Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 20, 2019

बिकिनी पहने समंदर में जेट स्कीइंग करती नजर आईं नुशरत भरूचा https://ift.tt/2SaWXI5
'संविधान बचाने' के नाम पर संविधान का उल्लंघन तो नहीं कर रहे आप? https://ift.tt/2Qb6pbG
फैक्ट चेक: क्या पुलिसकर्मी भी कर रहे हैं CAA और NRC का विरोध? https://ift.tt/2sbLvBp
शिवसेनाः भाजपची सत्ता गेल्यामुळे महाराष्ट्राच्या मनावरील ओझंही उतरलं #5मोठ्या बातम्या
6000 वर्षांपूर्वी महिला कशा दिसत होत्या?
CAA वरुन देशभरात तणावाची स्थिती, दिल्लीत उशिरापर्यंत निदर्शनं सुरू
अन्‌...अनैतिक संबंधातून जन्मलेल्या "ती'ला फेकले नदीत (वाचा कुठे घडलं)

चाकूर (जि. लातूर) : घरणी (ता. चाकूर) येथील 35 वर्षाच्या महिलेचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते यातून जन्मलेल्या "नकोशी'ला मातेने नदीच्या पात्रात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला होता. प्रकरणात आठवडाभरात पोलिसांनी निर्दयी मातेचा शोध घेऊन तिला बेड्या ठोकल्या आहेत. प्रकरणात दोघांविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा- एमजीएमसाठी शरद पवारांची जमीन गहाण - अंकुशराव कदम 

घरणी गावाच्या शेजारी असलेल्या नदीच्या पात्रातील पाण्यावर मृत अर्भक तरंगत असल्याची माहिती गुरूवारी (ता.) सकाळी ग्रामस्थांनी पोलिसांना दिली होती. यावरून पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, उपनिरीक्षक जी. व्ही. लष्करे, जयराम पुठ्ठेवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून घरणी ग्रामपंचायतीकडून त्या अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याबाबत अशोक चिंते यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनैतिक संबंधातून जन्माला आलेले हे अर्भक असल्याची ग्रामस्थांत चर्चा होती यावरून पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण व उपनिरीक्षक श्री. लष्करे यांनी तपास केला. गावातील आरोपी मातेसह एका पुरुषाला पोलिसांनी शुक्रवारी (ता.20) सायंकाळी ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोघांचे मागील चार - पाच वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध असून याच्यातून या मुलीचा जन्म झाला होता, समाजात आपली बदनामी होईल या भितीमुळे सदरील मातेने या दोन दिवसाच्या नकोशीला बुधवारी रात्री नदीच्या पात्रात फेकुन दिले असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी दोघांविरूध्द मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे वाचलंत का?- चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाला ५ हजारांचा दंड !! (वाचा नेमकं कुठे) 

डीएनए चाचणी होणार 

"नकोशी' प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शनिवारी (ता.21) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडून आणखीन माहिती मिळण्याची शक्‍यता असून "त्या' दोघांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचेही पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी दिली. 

उघडून तर पहा- 18 महिन्यांच्या लक्ष्मीची किंमत साडेपाच लाखः चेतक फेस्टीव्हल (वाचा सविस्तर) 

 

News Item ID: 

599-news_story-1576857846

Mobile Device Headline: 

अन्‌...अनैतिक संबंधातून जन्मलेल्या "ती'ला फेकले नदीत (वाचा कुठे घडलं)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

चाकूर (जि. लातूर) : घरणी (ता. चाकूर) येथील 35 वर्षाच्या महिलेचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते यातून जन्मलेल्या "नकोशी'ला मातेने नदीच्या पात्रात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला होता. प्रकरणात आठवडाभरात पोलिसांनी निर्दयी मातेचा शोध घेऊन तिला बेड्या ठोकल्या आहेत. प्रकरणात दोघांविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा- एमजीएमसाठी शरद पवारांची जमीन गहाण - अंकुशराव कदम 

घरणी गावाच्या शेजारी असलेल्या नदीच्या पात्रातील पाण्यावर मृत अर्भक तरंगत असल्याची माहिती गुरूवारी (ता.) सकाळी ग्रामस्थांनी पोलिसांना दिली होती. यावरून पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, उपनिरीक्षक जी. व्ही. लष्करे, जयराम पुठ्ठेवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून घरणी ग्रामपंचायतीकडून त्या अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याबाबत अशोक चिंते यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनैतिक संबंधातून जन्माला आलेले हे अर्भक असल्याची ग्रामस्थांत चर्चा होती यावरून पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण व उपनिरीक्षक श्री. लष्करे यांनी तपास केला. गावातील आरोपी मातेसह एका पुरुषाला पोलिसांनी शुक्रवारी (ता.20) सायंकाळी ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोघांचे मागील चार - पाच वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध असून याच्यातून या मुलीचा जन्म झाला होता, समाजात आपली बदनामी होईल या भितीमुळे सदरील मातेने या दोन दिवसाच्या नकोशीला बुधवारी रात्री नदीच्या पात्रात फेकुन दिले असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी दोघांविरूध्द मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे वाचलंत का?- चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाला ५ हजारांचा दंड !! (वाचा नेमकं कुठे) 

डीएनए चाचणी होणार 

"नकोशी' प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शनिवारी (ता.21) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडून आणखीन माहिती मिळण्याची शक्‍यता असून "त्या' दोघांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचेही पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी दिली. 

उघडून तर पहा- 18 महिन्यांच्या लक्ष्मीची किंमत साडेपाच लाखः चेतक फेस्टीव्हल (वाचा सविस्तर) 

 

Vertical Image: 

English Headline: 

Girl Baby Throw Into River

Author Type: 

External Author

प्रशांत शेटे

वर्षा

varsha

लातूर

latur

तूर

सकाळ

पोलिस

घटना

incidents

आरोग्य

health

यती

yeti

डीएनए

Search Functional Tags: 

वर्षा, Varsha, लातूर, Latur, तूर, सकाळ, पोलिस, घटना, Incidents, आरोग्य, Health, यती, Yeti, डीएनए

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Girl Baby Throw Into River

Meta Description: 

Girl Baby Throw Into River मागील चार - पाच वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध असून याच्यातून या मुलीचा जन्म झाला होता, समाजात आपली बदनामी होईल या भितीमुळे सदरील मातेने या दोन दिवसाच्या नकोशीला बुधवारी रात्री नदीच्या पात्रात फेकुन दिले असल्याची माहिती समोर आली.

Send as Notification: 

Topic Tags: 

लातूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

अन्‌...अनैतिक संबंधातून जन्मलेल्या "ती'ला फेकले नदीत (वाचा कुठे घडलं) चाकूर (जि. लातूर) : घरणी (ता. चाकूर) येथील 35 वर्षाच्या महिलेचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते यातून जन्मलेल्या "नकोशी'ला मातेने नदीच्या पात्रात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला होता. प्रकरणात आठवडाभरात पोलिसांनी निर्दयी मातेचा शोध घेऊन तिला बेड्या ठोकल्या आहेत. प्रकरणात दोघांविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हेही वाचा- एमजीएमसाठी शरद पवारांची जमीन गहाण - अंकुशराव कदम  घरणी गावाच्या शेजारी असलेल्या नदीच्या पात्रातील पाण्यावर मृत अर्भक तरंगत असल्याची माहिती गुरूवारी (ता.) सकाळी ग्रामस्थांनी पोलिसांना दिली होती. यावरून पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, उपनिरीक्षक जी. व्ही. लष्करे, जयराम पुठ्ठेवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून घरणी ग्रामपंचायतीकडून त्या अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याबाबत अशोक चिंते यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनैतिक संबंधातून जन्माला आलेले हे अर्भक असल्याची ग्रामस्थांत चर्चा होती यावरून पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण व उपनिरीक्षक श्री. लष्करे यांनी तपास केला. गावातील आरोपी मातेसह एका पुरुषाला पोलिसांनी शुक्रवारी (ता.20) सायंकाळी ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोघांचे मागील चार - पाच वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध असून याच्यातून या मुलीचा जन्म झाला होता, समाजात आपली बदनामी होईल या भितीमुळे सदरील मातेने या दोन दिवसाच्या नकोशीला बुधवारी रात्री नदीच्या पात्रात फेकुन दिले असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी दोघांविरूध्द मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हे वाचलंत का?- चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाला ५ हजारांचा दंड !! (वाचा नेमकं कुठे)  डीएनए चाचणी होणार  "नकोशी' प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शनिवारी (ता.21) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडून आणखीन माहिती मिळण्याची शक्‍यता असून "त्या' दोघांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचेही पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी दिली.  उघडून तर पहा- 18 महिन्यांच्या लक्ष्मीची किंमत साडेपाच लाखः चेतक फेस्टीव्हल (वाचा सविस्तर)    News Item ID:  599-news_story-1576857846 Mobile Device Headline:  अन्‌...अनैतिक संबंधातून जन्मलेल्या "ती'ला फेकले नदीत (वाचा कुठे घडलं) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  चाकूर (जि. लातूर) : घरणी (ता. चाकूर) येथील 35 वर्षाच्या महिलेचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते यातून जन्मलेल्या "नकोशी'ला मातेने नदीच्या पात्रात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला होता. प्रकरणात आठवडाभरात पोलिसांनी निर्दयी मातेचा शोध घेऊन तिला बेड्या ठोकल्या आहेत. प्रकरणात दोघांविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हेही वाचा- एमजीएमसाठी शरद पवारांची जमीन गहाण - अंकुशराव कदम  घरणी गावाच्या शेजारी असलेल्या नदीच्या पात्रातील पाण्यावर मृत अर्भक तरंगत असल्याची माहिती गुरूवारी (ता.) सकाळी ग्रामस्थांनी पोलिसांना दिली होती. यावरून पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, उपनिरीक्षक जी. व्ही. लष्करे, जयराम पुठ्ठेवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून घरणी ग्रामपंचायतीकडून त्या अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याबाबत अशोक चिंते यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनैतिक संबंधातून जन्माला आलेले हे अर्भक असल्याची ग्रामस्थांत चर्चा होती यावरून पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण व उपनिरीक्षक श्री. लष्करे यांनी तपास केला. गावातील आरोपी मातेसह एका पुरुषाला पोलिसांनी शुक्रवारी (ता.20) सायंकाळी ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोघांचे मागील चार - पाच वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध असून याच्यातून या मुलीचा जन्म झाला होता, समाजात आपली बदनामी होईल या भितीमुळे सदरील मातेने या दोन दिवसाच्या नकोशीला बुधवारी रात्री नदीच्या पात्रात फेकुन दिले असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी दोघांविरूध्द मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हे वाचलंत का?- चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाला ५ हजारांचा दंड !! (वाचा नेमकं कुठे)  डीएनए चाचणी होणार  "नकोशी' प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शनिवारी (ता.21) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडून आणखीन माहिती मिळण्याची शक्‍यता असून "त्या' दोघांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचेही पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी दिली.  उघडून तर पहा- 18 महिन्यांच्या लक्ष्मीची किंमत साडेपाच लाखः चेतक फेस्टीव्हल (वाचा सविस्तर)    Vertical Image:  English Headline:  Girl Baby Throw Into River Author Type:  External Author प्रशांत शेटे वर्षा varsha लातूर latur तूर सकाळ पोलिस घटना incidents आरोग्य health यती yeti डीएनए Search Functional Tags:  वर्षा, Varsha, लातूर, Latur, तूर, सकाळ, पोलिस, घटना, Incidents, आरोग्य, Health, यती, Yeti, डीएनए Twitter Publish:  Meta Keyword:  Girl Baby Throw Into River Meta Description:  Girl Baby Throw Into River मागील चार - पाच वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध असून याच्यातून या मुलीचा जन्म झाला होता, समाजात आपली बदनामी होईल या भितीमुळे सदरील मातेने या दोन दिवसाच्या नकोशीला बुधवारी रात्री नदीच्या पात्रात फेकुन दिले असल्याची माहिती समोर आली. Send as Notification:  Topic Tags:  लातूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 20, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EEtgXN
Read More
देशांतर्गत पर्यटन खर्चाचे सर्वेक्षण जानेवारीपासून

