Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 3, 2020

इराक पर लगातार दूसरे दिन US का एयर स्ट्राइक, 6 लोगों की मौत https://ift.tt/2QN1tKz
रेल्वे तिकिट मोबाईल ॲपवरून काढल्यास पाच टक्‍के सूट

पुणे - रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावरून मोबाईल फोनवरून रेल्वेच्या कोणत्याही गाड्यांचे तिकीट प्रवाशांना काढता येणार आहे. ही सुविधा मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने शिवाजीनगर, दापोडी, पिंपरी-चिंचवड, आकुर्डी, तळेगाव आदी स्थानकांवरही उपलब्ध केली आहे. मोबाईलवरून तिकीट काढल्यास पाच टक्के सवलतही देण्याची घोषणा प्रशासनाने केली. केवळ विनाआरक्षित तिकिटेच प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोबाईलवरून तिकीट काढण्यासाठी रेल्वेचे ‘यूटीएस ॲप’ (अनरिझर्व्हड तिकिटिंग सिस्टीम) प्रवाशांना डाऊनलोड करावे लागेल. गुगल प्ले स्टोअर, विंडो स्टोअर, ॲपल स्टोअरमध्ये यूटीएस ॲप आहे. ॲप डाऊनलोड केल्यावर त्यातून प्रवासासाठी लोकल, एक्‍सप्रेस गाड्यांचेही विनाआरक्षित तिकीट काढता येईल. ॲपमध्ये आलेल्या तिकिटाची प्रिंट आऊट काढण्याची गरज नाही. 

पुणे :..अन् फर्ग्युसन रस्त्याने घेतला मोकळा श्वास

पुणे विभागातील सर्व स्थानकांमध्ये ही योजना टप्प्याटप्याने कार्यान्वित होत आहे. या योजनेची माहिती व्हावी, यासाठी हडपसर- दौंड, पुणे-कोल्हापूर दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांवर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी दिली. रेल्वे स्थानकाकडे येतानाच प्रवाशांना तिकीट मिळणार आहे. त्यामुळे त्यांना थेट संबंधित रेल्वे गाडीत बसता येते. त्यामुळे तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचत आहे. या योजनेला प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

पुणे-जबलपूरसाठी नवी रेल्वेसेवा
पुणे-जबलपूरदरम्यान नवी रेल्वे गाडी आठवड्यातून एकदा सुरू केली आहे. सात जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान ती धावणार आहे. दर मंगळवारी सकाळी सव्वाअकरा वाजता पुण्याहून ही गाडी (क्र. ०१६५५) निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी जबलपूरला पोचेल. तेथून ही गाडी (क्र. ०१६५६) दर सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता पुण्याकडे निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता पुण्यात पोचेल, असे रेल्वेने कळविले आहे. 

News Item ID: 

599-news_story-1578065810

Mobile Device Headline: 

रेल्वे तिकिट मोबाईल ॲपवरून काढल्यास पाच टक्‍के सूट

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावरून मोबाईल फोनवरून रेल्वेच्या कोणत्याही गाड्यांचे तिकीट प्रवाशांना काढता येणार आहे. ही सुविधा मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने शिवाजीनगर, दापोडी, पिंपरी-चिंचवड, आकुर्डी, तळेगाव आदी स्थानकांवरही उपलब्ध केली आहे. मोबाईलवरून तिकीट काढल्यास पाच टक्के सवलतही देण्याची घोषणा प्रशासनाने केली. केवळ विनाआरक्षित तिकिटेच प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोबाईलवरून तिकीट काढण्यासाठी रेल्वेचे ‘यूटीएस ॲप’ (अनरिझर्व्हड तिकिटिंग सिस्टीम) प्रवाशांना डाऊनलोड करावे लागेल. गुगल प्ले स्टोअर, विंडो स्टोअर, ॲपल स्टोअरमध्ये यूटीएस ॲप आहे. ॲप डाऊनलोड केल्यावर त्यातून प्रवासासाठी लोकल, एक्‍सप्रेस गाड्यांचेही विनाआरक्षित तिकीट काढता येईल. ॲपमध्ये आलेल्या तिकिटाची प्रिंट आऊट काढण्याची गरज नाही. 

पुणे :..अन् फर्ग्युसन रस्त्याने घेतला मोकळा श्वास

पुणे विभागातील सर्व स्थानकांमध्ये ही योजना टप्प्याटप्याने कार्यान्वित होत आहे. या योजनेची माहिती व्हावी, यासाठी हडपसर- दौंड, पुणे-कोल्हापूर दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांवर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी दिली. रेल्वे स्थानकाकडे येतानाच प्रवाशांना तिकीट मिळणार आहे. त्यामुळे त्यांना थेट संबंधित रेल्वे गाडीत बसता येते. त्यामुळे तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचत आहे. या योजनेला प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

पुणे-जबलपूरसाठी नवी रेल्वेसेवा
पुणे-जबलपूरदरम्यान नवी रेल्वे गाडी आठवड्यातून एकदा सुरू केली आहे. सात जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान ती धावणार आहे. दर मंगळवारी सकाळी सव्वाअकरा वाजता पुण्याहून ही गाडी (क्र. ०१६५५) निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी जबलपूरला पोचेल. तेथून ही गाडी (क्र. ०१६५६) दर सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता पुण्याकडे निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता पुण्यात पोचेल, असे रेल्वेने कळविले आहे. 

Vertical Image: 

English Headline: 

Up to 5 percent discount if train ticket is withdrawn from mobile app

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

रेल्वे

आयसीआयसीआय

मोबाईल

sections

शिवाजीनगर

पिंपरी-चिंचवड

तळेगाव

लोकल

administrations

सकाळ

ऍप

गुगल

local train

हडपसर

कोल्हापूर

Search Functional Tags: 

पुणे, रेल्वे, आयसीआयसीआय, मोबाईल, Sections, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, लोकल, Administrations, सकाळ, ऍप, गुगल, Local Train, हडपसर, कोल्हापूर

Twitter Publish: 

Meta Description: 

Up to 5 percent discount if train ticket is withdrawn from mobile app रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावरून मोबाईल फोनवरून रेल्वेच्या कोणत्याही गाड्यांचे तिकीट प्रवाशांना काढता येणार आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

रेल्वे तिकिट मोबाईल ॲपवरून काढल्यास पाच टक्‍के सूट पुणे - रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावरून मोबाईल फोनवरून रेल्वेच्या कोणत्याही गाड्यांचे तिकीट प्रवाशांना काढता येणार आहे. ही सुविधा मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने शिवाजीनगर, दापोडी, पिंपरी-चिंचवड, आकुर्डी, तळेगाव आदी स्थानकांवरही उपलब्ध केली आहे. मोबाईलवरून तिकीट काढल्यास पाच टक्के सवलतही देण्याची घोषणा प्रशासनाने केली. केवळ विनाआरक्षित तिकिटेच प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मोबाईलवरून तिकीट काढण्यासाठी रेल्वेचे ‘यूटीएस ॲप’ (अनरिझर्व्हड तिकिटिंग सिस्टीम) प्रवाशांना डाऊनलोड करावे लागेल. गुगल प्ले स्टोअर, विंडो स्टोअर, ॲपल स्टोअरमध्ये यूटीएस ॲप आहे. ॲप डाऊनलोड केल्यावर त्यातून प्रवासासाठी लोकल, एक्‍सप्रेस गाड्यांचेही विनाआरक्षित तिकीट काढता येईल. ॲपमध्ये आलेल्या तिकिटाची प्रिंट आऊट काढण्याची गरज नाही.  पुणे :..अन् फर्ग्युसन रस्त्याने घेतला मोकळा श्वास पुणे विभागातील सर्व स्थानकांमध्ये ही योजना टप्प्याटप्याने कार्यान्वित होत आहे. या योजनेची माहिती व्हावी, यासाठी हडपसर- दौंड, पुणे-कोल्हापूर दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांवर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी दिली. रेल्वे स्थानकाकडे येतानाच प्रवाशांना तिकीट मिळणार आहे. त्यामुळे त्यांना थेट संबंधित रेल्वे गाडीत बसता येते. त्यामुळे तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचत आहे. या योजनेला प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.  पुणे-जबलपूरसाठी नवी रेल्वेसेवा पुणे-जबलपूरदरम्यान नवी रेल्वे गाडी आठवड्यातून एकदा सुरू केली आहे. सात जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान ती धावणार आहे. दर मंगळवारी सकाळी सव्वाअकरा वाजता पुण्याहून ही गाडी (क्र. ०१६५५) निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी जबलपूरला पोचेल. तेथून ही गाडी (क्र. ०१६५६) दर सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता पुण्याकडे निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता पुण्यात पोचेल, असे रेल्वेने कळविले आहे.  News Item ID:  599-news_story-1578065810 Mobile Device Headline:  रेल्वे तिकिट मोबाईल ॲपवरून काढल्यास पाच टक्‍के सूट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावरून मोबाईल फोनवरून रेल्वेच्या कोणत्याही गाड्यांचे तिकीट प्रवाशांना काढता येणार आहे. ही सुविधा मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने शिवाजीनगर, दापोडी, पिंपरी-चिंचवड, आकुर्डी, तळेगाव आदी स्थानकांवरही उपलब्ध केली आहे. मोबाईलवरून तिकीट काढल्यास पाच टक्के सवलतही देण्याची घोषणा प्रशासनाने केली. केवळ विनाआरक्षित तिकिटेच प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मोबाईलवरून तिकीट काढण्यासाठी रेल्वेचे ‘यूटीएस ॲप’ (अनरिझर्व्हड तिकिटिंग सिस्टीम) प्रवाशांना डाऊनलोड करावे लागेल. गुगल प्ले स्टोअर, विंडो स्टोअर, ॲपल स्टोअरमध्ये यूटीएस ॲप आहे. ॲप डाऊनलोड केल्यावर त्यातून प्रवासासाठी लोकल, एक्‍सप्रेस गाड्यांचेही विनाआरक्षित तिकीट काढता येईल. ॲपमध्ये आलेल्या तिकिटाची प्रिंट आऊट काढण्याची गरज नाही.  पुणे :..अन् फर्ग्युसन रस्त्याने घेतला मोकळा श्वास पुणे विभागातील सर्व स्थानकांमध्ये ही योजना टप्प्याटप्याने कार्यान्वित होत आहे. या योजनेची माहिती व्हावी, यासाठी हडपसर- दौंड, पुणे-कोल्हापूर दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांवर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी दिली. रेल्वे स्थानकाकडे येतानाच प्रवाशांना तिकीट मिळणार आहे. त्यामुळे त्यांना थेट संबंधित रेल्वे गाडीत बसता येते. त्यामुळे तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचत आहे. या योजनेला प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.  पुणे-जबलपूरसाठी नवी रेल्वेसेवा पुणे-जबलपूरदरम्यान नवी रेल्वे गाडी आठवड्यातून एकदा सुरू केली आहे. सात जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान ती धावणार आहे. दर मंगळवारी सकाळी सव्वाअकरा वाजता पुण्याहून ही गाडी (क्र. ०१६५५) निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी जबलपूरला पोचेल. तेथून ही गाडी (क्र. ०१६५६) दर सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता पुण्याकडे निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता पुण्यात पोचेल, असे रेल्वेने कळविले आहे.  Vertical Image:  English Headline:  Up to 5 percent discount if train ticket is withdrawn from mobile app Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे रेल्वे आयसीआयसीआय मोबाईल sections शिवाजीनगर पिंपरी-चिंचवड तळेगाव लोकल administrations सकाळ ऍप गुगल local train हडपसर कोल्हापूर Search Functional Tags:  पुणे, रेल्वे, आयसीआयसीआय, मोबाईल, Sections, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, लोकल, Administrations, सकाळ, ऍप, गुगल, Local Train, हडपसर, कोल्हापूर Twitter Publish:  Meta Description:  Up to 5 percent discount if train ticket is withdrawn from mobile app रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावरून मोबाईल फोनवरून रेल्वेच्या कोणत्याही गाड्यांचे तिकीट प्रवाशांना काढता येणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QKAjDZ
Read More
स्वच्छ भारतात पिंपरी-चिंचवड चौदावे

पिंपरी - केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पिंपरी-चिंचवड शहराने देशात १४ वा क्रमांक पटकविला आहे. एप्रिल २०१९ पासून आतापर्यंत दोन फेऱ्या झाल्या असून पुढील दोन महिन्यांत तिसरी फेरी पूर्ण होणार आहे. यात नागरिकांचा सहभाग वाढवून शहराला आणखी अव्वल स्थानावर आणण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र सरकारने २०१६ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्यातील शहरी विभागासाठी दहा लाखाच्या आतील व दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येची शहरे अशा दोन गटात स्पर्धा घेतली जाते. देशातील चार हजार २२६ शहरांचा या स्पर्धेत सहभाग आहे. त्यात दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येची ५३ शहरे आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडचा समावेश झालेला आहे. 

