांना होती. आपला उभा जन्म शेतीत ढोरमेहनत करण्यात गेला. निदान आपल्या मुलाच्या नशिबी तरी हे कष्ट उपसण्याची वेळ येऊ नये, यासाठी मुलगा शिकून मोठा व्हावा, चांगल्या नोकरीवर लागावा, असे लहानसे स्वप्न मायबापांनी बघितले होते. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत प्रा. घावळे यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अखेर लाखांदूरच्या एका कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी धरली. आज ना उद्या आयुष्याचे भोग संपतील. आपल्या जीवनातही हिरवी पालवी फुटेल, अशी अपेक्षा होती. पण, नशिबाने त्यावर पाणी फेरले. मायबापांच्या स्वप्नांची पूर्ती करणे दूरच राहिले. विनाअनुदानित शाळेत काम करणे महागात पडले. या काळात दोनाचे चार हात झाले. संसारही सुरू झाला; पण चरितार्थ चालविण्यापुरतीही आवक नव्हती. त्यामुळे प्रा. घावळे यांनी शेतात मजुरी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. लहानपण शेतात अन्‌ कष्टात गेल्याने काम करण्याची सवय जुनीच होती. त्यामुळे पोटासाठी लाज बाळगण्यापेक्षा, लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वत: मेहनत करून काम करण्याचा वसा या प्राध्यापकाने घेतला आहे.  हेही वाचा : खासदार सुनील मेंढे यांची नियमानुसार चौकशी करा  18 वर्षांपासून संपेना वनवास  गेल्या 18 वर्षांपासून विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांचा वनवास संपलेला नाही. बिनपगारी बावीस हजार कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक राज्यात विद्यादान करीत आहेत. वेतनाअभावी त्यांना उदरनिर्वाह चालविण्यासाठी रिकाम्या वेळात भाजीविक्री, शेती व गरज पडल्यास मजुरीवर जावे लागत आहे. 1 एप्रिल 2019 पासून 20 टक्‍के पगाराची घोषणा शासनाने केली. हिवाळी अधिवेशनात 106 कोटींची तरतूद केली; पण पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना वेतन मिळालेले नाही. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीने शाळांना कुलूप आहे. वेतनाच्या आशा धूसर झाल्याने 1 जूनपासून बरेच प्राध्यापक स्वतःच्या घरीच अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. बिघडलेल्या आर्थिक स्थितीबरोबरच आता त्यांची प्रकृतीही ढासळत आहे.    उच्चशिक्षण घेऊन नोकरी स्वीकारली. परंतु, कॉलेज विनाअनुदानित असल्याने वेतनाच्या नावाने बोंब आहे. जीवनाचे रहाटगाडगे चालविताना नाकीनऊ आले आहे. जगण्यासाठी काहीतरी करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे सध्या शेतमजुरीचा मार्ग स्वीकारला आहे. शासनाने लवकरात लवकर अनुदानाचा आदेश निर्गमित करावा अशी, अपेक्षा आहे.  -प्रा. रामेश्‍वर घावळे, लाखांदूर      News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MAxrYD
Read More
निर्दयीपणाचा कळस : दुचाकीला बांधून कुत्र्याला नेले फरफटत, आता...

औरंगाबाद  : दुचाकीस्वार दोघेजण कुत्र्याला दोरीने बांधून रस्त्याने फरफटत नेत असल्याचा व्हिडिओ शनिवारी (ता. सहा) व्हायरल झाला. यानंतर या घटनेची दखल राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेत औरंगाबाद पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानंतर दोघांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, दुचाकी क्रमांकाआधारे संशयितांचा शोध सुरू आहे. 

शुक्रवारी (ता.पाच) दुपारी चारच्या सुमारास अजबनगरातील तिरुपती वॉशिंगजवळ दुचाकीस्वार (एमएच-२०, ९४३६) एका दोरीने एका पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याला बांधून ओढत असल्याचा व्हिडिओ फेससबुकवर आणि ट्विटरवर व्हॉयरल झाला होता. दरम्यान, एका व्यक्तीने हा व्हिडिओ आदित्य ठाकरे यांच्या फेसबुक आणि ट्विटरवर टॅग केल्याने त्यांनी व्हिडिओची गंभीर दखल घेत संबंधित प्रशासनाला टवाळखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यावरून शनिवारी पीपल फॉर निमल या स्वयंसेवी संघटनेचे पुष्कर भास्कर शिंदे यांनी सकाळी संबंधित दुचाकीस्वाराविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिस निरीक्षक निर्मला परदेसी यांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा नोंद करून तपासाला सुरवात केली आहे. 

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  
 

खाली वाचा औरंगाबादमधील इतर क्राइम न्यूज

 

बार फोडून ७० हजारांची दारू चोरीला 
औरंगाबाद ः बिअर बारच्या पाठीमागील लोखंडी ग्रील उचकटून चोरांनी ७० हजार ३६० रुपयांची महागडी दारू लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेव्हनहिल्स, अपना बाजार येथील हॉटेल कॅस्टल एक्झिक्युटिव्ह बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटच्या पाठीमागील लोखंडी ग्रील उचकटून चोरांनी आत प्रवेश केला. यानंतर मागील दरवाजाची काच फोडून आत शिरलेल्या चोरांनी विविध कंपन्यांची महागडी दारू आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा ७० हजार ३६० रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना २७ मे रोजी उघडकीस आली. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापक गणेश चंद्रभान तेलोरे (३२, रा. संभाजी कॉलनी, सिडको) यांच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक गायके करीत आहेत. 

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

शर्टच्या खिशातून मोबाईल लंपास 
औरंगाबाद : भाजी खरेदीसाठी जाधववाडीत गेलेल्या फायनान्स वसुली प्रतिनिधीच्या शर्टच्या खिशातील मोबाईल चोराने लांबविला. ही घटना शुक्रवारी (ता. पाच) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. प्रमोद प्रेमलाल खरे (३५, रा. हर्षनगर, बौद्ध विहाराजवळ) हे पहाटे जाधववाडी मंडईत भाजी खरेदीसाठी गेले होते. यावेळी चोराने त्यांच्या शर्टच्या खिशातील पंधरा हजारांचा मोबाईल लांबविला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 
 
दारूसाठी पैसे न दिल्याने तोडफोड 
औरंगाबाद : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मिस्त्रीच्या घरात शिरून त्याच्यासह पत्नी व मुलाला चौघांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. पाच) सायंकाळी सहाच्या सुमारास सिद्धार्थनगरात घडली. पोलिस तक्रारीनुसार, मधुकर संपत वेलदोडे यांचा मुलगा विशाल याला परिसरातील विशाल खाडवे, हर्षवर्धन खाडवे आणि शुभम सुरडकर यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याला विशाल वेलदोडे याने नकार दिला. त्या कारणावरून तिघांसह एका महिलेने वेलदोडे यांच्या घरात शिरून दांपत्यासह मुलाला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली; तसेच घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीची तोडफोड केली. शरद टी-पॉइंटवर वीरेंद्र प्रकाश कल्याणम (२०, रा. द्वारकानगर, एन-११, हडको) यालादेखील दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून वैभव डहाके याने मारहाण केली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
 
घरासमोरून दुचाकीची चोरी 
औरंगाबाद : घरासमोर उभी असलेली दुचाकी अवघ्या अर्ध्या तासात चोराने लांबविली. ही घटना २ जूनला सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास ठाकरेनगर, एन- दोन, सिडको भागात घडली. विजय सूरजलाल जैस्वाल (वय ५४) यांनी सकाळी घरासमोर दुचाकी (एमएच-२०, ईक्यू-६५७) उभी केली होती. त्यांची दुचाकी अवघ्या अर्ध्या तासात चोराने हँडल लॉक तोडून लांबविली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....
  