पुणे - देशांतर्गत पर्यटनासंदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील दुसरे ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षणा’स १ जानेवारी २०२०पासून प्रारंभ होणार आहे. देशभरातील १४ हजारांवर नमुने याकरिता जमा करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि संशोधनासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय सांख्यिकी आणि उपक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण विभागामार्फत देशभरात ७८ वे सर्वेक्षण ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण आणि बहु निर्देशक’ विषयावर होणार आहे. १ जानेवारी २०२० पासून सुरू होणाऱ्या या सर्वेक्षणात देशात १४,५०० नमुने, तर महाराष्ट्रात १२८८ नमुन्यांचे संकलन होणार आहे. पर्यटन उद्योगात केवळ पर्यटनच नाही, तर इतर प्रवास, दूरसंवाद, हॉटेल, गाइड, मनोरंजन, पर्यटनस्थळी खरेदी आदी संलग्न क्षेत्रांचा अंतर्भाव असतो. सर्वेक्षणात या सर्वांचा विचार करण्यात आला असून, याकरिताच्या खर्चांचा तपशील नोंदविण्यात येणार आहे. दर पाच वर्षांनी सर्व विभागांचे सर्वेक्षण केले जाते, देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण पाच वर्षांनंतर १ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. 

सर्वेक्षणानंतर डेटा संकलन आणि त्यावर प्रक्रिया (प्रोसेसिंग) केली जाते, यानंतर सर्वेक्षण जाहीर केले जाते. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकरिता हे सर्वेक्षण असल्याने पर्यटन विभाग याकरिता सॅटेलाइट अकाउंट तयार करते. या कार्यपद्धतीद्वारे पर्यटन क्षेत्राचे आपल्या देशाच्या जीडीपीत (एकूण राष्ट्रीय उत्पन्नात) अथवा अर्थव्यवस्थेत किती योगदान आहे, हे मांडले जाते.

सर्वेक्षणात ‘या’ क्षेत्रांचा अंतर्भाव
देशी पर्यटनांतील प्रामुख्याने असलेल्या नऊ क्षेत्रांपैकी सर्वेक्षणात सामाजिक, वैद्यकीय, तीर्थक्षेत्रे, व्यवसाय, सुट्टी, खरेदी, हस्तकला वस्तू, शिक्षण-प्रशिक्षण यासंर्भातील दौऱ्यांच्या खर्चाची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

असे होणार सर्वेक्षण
  किमान १२०० लोकसंख्या असलेला शहरी व ग्रामीण भाग
  कुटुंबांकडून वर्षभरातील त्यांच्या पर्यटनाची माहिती संकलन  
  पर्यटन करताना येणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चाची नोंद घेणार
  प्रवास, मुक्काम, जेवण, खरेदी, मनोरंजन खर्चाचा अंतर्भाव

‘बहु निर्देशक सर्व्हे’
पयर्टन खर्च सर्व्हेक्षणास जोडून ‘बहु निर्देशक सर्व्हे’ घेतला जाणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्‍वस विकास ध्येय २०३० निश्‍चितीअंतर्गत १७ उद्दिष्टे आहेत. जगभरातील १९३ देश सहभाग नोंदवीत आहेत. भारताच्या राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण विभागाद्वारे युनोकरिता पहिल्यांदाच असा सर्व्हे होणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या २०१४-१५पासूनची स्थलांतरे आणि गृहबांधणीची माहिती, जनसंपर्क आणि जन्म नोंदणी दाखल्याची उपलब्धता असे सर्व्हेही केले जाणार आहेत. 

वर्षभरात व्यक्ती अथवा कुटुंबाकडून पर्यटन अथवा इतर (शिक्षण, वैद्यकीय आदी) क्षेत्राकरिता प्रवास, हॉटेलिंग, शॉपिंग, गाइड आदीबाबींवर केला जाणार खर्चाचा अंतर्भाव या सर्वेक्षणात असेल. केंद्र-राज्य सरकारच्या विविध धोरणे आणि योजनांकरिता एनएसओकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो. 
- अलोककुमार, सहसंचालक आणि विभागीय प्रमुख, राष्ट्रीय सर्वेक्षण कार्यालय, पुणे 

टॅबद्वारे सर्वेक्षण...
सर्वेक्षण करताना टॅबचा वापर करण्यात येणार असून, केंद्रीय पातळीवर डेटा एन्ट्री ऑनलाइन केली जाणार आहे.

News Item ID: 

599-news_story-1576871591

Mobile Device Headline: 

देशांतर्गत पर्यटन खर्चाचे सर्वेक्षण जानेवारीपासून

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - देशांतर्गत पर्यटनासंदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील दुसरे ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षणा’स १ जानेवारी २०२०पासून प्रारंभ होणार आहे. देशभरातील १४ हजारांवर नमुने याकरिता जमा करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि संशोधनासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय सांख्यिकी आणि उपक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण विभागामार्फत देशभरात ७८ वे सर्वेक्षण ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण आणि बहु निर्देशक’ विषयावर होणार आहे. १ जानेवारी २०२० पासून सुरू होणाऱ्या या सर्वेक्षणात देशात १४,५०० नमुने, तर महाराष्ट्रात १२८८ नमुन्यांचे संकलन होणार आहे. पर्यटन उद्योगात केवळ पर्यटनच नाही, तर इतर प्रवास, दूरसंवाद, हॉटेल, गाइड, मनोरंजन, पर्यटनस्थळी खरेदी आदी संलग्न क्षेत्रांचा अंतर्भाव असतो. सर्वेक्षणात या सर्वांचा विचार करण्यात आला असून, याकरिताच्या खर्चांचा तपशील नोंदविण्यात येणार आहे. दर पाच वर्षांनी सर्व विभागांचे सर्वेक्षण केले जाते, देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण पाच वर्षांनंतर १ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. 

सर्वेक्षणानंतर डेटा संकलन आणि त्यावर प्रक्रिया (प्रोसेसिंग) केली जाते, यानंतर सर्वेक्षण जाहीर केले जाते. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकरिता हे सर्वेक्षण असल्याने पर्यटन विभाग याकरिता सॅटेलाइट अकाउंट तयार करते. या कार्यपद्धतीद्वारे पर्यटन क्षेत्राचे आपल्या देशाच्या जीडीपीत (एकूण राष्ट्रीय उत्पन्नात) अथवा अर्थव्यवस्थेत किती योगदान आहे, हे मांडले जाते.

सर्वेक्षणात ‘या’ क्षेत्रांचा अंतर्भाव
देशी पर्यटनांतील प्रामुख्याने असलेल्या नऊ क्षेत्रांपैकी सर्वेक्षणात सामाजिक, वैद्यकीय, तीर्थक्षेत्रे, व्यवसाय, सुट्टी, खरेदी, हस्तकला वस्तू, शिक्षण-प्रशिक्षण यासंर्भातील दौऱ्यांच्या खर्चाची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

असे होणार सर्वेक्षण
  किमान १२०० लोकसंख्या असलेला शहरी व ग्रामीण भाग
  कुटुंबांकडून वर्षभरातील त्यांच्या पर्यटनाची माहिती संकलन  
  पर्यटन करताना येणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चाची नोंद घेणार
  प्रवास, मुक्काम, जेवण, खरेदी, मनोरंजन खर्चाचा अंतर्भाव

‘बहु निर्देशक सर्व्हे’
पयर्टन खर्च सर्व्हेक्षणास जोडून ‘बहु निर्देशक सर्व्हे’ घेतला जाणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्‍वस विकास ध्येय २०३० निश्‍चितीअंतर्गत १७ उद्दिष्टे आहेत. जगभरातील १९३ देश सहभाग नोंदवीत आहेत. भारताच्या राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण विभागाद्वारे युनोकरिता पहिल्यांदाच असा सर्व्हे होणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या २०१४-१५पासूनची स्थलांतरे आणि गृहबांधणीची माहिती, जनसंपर्क आणि जन्म नोंदणी दाखल्याची उपलब्धता असे सर्व्हेही केले जाणार आहेत. 