तिसऱ्या टप्प्यातील सर्व्हेक्षण सुरू
स्वच्छ भारत अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण सुरू झाले आहे. यात व्यापक स्वरूपात नागरिक व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन महापालिकेसमोर आहे. त्यासाठी अभियानाची माहिती, शिक्षण व संवादातून नागरिकांच्या वर्तनात बदल घडविणे, यावर भर दिला जाणार आहे. 

स्पर्धेसाठी चुरस
केंद्र सरकारने एका फेरीऐवजी तीन फेऱ्यांद्वारे स्वच्छ सर्वेक्षण करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला. त्यानुसार पहिले सर्वेक्षण मार्च ते मे या तीन महिन्यात झाले. दुसरी फेरी जून ते ऑगस्ट या कालावधीत झाली. आता, तिसरी फेरी सुरू झाली आहे. तीन फेऱ्यांमुळे स्वच्छ शहर स्पर्धेत चुरस निर्माण झाली आहे. 

अव्वल क्रमांकाचे आव्हान
स्वच्छता अभियानाच्या पहिल्या फेरीत शहराचा सहावा क्रमांक होता. दुसऱ्या फेरीत १४ व्या क्रमांकावर शहराला समाधान मानावे लागत आहेत. आता, तिसऱ्या फेरीत पुन्हा सहावा क्रमांक किंवा त्यापेक्षा अव्वल क्रमांकावर स्थान मिळविण्याचे आव्हान आहे. 

असे झाले सर्वेक्षण
सर्वेक्षणाच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. स्वच्छ शहराबाबत दूरध्वनी व सोशल मीडियावरून संवाद साधून त्यांचे अभिप्राय मागविले. आता तिसऱ्या फेरीतील सर्वेक्षण प्रत्यक्ष जागेवर जाऊन केले जाणार आहे. 

असे झाले मूल्यांकन
स्वच्छ शहरासाठी एकूण सहा हजार पैकी गुण दिले जात आहेत. त्यासाठी विभागानुसार गुणांची विभागणी केली जाते. निरीक्षण, नागरिकांचा प्रतिसाद, स्वच्छ सुधारणा आणि हागणदारी मुक्त व स्टार रेटिंग अशा चार विभागांसाठी प्रत्येकी १५०० पैकी गुण दिले जातात.

News Item ID: 

599-news_story-1578059886

Mobile Device Headline: 

स्वच्छ भारतात पिंपरी-चिंचवड चौदावे

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पिंपरी - केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पिंपरी-चिंचवड शहराने देशात १४ वा क्रमांक पटकविला आहे. एप्रिल २०१९ पासून आतापर्यंत दोन फेऱ्या झाल्या असून पुढील दोन महिन्यांत तिसरी फेरी पूर्ण होणार आहे. यात नागरिकांचा सहभाग वाढवून शहराला आणखी अव्वल स्थानावर आणण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र सरकारने २०१६ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्यातील शहरी विभागासाठी दहा लाखाच्या आतील व दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येची शहरे अशा दोन गटात स्पर्धा घेतली जाते. देशातील चार हजार २२६ शहरांचा या स्पर्धेत सहभाग आहे. त्यात दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येची ५३ शहरे आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडचा समावेश झालेला आहे. 

तिसऱ्या टप्प्यातील सर्व्हेक्षण सुरू
स्वच्छ भारत अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण सुरू झाले आहे. यात व्यापक स्वरूपात नागरिक व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन महापालिकेसमोर आहे. त्यासाठी अभियानाची माहिती, शिक्षण व संवादातून नागरिकांच्या वर्तनात बदल घडविणे, यावर भर दिला जाणार आहे. 

स्पर्धेसाठी चुरस
केंद्र सरकारने एका फेरीऐवजी तीन फेऱ्यांद्वारे स्वच्छ सर्वेक्षण करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला. त्यानुसार पहिले सर्वेक्षण मार्च ते मे या तीन महिन्यात झाले. दुसरी फेरी जून ते ऑगस्ट या कालावधीत झाली. आता, तिसरी फेरी सुरू झाली आहे. तीन फेऱ्यांमुळे स्वच्छ शहर स्पर्धेत चुरस निर्माण झाली आहे. 

अव्वल क्रमांकाचे आव्हान
स्वच्छता अभियानाच्या पहिल्या फेरीत शहराचा सहावा क्रमांक होता. दुसऱ्या फेरीत १४ व्या क्रमांकावर शहराला समाधान मानावे लागत आहेत. आता, तिसऱ्या फेरीत पुन्हा सहावा क्रमांक किंवा त्यापेक्षा अव्वल क्रमांकावर स्थान मिळविण्याचे आव्हान आहे. 

असे झाले सर्वेक्षण
सर्वेक्षणाच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. स्वच्छ शहराबाबत दूरध्वनी व सोशल मीडियावरून संवाद साधून त्यांचे अभिप्राय मागविले. आता तिसऱ्या फेरीतील सर्वेक्षण प्रत्यक्ष जागेवर जाऊन केले जाणार आहे. 

असे झाले मूल्यांकन
स्वच्छ शहरासाठी एकूण सहा हजार पैकी गुण दिले जात आहेत. त्यासाठी विभागानुसार गुणांची विभागणी केली जाते. निरीक्षण, नागरिकांचा प्रतिसाद, स्वच्छ सुधारणा आणि हागणदारी मुक्त व स्टार रेटिंग अशा चार विभागांसाठी प्रत्येकी १५०० पैकी गुण दिले जातात.

Vertical Image: 

English Headline: 

pimpri chinchwad fourteen rank in swatch bharat abhiyan competition

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

स्वच्छ भारत

भारत

पिंपरी-चिंचवड

ऍप

sections

स्पर्धा

education

स्वच्छ सर्वेक्षण

सोशल मीडिया

Search Functional Tags: 

स्वच्छ भारत, भारत, पिंपरी-चिंचवड, ऍप, Sections, स्पर्धा, Education, स्वच्छ सर्वेक्षण, सोशल मीडिया

Twitter Publish: 

Meta Description: 

pimpri chinchwad fourteen rank in swatch bharat abhiyan competition केंद्र सरकारने २०१६ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्यातील शहरी विभागासाठी दहा लाखाच्या आतील व दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येची शहरे अशा दोन गटात स्पर्धा घेतली जाते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

स्वच्छ भारतात पिंपरी-चिंचवड चौदावे पिंपरी - केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पिंपरी-चिंचवड शहराने देशात १४ वा क्रमांक पटकविला आहे. एप्रिल २०१९ पासून आतापर्यंत दोन फेऱ्या झाल्या असून पुढील दोन महिन्यांत तिसरी फेरी पूर्ण होणार आहे. यात नागरिकांचा सहभाग वाढवून शहराला आणखी अव्वल स्थानावर आणण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केंद्र सरकारने २०१६ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्यातील शहरी विभागासाठी दहा लाखाच्या आतील व दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येची शहरे अशा दोन गटात स्पर्धा घेतली जाते. देशातील चार हजार २२६ शहरांचा या स्पर्धेत सहभाग आहे. त्यात दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येची ५३ शहरे आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडचा समावेश झालेला आहे.  तिसऱ्या टप्प्यातील सर्व्हेक्षण सुरू स्वच्छ भारत अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण सुरू झाले आहे. यात व्यापक स्वरूपात नागरिक व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन महापालिकेसमोर आहे. त्यासाठी अभियानाची माहिती, शिक्षण व संवादातून नागरिकांच्या वर्तनात बदल घडविणे, यावर भर दिला जाणार आहे.  स्पर्धेसाठी चुरस केंद्र सरकारने एका फेरीऐवजी तीन फेऱ्यांद्वारे स्वच्छ सर्वेक्षण करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला. त्यानुसार पहिले सर्वेक्षण मार्च ते मे या तीन महिन्यात झाले. दुसरी फेरी जून ते ऑगस्ट या कालावधीत झाली. आता, तिसरी फेरी सुरू झाली आहे. तीन फेऱ्यांमुळे स्वच्छ शहर स्पर्धेत चुरस निर्माण झाली आहे.  अव्वल क्रमांकाचे आव्हान स्वच्छता अभियानाच्या पहिल्या फेरीत शहराचा सहावा क्रमांक होता. दुसऱ्या फेरीत १४ व्या क्रमांकावर शहराला समाधान मानावे लागत आहेत. आता, तिसऱ्या फेरीत पुन्हा सहावा क्रमांक किंवा त्यापेक्षा अव्वल क्रमांकावर स्थान मिळविण्याचे आव्हान आहे.  असे झाले सर्वेक्षण सर्वेक्षणाच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. स्वच्छ शहराबाबत दूरध्वनी व सोशल मीडियावरून संवाद साधून त्यांचे अभिप्राय मागविले. आता तिसऱ्या फेरीतील सर्वेक्षण प्रत्यक्ष जागेवर जाऊन केले जाणार आहे.  असे झाले मूल्यांकन स्वच्छ शहरासाठी एकूण सहा हजार पैकी गुण दिले जात आहेत. त्यासाठी विभागानुसार गुणांची विभागणी केली जाते. निरीक्षण, नागरिकांचा प्रतिसाद, स्वच्छ सुधारणा आणि हागणदारी मुक्त व स्टार रेटिंग अशा चार विभागांसाठी प्रत्येकी १५०० पैकी गुण दिले जातात. News Item ID:  599-news_story-1578059886 Mobile Device Headline:  स्वच्छ भारतात पिंपरी-चिंचवड चौदावे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पिंपरी-चिंचवड शहराने देशात १४ वा क्रमांक पटकविला आहे. एप्रिल २०१९ पासून आतापर्यंत दोन फेऱ्या झाल्या असून पुढील दोन महिन्यांत तिसरी फेरी पूर्ण होणार आहे. यात नागरिकांचा सहभाग वाढवून शहराला आणखी अव्वल स्थानावर आणण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केंद्र सरकारने २०१६ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्यातील शहरी विभागासाठी दहा लाखाच्या आतील व दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येची शहरे अशा दोन गटात स्पर्धा घेतली जाते. देशातील चार हजार २२६ शहरांचा या स्पर्धेत सहभाग आहे. त्यात दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येची ५३ शहरे आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडचा समावेश झालेला आहे.  तिसऱ्या टप्प्यातील सर्व्हेक्षण सुरू स्वच्छ भारत अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण सुरू झाले आहे. यात व्यापक स्वरूपात नागरिक व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन महापालिकेसमोर आहे. त्यासाठी अभियानाची माहिती, शिक्षण व संवादातून नागरिकांच्या वर्तनात बदल घडविणे, यावर भर दिला जाणार आहे.  स्पर्धेसाठी चुरस केंद्र सरकारने एका फेरीऐवजी तीन फेऱ्यांद्वारे स्वच्छ सर्वेक्षण करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला. त्यानुसार पहिले सर्वेक्षण मार्च ते मे या तीन महिन्यात झाले. दुसरी फेरी जून ते ऑगस्ट या कालावधीत झाली. आता, तिसरी फेरी सुरू झाली आहे. तीन फेऱ्यांमुळे स्वच्छ शहर स्पर्धेत चुरस निर्माण झाली आहे.  अव्वल क्रमांकाचे आव्हान स्वच्छता अभियानाच्या पहिल्या फेरीत शहराचा सहावा क्रमांक होता. दुसऱ्या फेरीत १४ व्या क्रमांकावर शहराला समाधान मानावे लागत आहेत. आता, तिसऱ्या फेरीत पुन्हा सहावा क्रमांक किंवा त्यापेक्षा अव्वल क्रमांकावर स्थान मिळविण्याचे आव्हान आहे.  असे झाले सर्वेक्षण सर्वेक्षणाच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. स्वच्छ शहराबाबत दूरध्वनी व सोशल मीडियावरून संवाद साधून त्यांचे अभिप्राय मागविले. आता तिसऱ्या फेरीतील सर्वेक्षण प्रत्यक्ष जागेवर जाऊन केले जाणार आहे.  असे झाले मूल्यांकन स्वच्छ शहरासाठी एकूण सहा हजार पैकी गुण दिले जात आहेत. त्यासाठी विभागानुसार गुणांची विभागणी केली जाते. निरीक्षण, नागरिकांचा प्रतिसाद, स्वच्छ सुधारणा आणि हागणदारी मुक्त व स्टार रेटिंग अशा चार विभागांसाठी प्रत्येकी १५०० पैकी गुण दिले जातात. Vertical Image:  English Headline:  pimpri chinchwad fourteen rank in swatch bharat abhiyan competition Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा स्वच्छ भारत भारत पिंपरी-चिंचवड ऍप sections स्पर्धा education स्वच्छ सर्वेक्षण सोशल मीडिया Search Functional Tags:  स्वच्छ भारत, भारत, पिंपरी-चिंचवड, ऍप, Sections, स्पर्धा, Education, स्वच्छ सर्वेक्षण, सोशल मीडिया Twitter Publish:  Meta Description:  pimpri chinchwad fourteen rank in swatch bharat abhiyan competition केंद्र सरकारने २०१६ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्यातील शहरी विभागासाठी दहा लाखाच्या आतील व दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येची शहरे अशा दोन गटात स्पर्धा घेतली जाते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2FfgjUO
Read More
नव्या भाजपाध्यक्षांसाठी आता फेब्रुवारीचा मुहूर्त