दारू विकणाऱ्या तिघांची मारहाण 
औरंगाबाद : कोरोनाची संसर्ग सुरू असल्याने गल्लीत दारू विक्री करायला मनाई करताच तिघांनी कामगाराला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. पाच) दुपारी दीडच्या सुमारास संजयनगर, मुकुंदवाडी भागात घडली. पोलिस तक्रारीनुसार, विनोद वामन पगारे (२९, रा. गल्ली क्र. दोन, संजयनगर, मुकुंदवाडी) यांनी गल्लीत दारू विक्री करणाऱ्या मनोज मगरे, अमोल मगरे व खन्या मगरे यांना विरोध केला. त्याचा राग आल्याने तिघांनी पगारेला शिवीगाळ करून गजाने दोन्ही हातावर मारहाण केली; तसेच त्यांच्या आई-वडिलांना ढकलून दिले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नोंदविण्यात आला आहे. 
  
जुन्या भांडणावरून शिवीगाळ 
औरंगाबाद : जुन्या भांडणावरून ओळखीच्या तरुणाने महिलेला घरात शिरून शिवीगाळ केली. ही घटना गुरुवारी (ता. चार) सकाळी सव्वादहाच्या सुमारास बन्सीलालनगरात घडली. पोलिस तक्रारीनुसार, शुभांगी कैलास दहिवाल (वय २५) यांना जुन्या भांडणावरून घरात शिरून अतुल राजू राव याने शिवीगाळ केली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
 
पाण्याची मोटार लंपास 
औरंगाबाद : लष्कर तळावरून पाण्याची मोटार चोरीला गेल्याची घटना २७ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. छावणीतील नर्सरी मिल्ट्री करिमामध्ये शिरलेल्या चोराने सहा हजारांची पाण्याची मोटार लंपास केली. याप्रकरणी रेजिमेंटचे लष्कर सय्यद नजीर सय्यद सत्तार यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
  
व्यापाऱ्याची अठरा हजारांची फसवणूक 
औरंगाबाद : कंपनीला ४८ शर्टची ऑर्डर देण्यासाठी १८ हजार ४८० रुपये एनईएफटीद्वारे बँक खात्यावरून दिल्यानंतरही शर्टची ऑर्डर दिली नसल्यावरून लाला वर्ल्ड वाईड या कंपनीच्या मालकाविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार २३ जानेवारी २०१९ रोजी घडला. याप्रकरणी शेख एजाज शेख हबीब (२६, रा. सिद्दिकी कॉम्प्लेक्स, पैठणगेट) या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत पुणे करीत आहेत. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

निर्दयीपणाचा कळस : दुचाकीला बांधून कुत्र्याला नेले फरफटत, आता... औरंगाबाद  : दुचाकीस्वार दोघेजण कुत्र्याला दोरीने बांधून रस्त्याने फरफटत नेत असल्याचा व्हिडिओ शनिवारी (ता. सहा) व्हायरल झाला. यानंतर या घटनेची दखल राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेत औरंगाबाद पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानंतर दोघांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, दुचाकी क्रमांकाआधारे संशयितांचा शोध सुरू आहे.  शुक्रवारी (ता.पाच) दुपारी चारच्या सुमारास अजबनगरातील तिरुपती वॉशिंगजवळ दुचाकीस्वार (एमएच-२०, ९४३६) एका दोरीने एका पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याला बांधून ओढत असल्याचा व्हिडिओ फेससबुकवर आणि ट्विटरवर व्हॉयरल झाला होता. दरम्यान, एका व्यक्तीने हा व्हिडिओ आदित्य ठाकरे यांच्या फेसबुक आणि ट्विटरवर टॅग केल्याने त्यांनी व्हिडिओची गंभीर दखल घेत संबंधित प्रशासनाला टवाळखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यावरून शनिवारी पीपल फॉर निमल या स्वयंसेवी संघटनेचे पुष्कर भास्कर शिंदे यांनी सकाळी संबंधित दुचाकीस्वाराविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिस निरीक्षक निर्मला परदेसी यांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा नोंद करून तपासाला सुरवात केली आहे.  होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती     खाली वाचा औरंगाबादमधील इतर क्राइम न्यूज   बार फोडून ७० हजारांची दारू चोरीला  औरंगाबाद ः बिअर बारच्या पाठीमागील लोखंडी ग्रील उचकटून चोरांनी ७० हजार ३६० रुपयांची महागडी दारू लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेव्हनहिल्स, अपना बाजार येथील हॉटेल कॅस्टल एक्झिक्युटिव्ह बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटच्या पाठीमागील लोखंडी ग्रील उचकटून चोरांनी आत प्रवेश केला. यानंतर मागील दरवाजाची काच फोडून आत शिरलेल्या चोरांनी विविध कंपन्यांची महागडी दारू आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा ७० हजार ३६० रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना २७ मे रोजी उघडकीस आली. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापक गणेश चंद्रभान तेलोरे (३२, रा. संभाजी कॉलनी, सिडको) यांच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक गायके करीत आहेत.  मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास शर्टच्या खिशातून मोबाईल लंपास  औरंगाबाद : भाजी खरेदीसाठी जाधववाडीत गेलेल्या फायनान्स वसुली प्रतिनिधीच्या शर्टच्या खिशातील मोबाईल चोराने लांबविला. ही घटना शुक्रवारी (ता. पाच) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. प्रमोद प्रेमलाल खरे (३५, रा. हर्षनगर, बौद्ध विहाराजवळ) हे पहाटे जाधववाडी मंडईत भाजी खरेदीसाठी गेले होते. यावेळी चोराने त्यांच्या शर्टच्या खिशातील पंधरा हजारांचा मोबाईल लांबविला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात    दारूसाठी पैसे न दिल्याने तोडफोड  औरंगाबाद : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मिस्त्रीच्या घरात शिरून त्याच्यासह पत्नी व मुलाला चौघांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. पाच) सायंकाळी सहाच्या सुमारास सिद्धार्थनगरात घडली. पोलिस तक्रारीनुसार, मधुकर संपत वेलदोडे यांचा मुलगा विशाल याला परिसरातील विशाल खाडवे, हर्षवर्धन खाडवे आणि शुभम सुरडकर यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याला विशाल वेलदोडे याने नकार दिला. त्या कारणावरून तिघांसह एका महिलेने वेलदोडे यांच्या घरात शिरून दांपत्यासह मुलाला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली; तसेच घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीची तोडफोड केली. शरद टी-पॉइंटवर वीरेंद्र प्रकाश कल्याणम (२०, रा. द्वारकानगर, एन-११, हडको) यालादेखील दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून वैभव डहाके याने मारहाण केली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.    घरासमोरून दुचाकीची चोरी  औरंगाबाद : घरासमोर उभी असलेली दुचाकी अवघ्या अर्ध्या तासात चोराने लांबविली. ही घटना २ जूनला सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास ठाकरेनगर, एन- दोन, सिडको भागात घडली. विजय सूरजलाल जैस्वाल (वय ५४) यांनी सकाळी घरासमोर दुचाकी (एमएच-२०, ईक्यू-६५७) उभी केली होती. त्यांची दुचाकी अवघ्या अर्ध्या तासात चोराने हँडल लॉक तोडून लांबविली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....    दारू विकणाऱ्या तिघांची मारहाण  औरंगाबाद : कोरोनाची संसर्ग सुरू असल्याने गल्लीत दारू विक्री करायला मनाई करताच तिघांनी कामगाराला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. पाच) दुपारी दीडच्या सुमारास संजयनगर, मुकुंदवाडी भागात घडली. पोलिस तक्रारीनुसार, विनोद वामन पगारे (२९, रा. गल्ली क्र. दोन, संजयनगर, मुकुंदवाडी) यांनी गल्लीत दारू विक्री करणाऱ्या मनोज मगरे, अमोल मगरे व खन्या मगरे यांना विरोध केला. त्याचा राग आल्याने तिघांनी पगारेला शिवीगाळ करून गजाने दोन्ही हातावर मारहाण केली; तसेच त्यांच्या आई-वडिलांना ढकलून दिले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नोंदविण्यात आला आहे.     जुन्या भांडणावरून शिवीगाळ  औरंगाबाद : जुन्या भांडणावरून ओळखीच्या तरुणाने महिलेला घरात शिरून शिवीगाळ केली. ही घटना गुरुवारी (ता. चार) सकाळी सव्वादहाच्या सुमारास बन्सीलालनगरात घडली. पोलिस तक्रारीनुसार, शुभांगी कैलास दहिवाल (वय २५) यांना जुन्या भांडणावरून घरात शिरून अतुल राजू राव याने शिवीगाळ केली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.    पाण्याची मोटार लंपास  औरंगाबाद : लष्कर तळावरून पाण्याची मोटार चोरीला गेल्याची घटना २७ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. छावणीतील नर्सरी मिल्ट्री करिमामध्ये शिरलेल्या चोराने सहा हजारांची पाण्याची मोटार लंपास केली. याप्रकरणी रेजिमेंटचे लष्कर सय्यद नजीर सय्यद सत्तार यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.     व्यापाऱ्याची अठरा हजारांची फसवणूक  औरंगाबाद : कंपनीला ४८ शर्टची ऑर्डर देण्यासाठी १८ हजार ४८० रुपये एनईएफटीद्वारे बँक खात्यावरून दिल्यानंतरही शर्टची ऑर्डर दिली नसल्यावरून लाला वर्ल्ड वाईड या कंपनीच्या मालकाविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार २३ जानेवारी २०१९ रोजी घडला. याप्रकरणी शेख एजाज शेख हबीब (२६, रा. सिद्दिकी कॉम्प्लेक्स, पैठणगेट) या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत पुणे करीत आहेत.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cLO6mY
Read More
...तर दहावी, बारावीचे विद्यार्थी ठरणार अपात्र!