वर्षभरात व्यक्ती अथवा कुटुंबाकडून पर्यटन अथवा इतर (शिक्षण, वैद्यकीय आदी) क्षेत्राकरिता प्रवास, हॉटेलिंग, शॉपिंग, गाइड आदीबाबींवर केला जाणार खर्चाचा अंतर्भाव या सर्वेक्षणात असेल. केंद्र-राज्य सरकारच्या विविध धोरणे आणि योजनांकरिता एनएसओकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो. 
- अलोककुमार, सहसंचालक आणि विभागीय प्रमुख, राष्ट्रीय सर्वेक्षण कार्यालय, पुणे 

टॅबद्वारे सर्वेक्षण...
सर्वेक्षण करताना टॅबचा वापर करण्यात येणार असून, केंद्रीय पातळीवर डेटा एन्ट्री ऑनलाइन केली जाणार आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Domestic tourism expenditure survey from January

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

पर्यटन

tourism

मंत्रालय

महाराष्ट्र

maharashtra

मनोरंजन

entertainment

Search Functional Tags: 

पुणे, पर्यटन, tourism, मंत्रालय, महाराष्ट्र, Maharashtra, मनोरंजन, Entertainment

Twitter Publish: 

Meta Description: 

Domestic tourism expenditure survey from January Marathi News: देशभरातील १४ हजारांवर नमुने याकरिता जमा करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि संशोधनासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

देशांतर्गत पर्यटन खर्चाचे सर्वेक्षण जानेवारीपासून पुणे - देशांतर्गत पर्यटनासंदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील दुसरे ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षणा’स १ जानेवारी २०२०पासून प्रारंभ होणार आहे. देशभरातील १४ हजारांवर नमुने याकरिता जमा करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि संशोधनासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केंद्रीय सांख्यिकी आणि उपक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण विभागामार्फत देशभरात ७८ वे सर्वेक्षण ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण आणि बहु निर्देशक’ विषयावर होणार आहे. १ जानेवारी २०२० पासून सुरू होणाऱ्या या सर्वेक्षणात देशात १४,५०० नमुने, तर महाराष्ट्रात १२८८ नमुन्यांचे संकलन होणार आहे. पर्यटन उद्योगात केवळ पर्यटनच नाही, तर इतर प्रवास, दूरसंवाद, हॉटेल, गाइड, मनोरंजन, पर्यटनस्थळी खरेदी आदी संलग्न क्षेत्रांचा अंतर्भाव असतो. सर्वेक्षणात या सर्वांचा विचार करण्यात आला असून, याकरिताच्या खर्चांचा तपशील नोंदविण्यात येणार आहे. दर पाच वर्षांनी सर्व विभागांचे सर्वेक्षण केले जाते, देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण पाच वर्षांनंतर १ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे.  सर्वेक्षणानंतर डेटा संकलन आणि त्यावर प्रक्रिया (प्रोसेसिंग) केली जाते, यानंतर सर्वेक्षण जाहीर केले जाते. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकरिता हे सर्वेक्षण असल्याने पर्यटन विभाग याकरिता सॅटेलाइट अकाउंट तयार करते. या कार्यपद्धतीद्वारे पर्यटन क्षेत्राचे आपल्या देशाच्या जीडीपीत (एकूण राष्ट्रीय उत्पन्नात) अथवा अर्थव्यवस्थेत किती योगदान आहे, हे मांडले जाते. सर्वेक्षणात ‘या’ क्षेत्रांचा अंतर्भाव देशी पर्यटनांतील प्रामुख्याने असलेल्या नऊ क्षेत्रांपैकी सर्वेक्षणात सामाजिक, वैद्यकीय, तीर्थक्षेत्रे, व्यवसाय, सुट्टी, खरेदी, हस्तकला वस्तू, शिक्षण-प्रशिक्षण यासंर्भातील दौऱ्यांच्या खर्चाची माहिती संकलित करण्यात येणार आहे. असे होणार सर्वेक्षण   किमान १२०० लोकसंख्या असलेला शहरी व ग्रामीण भाग   कुटुंबांकडून वर्षभरातील त्यांच्या पर्यटनाची माहिती संकलन     पर्यटन करताना येणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चाची नोंद घेणार   प्रवास, मुक्काम, जेवण, खरेदी, मनोरंजन खर्चाचा अंतर्भाव ‘बहु निर्देशक सर्व्हे’ पयर्टन खर्च सर्व्हेक्षणास जोडून ‘बहु निर्देशक सर्व्हे’ घेतला जाणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्‍वस विकास ध्येय २०३० निश्‍चितीअंतर्गत १७ उद्दिष्टे आहेत. जगभरातील १९३ देश सहभाग नोंदवीत आहेत. भारताच्या राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण विभागाद्वारे युनोकरिता पहिल्यांदाच असा सर्व्हे होणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या २०१४-१५पासूनची स्थलांतरे आणि गृहबांधणीची माहिती, जनसंपर्क आणि जन्म नोंदणी दाखल्याची उपलब्धता असे सर्व्हेही केले जाणार आहेत.  वर्षभरात व्यक्ती अथवा कुटुंबाकडून पर्यटन अथवा इतर (शिक्षण, वैद्यकीय आदी) क्षेत्राकरिता प्रवास, हॉटेलिंग, शॉपिंग, गाइड आदीबाबींवर केला जाणार खर्चाचा अंतर्भाव या सर्वेक्षणात असेल. केंद्र-राज्य सरकारच्या विविध धोरणे आणि योजनांकरिता एनएसओकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो.  - अलोककुमार, सहसंचालक आणि विभागीय प्रमुख, राष्ट्रीय सर्वेक्षण कार्यालय, पुणे  टॅबद्वारे सर्वेक्षण... सर्वेक्षण करताना टॅबचा वापर करण्यात येणार असून, केंद्रीय पातळीवर डेटा एन्ट्री ऑनलाइन केली जाणार आहे. News Item ID:  599-news_story-1576871591 Mobile Device Headline:  देशांतर्गत पर्यटन खर्चाचे सर्वेक्षण जानेवारीपासून Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - देशांतर्गत पर्यटनासंदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील दुसरे ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षणा’स १ जानेवारी २०२०पासून प्रारंभ होणार आहे. देशभरातील १४ हजारांवर नमुने याकरिता जमा करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि संशोधनासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केंद्रीय सांख्यिकी आणि उपक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण विभागामार्फत देशभरात ७८ वे सर्वेक्षण ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण आणि बहु निर्देशक’ विषयावर होणार आहे. १ जानेवारी २०२० पासून सुरू होणाऱ्या या सर्वेक्षणात देशात १४,५०० नमुने, तर महाराष्ट्रात १२८८ नमुन्यांचे संकलन होणार आहे. पर्यटन उद्योगात केवळ पर्यटनच नाही, तर इतर प्रवास, दूरसंवाद, हॉटेल, गाइड, मनोरंजन, पर्यटनस्थळी खरेदी आदी संलग्न क्षेत्रांचा अंतर्भाव असतो. सर्वेक्षणात या सर्वांचा विचार करण्यात आला असून, याकरिताच्या खर्चांचा तपशील नोंदविण्यात येणार आहे. दर पाच वर्षांनी सर्व विभागांचे सर्वेक्षण केले जाते, देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण पाच वर्षांनंतर १ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे.  सर्वेक्षणानंतर डेटा संकलन आणि त्यावर प्रक्रिया (प्रोसेसिंग) केली जाते, यानंतर सर्वेक्षण जाहीर केले जाते. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकरिता हे सर्वेक्षण असल्याने पर्यटन विभाग याकरिता सॅटेलाइट अकाउंट तयार करते. या कार्यपद्धतीद्वारे पर्यटन क्षेत्राचे आपल्या देशाच्या जीडीपीत (एकूण राष्ट्रीय उत्पन्नात) अथवा अर्थव्यवस्थेत किती योगदान आहे, हे मांडले जाते. सर्वेक्षणात ‘या’ क्षेत्रांचा अंतर्भाव देशी पर्यटनांतील प्रामुख्याने असलेल्या नऊ क्षेत्रांपैकी सर्वेक्षणात सामाजिक, वैद्यकीय, तीर्थक्षेत्रे, व्यवसाय, सुट्टी, खरेदी, हस्तकला वस्तू, शिक्षण-प्रशिक्षण यासंर्भातील दौऱ्यांच्या खर्चाची माहिती संकलित करण्यात येणार आहे. असे होणार सर्वेक्षण   किमान १२०० लोकसंख्या असलेला शहरी व ग्रामीण भाग   कुटुंबांकडून वर्षभरातील त्यांच्या पर्यटनाची माहिती संकलन     पर्यटन करताना येणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चाची नोंद घेणार   प्रवास, मुक्काम, जेवण, खरेदी, मनोरंजन खर्चाचा अंतर्भाव ‘बहु निर्देशक सर्व्हे’ पयर्टन खर्च सर्व्हेक्षणास जोडून ‘बहु निर्देशक सर्व्हे’ घेतला जाणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्‍वस विकास ध्येय २०३० निश्‍चितीअंतर्गत १७ उद्दिष्टे आहेत. जगभरातील १९३ देश सहभाग नोंदवीत आहेत. भारताच्या राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण विभागाद्वारे युनोकरिता पहिल्यांदाच असा सर्व्हे होणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या २०१४-१५पासूनची स्थलांतरे आणि गृहबांधणीची माहिती, जनसंपर्क आणि जन्म नोंदणी दाखल्याची उपलब्धता असे सर्व्हेही केले जाणार आहेत.  वर्षभरात व्यक्ती अथवा कुटुंबाकडून पर्यटन अथवा इतर (शिक्षण, वैद्यकीय आदी) क्षेत्राकरिता प्रवास, हॉटेलिंग, शॉपिंग, गाइड आदीबाबींवर केला जाणार खर्चाचा अंतर्भाव या सर्वेक्षणात असेल. केंद्र-राज्य सरकारच्या विविध धोरणे आणि योजनांकरिता एनएसओकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो.  - अलोककुमार, सहसंचालक आणि विभागीय प्रमुख, राष्ट्रीय सर्वेक्षण कार्यालय, पुणे  टॅबद्वारे सर्वेक्षण... सर्वेक्षण करताना टॅबचा वापर करण्यात येणार असून, केंद्रीय पातळीवर डेटा एन्ट्री ऑनलाइन केली जाणार आहे. Vertical Image:  English Headline:  Domestic tourism expenditure survey from January Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे पर्यटन tourism मंत्रालय महाराष्ट्र maharashtra मनोरंजन entertainment Search Functional Tags:  पुणे, पर्यटन, tourism, मंत्रालय, महाराष्ट्र, Maharashtra, मनोरंजन, Entertainment Twitter Publish:  Meta Description:  Domestic tourism expenditure survey from January Marathi News: देशभरातील १४ हजारांवर नमुने याकरिता जमा करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि संशोधनासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 20, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35KrMau
Read More
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 21 डिसेंबर

दिनमान 21 डिसेंबर 2019 

मेष : उत्साह, उमेद वाढणार आहे. प्रवासाचे विशेष योग येतील. उत्साहाने दिवसभर कार्यरत रहाल. 

वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. 

मिथुन : मानसिक उत्साह वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रातील निर्णय अचूक ठरणार आहेत. कौटुंबिक जीवनात संमिश्र स्थिती राहील. 

कर्क : व्यवसायाची उलाढाल वाढेल. बांधकाम व्यावसायिकांना विशेष लाभ होणार आहेत. कर्मचारी वर्गाबरोबर मतभेद वाढणार आहेत. 

सिंह : दिवसभर उत्साहाने कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल वाढेल. 

कन्या : आर्थिक लाभाच्या दृष्टीने आजचा दिवस विशेष चांगला आहे. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. अनेकांची साथ लाभणार आहे. 

तूळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. तुमच्या कार्यात तुमची छाप पडणार आहे. 

वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. 

धनू : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. केटरर्स व कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष आर्थिक लाभ होणार आहे. संततिसौख्य चांगले राहील. 

मकर : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. उत्साह विशेष राहणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल. 

कुंभ : प्रवासाचे, तीर्थयात्रेचे योग येतील. शत्रुपिडा नाही. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रवास शक्‍यतो नकोत. वाहने अत्यंत काळजीपूर्वक चालवावीत. 