नवी दिल्ली - भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहांऐवजी अन्य नेत्याची नियुक्ती आता दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच होण्याची चिन्हे आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचे आव्हान अन्य भाजप नेत्यांना झेपण्यासारखे नाही हे लक्षात आल्यावर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः सत्तारूढ पक्षाच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली असून, त्यामुळेच पक्षाध्यक्षांच्या निवडीचा मुहूर्त या निवडणुकीनंतरचा काढणे भाजपला भाग पडले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थसंकल्पी संसद अधिवेशनाचा पूर्वाध फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात संपल्यावर लगेचच यासाठी भाजपची राष्ट्रीय बैठक होईल, अशा हालचाली आहेत. दरम्यान सध्याच्या जहाल नेतृत्वाच्या जागी मवाळ स्वभावाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याऐवजी सर्वांना चकीत करणारा एखादा तरुण चेहरा पक्षाध्यक्षपदी आणून पंतप्रधान त्यांचे प्रसिद्ध धक्कातंत्र वापरू शकतात, अशीही चर्चा आहे. जन्मापासून अस्सल ‘दिल्लीकर’ असे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपला आजतागायत मिळालेले नाहीत, याकडेही पक्षनेते लक्ष वेधतात. 

पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी काँग्रेसला  'हा'  सल्ला दिला

भाजपच्या राज्य पातळीवरील संघटनात्मक निवडणुका मकर संक्रांतीनंतर सुरू होतील. पक्षाच्या घटनेनुसार ५० टक्के प्रदेश पक्षशाखांच्या निवडणुका पार पडल्याशिवाय राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करता येत नाही. या वेळेस अध्यक्षांची नियुक्ती होणार असल्याचे स्पष्ट आहे. यासाठी नड्डा यांच्याच नावाची तूर्त चर्चा असली, तरी भाजपच्या एका गटाच्या मतानुसार ऐनवेळी नड्डा यांच्याऐवजी वेगळा व तुलनेने तरुण चेहरा समोर आणण्याचे पक्षनेतृत्वाच्या मनात घोळत असावे. एका माजी भाजप नेत्यांच्या चिरंजीवांच्या वरिष्ठ वर्तुळातील ‘प्रवेशा’बाबत शहा ‘साहीब’ फारच आशावादी असल्याचेही सांगितले जाते. याची चुणूक शहा यांनीच दिल्लीच्या प्रचारादरम्यान दिल्याचेही मानले जाते. लोकसभा किंवा एकादी विधानसभा निवडणूक सुरू असण्याच्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष निवडणे भाजपने सातत्याने टाळले आहे. साहजिकच दिल्ली निवडणुकीनंतर म्हणजेच फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक दिल्लीत घेतली जाईल असे दिसते. नड्डा हेच पुढील अध्यक्ष होणार असतील, तर संबंधित नेत्याला प्रथम कार्याध्यक्षपदी नेमण्याची चाल खेळण्यात येऊ शकते.  

भाजपचे लक्ष्य आता दिल्ली विधानसभा; सुरु केली 'ही' मोहीम

दिल्ली निवडणुकीच्या प्रभारी पदाची सूत्रे प्रकाश जावडेकर यांच्याकडे आली असून, पक्षाचे राज्य प्रभारी श्‍याम जाजू हेही मराठीच आहेत. मनोज तिवारी बिहारी, तर अन्य बहुतांश नेते पंजाबी पार्श्‍वभूमीचे आहेत. तरीही दिल्लीची लढाई केजरीवाल यांच्याशी आहे व ती सोपी नाही, हे भाजप नेतृत्वाला कळून चुकले आहे.

News Item ID: 

599-news_story-1578072385

Mobile Device Headline: 

नव्या भाजपाध्यक्षांसाठी आता फेब्रुवारीचा मुहूर्त

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहांऐवजी अन्य नेत्याची नियुक्ती आता दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच होण्याची चिन्हे आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचे आव्हान अन्य भाजप नेत्यांना झेपण्यासारखे नाही हे लक्षात आल्यावर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः सत्तारूढ पक्षाच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली असून, त्यामुळेच पक्षाध्यक्षांच्या निवडीचा मुहूर्त या निवडणुकीनंतरचा काढणे भाजपला भाग पडले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थसंकल्पी संसद अधिवेशनाचा पूर्वाध फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात संपल्यावर लगेचच यासाठी भाजपची राष्ट्रीय बैठक होईल, अशा हालचाली आहेत. दरम्यान सध्याच्या जहाल नेतृत्वाच्या जागी मवाळ स्वभावाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याऐवजी सर्वांना चकीत करणारा एखादा तरुण चेहरा पक्षाध्यक्षपदी आणून पंतप्रधान त्यांचे प्रसिद्ध धक्कातंत्र वापरू शकतात, अशीही चर्चा आहे. जन्मापासून अस्सल ‘दिल्लीकर’ असे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपला आजतागायत मिळालेले नाहीत, याकडेही पक्षनेते लक्ष वेधतात. 

पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी काँग्रेसला  'हा'  सल्ला दिला

भाजपच्या राज्य पातळीवरील संघटनात्मक निवडणुका मकर संक्रांतीनंतर सुरू होतील. पक्षाच्या घटनेनुसार ५० टक्के प्रदेश पक्षशाखांच्या निवडणुका पार पडल्याशिवाय राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करता येत नाही. या वेळेस अध्यक्षांची नियुक्ती होणार असल्याचे स्पष्ट आहे. यासाठी नड्डा यांच्याच नावाची तूर्त चर्चा असली, तरी भाजपच्या एका गटाच्या मतानुसार ऐनवेळी नड्डा यांच्याऐवजी वेगळा व तुलनेने तरुण चेहरा समोर आणण्याचे पक्षनेतृत्वाच्या मनात घोळत असावे. एका माजी भाजप नेत्यांच्या चिरंजीवांच्या वरिष्ठ वर्तुळातील ‘प्रवेशा’बाबत शहा ‘साहीब’ फारच आशावादी असल्याचेही सांगितले जाते. याची चुणूक शहा यांनीच दिल्लीच्या प्रचारादरम्यान दिल्याचेही मानले जाते. लोकसभा किंवा एकादी विधानसभा निवडणूक सुरू असण्याच्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष निवडणे भाजपने सातत्याने टाळले आहे. साहजिकच दिल्ली निवडणुकीनंतर म्हणजेच फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक दिल्लीत घेतली जाईल असे दिसते. नड्डा हेच पुढील अध्यक्ष होणार असतील, तर संबंधित नेत्याला प्रथम कार्याध्यक्षपदी नेमण्याची चाल खेळण्यात येऊ शकते.  

भाजपचे लक्ष्य आता दिल्ली विधानसभा; सुरु केली 'ही' मोहीम

दिल्ली निवडणुकीच्या प्रभारी पदाची सूत्रे प्रकाश जावडेकर यांच्याकडे आली असून, पक्षाचे राज्य प्रभारी श्‍याम जाजू हेही मराठीच आहेत. मनोज तिवारी बिहारी, तर अन्य बहुतांश नेते पंजाबी पार्श्‍वभूमीचे आहेत. तरीही दिल्लीची लढाई केजरीवाल यांच्याशी आहे व ती सोपी नाही, हे भाजप नेतृत्वाला कळून चुकले आहे.

Vertical Image: 

English Headline: 

New bjp president selection in february politics

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

दिल्ली

भाजप

amit shah

आम आदमी पक्ष

ऍप

union budget

संसद

unions

लोकसभा

निवडणूक

प्रकाश जावडेकर

मराठी

बिहार

पंजाब

Search Functional Tags: 

दिल्ली, भाजप, Amit Shah, आम आदमी पक्ष, ऍप, Union Budget, संसद, Unions, लोकसभा, निवडणूक, प्रकाश जावडेकर, मराठी, बिहार, पंजाब

Twitter Publish: 

Meta Description: 

New bjp president selection in february politics भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहांऐवजी अन्य नेत्याची नियुक्ती आता दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच होण्याची चिन्हे आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