नागपूर : दोन वर्षांपासून प्रस्ताव टाकल्यावरही विभागांकडून अद्याप शेकडो शाळांना खातेमान्यता मिळालेली नाही. शाळांना खाते आणि मंडळ मान्यतेशिवाय यंदाही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बसता येणे अशक्‍य असतानाही लाखो विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

राज्यात शिक्षणाचा अधिकार कायदा लागू झाल्यावर पाच वर्षे पूर्ण होतपर्यंत प्रत्येक शाळेला दरवर्षी खातेमान्यता घेणे आवश्‍यक करण्यात आले. पाच वर्षांनंतर या शाळांना दर दोन वर्षांनी खातेमान्यता घ्यावी लागते. विशेष म्हणजे, बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना बसता यावे, यासाठी मंडळाची मान्यता घेणे आवश्‍यक असते. खातेमान्यता असल्याशिवाय मंडळ परीक्षेला मान्यता देत नाही. अद्याप राज्यातील शेकडो शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना खाते व मंडळ मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे ही मान्यता नसताना, दहावी आणि बारावीचे विद्यार्थी परीक्षेला बसलेच कसे, हा प्रश्‍न आता समोर येत आहे. 

बोर्डाकडून वसूल केला जातो दंड 
बोर्डाकडून दरवर्षी शाळांकडून प्रत्येकी 1 हजार रुपये अतिरिक्त शुल्काची वसुली करून या विद्यार्थ्यांना थेट मंडळमान्यता प्रदान करीत बोर्डाच्या परीक्षेला बसू देण्यात येते. मात्र, केवळ प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक कार्यालयाकडून प्रस्ताव मंजूर केले जात नसल्याने खातेमान्यता मिळत नाही. त्यामुळे शाळांना हा भुर्दंड सहन करावा लागतो आहे. 

हेही वाचा : खासदार सुनील मेंढे यांची नियमानुसार चौकशी करा 

प्रस्तावासाठी होतो आर्थिक व्यवहार 
विभागाकडे खातेमान्यतेसाठी प्रस्ताव टाकल्यावर त्यासाठी मान्यता घ्यावयाची असल्यास संबंधित विभागात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार चालत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, याशिवाय मान्यता मिळतच नसल्याचे समजते. त्यामुळे ज्या शाळेला मान्यता हवी आहे, त्यांना आर्थिक देवान घेवान करणे गरजेचे असते. त्यामुळेच अनेकदा संस्थाचालकांना आर्थिक भुर्दंड बसतो आहे. 