पंचांग 21 डिसेंबर 2019 
शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण 10, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.05, सूर्यास्त 6.02, चंद्रोदय रात्री 2.03, चंद्रास्त दुपारी 2.20, भारतीय सौर मार्गशीर्ष 30, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1576856667

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 21 डिसेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनमान 21 डिसेंबर 2019 

मेष : उत्साह, उमेद वाढणार आहे. प्रवासाचे विशेष योग येतील. उत्साहाने दिवसभर कार्यरत रहाल. 

वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. 

मिथुन : मानसिक उत्साह वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रातील निर्णय अचूक ठरणार आहेत. कौटुंबिक जीवनात संमिश्र स्थिती राहील. 

कर्क : व्यवसायाची उलाढाल वाढेल. बांधकाम व्यावसायिकांना विशेष लाभ होणार आहेत. कर्मचारी वर्गाबरोबर मतभेद वाढणार आहेत. 

सिंह : दिवसभर उत्साहाने कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल वाढेल. 

कन्या : आर्थिक लाभाच्या दृष्टीने आजचा दिवस विशेष चांगला आहे. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. अनेकांची साथ लाभणार आहे. 

तूळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. तुमच्या कार्यात तुमची छाप पडणार आहे. 

वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. 

धनू : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. केटरर्स व कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष आर्थिक लाभ होणार आहे. संततिसौख्य चांगले राहील. 

मकर : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. उत्साह विशेष राहणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल. 

कुंभ : प्रवासाचे, तीर्थयात्रेचे योग येतील. शत्रुपिडा नाही. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रवास शक्‍यतो नकोत. वाहने अत्यंत काळजीपूर्वक चालवावीत. 

पंचांग 21 डिसेंबर 2019 
शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण 10, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.05, सूर्यास्त 6.02, चंद्रोदय रात्री 2.03, चंद्रास्त दुपारी 2.20, भारतीय सौर मार्गशीर्ष 30, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 21 December 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 21 डिसेंबर 2019  शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण 10, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.05, सूर्यास्त 6.02, चंद्रोदय रात्री 2.03, चंद्रास्त दुपारी 2.20, भारतीय सौर मार्गशीर्ष 30, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 21 डिसेंबर दिनमान 21 डिसेंबर 2019  मेष : उत्साह, उमेद वाढणार आहे. प्रवासाचे विशेष योग येतील. उत्साहाने दिवसभर कार्यरत रहाल.  वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.  मिथुन : मानसिक उत्साह वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रातील निर्णय अचूक ठरणार आहेत. कौटुंबिक जीवनात संमिश्र स्थिती राहील.  कर्क : व्यवसायाची उलाढाल वाढेल. बांधकाम व्यावसायिकांना विशेष लाभ होणार आहेत. कर्मचारी वर्गाबरोबर मतभेद वाढणार आहेत.  सिंह : दिवसभर उत्साहाने कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल वाढेल.  कन्या : आर्थिक लाभाच्या दृष्टीने आजचा दिवस विशेष चांगला आहे. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. अनेकांची साथ लाभणार आहे.  तूळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. तुमच्या कार्यात तुमची छाप पडणार आहे.  वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.  धनू : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. केटरर्स व कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष आर्थिक लाभ होणार आहे. संततिसौख्य चांगले राहील.  मकर : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. उत्साह विशेष राहणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल.  कुंभ : प्रवासाचे, तीर्थयात्रेचे योग येतील. शत्रुपिडा नाही. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.  मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रवास शक्‍यतो नकोत. वाहने अत्यंत काळजीपूर्वक चालवावीत.  पंचांग 21 डिसेंबर 2019  शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण 10, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.05, सूर्यास्त 6.02, चंद्रोदय रात्री 2.03, चंद्रास्त दुपारी 2.20, भारतीय सौर मार्गशीर्ष 30, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1576856667 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 21 डिसेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान 21 डिसेंबर 2019  मेष : उत्साह, उमेद वाढणार आहे. प्रवासाचे विशेष योग येतील. उत्साहाने दिवसभर कार्यरत रहाल.  वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.  मिथुन : मानसिक उत्साह वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रातील निर्णय अचूक ठरणार आहेत. कौटुंबिक जीवनात संमिश्र स्थिती राहील.  कर्क : व्यवसायाची उलाढाल वाढेल. बांधकाम व्यावसायिकांना विशेष लाभ होणार आहेत. कर्मचारी वर्गाबरोबर मतभेद वाढणार आहेत.  सिंह : दिवसभर उत्साहाने कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल वाढेल.  कन्या : आर्थिक लाभाच्या दृष्टीने आजचा दिवस विशेष चांगला आहे. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. अनेकांची साथ लाभणार आहे.  तूळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. तुमच्या कार्यात तुमची छाप पडणार आहे.  वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.  धनू : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. केटरर्स व कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष आर्थिक लाभ होणार आहे. संततिसौख्य चांगले राहील.  मकर : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. उत्साह विशेष राहणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल.  कुंभ : प्रवासाचे, तीर्थयात्रेचे योग येतील. शत्रुपिडा नाही. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.  मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रवास शक्‍यतो नकोत. वाहने अत्यंत काळजीपूर्वक चालवावीत.  पंचांग 21 डिसेंबर 2019  शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण 10, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.05, सूर्यास्त 6.02, चंद्रोदय रात्री 2.03, चंद्रास्त दुपारी 2.20, भारतीय सौर मार्गशीर्ष 30, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 21 December 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 21 डिसेंबर 2019  शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण 10, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.05, सूर्यास्त 6.02, चंद्रोदय रात्री 2.03, चंद्रास्त दुपारी 2.20, भारतीय सौर मार्गशीर्ष 30, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 20, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MhDqSo
Read More
पहावे तिकडे वाहनेच वाहने (वाचा नेमके कुठे)

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात जिकडे तिकडे चोहीकडे वाहनेच वाहने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जप्त केलेल्या वाहनांनी संपूर्ण परिसर व्यापून गेला आहे. पार्कींगची जागा जप्त वाहनांनी गिळंकृत केल्याने, नागरिकांच्या वाहनांना रस्त्यावर वाहने लावावी लागत आहेत. विशेष म्हणजे, वाहनांच्या गर्दीने परिसरात वावरणेही कठीण झाले आहे. 

आरटीओ कार्यालय परिसरात गेल्या दोन वर्षांपासून वाहने जप्त करुन आणली जात आहेत. जप्त केलेली वाहनांचा लिलाव करण्यात येत नाही. दोन वर्षापूर्वीचेही अनेक वाहने पडून आहेत. वाढत्या वाहनांमुळे कार्यालयाच्या आवारातील नागरीकांची पार्कींग व्यापून गेली आहे. पार्कींगची जागा संपल्यानंतर जिथे जागा दिसेल तिथे वाहने आणून लावल्या जात आहेत. कामानिमित्त येणाऱ्या नागरीकांना वाहने बाहेर रस्त्यावर लावावे लागत आहेत. दुचाकीस्वार जिथे जागा दिसेल तिथे वाहने लावत आहे. 

हेही वाचा : कळमनुरीत बंदला हिंसक वळण 

चाचणी ट्रॅक बिघडला 

आरटीओ कार्यालयाच्या आवारात सुस्थितील वाहन चाचणी ट्रॅक आहे. वर्षानुवर्ष याच वाहन चाचणी ट्रॅकवर वाहन परवान्यासाठी चाचणी घेतली जात होती. मात्र प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी या ट्रॅकवर चाचणी घेणे बंद करुन टाकले आहे. आता वाहन परवान्यासाठीची चाचणी बाहेर रस्त्यावर घेतली जात आहे. वाहन चाचणी बंद केल्याने चाचणी ट्रॅकवर जप्त केलेली अवजड वाहने आणून लावण्यात येत असल्याने चाचणी ट्रॅकची दुरावस्था झाली आहे. 

येथे क्‍लिक करा : नांदेडच्या रेल्वे पोलिसात अवतरला हिटलर 

लिलाव होईना 

जप्त केलेल्या वाहनांचे मालक वाहन घेण्यासाठी येत नसतील तर त्यांना नोटीसा देणे आवश्‍यक आहे. नोटीस देऊनही वाहनांचे मालक येत नसतील तर अशा वाहनांचा लिलाव केला पाहिजे. तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्या काळात 2016 मध्ये वाहनांचा लिलाव करण्यात आला होता. तेंव्हापासून आजपर्यंत पुन्हा वाहनांचा लिलावच केला जात नसल्याने आरटीओ कार्यालयाच्या आवारात वाहनांची गर्दी वाढली आहे.  

 
 

News Item ID: 

599-news_story-1576855584

Mobile Device Headline: 

पहावे तिकडे वाहनेच वाहने (वाचा नेमके कुठे)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात जिकडे तिकडे चोहीकडे वाहनेच वाहने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जप्त केलेल्या वाहनांनी संपूर्ण परिसर व्यापून गेला आहे. पार्कींगची जागा जप्त वाहनांनी गिळंकृत केल्याने, नागरिकांच्या वाहनांना रस्त्यावर वाहने लावावी लागत आहेत. विशेष म्हणजे, वाहनांच्या गर्दीने परिसरात वावरणेही कठीण झाले आहे. 

आरटीओ कार्यालय परिसरात गेल्या दोन वर्षांपासून वाहने जप्त करुन आणली जात आहेत. जप्त केलेली वाहनांचा लिलाव करण्यात येत नाही. दोन वर्षापूर्वीचेही अनेक वाहने पडून आहेत. वाढत्या वाहनांमुळे कार्यालयाच्या आवारातील नागरीकांची पार्कींग व्यापून गेली आहे. पार्कींगची जागा संपल्यानंतर जिथे जागा दिसेल तिथे वाहने आणून लावल्या जात आहेत. कामानिमित्त येणाऱ्या नागरीकांना वाहने बाहेर रस्त्यावर लावावे लागत आहेत. दुचाकीस्वार जिथे जागा दिसेल तिथे वाहने लावत आहे. 

हेही वाचा : कळमनुरीत बंदला हिंसक वळण 

चाचणी ट्रॅक बिघडला 

आरटीओ कार्यालयाच्या आवारात सुस्थितील वाहन चाचणी ट्रॅक आहे. वर्षानुवर्ष याच वाहन चाचणी ट्रॅकवर वाहन परवान्यासाठी चाचणी घेतली जात होती. मात्र प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी या ट्रॅकवर चाचणी घेणे बंद करुन टाकले आहे. आता वाहन परवान्यासाठीची चाचणी बाहेर रस्त्यावर घेतली जात आहे. वाहन चाचणी बंद केल्याने चाचणी ट्रॅकवर जप्त केलेली अवजड वाहने आणून लावण्यात येत असल्याने चाचणी ट्रॅकची दुरावस्था झाली आहे. 