अमित शहा

भाजप

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

नव्या भाजपाध्यक्षांसाठी आता फेब्रुवारीचा मुहूर्त नवी दिल्ली - भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहांऐवजी अन्य नेत्याची नियुक्ती आता दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच होण्याची चिन्हे आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचे आव्हान अन्य भाजप नेत्यांना झेपण्यासारखे नाही हे लक्षात आल्यावर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः सत्तारूढ पक्षाच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली असून, त्यामुळेच पक्षाध्यक्षांच्या निवडीचा मुहूर्त या निवडणुकीनंतरचा काढणे भाजपला भाग पडले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अर्थसंकल्पी संसद अधिवेशनाचा पूर्वाध फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात संपल्यावर लगेचच यासाठी भाजपची राष्ट्रीय बैठक होईल, अशा हालचाली आहेत. दरम्यान सध्याच्या जहाल नेतृत्वाच्या जागी मवाळ स्वभावाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याऐवजी सर्वांना चकीत करणारा एखादा तरुण चेहरा पक्षाध्यक्षपदी आणून पंतप्रधान त्यांचे प्रसिद्ध धक्कातंत्र वापरू शकतात, अशीही चर्चा आहे. जन्मापासून अस्सल ‘दिल्लीकर’ असे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपला आजतागायत मिळालेले नाहीत, याकडेही पक्षनेते लक्ष वेधतात.  पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी काँग्रेसला  'हा'  सल्ला दिला भाजपच्या राज्य पातळीवरील संघटनात्मक निवडणुका मकर संक्रांतीनंतर सुरू होतील. पक्षाच्या घटनेनुसार ५० टक्के प्रदेश पक्षशाखांच्या निवडणुका पार पडल्याशिवाय राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करता येत नाही. या वेळेस अध्यक्षांची नियुक्ती होणार असल्याचे स्पष्ट आहे. यासाठी नड्डा यांच्याच नावाची तूर्त चर्चा असली, तरी भाजपच्या एका गटाच्या मतानुसार ऐनवेळी नड्डा यांच्याऐवजी वेगळा व तुलनेने तरुण चेहरा समोर आणण्याचे पक्षनेतृत्वाच्या मनात घोळत असावे. एका माजी भाजप नेत्यांच्या चिरंजीवांच्या वरिष्ठ वर्तुळातील ‘प्रवेशा’बाबत शहा ‘साहीब’ फारच आशावादी असल्याचेही सांगितले जाते. याची चुणूक शहा यांनीच दिल्लीच्या प्रचारादरम्यान दिल्याचेही मानले जाते. लोकसभा किंवा एकादी विधानसभा निवडणूक सुरू असण्याच्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष निवडणे भाजपने सातत्याने टाळले आहे. साहजिकच दिल्ली निवडणुकीनंतर म्हणजेच फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक दिल्लीत घेतली जाईल असे दिसते. नड्डा हेच पुढील अध्यक्ष होणार असतील, तर संबंधित नेत्याला प्रथम कार्याध्यक्षपदी नेमण्याची चाल खेळण्यात येऊ शकते.   भाजपचे लक्ष्य आता दिल्ली विधानसभा; सुरु केली 'ही' मोहीम दिल्ली निवडणुकीच्या प्रभारी पदाची सूत्रे प्रकाश जावडेकर यांच्याकडे आली असून, पक्षाचे राज्य प्रभारी श्‍याम जाजू हेही मराठीच आहेत. मनोज तिवारी बिहारी, तर अन्य बहुतांश नेते पंजाबी पार्श्‍वभूमीचे आहेत. तरीही दिल्लीची लढाई केजरीवाल यांच्याशी आहे व ती सोपी नाही, हे भाजप नेतृत्वाला कळून चुकले आहे. News Item ID:  599-news_story-1578072385 Mobile Device Headline:  नव्या भाजपाध्यक्षांसाठी आता फेब्रुवारीचा मुहूर्त Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहांऐवजी अन्य नेत्याची नियुक्ती आता दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच होण्याची चिन्हे आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचे आव्हान अन्य भाजप नेत्यांना झेपण्यासारखे नाही हे लक्षात आल्यावर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः सत्तारूढ पक्षाच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली असून, त्यामुळेच पक्षाध्यक्षांच्या निवडीचा मुहूर्त या निवडणुकीनंतरचा काढणे भाजपला भाग पडले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अर्थसंकल्पी संसद अधिवेशनाचा पूर्वाध फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात संपल्यावर लगेचच यासाठी भाजपची राष्ट्रीय बैठक होईल, अशा हालचाली आहेत. दरम्यान सध्याच्या जहाल नेतृत्वाच्या जागी मवाळ स्वभावाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याऐवजी सर्वांना चकीत करणारा एखादा तरुण चेहरा पक्षाध्यक्षपदी आणून पंतप्रधान त्यांचे प्रसिद्ध धक्कातंत्र वापरू शकतात, अशीही चर्चा आहे. जन्मापासून अस्सल ‘दिल्लीकर’ असे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपला आजतागायत मिळालेले नाहीत, याकडेही पक्षनेते लक्ष वेधतात.  पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी काँग्रेसला  'हा'  सल्ला दिला भाजपच्या राज्य पातळीवरील संघटनात्मक निवडणुका मकर संक्रांतीनंतर सुरू होतील. पक्षाच्या घटनेनुसार ५० टक्के प्रदेश पक्षशाखांच्या निवडणुका पार पडल्याशिवाय राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करता येत नाही. या वेळेस अध्यक्षांची नियुक्ती होणार असल्याचे स्पष्ट आहे. यासाठी नड्डा यांच्याच नावाची तूर्त चर्चा असली, तरी भाजपच्या एका गटाच्या मतानुसार ऐनवेळी नड्डा यांच्याऐवजी वेगळा व तुलनेने तरुण चेहरा समोर आणण्याचे पक्षनेतृत्वाच्या मनात घोळत असावे. एका माजी भाजप नेत्यांच्या चिरंजीवांच्या वरिष्ठ वर्तुळातील ‘प्रवेशा’बाबत शहा ‘साहीब’ फारच आशावादी असल्याचेही सांगितले जाते. याची चुणूक शहा यांनीच दिल्लीच्या प्रचारादरम्यान दिल्याचेही मानले जाते. लोकसभा किंवा एकादी विधानसभा निवडणूक सुरू असण्याच्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष निवडणे भाजपने सातत्याने टाळले आहे. साहजिकच दिल्ली निवडणुकीनंतर म्हणजेच फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक दिल्लीत घेतली जाईल असे दिसते. नड्डा हेच पुढील अध्यक्ष होणार असतील, तर संबंधित नेत्याला प्रथम कार्याध्यक्षपदी नेमण्याची चाल खेळण्यात येऊ शकते.   भाजपचे लक्ष्य आता दिल्ली विधानसभा; सुरु केली 'ही' मोहीम दिल्ली निवडणुकीच्या प्रभारी पदाची सूत्रे प्रकाश जावडेकर यांच्याकडे आली असून, पक्षाचे राज्य प्रभारी श्‍याम जाजू हेही मराठीच आहेत. मनोज तिवारी बिहारी, तर अन्य बहुतांश नेते पंजाबी पार्श्‍वभूमीचे आहेत. तरीही दिल्लीची लढाई केजरीवाल यांच्याशी आहे व ती सोपी नाही, हे भाजप नेतृत्वाला कळून चुकले आहे. Vertical Image:  English Headline:  New bjp president selection in february politics Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क दिल्ली भाजप amit shah आम आदमी पक्ष ऍप union budget संसद unions लोकसभा निवडणूक प्रकाश जावडेकर मराठी बिहार पंजाब Search Functional Tags:  दिल्ली, भाजप, Amit Shah, आम आदमी पक्ष, ऍप, Union Budget, संसद, Unions, लोकसभा, निवडणूक, प्रकाश जावडेकर, मराठी, बिहार, पंजाब Twitter Publish:  Meta Description:  New bjp president selection in february politics भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहांऐवजी अन्य नेत्याची नियुक्ती आता दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच होण्याची चिन्हे आहेत. Send as Notification:  Topic Tags:  अमित शहा भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2FoPqgZ
Read More
PHOTOS : तेरमध्ये सापडली सातवाहनकालीन विहीर, प्राण्यांची हाडेही

तेर (जि. उस्मानाबाद) - येथील पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम करताना प्राचीन विहिरीचे अवशेष आढळले. साधारणतः सातवाहन काळातील ते असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याच विहिरीत काही हाडे (अस्थी) आढळल्या. ती प्राण्यांची असल्याचे स्पष्ट झाले असून ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे. 

तेर गावाला दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचान वारसा लाभला आहे. यापूर्वी झालेल्या खोदकामात अनेक प्राचीन वस्तू आढळल्या आहेत. वस्तुसंग्रहालयाच्या नव्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम सुरू असताना प्राचीन विहीर किंवा आडाच्या आकाराचे अवशेष सापडले. ते तत्कालीन विटांनी बांधण्यात आल्याचे दिसून येते. संशोधन, अभ्यासानंतरच हे अवशेष नेमके कसले, हे स्पष्ट होणार आहे. तीन मीटरपर्यंत खोदकाम केल्यानंतर अनेक हाडे आढळली.

अरे बाप रे -  औरंगाबादेत आठ जणांचे कुत्र्यांनी तोडले लचके 

उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. प्रकाश घुले, डॉ. सत्यवान अगीवले यांनी नुकतीच त्यांची पाहणी केली. सापडलेल्या वरच्या थरातील हाडे गाय, बैल, अश्व, तर खालच्या थरात मांजर, कुत्रा आदी प्रवर्गाच्या प्राण्यांच्या असल्याचे सांगण्यात आले. ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासले जाणार आहे. बहुतांश ठिसूळ झाली असून वीस टक्के हाडे सुस्थितीत आहेत. पाया खोदकामादरम्यान खापर, जात्याचे अवशेष, शंखाचे मणी आदी वस्तू सापडल्या. त्या सातवाहन काळातील असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. 

गावाला असा वारसा... 
मौर्यपूर्व काळापासून ते सातवाहन, राष्ट्रकूट व शिलाहार यांच्या काळापर्यंतचा वारसा तेरला लाभला आहे. सातवाहन काळात येथून देश-विदेशात व्यापार चाले. महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता हे गाव प्रसिद्ध आहे. तेरच्या पोटात अनेक गुपिते आहेत, हे वेळोवेळी झालेल्या उत्खननावरून स्पष्ट झाले आहे. सातवाहनकालीन विटांनी बांधलेली घरे, सांडपाण्याची व्यवस्था, सातवाहन राजांची नाणी, मृत्तिकामूर्ती, मणी, रोमन मृत्पात्रे, पुतळ्या, पक्वमृदा, उत्कृष्ट बनावटीच्या स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा, रंगीबेरंगी दगडांचे आणि काचेचे मणी, उत्कृष्ट कोरीव काम असलेले स्तुपांच्या कठड्यांचे खांब आदी वस्तु व अवशेष यापूर्वीच्या उत्खननात आढळल्या आहेत. यापैकी हजारो वस्तू येथील रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. 

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाच्या खोदकामावेळी विहिरीचे अवशेष आढळले असून हे बांधकाम साधारणतः सातवाहन काळातील असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. तेरमध्ये यापूर्वीच्या उत्खन्ननात आढळलेल्या प्राचीन विटांपेक्षा या विहिरीच्या विटांचा आकार मोठा आहे. विहिरीत सापडलेल्या हाडांवर (अस्थी) संशोधन करून अहवाल आल्यानंतरच ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे स्पष्ट होणार आहे. सध्याही खोदकाम सुरू आहे. 
- अमोल गोटे, सहायक अभिरक्षक, रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय, तेर. 

News Item ID: 

599-news_story-1578078259

Mobile Device Headline: 

PHOTOS : तेरमध्ये सापडली सातवाहनकालीन विहीर, प्राण्यांची हाडेही

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

तेर (जि. उस्मानाबाद) - येथील पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम करताना प्राचीन विहिरीचे अवशेष आढळले. साधारणतः सातवाहन काळातील ते असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याच विहिरीत काही हाडे (अस्थी) आढळल्या. ती प्राण्यांची असल्याचे स्पष्ट झाले असून ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे. 

तेर गावाला दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचान वारसा लाभला आहे. यापूर्वी झालेल्या खोदकामात अनेक प्राचीन वस्तू आढळल्या आहेत. वस्तुसंग्रहालयाच्या नव्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम सुरू असताना प्राचीन विहीर किंवा आडाच्या आकाराचे अवशेष सापडले. ते तत्कालीन विटांनी बांधण्यात आल्याचे दिसून येते. संशोधन, अभ्यासानंतरच हे अवशेष नेमके कसले, हे स्पष्ट होणार आहे. तीन मीटरपर्यंत खोदकाम केल्यानंतर अनेक हाडे आढळली.

अरे बाप रे -  औरंगाबादेत आठ जणांचे कुत्र्यांनी तोडले लचके 

उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. प्रकाश घुले, डॉ. सत्यवान अगीवले यांनी नुकतीच त्यांची पाहणी केली. सापडलेल्या वरच्या थरातील हाडे गाय, बैल, अश्व, तर खालच्या थरात मांजर, कुत्रा आदी प्रवर्गाच्या प्राण्यांच्या असल्याचे सांगण्यात आले. ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासले जाणार आहे. बहुतांश ठिसूळ झाली असून वीस टक्के हाडे सुस्थितीत आहेत. पाया खोदकामादरम्यान खापर, जात्याचे अवशेष, शंखाचे मणी आदी वस्तू सापडल्या. त्या सातवाहन काळातील असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. 

गावाला असा वारसा... 
मौर्यपूर्व काळापासून ते सातवाहन, राष्ट्रकूट व शिलाहार यांच्या काळापर्यंतचा वारसा तेरला लाभला आहे. सातवाहन काळात येथून देश-विदेशात व्यापार चाले. महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता हे गाव प्रसिद्ध आहे. तेरच्या पोटात अनेक गुपिते आहेत, हे वेळोवेळी झालेल्या उत्खननावरून स्पष्ट झाले आहे. सातवाहनकालीन विटांनी बांधलेली घरे, सांडपाण्याची व्यवस्था, सातवाहन राजांची नाणी, मृत्तिकामूर्ती, मणी, रोमन मृत्पात्रे, पुतळ्या, पक्वमृदा, उत्कृष्ट बनावटीच्या स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा, रंगीबेरंगी दगडांचे आणि काचेचे मणी, उत्कृष्ट कोरीव काम असलेले स्तुपांच्या कठड्यांचे खांब आदी वस्तु व अवशेष यापूर्वीच्या उत्खननात आढळल्या आहेत. यापैकी हजारो वस्तू येथील रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. 

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाच्या खोदकामावेळी विहिरीचे अवशेष आढळले असून हे बांधकाम साधारणतः सातवाहन काळातील असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. तेरमध्ये यापूर्वीच्या उत्खन्ननात आढळलेल्या प्राचीन विटांपेक्षा या विहिरीच्या विटांचा आकार मोठा आहे. विहिरीत सापडलेल्या हाडांवर (अस्थी) संशोधन करून अहवाल आल्यानंतरच ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे स्पष्ट होणार आहे. सध्याही खोदकाम सुरू आहे. 
- अमोल गोटे, सहायक अभिरक्षक, रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय, तेर. 