 

विभागात अनेक शाळा 20 ते 25 वर्षांपासून सुरू आहेत. अशा शाळांना दर दोन वर्षांनी खाते मान्यता आणि मंडळ मान्यतेसाठी प्रस्ताव टाकण्याची अट रद्द करून याऐवजी दर पाच वर्षांनी मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याची मुभा द्यावी. ज्या शाळांना पाच वर्षे झालीत, त्यांचाही यात समावेश करावा, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाद्वारे बोर्डाच्या सचिवांना निवेदनातून करण्यात आलेली आहे. 
-प्रमोद रेवतकर, सचिव, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

...तर दहावी, बारावीचे विद्यार्थी ठरणार अपात्र! नागपूर : दोन वर्षांपासून प्रस्ताव टाकल्यावरही विभागांकडून अद्याप शेकडो शाळांना खातेमान्यता मिळालेली नाही. शाळांना खाते आणि मंडळ मान्यतेशिवाय यंदाही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बसता येणे अशक्‍य असतानाही लाखो विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  राज्यात शिक्षणाचा अधिकार कायदा लागू झाल्यावर पाच वर्षे पूर्ण होतपर्यंत प्रत्येक शाळेला दरवर्षी खातेमान्यता घेणे आवश्‍यक करण्यात आले. पाच वर्षांनंतर या शाळांना दर दोन वर्षांनी खातेमान्यता घ्यावी लागते. विशेष म्हणजे, बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना बसता यावे, यासाठी मंडळाची मान्यता घेणे आवश्‍यक असते. खातेमान्यता असल्याशिवाय मंडळ परीक्षेला मान्यता देत नाही. अद्याप राज्यातील शेकडो शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना खाते व मंडळ मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे ही मान्यता नसताना, दहावी आणि बारावीचे विद्यार्थी परीक्षेला बसलेच कसे, हा प्रश्‍न आता समोर येत आहे.  बोर्डाकडून वसूल केला जातो दंड  बोर्डाकडून दरवर्षी शाळांकडून प्रत्येकी 1 हजार रुपये अतिरिक्त शुल्काची वसुली करून या विद्यार्थ्यांना थेट मंडळमान्यता प्रदान करीत बोर्डाच्या परीक्षेला बसू देण्यात येते. मात्र, केवळ प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक कार्यालयाकडून प्रस्ताव मंजूर केले जात नसल्याने खातेमान्यता मिळत नाही. त्यामुळे शाळांना हा भुर्दंड सहन करावा लागतो आहे.  हेही वाचा : खासदार सुनील मेंढे यांची नियमानुसार चौकशी करा  प्रस्तावासाठी होतो आर्थिक व्यवहार  विभागाकडे खातेमान्यतेसाठी प्रस्ताव टाकल्यावर त्यासाठी मान्यता घ्यावयाची असल्यास संबंधित विभागात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार चालत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, याशिवाय मान्यता मिळतच नसल्याचे समजते. त्यामुळे ज्या शाळेला मान्यता हवी आहे, त्यांना आर्थिक देवान घेवान करणे गरजेचे असते. त्यामुळेच अनेकदा संस्थाचालकांना आर्थिक भुर्दंड बसतो आहे.    विभागात अनेक शाळा 20 ते 25 वर्षांपासून सुरू आहेत. अशा शाळांना दर दोन वर्षांनी खाते मान्यता आणि मंडळ मान्यतेसाठी प्रस्ताव टाकण्याची अट रद्द करून याऐवजी दर पाच वर्षांनी मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याची मुभा द्यावी. ज्या शाळांना पाच वर्षे झालीत, त्यांचाही यात समावेश करावा, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाद्वारे बोर्डाच्या सचिवांना निवेदनातून करण्यात आलेली आहे.  -प्रमोद रेवतकर, सचिव, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eXjBM3
Read More
अरे बापरे..! चक्रीवादळाच्या नुकसानीचा आकडा एवढा?

ओरोस (सिंधुदुर्ग) - "निसर्ग' चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर प्रशासनाने झालेल्या नुकसानीची पंचनाम्याच्या माध्यमातून सुरु केलेली आकडेमोड पूर्ण झाली आहे. याची झळ 57 घरे, 8 गोठे, इतर खाजगी व सार्वजनिक मालमत्ता यांना बसल्याचे पुढे आले आहे. तब्बल 37 लाख 19 हजार 505 रुपयांचे नुकसान झाले आहे. 

"निसर्ग' चक्रीवादळात जिल्ह्यातील घरे, गोठे व इतर खाजगी व सार्वजनिक मालमत्तांना बसला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित व पशुहानी झाली नसली तरी या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील तब्बल 57 घरे, आठ गोठे व इतर इतर मालमत्तांची पडझड होऊन तब्बल 37 लाख 19 हजार 505 रुपयांचे नुकसान झाल्याची बाब जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात समोर आली आहे. सार्वजनिक व खाजगी मालमत्तांची जास्त हानी झाली असून त्याची नुकसानी 24 लाख 51 हजार एवढी आहे. 

अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 3 जूनला सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकण पट्ट्यात निसर्ग चक्रीवादळ धडकेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. चक्रीवादळाने सिंधुदुर्गात हैदोस मांडला. विशेषतः किनारपट्टीच्या भागात मोठे तांडव उभे राहिले. समुद्र खवळलेला पाहावयास मिळाला. समुद्रातील लाटांची उंची देखील कमालीची वाढली होती. 3 जूनला सायंकाळी उशिरा या चक्रीवादळाचा जोर ओसरला होता; मात्र तत्पूर्वी जिल्ह्यात या चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून घरावर कोसळणे, घरांची पडझड होणे, यांसारख्या घटना घडल्या होत्या.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. कोणतेही जनावरं या आपत्तीत दगावली नाहीत. जिल्हा प्रशासनाने लागलीच नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले होते. त्यानुसार गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आला आहे. 

प्राप्त अहवालानुसार पूर्णतः पडझड झालेल्या पक्‍क्‍या घरांची व कच्च्या घरांची संख्या दोन आहे. त्याचे नुकसान 4 लाख 26 हजार 700 एवढे आहे. अंशता पडझड झालेल्या पक्‍क्‍या घरांची संख्या 37 एवढी असून त्याचे नुकसान पाच लाख 56 हजार एवढी आहे. अंशता पडलेल्या कच्च्या घरांची संख्या 18 असून नुकसानीची आकडेवारी 2 लाख 26,104 एवढी आहे. गोठ्यांच्या नुकसानीची संख्या 7 आहे. तर त्याचे नुकसान 42 हजार 480 एवढे आहे.

एका दुकानाची पडझड होऊन 5 हजार नुकसान झाले आहे. मत्स्य विभाग व बंदर विभागाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. इतर खाजगी मालमत्ता नुकसान, अंगणवाडी इमारतीवर झाड पडल्यामुळे नुकसान, प्राथमिक आरोग्य केंद्राचे नुकसान, ग्रामपंचायत जानवली कार्यालयाचे नुकसान, बोर्डवे येथील अंगणवाडी शाळेसमोरील स्टेजचे नुकसान अशा एकूण 7 घटनांमधून 24 लाख 51 हजार 440 रुपयांचे नुकसान झाले आहे. 

नुकसान भरपाईची प्रतीक्षा 
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेत चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनामे पूर्ण करून शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती दिली होती. त्यानुसार पंचनामे पूर्ण झालेले आहेत. नुकसानीची आकडेवारीही 37 लाखापेक्षा जास्त आहे. तसा अहवालही शासनास पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पालकमंत्र्यांचा सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे. 