येथे क्‍लिक करा : नांदेडच्या रेल्वे पोलिसात अवतरला हिटलर 

लिलाव होईना 

जप्त केलेल्या वाहनांचे मालक वाहन घेण्यासाठी येत नसतील तर त्यांना नोटीसा देणे आवश्‍यक आहे. नोटीस देऊनही वाहनांचे मालक येत नसतील तर अशा वाहनांचा लिलाव केला पाहिजे. तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्या काळात 2016 मध्ये वाहनांचा लिलाव करण्यात आला होता. तेंव्हापासून आजपर्यंत पुन्हा वाहनांचा लिलावच केला जात नसल्याने आरटीओ कार्यालयाच्या आवारात वाहनांची गर्दी वाढली आहे.  

 
 

Vertical Image: 

English Headline: 

Vehicles crowded in the premises of the RTO office

Author Type: 

External Author

अनिल जमधडे

आरटीओ

rto

औरंगाबाद

aurangabad

वर्षा

varsha

Search Functional Tags: 

आरटीओ, RTO, औरंगाबाद, Aurangabad, वर्षा, Varsha

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Vehicles crowded in the premises of the RTO office

Meta Description: 

Vehicles crowded in the premises of the RTO officeआरटीओ कार्यालय परिसरात गेल्या दोन वर्षांपासून वाहने जप्त करुन आणली जात आहेत. जप्त केलेली वाहनांचा लिलाव करण्यात येत नाही. दोन वर्षापूर्वीचेही अनेक वाहने पडून आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पहावे तिकडे वाहनेच वाहने (वाचा नेमके कुठे) औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात जिकडे तिकडे चोहीकडे वाहनेच वाहने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जप्त केलेल्या वाहनांनी संपूर्ण परिसर व्यापून गेला आहे. पार्कींगची जागा जप्त वाहनांनी गिळंकृत केल्याने, नागरिकांच्या वाहनांना रस्त्यावर वाहने लावावी लागत आहेत. विशेष म्हणजे, वाहनांच्या गर्दीने परिसरात वावरणेही कठीण झाले आहे.  आरटीओ कार्यालय परिसरात गेल्या दोन वर्षांपासून वाहने जप्त करुन आणली जात आहेत. जप्त केलेली वाहनांचा लिलाव करण्यात येत नाही. दोन वर्षापूर्वीचेही अनेक वाहने पडून आहेत. वाढत्या वाहनांमुळे कार्यालयाच्या आवारातील नागरीकांची पार्कींग व्यापून गेली आहे. पार्कींगची जागा संपल्यानंतर जिथे जागा दिसेल तिथे वाहने आणून लावल्या जात आहेत. कामानिमित्त येणाऱ्या नागरीकांना वाहने बाहेर रस्त्यावर लावावे लागत आहेत. दुचाकीस्वार जिथे जागा दिसेल तिथे वाहने लावत आहे.  हेही वाचा : कळमनुरीत बंदला हिंसक वळण  चाचणी ट्रॅक बिघडला  आरटीओ कार्यालयाच्या आवारात सुस्थितील वाहन चाचणी ट्रॅक आहे. वर्षानुवर्ष याच वाहन चाचणी ट्रॅकवर वाहन परवान्यासाठी चाचणी घेतली जात होती. मात्र प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी या ट्रॅकवर चाचणी घेणे बंद करुन टाकले आहे. आता वाहन परवान्यासाठीची चाचणी बाहेर रस्त्यावर घेतली जात आहे. वाहन चाचणी बंद केल्याने चाचणी ट्रॅकवर जप्त केलेली अवजड वाहने आणून लावण्यात येत असल्याने चाचणी ट्रॅकची दुरावस्था झाली आहे.  येथे क्‍लिक करा : नांदेडच्या रेल्वे पोलिसात अवतरला हिटलर  लिलाव होईना  जप्त केलेल्या वाहनांचे मालक वाहन घेण्यासाठी येत नसतील तर त्यांना नोटीसा देणे आवश्‍यक आहे. नोटीस देऊनही वाहनांचे मालक येत नसतील तर अशा वाहनांचा लिलाव केला पाहिजे. तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्या काळात 2016 मध्ये वाहनांचा लिलाव करण्यात आला होता. तेंव्हापासून आजपर्यंत पुन्हा वाहनांचा लिलावच केला जात नसल्याने आरटीओ कार्यालयाच्या आवारात वाहनांची गर्दी वाढली आहे.       News Item ID:  599-news_story-1576855584 Mobile Device Headline:  पहावे तिकडे वाहनेच वाहने (वाचा नेमके कुठे) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात जिकडे तिकडे चोहीकडे वाहनेच वाहने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जप्त केलेल्या वाहनांनी संपूर्ण परिसर व्यापून गेला आहे. पार्कींगची जागा जप्त वाहनांनी गिळंकृत केल्याने, नागरिकांच्या वाहनांना रस्त्यावर वाहने लावावी लागत आहेत. विशेष म्हणजे, वाहनांच्या गर्दीने परिसरात वावरणेही कठीण झाले आहे.  आरटीओ कार्यालय परिसरात गेल्या दोन वर्षांपासून वाहने जप्त करुन आणली जात आहेत. जप्त केलेली वाहनांचा लिलाव करण्यात येत नाही. दोन वर्षापूर्वीचेही अनेक वाहने पडून आहेत. वाढत्या वाहनांमुळे कार्यालयाच्या आवारातील नागरीकांची पार्कींग व्यापून गेली आहे. पार्कींगची जागा संपल्यानंतर जिथे जागा दिसेल तिथे वाहने आणून लावल्या जात आहेत. कामानिमित्त येणाऱ्या नागरीकांना वाहने बाहेर रस्त्यावर लावावे लागत आहेत. दुचाकीस्वार जिथे जागा दिसेल तिथे वाहने लावत आहे.  हेही वाचा : कळमनुरीत बंदला हिंसक वळण  चाचणी ट्रॅक बिघडला  आरटीओ कार्यालयाच्या आवारात सुस्थितील वाहन चाचणी ट्रॅक आहे. वर्षानुवर्ष याच वाहन चाचणी ट्रॅकवर वाहन परवान्यासाठी चाचणी घेतली जात होती. मात्र प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी या ट्रॅकवर चाचणी घेणे बंद करुन टाकले आहे. आता वाहन परवान्यासाठीची चाचणी बाहेर रस्त्यावर घेतली जात आहे. वाहन चाचणी बंद केल्याने चाचणी ट्रॅकवर जप्त केलेली अवजड वाहने आणून लावण्यात येत असल्याने चाचणी ट्रॅकची दुरावस्था झाली आहे.  येथे क्‍लिक करा : नांदेडच्या रेल्वे पोलिसात अवतरला हिटलर  लिलाव होईना  जप्त केलेल्या वाहनांचे मालक वाहन घेण्यासाठी येत नसतील तर त्यांना नोटीसा देणे आवश्‍यक आहे. नोटीस देऊनही वाहनांचे मालक येत नसतील तर अशा वाहनांचा लिलाव केला पाहिजे. तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्या काळात 2016 मध्ये वाहनांचा लिलाव करण्यात आला होता. तेंव्हापासून आजपर्यंत पुन्हा वाहनांचा लिलावच केला जात नसल्याने आरटीओ कार्यालयाच्या आवारात वाहनांची गर्दी वाढली आहे.       Vertical Image:  English Headline:  Vehicles crowded in the premises of the RTO office Author Type:  External Author अनिल जमधडे आरटीओ rto औरंगाबाद aurangabad वर्षा varsha Search Functional Tags:  आरटीओ, RTO, औरंगाबाद, Aurangabad, वर्षा, Varsha Twitter Publish:  Meta Keyword:  Vehicles crowded in the premises of the RTO office Meta Description:  Vehicles crowded in the premises of the RTO officeआरटीओ कार्यालय परिसरात गेल्या दोन वर्षांपासून वाहने जप्त करुन आणली जात आहेत. जप्त केलेली वाहनांचा लिलाव करण्यात येत नाही. दोन वर्षापूर्वीचेही अनेक वाहने पडून आहेत. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 20, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PJBape
Read More
शिवसेना नव्या वळणावर