Vertical Image: 

English Headline: 

Ancient Wells Were Found At Ter Dist Osmanabad

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

चीन

संग्रहालय

उस्मानाबाद

usmanabad

विटा

पशुवैद्यकीय

गाय

cow

व्यापार

महाराष्ट्र

maharashtra

Search Functional Tags: 

चीन, संग्रहालय, उस्मानाबाद, Usmanabad, विटा, पशुवैद्यकीय, गाय, Cow, व्यापार, महाराष्ट्र, Maharashtra

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Ancient Wells Were Found At Ter Dist Osmanabad

Meta Description: 

Ancient Wells Were Found At Ter Dist Osmanabad. पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम करताना प्राचीन विहिरीचे अवशेष आढळले. साधारणतः सातवाहन काळातील ते असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याच विहिरीत काही हाडे (अस्थी) आढळल्या. ती प्राण्यांची असल्याचे स्पष्ट झाले असून ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/35s2E7D

PHOTOS : तेरमध्ये सापडली सातवाहनकालीन विहीर, प्राण्यांची हाडेही तेर (जि. उस्मानाबाद) - येथील पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम करताना प्राचीन विहिरीचे अवशेष आढळले. साधारणतः सातवाहन काळातील ते असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याच विहिरीत काही हाडे (अस्थी) आढळल्या. ती प्राण्यांची असल्याचे स्पष्ट झाले असून ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे.  तेर गावाला दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचान वारसा लाभला आहे. यापूर्वी झालेल्या खोदकामात अनेक प्राचीन वस्तू आढळल्या आहेत. वस्तुसंग्रहालयाच्या नव्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम सुरू असताना प्राचीन विहीर किंवा आडाच्या आकाराचे अवशेष सापडले. ते तत्कालीन विटांनी बांधण्यात आल्याचे दिसून येते. संशोधन, अभ्यासानंतरच हे अवशेष नेमके कसले, हे स्पष्ट होणार आहे. तीन मीटरपर्यंत खोदकाम केल्यानंतर अनेक हाडे आढळली. अरे बाप रे -  औरंगाबादेत आठ जणांचे कुत्र्यांनी तोडले लचके  उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. प्रकाश घुले, डॉ. सत्यवान अगीवले यांनी नुकतीच त्यांची पाहणी केली. सापडलेल्या वरच्या थरातील हाडे गाय, बैल, अश्व, तर खालच्या थरात मांजर, कुत्रा आदी प्रवर्गाच्या प्राण्यांच्या असल्याचे सांगण्यात आले. ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासले जाणार आहे. बहुतांश ठिसूळ झाली असून वीस टक्के हाडे सुस्थितीत आहेत. पाया खोदकामादरम्यान खापर, जात्याचे अवशेष, शंखाचे मणी आदी वस्तू सापडल्या. त्या सातवाहन काळातील असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.  गावाला असा वारसा...  मौर्यपूर्व काळापासून ते सातवाहन, राष्ट्रकूट व शिलाहार यांच्या काळापर्यंतचा वारसा तेरला लाभला आहे. सातवाहन काळात येथून देश-विदेशात व्यापार चाले. महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता हे गाव प्रसिद्ध आहे. तेरच्या पोटात अनेक गुपिते आहेत, हे वेळोवेळी झालेल्या उत्खननावरून स्पष्ट झाले आहे. सातवाहनकालीन विटांनी बांधलेली घरे, सांडपाण्याची व्यवस्था, सातवाहन राजांची नाणी, मृत्तिकामूर्ती, मणी, रोमन मृत्पात्रे, पुतळ्या, पक्वमृदा, उत्कृष्ट बनावटीच्या स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा, रंगीबेरंगी दगडांचे आणि काचेचे मणी, उत्कृष्ट कोरीव काम असलेले स्तुपांच्या कठड्यांचे खांब आदी वस्तु व अवशेष यापूर्वीच्या उत्खननात आढळल्या आहेत. यापैकी हजारो वस्तू येथील रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.  ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी ! पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाच्या खोदकामावेळी विहिरीचे अवशेष आढळले असून हे बांधकाम साधारणतः सातवाहन काळातील असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. तेरमध्ये यापूर्वीच्या उत्खन्ननात आढळलेल्या प्राचीन विटांपेक्षा या विहिरीच्या विटांचा आकार मोठा आहे. विहिरीत सापडलेल्या हाडांवर (अस्थी) संशोधन करून अहवाल आल्यानंतरच ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे स्पष्ट होणार आहे. सध्याही खोदकाम सुरू आहे.  - अमोल गोटे, सहायक अभिरक्षक, रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय, तेर.  News Item ID:  599-news_story-1578078259 Mobile Device Headline:  PHOTOS : तेरमध्ये सापडली सातवाहनकालीन विहीर, प्राण्यांची हाडेही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  तेर (जि. उस्मानाबाद) - येथील पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम करताना प्राचीन विहिरीचे अवशेष आढळले. साधारणतः सातवाहन काळातील ते असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याच विहिरीत काही हाडे (अस्थी) आढळल्या. ती प्राण्यांची असल्याचे स्पष्ट झाले असून ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे.  तेर गावाला दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचान वारसा लाभला आहे. यापूर्वी झालेल्या खोदकामात अनेक प्राचीन वस्तू आढळल्या आहेत. वस्तुसंग्रहालयाच्या नव्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम सुरू असताना प्राचीन विहीर किंवा आडाच्या आकाराचे अवशेष सापडले. ते तत्कालीन विटांनी बांधण्यात आल्याचे दिसून येते. संशोधन, अभ्यासानंतरच हे अवशेष नेमके कसले, हे स्पष्ट होणार आहे. तीन मीटरपर्यंत खोदकाम केल्यानंतर अनेक हाडे आढळली. अरे बाप रे -  औरंगाबादेत आठ जणांचे कुत्र्यांनी तोडले लचके  उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. प्रकाश घुले, डॉ. सत्यवान अगीवले यांनी नुकतीच त्यांची पाहणी केली. सापडलेल्या वरच्या थरातील हाडे गाय, बैल, अश्व, तर खालच्या थरात मांजर, कुत्रा आदी प्रवर्गाच्या प्राण्यांच्या असल्याचे सांगण्यात आले. ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासले जाणार आहे. बहुतांश ठिसूळ झाली असून वीस टक्के हाडे सुस्थितीत आहेत. पाया खोदकामादरम्यान खापर, जात्याचे अवशेष, शंखाचे मणी आदी वस्तू सापडल्या. त्या सातवाहन काळातील असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.  गावाला असा वारसा...  मौर्यपूर्व काळापासून ते सातवाहन, राष्ट्रकूट व शिलाहार यांच्या काळापर्यंतचा वारसा तेरला लाभला आहे. सातवाहन काळात येथून देश-विदेशात व्यापार चाले. महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता हे गाव प्रसिद्ध आहे. तेरच्या पोटात अनेक गुपिते आहेत, हे वेळोवेळी झालेल्या उत्खननावरून स्पष्ट झाले आहे. सातवाहनकालीन विटांनी बांधलेली घरे, सांडपाण्याची व्यवस्था, सातवाहन राजांची नाणी, मृत्तिकामूर्ती, मणी, रोमन मृत्पात्रे, पुतळ्या, पक्वमृदा, उत्कृष्ट बनावटीच्या स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा, रंगीबेरंगी दगडांचे आणि काचेचे मणी, उत्कृष्ट कोरीव काम असलेले स्तुपांच्या कठड्यांचे खांब आदी वस्तु व अवशेष यापूर्वीच्या उत्खननात आढळल्या आहेत. यापैकी हजारो वस्तू येथील रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.  ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी ! पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाच्या खोदकामावेळी विहिरीचे अवशेष आढळले असून हे बांधकाम साधारणतः सातवाहन काळातील असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. तेरमध्ये यापूर्वीच्या उत्खन्ननात आढळलेल्या प्राचीन विटांपेक्षा या विहिरीच्या विटांचा आकार मोठा आहे. विहिरीत सापडलेल्या हाडांवर (अस्थी) संशोधन करून अहवाल आल्यानंतरच ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे स्पष्ट होणार आहे. सध्याही खोदकाम सुरू आहे.  - अमोल गोटे, सहायक अभिरक्षक, रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय, तेर.  Vertical Image:  English Headline:  Ancient Wells Were Found At Ter Dist Osmanabad Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा चीन संग्रहालय उस्मानाबाद usmanabad विटा पशुवैद्यकीय गाय cow व्यापार महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  चीन, संग्रहालय, उस्मानाबाद, Usmanabad, विटा, पशुवैद्यकीय, गाय, Cow, व्यापार, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Keyword:  Ancient Wells Were Found At Ter Dist Osmanabad Meta Description:  Ancient Wells Were Found At Ter Dist Osmanabad. पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम करताना प्राचीन विहिरीचे अवशेष आढळले. साधारणतः सातवाहन काळातील ते असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याच विहिरीत काही हाडे (अस्थी) आढळल्या. ती प्राण्यांची असल्याचे स्पष्ट झाले असून ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/35s2E7D

January 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Qkk95l
Read More
औरंगाबादकरांनो, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताय, सावधान!

औरंगाबाद : अन्न व औषध प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कक्षातील अधिकारी, आणि सातारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी शुक्रवारी (ता. तीन) सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहीम राबवून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (नियंत्रण) कायद्याचे उल्लंघन करणारे विक्रेते आणि सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर 11 जणांवर कारवाई केली. यात 3600 रु. रुपये दंड वसूल केला.

अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद शाह यांनी दिलेल्या माहीतीनुसार, देवळाई चौक व बीड बायपास परीसरात मोहीम राबवली गेली. यात एकूण 11 जणांवर कारवाई करून तीन हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. अमोल काकड, योगेश सोळुंके, लक्ष्मीकांत माळगे, अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दीकी, सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे व कर्मचारी टी. जे. पवार, डी. एच पेअर, व्ही.एच.भावे यांचा या पथकात समावेश होता.

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (विक्री, विपणन,आवेष्टन जाहिरात) नियंत्रण कायदा 2003 चे कलम चार नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे. तंबाखूयूक्त पदार्थाची जाहीरात करण्यास मनाई आहे. तसेच प्रत्येक तंबाखू, सिगारेट विक्रेत्याने आपल्या दुकानात 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू पदार्थ विक्री केले जाणार नाही असा फलक लावणे अनिवार्य आहे. तसेच प्रत्येक हॉटेल उपहारगृहात धुम्रपान मनाई बाबत फलक लावणे आवश्यक आहे. यानियमाचे उल्लंघन करणारास  200 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

गूड न्यूज -  घाटीतील तीन इमारतींच्या वीज जोडणीचा मार्ग मोकळा 

जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकातर्फे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात नियमीत कारवाई केली. या पथकाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणार्‍या व्यक्तिंवर आणि पानटपरी चालकांवर कारवाई केली. तसेच उपस्थित लोकांना तंबाखू, सिगारेट सेवनाच्या दुष्परिणाम बाबत माहीती दिली.

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

काय आहेत नियम

कलम 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यासाठी मनाई आहे. 

कलम 5 नुसार तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाची जाहीरात करण्यास मनाई आहे

कलम 6 अ नुसार 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करू नये. विक्रेत्याने तसा फलक आपल्या दुकानात लावणे बंधनकारक 

कलम 6 ब नुसार शाळा, महाविद्यालय परिसरात 100 यार्डच्या हद्दीत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस मनाई आहे. 

कलम 7 नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे लेबलवर 85% भागात चित्रमय इशारा आणि वैधानिक इशारा छापणे बंधनकारक

News Item ID: 

599-news_story-1578067321

Mobile Device Headline: 

औरंगाबादकरांनो, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताय, सावधान!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद : अन्न व औषध प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कक्षातील अधिकारी, आणि सातारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी शुक्रवारी (ता. तीन) सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहीम राबवून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (नियंत्रण) कायद्याचे उल्लंघन करणारे विक्रेते आणि सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर 11 जणांवर कारवाई केली. यात 3600 रु. रुपये दंड वसूल केला.

अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद शाह यांनी दिलेल्या माहीतीनुसार, देवळाई चौक व बीड बायपास परीसरात मोहीम राबवली गेली. यात एकूण 11 जणांवर कारवाई करून तीन हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. अमोल काकड, योगेश सोळुंके, लक्ष्मीकांत माळगे, अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दीकी, सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे व कर्मचारी टी. जे. पवार, डी. एच पेअर, व्ही.एच.भावे यांचा या पथकात समावेश होता.