मच्छीमारांना दिलासा 
"निसर्ग' चक्रीवादळाचा फटका हा भात अथवा अन्य शेतीला बसला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने एका अहवालाच्या माध्यमातून जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे बोटी, जाळी, प्रवासी वाहतूक नौकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. गेले दोन-तीन दिवस मान्सूनपर्व पडलेल्या पावसाच्या जोरावर येथील शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे शेतकरी, मच्छीमार यांना चक्रीवादळाचे अभय मिळाले आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अरे बापरे..! चक्रीवादळाच्या नुकसानीचा आकडा एवढा? ओरोस (सिंधुदुर्ग) - "निसर्ग' चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर प्रशासनाने झालेल्या नुकसानीची पंचनाम्याच्या माध्यमातून सुरु केलेली आकडेमोड पूर्ण झाली आहे. याची झळ 57 घरे, 8 गोठे, इतर खाजगी व सार्वजनिक मालमत्ता यांना बसल्याचे पुढे आले आहे. तब्बल 37 लाख 19 हजार 505 रुपयांचे नुकसान झाले आहे.  "निसर्ग' चक्रीवादळात जिल्ह्यातील घरे, गोठे व इतर खाजगी व सार्वजनिक मालमत्तांना बसला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित व पशुहानी झाली नसली तरी या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील तब्बल 57 घरे, आठ गोठे व इतर इतर मालमत्तांची पडझड होऊन तब्बल 37 लाख 19 हजार 505 रुपयांचे नुकसान झाल्याची बाब जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात समोर आली आहे. सार्वजनिक व खाजगी मालमत्तांची जास्त हानी झाली असून त्याची नुकसानी 24 लाख 51 हजार एवढी आहे.  अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 3 जूनला सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकण पट्ट्यात निसर्ग चक्रीवादळ धडकेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. चक्रीवादळाने सिंधुदुर्गात हैदोस मांडला. विशेषतः किनारपट्टीच्या भागात मोठे तांडव उभे राहिले. समुद्र खवळलेला पाहावयास मिळाला. समुद्रातील लाटांची उंची देखील कमालीची वाढली होती. 3 जूनला सायंकाळी उशिरा या चक्रीवादळाचा जोर ओसरला होता; मात्र तत्पूर्वी जिल्ह्यात या चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून घरावर कोसळणे, घरांची पडझड होणे, यांसारख्या घटना घडल्या होत्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. कोणतेही जनावरं या आपत्तीत दगावली नाहीत. जिल्हा प्रशासनाने लागलीच नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले होते. त्यानुसार गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आला आहे.  प्राप्त अहवालानुसार पूर्णतः पडझड झालेल्या पक्‍क्‍या घरांची व कच्च्या घरांची संख्या दोन आहे. त्याचे नुकसान 4 लाख 26 हजार 700 एवढे आहे. अंशता पडझड झालेल्या पक्‍क्‍या घरांची संख्या 37 एवढी असून त्याचे नुकसान पाच लाख 56 हजार एवढी आहे. अंशता पडलेल्या कच्च्या घरांची संख्या 18 असून नुकसानीची आकडेवारी 2 लाख 26,104 एवढी आहे. गोठ्यांच्या नुकसानीची संख्या 7 आहे. तर त्याचे नुकसान 42 हजार 480 एवढे आहे. एका दुकानाची पडझड होऊन 5 हजार नुकसान झाले आहे. मत्स्य विभाग व बंदर विभागाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. इतर खाजगी मालमत्ता नुकसान, अंगणवाडी इमारतीवर झाड पडल्यामुळे नुकसान, प्राथमिक आरोग्य केंद्राचे नुकसान, ग्रामपंचायत जानवली कार्यालयाचे नुकसान, बोर्डवे येथील अंगणवाडी शाळेसमोरील स्टेजचे नुकसान अशा एकूण 7 घटनांमधून 24 लाख 51 हजार 440 रुपयांचे नुकसान झाले आहे.  नुकसान भरपाईची प्रतीक्षा  जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेत चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनामे पूर्ण करून शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती दिली होती. त्यानुसार पंचनामे पूर्ण झालेले आहेत. नुकसानीची आकडेवारीही 37 लाखापेक्षा जास्त आहे. तसा अहवालही शासनास पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पालकमंत्र्यांचा सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.  मच्छीमारांना दिलासा  "निसर्ग' चक्रीवादळाचा फटका हा भात अथवा अन्य शेतीला बसला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने एका अहवालाच्या माध्यमातून जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे बोटी, जाळी, प्रवासी वाहतूक नौकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. गेले दोन-तीन दिवस मान्सूनपर्व पडलेल्या पावसाच्या जोरावर येथील शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे शेतकरी, मच्छीमार यांना चक्रीवादळाचे अभय मिळाले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cH2wV4
Read More
Video : शिकताहेत ऑनलाईन, आयांनो! आता व्हा तुम्हीच त्यांच्या टिचर

नागपूर : कोरोना विषाणूचा बालकांना धोका होऊ नये, यासाठी अद्याप शाळा सुरू न करता मुलांनी घरूनच ऑनलाइन अभ्यास करावा अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच ऑनलाईन लर्निंगचे विविध पर्याय स्विकारावे लागत आहेत. वेबसाटस, युट्यूब व्हिडीओ आणि ऍप्सच्या सहाय्यानं मुले ऑनलाइन अभ्यास करीत आहेत. आणि यामध्ये पालकांची विशेषत: आयांचीच परीक्षा आहे. आधुनिक संसाधनांद्वारे आणि नाविन्यपूर्ण पद्धतींनी विद्यार्थी अभ्यास करीत असले तरी, यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत.

 

यावर मात करून, पालकांना विशेषतः आईला मुलांच्या या ऑनलाईन अभ्यासाला सुसह्य बनविण्याचे कौशल्य अवगत करावे लागणार आहे.
लॉकडाउनच्या काळात सर्वच विद्यालये आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या होमवर्क देत आहेत. परंतु याचा पाहिजे तसा परिणाम होत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शाळेत शिक्षक व विद्यार्थ्याचा समोरासमोर संवाद होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान लगेच होते.

ऑनलाईन शिक्षणात ते शक्‍य नाही. ऑनलाइन अभ्यासाची सोय सर्वच पालकांकडे उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे . शिक्षकांनाही ऑनलाइन क्‍लासेस घेत असतांना अनेक अडचणी येत आहेत. इंटरनेटची अडचण तर आहेच. याशिवाय तांत्रिक अडचणीही येतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासामधे ऑनलाईन लिंक, ऑनलाइन प्रश्नमंजुषा, शब्दकोडे, चित्रकोडे, गोष्टी, अवांतर वाचन, चित्र रंगवा, सामान्यज्ञान चाचणी, गार्डन ऑफ वर्डस आदी बाबींचा समावेश असतो. शाळेत मुलं शिक्षकांच्या समोर असतात.

त्यामुळे त्यांच्या देहबोलीवर लक्ष ठेवता येते. ऑनलाइन शिक्षणात केवळ एकतर्फी संवाद आहे, त्यामुळे मुलं खरचं अभ्यास करीत आहेत की नाही, शिकवलेले त्यांना समजते आहे की नाही , हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. शाळेत शिक्षकांना जसे मुलांची आई होऊन त्यांची काळजी घ्यावी लागते अगदी तसेच या काळात आईलाही मुलांची शिक्षिका बनून त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.

मुलांचा ऑनलाइन अभ्यास घेताना...