देशात ठिकठिकाणी धर्माधारित आंदोलने सुरू झाली आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्माशी राजकारण जोडण्याची गल्लत उगाचच केली, अशी स्पष्ट कबुली दिली आहे. या प्रांजळ कथनाबद्दल त्यांचे अभिनंदन. शिवसेनेच्या विचारात- आचारांत बदल होताहेत. महाराष्ट्रात त्यांनी ‘युती’ सोडून नवी वाट चोखाळली. हिंदुत्वाची युती अशी भावनिक हाक व्यापारी वृत्तीचा भाजप अकारण घालतो, हे शिवसेनेच्या मनातले शल्य असावे. युतीतले दुय्यम स्थान स्वीकारणे अमान्य झाल्यावर ठाकरे यांनी वेगळ्या आघाडीची मोट बांधली. हे भावनिक राजकारण नसून हा व्यवहारवाद आहे. महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम तयार करताना धर्मनिरपेक्षतेची हमी सेनेने दिली होतीच. भूमिकेतला हा बदल मुख्यमंत्री झालेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोकळेपणाने मान्य केला, हे बरे झाले. नागरिकत्व कायद्याविरोधात देशात निदर्शने सुरू असताना काही ठिकाणी शिवसेनेला धन्यवाद देणारे फलक झळकले. प्रत्यक्षात शिवसेना आंदोलनात कुठे नव्हतीच. शिवसेनेने आम्ही एनडीएतून बाहेर पडलो असलो तरी यूपीएत गेलेलो नाही हे सांगितले होते; मात्र शिवसेनेची नव्या समीकरणांनंतरची राजकीय भूमिका काय, असा प्रश्‍न होताच. ठाकरे यांनी धर्म-राजकारणाची गल्लत चुकीची आहे हे स्पष्ट केले हे बरे झाले.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खासदार संजय राऊत यांनी विचारसरणीवर सरकार स्थापन करण्याचे दिवस गेले असे सांगितले आहेच. राम मंदिराचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर धार्मिक आधारावर राजकारण करायचे तरी कशासाठी, असा प्रश्‍न भाजपलाही पडला असणार. शिवसेनेने तो आपल्यापुरता सोडवला. खरेतर ‘मंडल’वादाला उत्तर देण्यासाठी मंदिर चळवळ सुरू झाली. काँग्रेस नेते अल्पसंख्याक समाजाचा अनुनय करत असल्याचे चित्र शहाबानो प्रकरणामुळे निर्माण झाले, धार्मिक ध्रुवीकरण होत गेले; अन्‌ अयोध्येतील राम मंदिरामुळे भाजप भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन बसला. तोवर शिवसेना मुंबईतील मराठी माणसाच्या हक्‍कांसाठी लढत होती, यश मिळत होते; पण मराठवाड्यात, मुंबईच्या अमराठी भागात यश गुणाकाराच्या पटीत वाढले. राम मंदिराने हिंदुत्वाचा जोड पक्‍का केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मुंबईतील हिंदू समाजाचा पाठिंबा मिळाला. रस्त्यावरील ‘महाआरत्या’ शिवसेनेची ओळख झाली. ते दिवस मागे पडल्याचे ठाकरे यांच्या विधानावरून सूचित होते. हा प्रागतिक बदल म्हणावा लागेल. नाक्‍यावर फलक लावत मोठी झालेली शिवसेना नवे पाडाव गाठते आहे. जेव्हा पक्ष प्रौढ होतो, तेव्हा असे उन्नत व्हावेच लागते. गाईंचे राजकारण उपयोगाचे नसते. आधुनिककाळात राजकारण धर्माधारित असू नये, ते विकासाधारित असावे. हिंदू बहुसंख्याकांची मोट बांधून मतांच्या बेरजा करण्यापेक्षा शिवसेना आता अधिक चांगले काही करणार आहे. आनंद आहे. या उत्क्रांतीमुळे महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारधारेची मतपेढी असलीच तर ती पूर्णतः भाजपकडे वळेल काय, ते कालांतराने कळेल. सध्या तरी नव्या अवतारातील शिवसेना विकासाकडे अधिक लक्ष देणार असे म्हणते आहे, ते महत्त्वाचे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाआघाडीच्या वतीने राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना नागपुरात हिवाळी अधिवेशनात केलेले भाषण ‘त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मैलाचा दगड ठरणारे आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेश केला होता, तेव्हाही ठाकरे यांनी भाषणाची अन्‌ भाषेची शैली अशीच बदलली होती. आपला शहरी उच्चमध्यमवर्गीयाचा बाज सोडून ते अधिक आक्रमक झाले होते. ठाकरी भाषा बोलू लागले होते. भारतीय जनता पक्षाची पालखी न वहाता शिवसेना स्वतःचे राजकारण करायला सिद्ध झाली होतीच. त्याबद्दलची स्पष्ट कबुली देत ठाकरे यांनी नव्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. या दिशेचे सहप्रवासी वेगळे आहेत. गोरगरिबांना न्याय द्यायचा आहे, त्यासाठी कल्याणकारी योजना प्रत्यक्षात आणाव्या लागतील. त्यांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून दाखवावी लागेल. काँग्रेस शांतपणे वाटचाल करणारा, तर राष्ट्रवादी काँग्रेस धडाकेबाज कर्यक्रम राबवणारा पक्ष. सेनेला दोहोंना बरोबर घेऊन जायचे आहे. विकास वेडा झाल्याची भाषा त्यांचे जुने मित्र बोलतात, तर ठाकरे स्वतःबद्दलच ‘नया है वह’ असे म्हणतात. या नवेपणात जर काही करण्याची प्रामाणिक तळमळ असेल, तर जनता डोक्‍यावर घेईल. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेची संघटना आक्रमक होती; पण मंत्री सदस्य स्थितिप्रियतेत रमले होते. शिवसेनेला आता हे चित्र बदलावे लागेल. प्रशासन उत्तम ठेवावे लागेल. मुंबई महापालिका हे शिवसेनेच्या प्रशासकीय कर्तृत्वाचे उदाहरण, त्यावर मुंबईकर समाधानी आहेत का, हा प्रश्‍न शिवसेनेने स्वतःलाच विचारावा. नव्या मार्गाने जाण्यासाठी ठाकरे  यांना शुभेच्छा.

News Item ID: 

599-news_story-1576868823

Mobile Device Headline: 

शिवसेना नव्या वळणावर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Sampadakiya

Mobile Body: 

देशात ठिकठिकाणी धर्माधारित आंदोलने सुरू झाली आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्माशी राजकारण जोडण्याची गल्लत उगाचच केली, अशी स्पष्ट कबुली दिली आहे. या प्रांजळ कथनाबद्दल त्यांचे अभिनंदन. शिवसेनेच्या विचारात- आचारांत बदल होताहेत. महाराष्ट्रात त्यांनी ‘युती’ सोडून नवी वाट चोखाळली. हिंदुत्वाची युती अशी भावनिक हाक व्यापारी वृत्तीचा भाजप अकारण घालतो, हे शिवसेनेच्या मनातले शल्य असावे. युतीतले दुय्यम स्थान स्वीकारणे अमान्य झाल्यावर ठाकरे यांनी वेगळ्या आघाडीची मोट बांधली. हे भावनिक राजकारण नसून हा व्यवहारवाद आहे. महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम तयार करताना धर्मनिरपेक्षतेची हमी सेनेने दिली होतीच. भूमिकेतला हा बदल मुख्यमंत्री झालेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोकळेपणाने मान्य केला, हे बरे झाले. नागरिकत्व कायद्याविरोधात देशात निदर्शने सुरू असताना काही ठिकाणी शिवसेनेला धन्यवाद देणारे फलक झळकले. प्रत्यक्षात शिवसेना आंदोलनात कुठे नव्हतीच. शिवसेनेने आम्ही एनडीएतून बाहेर पडलो असलो तरी यूपीएत गेलेलो नाही हे सांगितले होते; मात्र शिवसेनेची नव्या समीकरणांनंतरची राजकीय भूमिका काय, असा प्रश्‍न होताच. ठाकरे यांनी धर्म-राजकारणाची गल्लत चुकीची आहे हे स्पष्ट केले हे बरे झाले.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खासदार संजय राऊत यांनी विचारसरणीवर सरकार स्थापन करण्याचे दिवस गेले असे सांगितले आहेच. राम मंदिराचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर धार्मिक आधारावर राजकारण करायचे तरी कशासाठी, असा प्रश्‍न भाजपलाही पडला असणार. शिवसेनेने तो आपल्यापुरता सोडवला. खरेतर ‘मंडल’वादाला उत्तर देण्यासाठी मंदिर चळवळ सुरू झाली. काँग्रेस नेते अल्पसंख्याक समाजाचा अनुनय करत असल्याचे चित्र शहाबानो प्रकरणामुळे निर्माण झाले, धार्मिक ध्रुवीकरण होत गेले; अन्‌ अयोध्येतील राम मंदिरामुळे भाजप भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन बसला. तोवर शिवसेना मुंबईतील मराठी माणसाच्या हक्‍कांसाठी लढत होती, यश मिळत होते; पण मराठवाड्यात, मुंबईच्या अमराठी भागात यश गुणाकाराच्या पटीत वाढले. राम मंदिराने हिंदुत्वाचा जोड पक्‍का केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मुंबईतील हिंदू समाजाचा पाठिंबा मिळाला. रस्त्यावरील ‘महाआरत्या’ शिवसेनेची ओळख झाली. ते दिवस मागे पडल्याचे ठाकरे यांच्या विधानावरून सूचित होते. हा प्रागतिक बदल म्हणावा लागेल. नाक्‍यावर फलक लावत मोठी झालेली शिवसेना नवे पाडाव गाठते आहे. जेव्हा पक्ष प्रौढ होतो, तेव्हा असे उन्नत व्हावेच लागते. गाईंचे राजकारण उपयोगाचे नसते. आधुनिककाळात राजकारण धर्माधारित असू नये, ते विकासाधारित असावे. हिंदू बहुसंख्याकांची मोट बांधून मतांच्या बेरजा करण्यापेक्षा शिवसेना आता अधिक चांगले काही करणार आहे. आनंद आहे. या उत्क्रांतीमुळे महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारधारेची मतपेढी असलीच तर ती पूर्णतः भाजपकडे वळेल काय, ते कालांतराने कळेल. सध्या तरी नव्या अवतारातील शिवसेना विकासाकडे अधिक लक्ष देणार असे म्हणते आहे, ते महत्त्वाचे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाआघाडीच्या वतीने राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना नागपुरात हिवाळी अधिवेशनात केलेले भाषण ‘त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मैलाचा दगड ठरणारे आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेश केला होता, तेव्हाही ठाकरे यांनी भाषणाची अन्‌ भाषेची शैली अशीच बदलली होती. आपला शहरी उच्चमध्यमवर्गीयाचा बाज सोडून ते अधिक आक्रमक झाले होते. ठाकरी भाषा बोलू लागले होते. भारतीय जनता पक्षाची पालखी न वहाता शिवसेना स्वतःचे राजकारण करायला सिद्ध झाली होतीच. त्याबद्दलची स्पष्ट कबुली देत ठाकरे यांनी नव्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. या दिशेचे सहप्रवासी वेगळे आहेत. गोरगरिबांना न्याय द्यायचा आहे, त्यासाठी कल्याणकारी योजना प्रत्यक्षात आणाव्या लागतील. त्यांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून दाखवावी लागेल. काँग्रेस शांतपणे वाटचाल करणारा, तर राष्ट्रवादी काँग्रेस धडाकेबाज कर्यक्रम राबवणारा पक्ष. सेनेला दोहोंना बरोबर घेऊन जायचे आहे. विकास वेडा झाल्याची भाषा त्यांचे जुने मित्र बोलतात, तर ठाकरे स्वतःबद्दलच ‘नया है वह’ असे म्हणतात. या नवेपणात जर काही करण्याची प्रामाणिक तळमळ असेल, तर जनता डोक्‍यावर घेईल. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेची संघटना आक्रमक होती; पण मंत्री सदस्य स्थितिप्रियतेत रमले होते. शिवसेनेला आता हे चित्र बदलावे लागेल. प्रशासन उत्तम ठेवावे लागेल. मुंबई महापालिका हे शिवसेनेच्या प्रशासकीय कर्तृत्वाचे उदाहरण, त्यावर मुंबईकर समाधानी आहेत का, हा प्रश्‍न शिवसेनेने स्वतःलाच विचारावा. नव्या मार्गाने जाण्यासाठी ठाकरे  यांना शुभेच्छा.

Vertical Image: 

English Headline: 

mrunalini naniwadekar writes about shivsena

Author Type: 

External Author

मृणालिनी नानिवडेकर

राजकारण

politics

मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

uddhav thakare

महाराष्ट्र

maharashtra

Search Functional Tags: 

राजकारण, Politics, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, महाराष्ट्र, Maharashtra

Twitter Publish: 

Meta Description: 

mrunalini naniwadekar writes about shivsena Marathi News: धर्माशी राजकारण जोडण्याची गल्लत उगाचच केली, अशी स्पष्ट कबुली मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पक्ष वळणाच्या एका नव्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट झाले. 