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (विक्री, विपणन,आवेष्टन जाहिरात) नियंत्रण कायदा 2003 चे कलम चार नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे. तंबाखूयूक्त पदार्थाची जाहीरात करण्यास मनाई आहे. तसेच प्रत्येक तंबाखू, सिगारेट विक्रेत्याने आपल्या दुकानात 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू पदार्थ विक्री केले जाणार नाही असा फलक लावणे अनिवार्य आहे. तसेच प्रत्येक हॉटेल उपहारगृहात धुम्रपान मनाई बाबत फलक लावणे आवश्यक आहे. यानियमाचे उल्लंघन करणारास  200 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

गूड न्यूज -  घाटीतील तीन इमारतींच्या वीज जोडणीचा मार्ग मोकळा 

जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकातर्फे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात नियमीत कारवाई केली. या पथकाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणार्‍या व्यक्तिंवर आणि पानटपरी चालकांवर कारवाई केली. तसेच उपस्थित लोकांना तंबाखू, सिगारेट सेवनाच्या दुष्परिणाम बाबत माहीती दिली.

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

काय आहेत नियम

कलम 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यासाठी मनाई आहे. 

कलम 5 नुसार तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाची जाहीरात करण्यास मनाई आहे

कलम 6 अ नुसार 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करू नये. विक्रेत्याने तसा फलक आपल्या दुकानात लावणे बंधनकारक 

कलम 6 ब नुसार शाळा, महाविद्यालय परिसरात 100 यार्डच्या हद्दीत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस मनाई आहे. 

कलम 7 नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे लेबलवर 85% भागात चित्रमय इशारा आणि वैधानिक इशारा छापणे बंधनकारक

Vertical Image: 

English Headline: 

Aurangabad News About Tobaco Ban

Author Type: 

External Author

योगेश पायघन

औषध

drug

प्रशासन

administrations

पोलीस

बीड

beed

औरंगाबाद

aurangabad

सिगारेट

वर्षा

varsha

हॉटेल

वीज

video

Search Functional Tags: 

औषध, drug, प्रशासन, Administrations, पोलीस, बीड, Beed, औरंगाबाद, Aurangabad, सिगारेट, वर्षा, Varsha, हॉटेल, वीज, video

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Aurangabad News About Tobaco Ban

Meta Description: 

Aurangabad News About Tobaco Ban अन्न व औषध प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कक्षातील अधिकारी, आणि सातारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी देवळाई चौक व बीड बायपास परीसरात मोहीम राबवली गेली. यात एकूण 11 जणांवर कारवाई करून तीन हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

सातारा

बीड

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

औरंगाबादकरांनो, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताय, सावधान! औरंगाबाद : अन्न व औषध प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कक्षातील अधिकारी, आणि सातारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी शुक्रवारी (ता. तीन) सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहीम राबवून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (नियंत्रण) कायद्याचे उल्लंघन करणारे विक्रेते आणि सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर 11 जणांवर कारवाई केली. यात 3600 रु. रुपये दंड वसूल केला. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद शाह यांनी दिलेल्या माहीतीनुसार, देवळाई चौक व बीड बायपास परीसरात मोहीम राबवली गेली. यात एकूण 11 जणांवर कारवाई करून तीन हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. अमोल काकड, योगेश सोळुंके, लक्ष्मीकांत माळगे, अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दीकी, सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे व कर्मचारी टी. जे. पवार, डी. एच पेअर, व्ही.एच.भावे यांचा या पथकात समावेश होता. हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (विक्री, विपणन,आवेष्टन जाहिरात) नियंत्रण कायदा 2003 चे कलम चार नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे. तंबाखूयूक्त पदार्थाची जाहीरात करण्यास मनाई आहे. तसेच प्रत्येक तंबाखू, सिगारेट विक्रेत्याने आपल्या दुकानात 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू पदार्थ विक्री केले जाणार नाही असा फलक लावणे अनिवार्य आहे. तसेच प्रत्येक हॉटेल उपहारगृहात धुम्रपान मनाई बाबत फलक लावणे आवश्यक आहे. यानियमाचे उल्लंघन करणारास  200 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. गूड न्यूज -  घाटीतील तीन इमारतींच्या वीज जोडणीचा मार्ग मोकळा  जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकातर्फे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात नियमीत कारवाई केली. या पथकाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणार्‍या व्यक्तिंवर आणि पानटपरी चालकांवर कारवाई केली. तसेच उपस्थित लोकांना तंबाखू, सिगारेट सेवनाच्या दुष्परिणाम बाबत माहीती दिली. ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी ! काय आहेत नियम कलम 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यासाठी मनाई आहे.  कलम 5 नुसार तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाची जाहीरात करण्यास मनाई आहे कलम 6 अ नुसार 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करू नये. विक्रेत्याने तसा फलक आपल्या दुकानात लावणे बंधनकारक  कलम 6 ब नुसार शाळा, महाविद्यालय परिसरात 100 यार्डच्या हद्दीत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस मनाई आहे.  कलम 7 नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे लेबलवर 85% भागात चित्रमय इशारा आणि वैधानिक इशारा छापणे बंधनकारक News Item ID:  599-news_story-1578067321 Mobile Device Headline:  औरंगाबादकरांनो, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताय, सावधान! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : अन्न व औषध प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कक्षातील अधिकारी, आणि सातारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी शुक्रवारी (ता. तीन) सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहीम राबवून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (नियंत्रण) कायद्याचे उल्लंघन करणारे विक्रेते आणि सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर 11 जणांवर कारवाई केली. यात 3600 रु. रुपये दंड वसूल केला. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद शाह यांनी दिलेल्या माहीतीनुसार, देवळाई चौक व बीड बायपास परीसरात मोहीम राबवली गेली. यात एकूण 11 जणांवर कारवाई करून तीन हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. अमोल काकड, योगेश सोळुंके, लक्ष्मीकांत माळगे, अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दीकी, सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे व कर्मचारी टी. जे. पवार, डी. एच पेअर, व्ही.एच.भावे यांचा या पथकात समावेश होता. हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (विक्री, विपणन,आवेष्टन जाहिरात) नियंत्रण कायदा 2003 चे कलम चार नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे. तंबाखूयूक्त पदार्थाची जाहीरात करण्यास मनाई आहे. तसेच प्रत्येक तंबाखू, सिगारेट विक्रेत्याने आपल्या दुकानात 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू पदार्थ विक्री केले जाणार नाही असा फलक लावणे अनिवार्य आहे. तसेच प्रत्येक हॉटेल उपहारगृहात धुम्रपान मनाई बाबत फलक लावणे आवश्यक आहे. यानियमाचे उल्लंघन करणारास  200 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. गूड न्यूज -  घाटीतील तीन इमारतींच्या वीज जोडणीचा मार्ग मोकळा  जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकातर्फे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात नियमीत कारवाई केली. या पथकाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणार्‍या व्यक्तिंवर आणि पानटपरी चालकांवर कारवाई केली. तसेच उपस्थित लोकांना तंबाखू, सिगारेट सेवनाच्या दुष्परिणाम बाबत माहीती दिली. ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी ! काय आहेत नियम कलम 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यासाठी मनाई आहे.  कलम 5 नुसार तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाची जाहीरात करण्यास मनाई आहे कलम 6 अ नुसार 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करू नये. विक्रेत्याने तसा फलक आपल्या दुकानात लावणे बंधनकारक  कलम 6 ब नुसार शाळा, महाविद्यालय परिसरात 100 यार्डच्या हद्दीत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस मनाई आहे.  कलम 7 नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे लेबलवर 85% भागात चित्रमय इशारा आणि वैधानिक इशारा छापणे बंधनकारक Vertical Image:  English Headline:  Aurangabad News About Tobaco Ban Author Type:  External Author योगेश पायघन औषध drug प्रशासन administrations पोलीस बीड beed औरंगाबाद aurangabad सिगारेट वर्षा varsha हॉटेल वीज video Search Functional Tags:  औषध, drug, प्रशासन, Administrations, पोलीस, बीड, Beed, औरंगाबाद, Aurangabad, सिगारेट, वर्षा, Varsha, हॉटेल, वीज, video Twitter Publish:  Meta Keyword:  Aurangabad News About Tobaco Ban Meta Description:  Aurangabad News About Tobaco Ban अन्न व औषध प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कक्षातील अधिकारी, आणि सातारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी देवळाई चौक व बीड बायपास परीसरात मोहीम राबवली गेली. यात एकूण 11 जणांवर कारवाई करून तीन हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद सातारा बीड News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZN6y9T
Read More
कचरामुक्‍तीसाठी आराखडा करा - उद्धव ठाकरे

मुंबई - कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये महाराष्ट्रातील शहरे अव्वल येण्यासाठी छोट्या शहरांबरोबरच मोठ्या शहरांनीही एकसंघ काम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या अनुषगांने ठाकरे यांनी राज्यातील महापालिका आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. 

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी सादरीकरणाद्वारे स्वच्छ महाराष्ट्र अभियानात आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला. 

"ते' सावरकर भाजपला मान्य आहेत का? : काँग्रेसचा प्रश्न

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शहरे स्वच्छतेत अग्रेसर राहण्यासाठी सर्वेक्षणात राज्यातील जास्तीत जास्त शहरांना पहिल्या दहामध्ये मानाकंन मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सामान्य नागरिक म्हणून आपल्या शहरांकडे पाहणे आवश्‍यक आहे. त्यातून नागरिकांना काय हवे हे कळण्यास मदत होते. शहरे ही देशाचा चेहरा असल्यामुळे येथील रस्ते, पदपथ, मैदाने, रुग्णालये स्वच्छ व सुंदर रहावीत, यासाठी प्रयत्न व्हावेत. नागरिकांना आनंददायी वाटावे, आपली शहरे पाहण्यासाठी परदेशी पर्यटक यावेत, अशी ती असावीत. त्यासाठी कामांचे प्राधान्यक्रम ठरवावे असा मनोदय व्यक्‍त केला. कचरामुक्तीसाठी एकत्रित आराखडा तयार करावा. यामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प, या प्रकल्पाच्या ठिकाणी हरित पट्टा, कचरा विलगीकरण आदींचा समावेश असावा.

News Item ID: 

599-news_story-1578070650

Mobile Device Headline: 

कचरामुक्‍तीसाठी आराखडा करा - उद्धव ठाकरे

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये महाराष्ट्रातील शहरे अव्वल येण्यासाठी छोट्या शहरांबरोबरच मोठ्या शहरांनीही एकसंघ काम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या अनुषगांने ठाकरे यांनी राज्यातील महापालिका आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. 

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी सादरीकरणाद्वारे स्वच्छ महाराष्ट्र अभियानात आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला. 

"ते' सावरकर भाजपला मान्य आहेत का? : काँग्रेसचा प्रश्न

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शहरे स्वच्छतेत अग्रेसर राहण्यासाठी सर्वेक्षणात राज्यातील जास्तीत जास्त शहरांना पहिल्या दहामध्ये मानाकंन मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सामान्य नागरिक म्हणून आपल्या शहरांकडे पाहणे आवश्‍यक आहे. त्यातून नागरिकांना काय हवे हे कळण्यास मदत होते. शहरे ही देशाचा चेहरा असल्यामुळे येथील रस्ते, पदपथ, मैदाने, रुग्णालये स्वच्छ व सुंदर रहावीत, यासाठी प्रयत्न व्हावेत. नागरिकांना आनंददायी वाटावे, आपली शहरे पाहण्यासाठी परदेशी पर्यटक यावेत, अशी ती असावीत. त्यासाठी कामांचे प्राधान्यक्रम ठरवावे असा मनोदय व्यक्‍त केला. कचरामुक्तीसाठी एकत्रित आराखडा तयार करावा. यामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प, या प्रकल्पाच्या ठिकाणी हरित पट्टा, कचरा विलगीकरण आदींचा समावेश असावा.

Vertical Image: 

English Headline: 

Plan for waste relief uddhav thackeray

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

uddhav thakare

aditya thakare

beauty

मुख्यमंत्री

स्वच्छ महाराष्ट्र अभियान

mumbai

स्वच्छ सर्वेक्षण

maharashtra

ऍप

महापालिका

महापालिका आयुक्त

नगरपालिका

व्हिडिओ

eknath shinde

anil parab

sections

पर्यटक

Search Functional Tags: 

Uddhav Thakare, Aditya Thakare, beauty, मुख्यमंत्री, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, Mumbai, स्वच्छ सर्वेक्षण, Maharashtra, ऍप, महापालिका, महापालिका आयुक्त, नगरपालिका, व्हिडिओ, Eknath Shinde, Anil Parab, Sections, पर्यटक

Twitter Publish: 

Meta Description: 

Plan for waste relief uddhav thackeray कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिल्या.