पालकांनी आपला मोबाईल लॅपटॉपला कनेक्‍ट करावा .

मोठ्या स्क्रिनवर मुलांना अभ्यास करणे सोपे होते. थोड्या वेळाने मुलांनी डोळ्यांचा व्यायाम करावा .

डोळे अधूनमधून थंड पाण्याने धुवावे.

ऑनलाइन क्‍लासेसमध्ये दिलेला रोजचा अभ्यास रोज केल्यास लिंक तुटणार नाही.

मुले घरीच असल्याने , अभ्यास मिस होणार नाही याची काळजी घ्यावी.

क्‍लासेसमध्ये काढून दिलेल्या नोट्‌स मुले काढतात की नाही याकडे लक्ष द्यावे.

घरात दोन मुले असतील तर त्यांच्या क्‍लासेसचे टाईम टेबल आखून द्यावे .

इंटरनेट स्लो असल्यास, नंतर मिस झालेले व्हीडीओ डाऊनलोड करून अभ्यास रिकव्हर करावा .

शाळा सुरळीत होत नाही तोवर अभ्यासाची असलेली पर्यायी व्यवस्था आनंददायी करण्यासाठी प्रयत्न करावेत .

मुलं मोबाईलचा गैरवापर करीत नाहीत याकडे लक्ष द्यावे .

आईला मुलांचा अभ्यास घ्यावाच लागतो त्यामुळे याकडे लक्षपूर्वक व काळजीपूर्वक पाहत चिडचिड होऊ देऊ नये, सरकारने पर्यायी व्यवस्था आपल्या पाल्यांच्याच भविष्यासाठी केली आहे हे स्विकारावे.

दोन मुलांमध्ये भांडण होतात अशा वेळी टाईम टेबल आखून द्यावे. मनोरंजनासाठी वाचन ,घरचे खेळ, घरकामात मदत अशी कामे त्यांच्याकडून करून घ्यावीत.

ऑनलाईन शिक्षण चौपट वेळ
वर्गात शिकवण्यापेक्षा चौपट वेळ लागतोय ऑनलाइन शिक्षणाच्या पद्धतीत. शिक्षकांना स्वतः आधी पुस्तकातील सर्व मजकूर, ऑडीओ व्हिडीओच्या माध्यमातून समजावून सांगावा लागतो. याशिवाय काही नोट्‌स हाताने लिहून त्याचे फोटो काढून, मुलांच्या गृपवर टाकावे लागतात. काही प्रश्नमंजुषा गुगल चा वापर करून ऑनलाइन भरून घेतल्या जातात तर, काही ऑफलाइन या सर्वामध्ये शिक्षकांना एका धड्यासाठी शाळेच्या तुलनेत चौपट वेळ द्यावा लागत आहे.

ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था स्विकारली
मी स्वतः जॉब करते त्यामुळे ऑफीसला जातांना मोबाईल तासन तास मुलांकडे सोडून जावे लागते . ऑनलाइन शिक्षण ही पर्यायी व्यवस्था आहे त्यामुळे ती स्विकारण्याशिवाय दुसरा मार्ग आपल्याकडे नाही हे वास्तव मी स्विकारले आहे. आज ऑनलाइन क्‍लासेसमध्ये काय शिकवले, होमवर्क काय दिला यासर्व गोष्टींचा आढावा मी रोज घेते. याशिवाय मोबाईल हीस्ट्री चेक करून, मुलांकडून मोबाईलचा गैरवापर होत नाहीय ना याबाबतही वेळोवेळी खात्री करीत असते .
गीतांजली अतुल दिघेकर, पालक

मॅनेज करणे कठीण
वर्क फ्रॉम होम करीत असतांनाच मुलांनाही त्याच वेळी ऑनलाइन क्‍लासेससाठी मोबाईल हवा असतो . त्यांच्या व्हिडीओ क्‍लासेसमध्ये आणि ऑनलाइन अभ्यासात रोजचा दोन जी. बी. डाटा खर्च होऊन जातो . इंटरनेटही स्लो चालते अशात ऑफीस, घर आणि मुलं या सर्वांना मॅनेज करणे त्रासदायक झाले आहे .
गायत्री माळवदे, पालक, नागपूर

सविस्तर वाचा - तुमचे मुंढे तर आमचे डॉ. उपाध्याय, सोशल मीडियावर रंगतोय हा सामना

पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे
ऑनलाइन वर्ग घेतांना आम्ही शिकवलेले मुलांना कळतय की नाही ते कळतच नाही. आपण जे शिकवतो त्याचे आकलन विद्यार्थ्यांना होत आहे की नाही , हेही कळत नाही. तांत्रिक अडचणीवर मात करून, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. पालकांनी मुलांवर लक्ष केंद्रीत करून उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून,ऑनलाइन अभ्यासात मदत करावी. मुलं शाळेत असतांना शिक्षिकांना त्यांची आई व्हावे लागते तसेच आता , मुले घरी असतांना आईनेच त्यांची शिक्षिका होऊन त्यांच्या अभ्यासात मदत करणे अपेक्षित आहे .
दर्शना दिनेश भालेराव, शिक्षिका  

 