Send as Notification: 

Topic Tags: 

शिवसेना

उद्धव ठाकरे

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शिवसेना नव्या वळणावर देशात ठिकठिकाणी धर्माधारित आंदोलने सुरू झाली आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्माशी राजकारण जोडण्याची गल्लत उगाचच केली, अशी स्पष्ट कबुली दिली आहे. या प्रांजळ कथनाबद्दल त्यांचे अभिनंदन. शिवसेनेच्या विचारात- आचारांत बदल होताहेत. महाराष्ट्रात त्यांनी ‘युती’ सोडून नवी वाट चोखाळली. हिंदुत्वाची युती अशी भावनिक हाक व्यापारी वृत्तीचा भाजप अकारण घालतो, हे शिवसेनेच्या मनातले शल्य असावे. युतीतले दुय्यम स्थान स्वीकारणे अमान्य झाल्यावर ठाकरे यांनी वेगळ्या आघाडीची मोट बांधली. हे भावनिक राजकारण नसून हा व्यवहारवाद आहे. महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम तयार करताना धर्मनिरपेक्षतेची हमी सेनेने दिली होतीच. भूमिकेतला हा बदल मुख्यमंत्री झालेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोकळेपणाने मान्य केला, हे बरे झाले. नागरिकत्व कायद्याविरोधात देशात निदर्शने सुरू असताना काही ठिकाणी शिवसेनेला धन्यवाद देणारे फलक झळकले. प्रत्यक्षात शिवसेना आंदोलनात कुठे नव्हतीच. शिवसेनेने आम्ही एनडीएतून बाहेर पडलो असलो तरी यूपीएत गेलेलो नाही हे सांगितले होते; मात्र शिवसेनेची नव्या समीकरणांनंतरची राजकीय भूमिका काय, असा प्रश्‍न होताच. ठाकरे यांनी धर्म-राजकारणाची गल्लत चुकीची आहे हे स्पष्ट केले हे बरे झाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खासदार संजय राऊत यांनी विचारसरणीवर सरकार स्थापन करण्याचे दिवस गेले असे सांगितले आहेच. राम मंदिराचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर धार्मिक आधारावर राजकारण करायचे तरी कशासाठी, असा प्रश्‍न भाजपलाही पडला असणार. शिवसेनेने तो आपल्यापुरता सोडवला. खरेतर ‘मंडल’वादाला उत्तर देण्यासाठी मंदिर चळवळ सुरू झाली. काँग्रेस नेते अल्पसंख्याक समाजाचा अनुनय करत असल्याचे चित्र शहाबानो प्रकरणामुळे निर्माण झाले, धार्मिक ध्रुवीकरण होत गेले; अन्‌ अयोध्येतील राम मंदिरामुळे भाजप भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन बसला. तोवर शिवसेना मुंबईतील मराठी माणसाच्या हक्‍कांसाठी लढत होती, यश मिळत होते; पण मराठवाड्यात, मुंबईच्या अमराठी भागात यश गुणाकाराच्या पटीत वाढले. राम मंदिराने हिंदुत्वाचा जोड पक्‍का केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मुंबईतील हिंदू समाजाचा पाठिंबा मिळाला. रस्त्यावरील ‘महाआरत्या’ शिवसेनेची ओळख झाली. ते दिवस मागे पडल्याचे ठाकरे यांच्या विधानावरून सूचित होते. हा प्रागतिक बदल म्हणावा लागेल. नाक्‍यावर फलक लावत मोठी झालेली शिवसेना नवे पाडाव गाठते आहे. जेव्हा पक्ष प्रौढ होतो, तेव्हा असे उन्नत व्हावेच लागते. गाईंचे राजकारण उपयोगाचे नसते. आधुनिककाळात राजकारण धर्माधारित असू नये, ते विकासाधारित असावे. हिंदू बहुसंख्याकांची मोट बांधून मतांच्या बेरजा करण्यापेक्षा शिवसेना आता अधिक चांगले काही करणार आहे. आनंद आहे. या उत्क्रांतीमुळे महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारधारेची मतपेढी असलीच तर ती पूर्णतः भाजपकडे वळेल काय, ते कालांतराने कळेल. सध्या तरी नव्या अवतारातील शिवसेना विकासाकडे अधिक लक्ष देणार असे म्हणते आहे, ते महत्त्वाचे.  मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाआघाडीच्या वतीने राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना नागपुरात हिवाळी अधिवेशनात केलेले भाषण ‘त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मैलाचा दगड ठरणारे आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेश केला होता, तेव्हाही ठाकरे यांनी भाषणाची अन्‌ भाषेची शैली अशीच बदलली होती. आपला शहरी उच्चमध्यमवर्गीयाचा बाज सोडून ते अधिक आक्रमक झाले होते. ठाकरी भाषा बोलू लागले होते. भारतीय जनता पक्षाची पालखी न वहाता शिवसेना स्वतःचे राजकारण करायला सिद्ध झाली होतीच. त्याबद्दलची स्पष्ट कबुली देत ठाकरे यांनी नव्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. या दिशेचे सहप्रवासी वेगळे आहेत. गोरगरिबांना न्याय द्यायचा आहे, त्यासाठी कल्याणकारी योजना प्रत्यक्षात आणाव्या लागतील. त्यांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून दाखवावी लागेल. काँग्रेस शांतपणे वाटचाल करणारा, तर राष्ट्रवादी काँग्रेस धडाकेबाज कर्यक्रम राबवणारा पक्ष. सेनेला दोहोंना बरोबर घेऊन जायचे आहे. विकास वेडा झाल्याची भाषा त्यांचे जुने मित्र बोलतात, तर ठाकरे स्वतःबद्दलच ‘नया है वह’ असे म्हणतात. या नवेपणात जर काही करण्याची प्रामाणिक तळमळ असेल, तर जनता डोक्‍यावर घेईल. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेची संघटना आक्रमक होती; पण मंत्री सदस्य स्थितिप्रियतेत रमले होते. शिवसेनेला आता हे चित्र बदलावे लागेल. प्रशासन उत्तम ठेवावे लागेल. मुंबई महापालिका हे शिवसेनेच्या प्रशासकीय कर्तृत्वाचे उदाहरण, त्यावर मुंबईकर समाधानी आहेत का, हा प्रश्‍न शिवसेनेने स्वतःलाच विचारावा. नव्या मार्गाने जाण्यासाठी ठाकरे  यांना शुभेच्छा. News Item ID:  599-news_story-1576868823 Mobile Device Headline:  शिवसेना नव्या वळणावर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Sampadakiya Mobile Body:  देशात ठिकठिकाणी धर्माधारित आंदोलने सुरू झाली आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्माशी राजकारण जोडण्याची गल्लत उगाचच केली, अशी स्पष्ट कबुली दिली आहे. या प्रांजळ कथनाबद्दल त्यांचे अभिनंदन. शिवसेनेच्या विचारात- आचारांत बदल होताहेत. महाराष्ट्रात त्यांनी ‘युती’ सोडून नवी वाट चोखाळली. हिंदुत्वाची युती अशी भावनिक हाक व्यापारी वृत्तीचा भाजप अकारण घालतो, हे शिवसेनेच्या मनातले शल्य असावे. युतीतले दुय्यम स्थान स्वीकारणे अमान्य झाल्यावर ठाकरे यांनी वेगळ्या आघाडीची मोट बांधली. हे भावनिक राजकारण नसून हा व्यवहारवाद आहे. महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम तयार करताना धर्मनिरपेक्षतेची हमी सेनेने दिली होतीच. भूमिकेतला हा बदल मुख्यमंत्री झालेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोकळेपणाने मान्य केला, हे बरे झाले. नागरिकत्व कायद्याविरोधात देशात निदर्शने सुरू असताना काही ठिकाणी शिवसेनेला धन्यवाद देणारे फलक झळकले. प्रत्यक्षात शिवसेना आंदोलनात कुठे नव्हतीच. शिवसेनेने आम्ही एनडीएतून बाहेर पडलो असलो तरी यूपीएत गेलेलो नाही हे सांगितले होते; मात्र शिवसेनेची नव्या समीकरणांनंतरची राजकीय भूमिका काय, असा प्रश्‍न होताच. ठाकरे यांनी धर्म-राजकारणाची गल्लत चुकीची आहे हे स्पष्ट केले हे बरे झाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खासदार संजय राऊत यांनी विचारसरणीवर सरकार स्थापन करण्याचे दिवस गेले असे सांगितले आहेच. राम मंदिराचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर धार्मिक आधारावर राजकारण करायचे तरी कशासाठी, असा प्रश्‍न भाजपलाही पडला असणार. शिवसेनेने तो आपल्यापुरता सोडवला. खरेतर ‘मंडल’वादाला उत्तर देण्यासाठी मंदिर चळवळ सुरू झाली. काँग्रेस नेते अल्पसंख्याक समाजाचा अनुनय करत असल्याचे चित्र शहाबानो प्रकरणामुळे निर्माण झाले, धार्मिक ध्रुवीकरण होत गेले; अन्‌ अयोध्येतील राम मंदिरामुळे भाजप भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन बसला. तोवर शिवसेना मुंबईतील मराठी माणसाच्या हक्‍कांसाठी लढत होती, यश मिळत होते; पण मराठवाड्यात, मुंबईच्या अमराठी भागात यश गुणाकाराच्या पटीत वाढले. राम मंदिराने हिंदुत्वाचा जोड पक्‍का केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मुंबईतील हिंदू समाजाचा पाठिंबा मिळाला. रस्त्यावरील ‘महाआरत्या’ शिवसेनेची ओळख झाली. ते दिवस मागे पडल्याचे ठाकरे यांच्या विधानावरून सूचित होते. हा प्रागतिक बदल म्हणावा लागेल. नाक्‍यावर फलक लावत मोठी झालेली शिवसेना नवे पाडाव गाठते आहे. जेव्हा पक्ष प्रौढ होतो, तेव्हा असे उन्नत व्हावेच लागते. गाईंचे राजकारण उपयोगाचे नसते. आधुनिककाळात राजकारण धर्माधारित असू नये, ते विकासाधारित असावे. हिंदू बहुसंख्याकांची मोट बांधून मतांच्या बेरजा करण्यापेक्षा शिवसेना आता अधिक चांगले काही करणार आहे. आनंद आहे. या उत्क्रांतीमुळे महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारधारेची मतपेढी असलीच तर ती पूर्णतः भाजपकडे वळेल काय, ते कालांतराने कळेल. सध्या तरी नव्या अवतारातील शिवसेना विकासाकडे अधिक लक्ष देणार असे म्हणते आहे, ते महत्त्वाचे.  मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाआघाडीच्या वतीने राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना नागपुरात हिवाळी अधिवेशनात केलेले भाषण ‘त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मैलाचा दगड ठरणारे आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेश केला होता, तेव्हाही ठाकरे यांनी भाषणाची अन्‌ भाषेची शैली अशीच बदलली होती. आपला शहरी उच्चमध्यमवर्गीयाचा बाज सोडून ते अधिक आक्रमक झाले होते. ठाकरी भाषा बोलू लागले होते. भारतीय जनता पक्षाची पालखी न वहाता शिवसेना स्वतःचे राजकारण करायला सिद्ध झाली होतीच. त्याबद्दलची स्पष्ट कबुली देत ठाकरे यांनी नव्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. या दिशेचे सहप्रवासी वेगळे आहेत. गोरगरिबांना न्याय द्यायचा आहे, त्यासाठी कल्याणकारी योजना प्रत्यक्षात आणाव्या लागतील. त्यांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून दाखवावी लागेल. काँग्रेस शांतपणे वाटचाल करणारा, तर राष्ट्रवादी काँग्रेस धडाकेबाज कर्यक्रम राबवणारा पक्ष. सेनेला दोहोंना बरोबर घेऊन जायचे आहे. विकास वेडा झाल्याची भाषा त्यांचे जुने मित्र बोलतात, तर ठाकरे स्वतःबद्दलच ‘नया है वह’ असे म्हणतात. या नवेपणात जर काही करण्याची प्रामाणिक तळमळ असेल, तर जनता डोक्‍यावर घेईल. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेची संघटना आक्रमक होती; पण मंत्री सदस्य स्थितिप्रियतेत रमले होते. शिवसेनेला आता हे चित्र बदलावे लागेल. प्रशासन उत्तम ठेवावे लागेल. मुंबई महापालिका हे शिवसेनेच्या प्रशासकीय कर्तृत्वाचे उदाहरण, त्यावर मुंबईकर समाधानी आहेत का, हा प्रश्‍न शिवसेनेने स्वतःलाच विचारावा. नव्या मार्गाने जाण्यासाठी ठाकरे  यांना शुभेच्छा. Vertical Image:  English Headline:  mrunalini naniwadekar writes about shivsena Author Type:  External Author मृणालिनी नानिवडेकर राजकारण politics मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  राजकारण, Politics, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  mrunalini naniwadekar writes about shivsena Marathi News: धर्माशी राजकारण जोडण्याची गल्लत उगाचच केली, अशी स्पष्ट कबुली मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पक्ष वळणाच्या एका नव्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट झाले.  Send as Notification:  Topic Tags:  शिवसेना उद्धव ठाकरे महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 20, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2reHCLr
Read More
Exclusive Video: हीच ती माळ...छत्रपती शिवरायांनी तानाजींना अर्पण केलेली..