Send as Notification: 

Topic Tags: 

आदित्य ठाकरे

उद्धव ठाकरे

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

कचरामुक्‍तीसाठी आराखडा करा - उद्धव ठाकरे मुंबई - कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये महाराष्ट्रातील शहरे अव्वल येण्यासाठी छोट्या शहरांबरोबरच मोठ्या शहरांनीही एकसंघ काम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या अनुषगांने ठाकरे यांनी राज्यातील महापालिका आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.  नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी सादरीकरणाद्वारे स्वच्छ महाराष्ट्र अभियानात आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला.  "ते' सावरकर भाजपला मान्य आहेत का? : काँग्रेसचा प्रश्न मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शहरे स्वच्छतेत अग्रेसर राहण्यासाठी सर्वेक्षणात राज्यातील जास्तीत जास्त शहरांना पहिल्या दहामध्ये मानाकंन मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सामान्य नागरिक म्हणून आपल्या शहरांकडे पाहणे आवश्‍यक आहे. त्यातून नागरिकांना काय हवे हे कळण्यास मदत होते. शहरे ही देशाचा चेहरा असल्यामुळे येथील रस्ते, पदपथ, मैदाने, रुग्णालये स्वच्छ व सुंदर रहावीत, यासाठी प्रयत्न व्हावेत. नागरिकांना आनंददायी वाटावे, आपली शहरे पाहण्यासाठी परदेशी पर्यटक यावेत, अशी ती असावीत. त्यासाठी कामांचे प्राधान्यक्रम ठरवावे असा मनोदय व्यक्‍त केला. कचरामुक्तीसाठी एकत्रित आराखडा तयार करावा. यामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प, या प्रकल्पाच्या ठिकाणी हरित पट्टा, कचरा विलगीकरण आदींचा समावेश असावा. News Item ID:  599-news_story-1578070650 Mobile Device Headline:  कचरामुक्‍तीसाठी आराखडा करा - उद्धव ठाकरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये महाराष्ट्रातील शहरे अव्वल येण्यासाठी छोट्या शहरांबरोबरच मोठ्या शहरांनीही एकसंघ काम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या अनुषगांने ठाकरे यांनी राज्यातील महापालिका आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.  नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी सादरीकरणाद्वारे स्वच्छ महाराष्ट्र अभियानात आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला.  "ते' सावरकर भाजपला मान्य आहेत का? : काँग्रेसचा प्रश्न मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शहरे स्वच्छतेत अग्रेसर राहण्यासाठी सर्वेक्षणात राज्यातील जास्तीत जास्त शहरांना पहिल्या दहामध्ये मानाकंन मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सामान्य नागरिक म्हणून आपल्या शहरांकडे पाहणे आवश्‍यक आहे. त्यातून नागरिकांना काय हवे हे कळण्यास मदत होते. शहरे ही देशाचा चेहरा असल्यामुळे येथील रस्ते, पदपथ, मैदाने, रुग्णालये स्वच्छ व सुंदर रहावीत, यासाठी प्रयत्न व्हावेत. नागरिकांना आनंददायी वाटावे, आपली शहरे पाहण्यासाठी परदेशी पर्यटक यावेत, अशी ती असावीत. त्यासाठी कामांचे प्राधान्यक्रम ठरवावे असा मनोदय व्यक्‍त केला. कचरामुक्तीसाठी एकत्रित आराखडा तयार करावा. यामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प, या प्रकल्पाच्या ठिकाणी हरित पट्टा, कचरा विलगीकरण आदींचा समावेश असावा. Vertical Image:  English Headline:  Plan for waste relief uddhav thackeray Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क uddhav thakare aditya thakare beauty मुख्यमंत्री स्वच्छ महाराष्ट्र अभियान mumbai स्वच्छ सर्वेक्षण maharashtra ऍप महापालिका महापालिका आयुक्त नगरपालिका व्हिडिओ eknath shinde anil parab sections पर्यटक Search Functional Tags:  Uddhav Thakare, Aditya Thakare, beauty, मुख्यमंत्री, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, Mumbai, स्वच्छ सर्वेक्षण, Maharashtra, ऍप, महापालिका, महापालिका आयुक्त, नगरपालिका, व्हिडिओ, Eknath Shinde, Anil Parab, Sections, पर्यटक Twitter Publish:  Meta Description:  Plan for waste relief uddhav thackeray कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिल्या. Send as Notification:  Topic Tags:  आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Fflqo1
Read More
सुलेमानी की मौत के बाद दुनिया पर युद्ध का साया, 3000 सैनिक गल्फ भेज रहा US https://ift.tt/2rXIUuQ
राजस्थान: एक और अस्पताल में लापरवाही, अबतक 10 बच्चों की मौत https://ift.tt/37Axf4d
Video : अन्‌ हळहळली ‘सावित्रीची लेक’

पुणे - ‘सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांनी जिथे पहिली शाळा सुरू केली, तिथे ती वास्तू सुसज्ज असेल, तिथे काही समारंभ असेल, अशी कल्पना करून आम्ही येथे आलो. पण, इथे तर सगळेच मोडकळीस आले आहे,’’ अशी खंत संगीता भंडारे यांनी व्यक्त केली.

संगीता या सांगली येथून खास सावित्रीबाईंनी शाळा सुरू केलेला भिडेवाडा पाहण्यासाठी पती सुरेश भंडारे यांच्यासह आल्या होत्या. त्यांनी या वास्तूत प्रवेश केल्यानंतर सावित्रीबाईंचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. त्या म्हणाल्या,‘‘आम्ही आज जे कोणी आहोत, ते सावित्रीबाईंमुळेच. त्यांनीच स्त्रियांसाठी शिक्षणाच्या वाटा खुल्या केल्या. खूप दिवसांपासून हा भिडेवाडा पाहण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. या वास्तूच्या बांधकामाकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिले असेल, असे वाटले होते. पण इथे सगळेच मोडकळीस आल्याचे पाहून दु:ख झाले. समाजात अनेक संस्था, ट्रस्ट आहेत, त्यांनी या वास्तूच्या उद्धारासाठी, स्मारक उभारण्यासाठी आर्थिक मदत करावी.’’ सुरेश भंडारे म्हणाले, ‘‘राज्यात पुरोगामी विचारांची सरकारे अनेकवेळा आली, तरी देखील या वास्तूचे स्मारक होऊ शकले नाही, याचा खेद वाटतो. सरकारने या वास्तूत योग्य स्मारक उभारावे. आम्ही रिक्षावाल्यांकडे भिडेवाड्याविषयी विचारणा केली. परंतु, त्यांना या जागेचा पत्ता देखील माहिती नाही.’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

News Item ID: 

599-news_story-1578067810

Mobile Device Headline: 

Video : अन्‌ हळहळली ‘सावित्रीची लेक’

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - ‘सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांनी जिथे पहिली शाळा सुरू केली, तिथे ती वास्तू सुसज्ज असेल, तिथे काही समारंभ असेल, अशी कल्पना करून आम्ही येथे आलो. पण, इथे तर सगळेच मोडकळीस आले आहे,’’ अशी खंत संगीता भंडारे यांनी व्यक्त केली.

संगीता या सांगली येथून खास सावित्रीबाईंनी शाळा सुरू केलेला भिडेवाडा पाहण्यासाठी पती सुरेश भंडारे यांच्यासह आल्या होत्या. त्यांनी या वास्तूत प्रवेश केल्यानंतर सावित्रीबाईंचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. त्या म्हणाल्या,‘‘आम्ही आज जे कोणी आहोत, ते सावित्रीबाईंमुळेच. त्यांनीच स्त्रियांसाठी शिक्षणाच्या वाटा खुल्या केल्या. खूप दिवसांपासून हा भिडेवाडा पाहण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. या वास्तूच्या बांधकामाकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिले असेल, असे वाटले होते. पण इथे सगळेच मोडकळीस आल्याचे पाहून दु:ख झाले. समाजात अनेक संस्था, ट्रस्ट आहेत, त्यांनी या वास्तूच्या उद्धारासाठी, स्मारक उभारण्यासाठी आर्थिक मदत करावी.’’ सुरेश भंडारे म्हणाले, ‘‘राज्यात पुरोगामी विचारांची सरकारे अनेकवेळा आली, तरी देखील या वास्तूचे स्मारक होऊ शकले नाही, याचा खेद वाटतो. सरकारने या वास्तूत योग्य स्मारक उभारावे. आम्ही रिक्षावाल्यांकडे भिडेवाड्याविषयी विचारणा केली. परंतु, त्यांना या जागेचा पत्ता देखील माहिती नाही.’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Vertical Image: 

English Headline: 

sangita bhandare says on bhidewada

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

सावित्रीबाई फुले

women

education

vastu

ऍप

रिक्षा

Search Functional Tags: 

पुणे, सावित्रीबाई फुले, women, Education, Vastu, ऍप, रिक्षा

Twitter Publish: 

Meta Description: 

sangita bhandare says on bhidewada ‘सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांनी जिथे पहिली शाळा सुरू केली, तिथे ती वास्तू सुसज्ज असेल, तिथे काही समारंभ असेल, अशी कल्पना करून आम्ही येथे आलो.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : अन्‌ हळहळली ‘सावित्रीची लेक’ पुणे - ‘सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांनी जिथे पहिली शाळा सुरू केली, तिथे ती वास्तू सुसज्ज असेल, तिथे काही समारंभ असेल, अशी कल्पना करून आम्ही येथे आलो. पण, इथे तर सगळेच मोडकळीस आले आहे,’’ अशी खंत संगीता भंडारे यांनी व्यक्त केली. संगीता या सांगली येथून खास सावित्रीबाईंनी शाळा सुरू केलेला भिडेवाडा पाहण्यासाठी पती सुरेश भंडारे यांच्यासह आल्या होत्या. त्यांनी या वास्तूत प्रवेश केल्यानंतर सावित्रीबाईंचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. त्या म्हणाल्या,‘‘आम्ही आज जे कोणी आहोत, ते सावित्रीबाईंमुळेच. त्यांनीच स्त्रियांसाठी शिक्षणाच्या वाटा खुल्या केल्या. खूप दिवसांपासून हा भिडेवाडा पाहण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. या वास्तूच्या बांधकामाकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिले असेल, असे वाटले होते. पण इथे सगळेच मोडकळीस आल्याचे पाहून दु:ख झाले. समाजात अनेक संस्था, ट्रस्ट आहेत, त्यांनी या वास्तूच्या उद्धारासाठी, स्मारक उभारण्यासाठी आर्थिक मदत करावी.’’ सुरेश भंडारे म्हणाले, ‘‘राज्यात पुरोगामी विचारांची सरकारे अनेकवेळा आली, तरी देखील या वास्तूचे स्मारक होऊ शकले नाही, याचा खेद वाटतो. सरकारने या वास्तूत योग्य स्मारक उभारावे. आम्ही रिक्षावाल्यांकडे भिडेवाड्याविषयी विचारणा केली. परंतु, त्यांना या जागेचा पत्ता देखील माहिती नाही.’ ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप News Item ID:  599-news_story-1578067810 Mobile Device Headline:  Video : अन्‌ हळहळली ‘सावित्रीची लेक’ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - ‘सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांनी जिथे पहिली शाळा सुरू केली, तिथे ती वास्तू सुसज्ज असेल, तिथे काही समारंभ असेल, अशी कल्पना करून आम्ही येथे आलो. पण, इथे तर सगळेच मोडकळीस आले आहे,’’ अशी खंत संगीता भंडारे यांनी व्यक्त केली. संगीता या सांगली येथून खास सावित्रीबाईंनी शाळा सुरू केलेला भिडेवाडा पाहण्यासाठी पती सुरेश भंडारे यांच्यासह आल्या होत्या. त्यांनी या वास्तूत प्रवेश केल्यानंतर सावित्रीबाईंचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. त्या म्हणाल्या,‘‘आम्ही आज जे कोणी आहोत, ते सावित्रीबाईंमुळेच. त्यांनीच स्त्रियांसाठी शिक्षणाच्या वाटा खुल्या केल्या. खूप दिवसांपासून हा भिडेवाडा पाहण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. या वास्तूच्या बांधकामाकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिले असेल, असे वाटले होते. पण इथे सगळेच मोडकळीस आल्याचे पाहून दु:ख झाले. समाजात अनेक संस्था, ट्रस्ट आहेत, त्यांनी या वास्तूच्या उद्धारासाठी, स्मारक उभारण्यासाठी आर्थिक मदत करावी.’’ सुरेश भंडारे म्हणाले, ‘‘राज्यात पुरोगामी विचारांची सरकारे अनेकवेळा आली, तरी देखील या वास्तूचे स्मारक होऊ शकले नाही, याचा खेद वाटतो. सरकारने या वास्तूत योग्य स्मारक उभारावे. आम्ही रिक्षावाल्यांकडे भिडेवाड्याविषयी विचारणा केली. परंतु, त्यांना या जागेचा पत्ता देखील माहिती नाही.’ ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Vertical Image:  English Headline:  sangita bhandare says on bhidewada Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे सावित्रीबाई फुले women education vastu ऍप रिक्षा Search Functional Tags:  पुणे, सावित्रीबाई फुले, women, Education, Vastu, ऍप, रिक्षा Twitter Publish:  Meta Description:  sangita bhandare says on bhidewada ‘सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांनी जिथे पहिली शाळा सुरू केली, तिथे ती वास्तू सुसज्ज असेल, तिथे काही समारंभ असेल, अशी कल्पना करून आम्ही येथे आलो. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35o5ytT
Read More
किती कोटींचे दान जमा झाले साईंच्या झोळीत