 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : शिकताहेत ऑनलाईन, आयांनो! आता व्हा तुम्हीच त्यांच्या टिचर नागपूर : कोरोना विषाणूचा बालकांना धोका होऊ नये, यासाठी अद्याप शाळा सुरू न करता मुलांनी घरूनच ऑनलाइन अभ्यास करावा अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच ऑनलाईन लर्निंगचे विविध पर्याय स्विकारावे लागत आहेत. वेबसाटस, युट्यूब व्हिडीओ आणि ऍप्सच्या सहाय्यानं मुले ऑनलाइन अभ्यास करीत आहेत. आणि यामध्ये पालकांची विशेषत: आयांचीच परीक्षा आहे. आधुनिक संसाधनांद्वारे आणि नाविन्यपूर्ण पद्धतींनी विद्यार्थी अभ्यास करीत असले तरी, यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत.   यावर मात करून, पालकांना विशेषतः आईला मुलांच्या या ऑनलाईन अभ्यासाला सुसह्य बनविण्याचे कौशल्य अवगत करावे लागणार आहे. लॉकडाउनच्या काळात सर्वच विद्यालये आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या होमवर्क देत आहेत. परंतु याचा पाहिजे तसा परिणाम होत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शाळेत शिक्षक व विद्यार्थ्याचा समोरासमोर संवाद होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान लगेच होते. ऑनलाईन शिक्षणात ते शक्‍य नाही. ऑनलाइन अभ्यासाची सोय सर्वच पालकांकडे उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे . शिक्षकांनाही ऑनलाइन क्‍लासेस घेत असतांना अनेक अडचणी येत आहेत. इंटरनेटची अडचण तर आहेच. याशिवाय तांत्रिक अडचणीही येतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासामधे ऑनलाईन लिंक, ऑनलाइन प्रश्नमंजुषा, शब्दकोडे, चित्रकोडे, गोष्टी, अवांतर वाचन, चित्र रंगवा, सामान्यज्ञान चाचणी, गार्डन ऑफ वर्डस आदी बाबींचा समावेश असतो. शाळेत मुलं शिक्षकांच्या समोर असतात. त्यामुळे त्यांच्या देहबोलीवर लक्ष ठेवता येते. ऑनलाइन शिक्षणात केवळ एकतर्फी संवाद आहे, त्यामुळे मुलं खरचं अभ्यास करीत आहेत की नाही, शिकवलेले त्यांना समजते आहे की नाही , हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. शाळेत शिक्षकांना जसे मुलांची आई होऊन त्यांची काळजी घ्यावी लागते अगदी तसेच या काळात आईलाही मुलांची शिक्षिका बनून त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. मुलांचा ऑनलाइन अभ्यास घेताना... पालकांनी आपला मोबाईल लॅपटॉपला कनेक्‍ट करावा . मोठ्या स्क्रिनवर मुलांना अभ्यास करणे सोपे होते. थोड्या वेळाने मुलांनी डोळ्यांचा व्यायाम करावा . डोळे अधूनमधून थंड पाण्याने धुवावे. ऑनलाइन क्‍लासेसमध्ये दिलेला रोजचा अभ्यास रोज केल्यास लिंक तुटणार नाही. मुले घरीच असल्याने , अभ्यास मिस होणार नाही याची काळजी घ्यावी. क्‍लासेसमध्ये काढून दिलेल्या नोट्‌स मुले काढतात की नाही याकडे लक्ष द्यावे. घरात दोन मुले असतील तर त्यांच्या क्‍लासेसचे टाईम टेबल आखून द्यावे . इंटरनेट स्लो असल्यास, नंतर मिस झालेले व्हीडीओ डाऊनलोड करून अभ्यास रिकव्हर करावा . शाळा सुरळीत होत नाही तोवर अभ्यासाची असलेली पर्यायी व्यवस्था आनंददायी करण्यासाठी प्रयत्न करावेत . मुलं मोबाईलचा गैरवापर करीत नाहीत याकडे लक्ष द्यावे . आईला मुलांचा अभ्यास घ्यावाच लागतो त्यामुळे याकडे लक्षपूर्वक व काळजीपूर्वक पाहत चिडचिड होऊ देऊ नये, सरकारने पर्यायी व्यवस्था आपल्या पाल्यांच्याच भविष्यासाठी केली आहे हे स्विकारावे. दोन मुलांमध्ये भांडण होतात अशा वेळी टाईम टेबल आखून द्यावे. मनोरंजनासाठी वाचन ,घरचे खेळ, घरकामात मदत अशी कामे त्यांच्याकडून करून घ्यावीत. ऑनलाईन शिक्षण चौपट वेळ वर्गात शिकवण्यापेक्षा चौपट वेळ लागतोय ऑनलाइन शिक्षणाच्या पद्धतीत. शिक्षकांना स्वतः आधी पुस्तकातील सर्व मजकूर, ऑडीओ व्हिडीओच्या माध्यमातून समजावून सांगावा लागतो. याशिवाय काही नोट्‌स हाताने लिहून त्याचे फोटो काढून, मुलांच्या गृपवर टाकावे लागतात. काही प्रश्नमंजुषा गुगल चा वापर करून ऑनलाइन भरून घेतल्या जातात तर, काही ऑफलाइन या सर्वामध्ये शिक्षकांना एका धड्यासाठी शाळेच्या तुलनेत चौपट वेळ द्यावा लागत आहे. ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था स्विकारली मी स्वतः जॉब करते त्यामुळे ऑफीसला जातांना मोबाईल तासन तास मुलांकडे सोडून जावे लागते . ऑनलाइन शिक्षण ही पर्यायी व्यवस्था आहे त्यामुळे ती स्विकारण्याशिवाय दुसरा मार्ग आपल्याकडे नाही हे वास्तव मी स्विकारले आहे. आज ऑनलाइन क्‍लासेसमध्ये काय शिकवले, होमवर्क काय दिला यासर्व गोष्टींचा आढावा मी रोज घेते. याशिवाय मोबाईल हीस्ट्री चेक करून, मुलांकडून मोबाईलचा गैरवापर होत नाहीय ना याबाबतही वेळोवेळी खात्री करीत असते . गीतांजली अतुल दिघेकर, पालक मॅनेज करणे कठीण वर्क फ्रॉम होम करीत असतांनाच मुलांनाही त्याच वेळी ऑनलाइन क्‍लासेससाठी मोबाईल हवा असतो . त्यांच्या व्हिडीओ क्‍लासेसमध्ये आणि ऑनलाइन अभ्यासात रोजचा दोन जी. बी. डाटा खर्च होऊन जातो . इंटरनेटही स्लो चालते अशात ऑफीस, घर आणि मुलं या सर्वांना मॅनेज करणे त्रासदायक झाले आहे . गायत्री माळवदे, पालक, नागपूर सविस्तर वाचा - तुमचे मुंढे तर आमचे डॉ. उपाध्याय, सोशल मीडियावर रंगतोय हा सामना पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे ऑनलाइन वर्ग घेतांना आम्ही शिकवलेले मुलांना कळतय की नाही ते कळतच नाही. आपण जे शिकवतो त्याचे आकलन विद्यार्थ्यांना होत आहे की नाही , हेही कळत नाही. तांत्रिक अडचणीवर मात करून, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. पालकांनी मुलांवर लक्ष केंद्रीत करून उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून,ऑनलाइन अभ्यासात मदत करावी. मुलं शाळेत असतांना शिक्षिकांना त्यांची आई व्हावे लागते तसेच आता , मुले घरी असतांना आईनेच त्यांची शिक्षिका होऊन त्यांच्या अभ्यासात मदत करणे अपेक्षित आहे . दर्शना दिनेश भालेराव, शिक्षिका         News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2zfu6ve
Read More
लायकी नसताना कर्ज का घेतले?

पुणे - लायकी नाही तर कर्ज घेतले कशाला, आमच्या विरोधात तक्रार करून काय साध्य होणार, आम्ही तुम्हाला बघून घेऊ, अशा भाषेत फायनान्स कंपन्यांनी कर्जाच्या हप्त्यांची बेकायदा वसुली सुरू केली आहे. याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या निर्देशांना फायनान्स कंपन्यांनी हरताळ फासले असून, अरेरावी करून हप्ते वसुलीचा धडाका लावला आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला असून, उद्योग-व्यवसायही ठप्प झाला आहे. नोकरदारांना कामावरून काढणे, सक्तीच्या रजेवर पाठवणे किंवा पगार कपात करणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे विविध कारणांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते सप्टेंबरपर्यंत न भरण्याची सवलत ‘आरबीआय’ने दिली आहे. मात्र असे असताना कर्ज वसुली करणाऱ्या बाबूंकडून कर्जधारकांना पैशासाठी फोन केले जात आहेत. एवढेच नाही तर हप्ता दिला नाही तर अगदी त्यांची लायकी काढली जात आहे. 

'...अन्यथा सरकारला हस्तक्षेप करावा लागेल'; अजित पवारांनी कुणाला दिला इशारा?