खडकवासला - नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर (कोंढाणा) वीर मरण आलं. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे, अशी माहिती डॉ. शीतल मालुसरे यांनी दिली.

तानाजी मालुसरे यांचे बारावे वंशज शिवराज मालुसरे होते. डॉ. शीतल त्यांच्या पत्नी आहेत. त्या महाड येथे राहतात. त्यांनी तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर पीएच.डी. केली. सासूबाईंनी ही माळ वंशपरंपरेने त्यांच्याकडे सुपूर्त केली होती.
 

सिंहगड फत्ते झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी रायबा मालुसरे यांचे लग्नकार्य पार पाडले. तसेच पारगडची किल्ल्याची जबाबदारी दिली. यानंतर रायबा आणि उमरठ गावातील इतर घराणी पारगडला स्थायिक झाली. तेव्हा त्यांनी शस्त्रे व देव्हाऱ्यातील सोन्या चांदीचे देव (टाक) बरोबर आणले होते. आजही पारगडच्या मालुसरे आणि इतर कुटुंबांत ते पुजले जातात. नवरात्रात शस्त्रांची पूजा केली जाते. शैक्षणिक व उदरनिर्वाहासाठी मालुसरे यांचे वंशज पारगडहून बेळगाव, महाड आणि परिसरात स्थायिक झाले आहेत, असे डॉ. मालुसरे यांनी सांगितले.

राजेशाही थाटातील माळ 
मालुसरे कुटुंबीयांकडे असलेली आणि शिवाजी महाराजांचे आभूषण असलेली कवड्यांची ही माळ दोन पदरी असून अतिशय सुरेख आहे. दोऱ्याला चोहोबाजूंनी समुद्रात आढळणाऱ्या कवड्या गुंफल्या आहेत. ती माळ पाहताच राजेशाही थाट दिसतो.

News Item ID: 

599-news_story-1576870052

Mobile Device Headline: 

Exclusive Video: हीच ती माळ...छत्रपती शिवरायांनी तानाजींना अर्पण केलेली..

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

खडकवासला - नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर (कोंढाणा) वीर मरण आलं. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे, अशी माहिती डॉ. शीतल मालुसरे यांनी दिली.

तानाजी मालुसरे यांचे बारावे वंशज शिवराज मालुसरे होते. डॉ. शीतल त्यांच्या पत्नी आहेत. त्या महाड येथे राहतात. त्यांनी तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर पीएच.डी. केली. सासूबाईंनी ही माळ वंशपरंपरेने त्यांच्याकडे सुपूर्त केली होती.
 

सिंहगड फत्ते झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी रायबा मालुसरे यांचे लग्नकार्य पार पाडले. तसेच पारगडची किल्ल्याची जबाबदारी दिली. यानंतर रायबा आणि उमरठ गावातील इतर घराणी पारगडला स्थायिक झाली. तेव्हा त्यांनी शस्त्रे व देव्हाऱ्यातील सोन्या चांदीचे देव (टाक) बरोबर आणले होते. आजही पारगडच्या मालुसरे आणि इतर कुटुंबांत ते पुजले जातात. नवरात्रात शस्त्रांची पूजा केली जाते. शैक्षणिक व उदरनिर्वाहासाठी मालुसरे यांचे वंशज पारगडहून बेळगाव, महाड आणि परिसरात स्थायिक झाले आहेत, असे डॉ. मालुसरे यांनी सांगितले.

राजेशाही थाटातील माळ 
मालुसरे कुटुंबीयांकडे असलेली आणि शिवाजी महाराजांचे आभूषण असलेली कवड्यांची ही माळ दोन पदरी असून अतिशय सुरेख आहे. दोऱ्याला चोहोबाजूंनी समुद्रात आढळणाऱ्या कवड्या गुंफल्या आहेत. ती माळ पाहताच राजेशाही थाट दिसतो.

Vertical Image: 

English Headline: 

The twelfth descendant of Tanaji Malusare dr. Sheetal Malusare save kavdyachi maal

Author Type: 

External Author

राजेंद्रकृष्ण कापसे

तानाजी

tanhaji

सिंहगड

शिवाजी महाराज

shivaji maharaj

Search Functional Tags: 

तानाजी, Tanhaji, सिंहगड, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj

Twitter Publish: 

Meta Description: 

The twelfth descendant of Tanaji Malusare dr. Sheetal Malusare save kavdyachi maal Marathi News: नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर (कोंढाणा) वीर मरण आलं. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे, अशी माहिती डॉ. शीतल मालुसरे यांनी दिली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Exclusive Video: हीच ती माळ...छत्रपती शिवरायांनी तानाजींना अर्पण केलेली.. खडकवासला - नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर (कोंढाणा) वीर मरण आलं. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे, अशी माहिती डॉ. शीतल मालुसरे यांनी दिली. तानाजी मालुसरे यांचे बारावे वंशज शिवराज मालुसरे होते. डॉ. शीतल त्यांच्या पत्नी आहेत. त्या महाड येथे राहतात. त्यांनी तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर पीएच.डी. केली. सासूबाईंनी ही माळ वंशपरंपरेने त्यांच्याकडे सुपूर्त केली होती.   सिंहगड फत्ते झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी रायबा मालुसरे यांचे लग्नकार्य पार पाडले. तसेच पारगडची किल्ल्याची जबाबदारी दिली. यानंतर रायबा आणि उमरठ गावातील इतर घराणी पारगडला स्थायिक झाली. तेव्हा त्यांनी शस्त्रे व देव्हाऱ्यातील सोन्या चांदीचे देव (टाक) बरोबर आणले होते. आजही पारगडच्या मालुसरे आणि इतर कुटुंबांत ते पुजले जातात. नवरात्रात शस्त्रांची पूजा केली जाते. शैक्षणिक व उदरनिर्वाहासाठी मालुसरे यांचे वंशज पारगडहून बेळगाव, महाड आणि परिसरात स्थायिक झाले आहेत, असे डॉ. मालुसरे यांनी सांगितले. राजेशाही थाटातील माळ  मालुसरे कुटुंबीयांकडे असलेली आणि शिवाजी महाराजांचे आभूषण असलेली कवड्यांची ही माळ दोन पदरी असून अतिशय सुरेख आहे. दोऱ्याला चोहोबाजूंनी समुद्रात आढळणाऱ्या कवड्या गुंफल्या आहेत. ती माळ पाहताच राजेशाही थाट दिसतो. News Item ID:  599-news_story-1576870052 Mobile Device Headline:  Exclusive Video: हीच ती माळ...छत्रपती शिवरायांनी तानाजींना अर्पण केलेली.. Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  खडकवासला - नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर (कोंढाणा) वीर मरण आलं. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे, अशी माहिती डॉ. शीतल मालुसरे यांनी दिली. तानाजी मालुसरे यांचे बारावे वंशज शिवराज मालुसरे होते. डॉ. शीतल त्यांच्या पत्नी आहेत. त्या महाड येथे राहतात. त्यांनी तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर पीएच.डी. केली. सासूबाईंनी ही माळ वंशपरंपरेने त्यांच्याकडे सुपूर्त केली होती.   सिंहगड फत्ते झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी रायबा मालुसरे यांचे लग्नकार्य पार पाडले. तसेच पारगडची किल्ल्याची जबाबदारी दिली. यानंतर रायबा आणि उमरठ गावातील इतर घराणी पारगडला स्थायिक झाली. तेव्हा त्यांनी शस्त्रे व देव्हाऱ्यातील सोन्या चांदीचे देव (टाक) बरोबर आणले होते. आजही पारगडच्या मालुसरे आणि इतर कुटुंबांत ते पुजले जातात. नवरात्रात शस्त्रांची पूजा केली जाते. शैक्षणिक व उदरनिर्वाहासाठी मालुसरे यांचे वंशज पारगडहून बेळगाव, महाड आणि परिसरात स्थायिक झाले आहेत, असे डॉ. मालुसरे यांनी सांगितले. राजेशाही थाटातील माळ  मालुसरे कुटुंबीयांकडे असलेली आणि शिवाजी महाराजांचे आभूषण असलेली कवड्यांची ही माळ दोन पदरी असून अतिशय सुरेख आहे. दोऱ्याला चोहोबाजूंनी समुद्रात आढळणाऱ्या कवड्या गुंफल्या आहेत. ती माळ पाहताच राजेशाही थाट दिसतो. Vertical Image:  English Headline:  The twelfth descendant of Tanaji Malusare dr. Sheetal Malusare save kavdyachi maal Author Type:  External Author राजेंद्रकृष्ण कापसे तानाजी tanhaji सिंहगड शिवाजी महाराज shivaji maharaj Search Functional Tags:  तानाजी, Tanhaji, सिंहगड, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj Twitter Publish:  Meta Description:  The twelfth descendant of Tanaji Malusare dr. Sheetal Malusare save kavdyachi maal Marathi News: नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर (कोंढाणा) वीर मरण आलं. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे, अशी माहिती डॉ. शीतल मालुसरे यांनी दिली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 20, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2sLroKm
Read More