शिर्डी - साईंच्या दानपेटीत गेल्या अकरा दिवसांत १७ कोटी ४२ लाख रुपयांचे दान जमा झाले. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या काळात सव्वाआठ लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत माहिती देताना कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले, की गेल्या वर्षीच्या दानाच्या तुलनेत ३ कोटी ३७ लाख रुपये वाढले. गेल्या वर्षी नाताळ व नववर्ष उत्सवात सुमारे १४ कोटी ५ लाख रुपयांचे दान केले होते. त्या तुलनेत यावर्षी देणगी स्वरूपात देणगी कक्षात सुमारे ३ कोटी ४६ लाख रुपयांचे दान आले. तसेच चेक, डीडी, मनिऑर्डर, डेबिट, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन देणगी, बॅंकिंगचा वापर करणाऱ्या साईभक्तांनी २ कोटी ९३ लाख रुपयांचे दान केले. याच दरम्यान ४२ लाख ३१ हजार सोन्याच्या रूपाने १ किलो २१३ ग्रॅम वजनाचे दान आले. ५ लाख ८० हजारांची १७ किलो २२३ ग्रॅम वजनाची चांदी आली आहे. दानपेटीत ९ कोटी ५४ लाख रुपये निघाले. त्यात २४ लाख ३६ हजार रुपयांचे परकीय देशाचे चलन आहे. त्याचप्रमाणे प्रसादालयात ८ लाख ११ हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. ७ लाख ६८ भाविकांना मोफत बुंदीचे पाकिटे देण्यात आली. ५ लाख ९६ हजार लाडू पॉकेटच्या विक्रीतून १ कोटी ७७ लाख १९ हजार ८५० रुपये प्राप्त झाले. 

धनंजय मुंडेची जागा रिक्त; 'या' नेत्याला मिळणार संधी

दरम्यान, विविध भक्तनिवासांद्वारे १ लाख ७१ हजार ८५५ भाविकांची व्यवस्था करण्यात आली. सशुल्क दर्शन पासमधून ४ कोटी ८ लाख ६९ हजार ४००, बायोमेट्रिक दर्शन पासमधून ८ लाख २३ हजार ९९६ भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

News Item ID: 

599-news_story-1578070285

Mobile Device Headline: 

किती कोटींचे दान जमा झाले साईंच्या झोळीत

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

शिर्डी - साईंच्या दानपेटीत गेल्या अकरा दिवसांत १७ कोटी ४२ लाख रुपयांचे दान जमा झाले. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या काळात सव्वाआठ लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत माहिती देताना कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले, की गेल्या वर्षीच्या दानाच्या तुलनेत ३ कोटी ३७ लाख रुपये वाढले. गेल्या वर्षी नाताळ व नववर्ष उत्सवात सुमारे १४ कोटी ५ लाख रुपयांचे दान केले होते. त्या तुलनेत यावर्षी देणगी स्वरूपात देणगी कक्षात सुमारे ३ कोटी ४६ लाख रुपयांचे दान आले. तसेच चेक, डीडी, मनिऑर्डर, डेबिट, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन देणगी, बॅंकिंगचा वापर करणाऱ्या साईभक्तांनी २ कोटी ९३ लाख रुपयांचे दान केले. याच दरम्यान ४२ लाख ३१ हजार सोन्याच्या रूपाने १ किलो २१३ ग्रॅम वजनाचे दान आले. ५ लाख ८० हजारांची १७ किलो २२३ ग्रॅम वजनाची चांदी आली आहे. दानपेटीत ९ कोटी ५४ लाख रुपये निघाले. त्यात २४ लाख ३६ हजार रुपयांचे परकीय देशाचे चलन आहे. त्याचप्रमाणे प्रसादालयात ८ लाख ११ हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. ७ लाख ६८ भाविकांना मोफत बुंदीचे पाकिटे देण्यात आली. ५ लाख ९६ हजार लाडू पॉकेटच्या विक्रीतून १ कोटी ७७ लाख १९ हजार ८५० रुपये प्राप्त झाले. 

धनंजय मुंडेची जागा रिक्त; 'या' नेत्याला मिळणार संधी

दरम्यान, विविध भक्तनिवासांद्वारे १ लाख ७१ हजार ८५५ भाविकांची व्यवस्था करण्यात आली. सशुल्क दर्शन पासमधून ४ कोटी ८ लाख ६९ हजार ४००, बायोमेट्रिक दर्शन पासमधून ८ लाख २३ हजार ९९६ भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

Vertical Image: 

English Headline: 

How many crores of donations have been collected in the pockets of Sai

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

नाताळ

ऍप

क्रेडिट कार्ड

आरोग्य

लोक

व्यक्ती

पर्यावरण

Search Functional Tags: 

नाताळ, ऍप, क्रेडिट कार्ड, आरोग्य, लोक/व्यक्ती, पर्यावरण

Twitter Publish: 

Meta Description: 

How many crores of donations have been collected in the pockets of Sai साईंच्या दानपेटीत गेल्या अकरा दिवसांत १७ कोटी ४२ लाख रुपयांचे दान जमा झाले. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या काळात सव्वाआठ लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

किती कोटींचे दान जमा झाले साईंच्या झोळीत शिर्डी - साईंच्या दानपेटीत गेल्या अकरा दिवसांत १७ कोटी ४२ लाख रुपयांचे दान जमा झाले. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या काळात सव्वाआठ लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप याबाबत माहिती देताना कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले, की गेल्या वर्षीच्या दानाच्या तुलनेत ३ कोटी ३७ लाख रुपये वाढले. गेल्या वर्षी नाताळ व नववर्ष उत्सवात सुमारे १४ कोटी ५ लाख रुपयांचे दान केले होते. त्या तुलनेत यावर्षी देणगी स्वरूपात देणगी कक्षात सुमारे ३ कोटी ४६ लाख रुपयांचे दान आले. तसेच चेक, डीडी, मनिऑर्डर, डेबिट, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन देणगी, बॅंकिंगचा वापर करणाऱ्या साईभक्तांनी २ कोटी ९३ लाख रुपयांचे दान केले. याच दरम्यान ४२ लाख ३१ हजार सोन्याच्या रूपाने १ किलो २१३ ग्रॅम वजनाचे दान आले. ५ लाख ८० हजारांची १७ किलो २२३ ग्रॅम वजनाची चांदी आली आहे. दानपेटीत ९ कोटी ५४ लाख रुपये निघाले. त्यात २४ लाख ३६ हजार रुपयांचे परकीय देशाचे चलन आहे. त्याचप्रमाणे प्रसादालयात ८ लाख ११ हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. ७ लाख ६८ भाविकांना मोफत बुंदीचे पाकिटे देण्यात आली. ५ लाख ९६ हजार लाडू पॉकेटच्या विक्रीतून १ कोटी ७७ लाख १९ हजार ८५० रुपये प्राप्त झाले.  धनंजय मुंडेची जागा रिक्त; 'या' नेत्याला मिळणार संधी दरम्यान, विविध भक्तनिवासांद्वारे १ लाख ७१ हजार ८५५ भाविकांची व्यवस्था करण्यात आली. सशुल्क दर्शन पासमधून ४ कोटी ८ लाख ६९ हजार ४००, बायोमेट्रिक दर्शन पासमधून ८ लाख २३ हजार ९९६ भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. News Item ID:  599-news_story-1578070285 Mobile Device Headline:  किती कोटींचे दान जमा झाले साईंच्या झोळीत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  शिर्डी - साईंच्या दानपेटीत गेल्या अकरा दिवसांत १७ कोटी ४२ लाख रुपयांचे दान जमा झाले. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या काळात सव्वाआठ लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप याबाबत माहिती देताना कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले, की गेल्या वर्षीच्या दानाच्या तुलनेत ३ कोटी ३७ लाख रुपये वाढले. गेल्या वर्षी नाताळ व नववर्ष उत्सवात सुमारे १४ कोटी ५ लाख रुपयांचे दान केले होते. त्या तुलनेत यावर्षी देणगी स्वरूपात देणगी कक्षात सुमारे ३ कोटी ४६ लाख रुपयांचे दान आले. तसेच चेक, डीडी, मनिऑर्डर, डेबिट, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन देणगी, बॅंकिंगचा वापर करणाऱ्या साईभक्तांनी २ कोटी ९३ लाख रुपयांचे दान केले. याच दरम्यान ४२ लाख ३१ हजार सोन्याच्या रूपाने १ किलो २१३ ग्रॅम वजनाचे दान आले. ५ लाख ८० हजारांची १७ किलो २२३ ग्रॅम वजनाची चांदी आली आहे. दानपेटीत ९ कोटी ५४ लाख रुपये निघाले. त्यात २४ लाख ३६ हजार रुपयांचे परकीय देशाचे चलन आहे. त्याचप्रमाणे प्रसादालयात ८ लाख ११ हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. ७ लाख ६८ भाविकांना मोफत बुंदीचे पाकिटे देण्यात आली. ५ लाख ९६ हजार लाडू पॉकेटच्या विक्रीतून १ कोटी ७७ लाख १९ हजार ८५० रुपये प्राप्त झाले.  धनंजय मुंडेची जागा रिक्त; 'या' नेत्याला मिळणार संधी दरम्यान, विविध भक्तनिवासांद्वारे १ लाख ७१ हजार ८५५ भाविकांची व्यवस्था करण्यात आली. सशुल्क दर्शन पासमधून ४ कोटी ८ लाख ६९ हजार ४००, बायोमेट्रिक दर्शन पासमधून ८ लाख २३ हजार ९९६ भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. Vertical Image:  English Headline:  How many crores of donations have been collected in the pockets of Sai Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा नाताळ ऍप क्रेडिट कार्ड आरोग्य लोक व्यक्ती पर्यावरण Search Functional Tags:  नाताळ, ऍप, क्रेडिट कार्ड, आरोग्य, लोक/व्यक्ती, पर्यावरण Twitter Publish:  Meta Description:  How many crores of donations have been collected in the pockets of Sai साईंच्या दानपेटीत गेल्या अकरा दिवसांत १७ कोटी ४२ लाख रुपयांचे दान जमा झाले. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या काळात सव्वाआठ लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2uhbYhD
Read More

Thursday, January 2, 2020

सलमान खान की ''दबंग 3'' ने पूरे किये 10 दिन- BOX OFFICE पर धीमी पड़ी कमाई

सलमान खान की ''दबंग 3'' ने पूरे किये 10 दिन- BOX OFFICE पर धीमी पड़ी कमाई

January 02, 2020 0 Comments
सलमान खान की फिल्म दबंग 3 दूसरे वीकेंड तक बॉक्स ऑफिस पर धीमी पड़ चुकी है। फिल्म ने सिनेमाघरों में 10 दिन गुज़ार लिये हैं और इसके साथ ही फिल्...
Read More
गुड न्यूज़ बॉक्स ऑफिस - वीकेंड पर अक्षय कुमार का धांसू प्रदर्शन, बिजनेस में तगड़ी उछाल

गुड न्यूज़ बॉक्स ऑफिस - वीकेंड पर अक्षय कुमार का धांसू प्रदर्शन, बिजनेस में तगड़ी उछाल

January 02, 2020 0 Comments
अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ और कियारा आडवाणी स्टारर गुड न्यूज़ ने बॉक्स ऑफिस पर दूसरे दिन बेहतरीन प्रदर्शन किया। बारी अब फिल्म के...
Read More