वसुलीवर मिळते टक्केवारी  
कर्जाच्या हप्त्याची वसुली करण्याची जबाबदारी बऱ्याचदा फायनान्स कंपन्यांकडून खासगी व्यक्तींना दिलेली असते. हे लोक जेवढे वसुली करतात, त्यानुसार त्यांना टक्केवारीवर पैसे दिले जातात. त्यामुळे जास्त टक्केवारी मिळविण्याच्या नादात ही मंडळी साम-दाम-दंड-भेद वापरून कर्ज वसुलीच्या मागे लागलेले असतात.

महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक  
फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात जो कर्जदार पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे किंवा ‘आरबीआय’ने दिलेल्या निर्देशांचा उल्लेख करीत असेल त्याची बोलती बंद करण्यासाठी महिला कर्मचारी त्याकडे पैशाची मागणी करतात. एखादी महिला उर्मट भाषेत कर्जाचे हप्ते मागत असेल तर उगाच वाद नको म्हणून बऱ्याचदा कर्जदार पैसे भरून टाकतात.

मुळशीतील 2200 घरांचे नुकसान, मंत्री शेख व आमदार थोपटे यांच्याकडून पाहणी

अशी घ्या खबरदारी  

कंपनी प्रतिनिधीचा कॉल रेकॉर्ड करावा

त्यांना ‘आरबीआय’चे नियम सांगावेत

सप्टेंबरपर्यंत पैसे देणार नसल्याचा मेल करावा

अरेरावी केल्यास पोलिसांत तक्रार द्यावी

झालेला प्रकार कंपनीला मेलद्वारे कळवावा 

वसुलीसाठी घरी कोणाला येऊ देऊ नका

पुणे : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त झेडपी मुख्यालयात उभारली स्वराज्य गुढी!

‘आरबीआय’च्या नियमाप्रमाणे सप्टेंबरपर्यंत कोणालाही कर्जाचा हप्ता मागता येत नाही. तसेच थेट खात्यातून पैसे कापणे बेकायदा आहे. त्यामुळे कर्जदार संबंधित कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकतो किंवा ग्राहक मंचात  न्याय मागू शकतो.  
- ॲड. वाजेद खान-बिडकर

पैसे भरण्यासाठी मला रोज किमान १० कॉल व मेसेज येत आहेत. मी दिलेले चेक त्यांनी बॅंकेत भरले. ते बाऊन्स झाल्याने मला तीन हजार रुपयांचा फटका बसला. हप्ता दिला नाही तर त्याला व्याज लागेल, असे सांगितले जात आहे. 
- फिरोज शेख, कर्जदार

माझ्या दुचाकीचे चार हप्ते बाकी असून, ते लवकर भरा, अशी मागणी करणारे कॉल सध्या सुरू आहेत. पैसे भरले नाही तर गाडी घेऊन जाऊ, अशी धमकी मला देण्यात आली. 
- सुधीर शेळके, कर्जदार

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लायकी नसताना कर्ज का घेतले? पुणे - लायकी नाही तर कर्ज घेतले कशाला, आमच्या विरोधात तक्रार करून काय साध्य होणार, आम्ही तुम्हाला बघून घेऊ, अशा भाषेत फायनान्स कंपन्यांनी कर्जाच्या हप्त्यांची बेकायदा वसुली सुरू केली आहे. याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या निर्देशांना फायनान्स कंपन्यांनी हरताळ फासले असून, अरेरावी करून हप्ते वसुलीचा धडाका लावला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला असून, उद्योग-व्यवसायही ठप्प झाला आहे. नोकरदारांना कामावरून काढणे, सक्तीच्या रजेवर पाठवणे किंवा पगार कपात करणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे विविध कारणांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते सप्टेंबरपर्यंत न भरण्याची सवलत ‘आरबीआय’ने दिली आहे. मात्र असे असताना कर्ज वसुली करणाऱ्या बाबूंकडून कर्जधारकांना पैशासाठी फोन केले जात आहेत. एवढेच नाही तर हप्ता दिला नाही तर अगदी त्यांची लायकी काढली जात आहे.  '...अन्यथा सरकारला हस्तक्षेप करावा लागेल'; अजित पवारांनी कुणाला दिला इशारा? वसुलीवर मिळते टक्केवारी   कर्जाच्या हप्त्याची वसुली करण्याची जबाबदारी बऱ्याचदा फायनान्स कंपन्यांकडून खासगी व्यक्तींना दिलेली असते. हे लोक जेवढे वसुली करतात, त्यानुसार त्यांना टक्केवारीवर पैसे दिले जातात. त्यामुळे जास्त टक्केवारी मिळविण्याच्या नादात ही मंडळी साम-दाम-दंड-भेद वापरून कर्ज वसुलीच्या मागे लागलेले असतात. महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक   फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात जो कर्जदार पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे किंवा ‘आरबीआय’ने दिलेल्या निर्देशांचा उल्लेख करीत असेल त्याची बोलती बंद करण्यासाठी महिला कर्मचारी त्याकडे पैशाची मागणी करतात. एखादी महिला उर्मट भाषेत कर्जाचे हप्ते मागत असेल तर उगाच वाद नको म्हणून बऱ्याचदा कर्जदार पैसे भरून टाकतात. मुळशीतील 2200 घरांचे नुकसान, मंत्री शेख व आमदार थोपटे यांच्याकडून पाहणी अशी घ्या खबरदारी   कंपनी प्रतिनिधीचा कॉल रेकॉर्ड करावा त्यांना ‘आरबीआय’चे नियम सांगावेत सप्टेंबरपर्यंत पैसे देणार नसल्याचा मेल करावा अरेरावी केल्यास पोलिसांत तक्रार द्यावी झालेला प्रकार कंपनीला मेलद्वारे कळवावा  वसुलीसाठी घरी कोणाला येऊ देऊ नका पुणे : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त झेडपी मुख्यालयात उभारली स्वराज्य गुढी! ‘आरबीआय’च्या नियमाप्रमाणे सप्टेंबरपर्यंत कोणालाही कर्जाचा हप्ता मागता येत नाही. तसेच थेट खात्यातून पैसे कापणे बेकायदा आहे. त्यामुळे कर्जदार संबंधित कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकतो किंवा ग्राहक मंचात  न्याय मागू शकतो.   - ॲड. वाजेद खान-बिडकर पैसे भरण्यासाठी मला रोज किमान १० कॉल व मेसेज येत आहेत. मी दिलेले चेक त्यांनी बॅंकेत भरले. ते बाऊन्स झाल्याने मला तीन हजार रुपयांचा फटका बसला. हप्ता दिला नाही तर त्याला व्याज लागेल, असे सांगितले जात आहे.  - फिरोज शेख, कर्जदार माझ्या दुचाकीचे चार हप्ते बाकी असून, ते लवकर भरा, अशी मागणी करणारे कॉल सध्या सुरू आहेत. पैसे भरले नाही तर गाडी घेऊन जाऊ, अशी धमकी मला देण्यात आली.  - सुधीर शेळके, कर्जदार News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dH51bk
Read More