Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 16, 2019

दिल्ली-NCR में कड़ाके की ठंड, 8 डिग्री तक पहुंचा पारा https://ift.tt/2ElaTan
#HealthIssue पालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा 

पुणे - मधुमेह व थायरॉइडच्या औषधांसाठी महापालिकेच्या दवाखान्यात पंधरा दिवसांपासून मी हेलपाटे मारते आहे. पण, औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची. 

सविताच्या सासऱ्यांना मधुमेह, तर त्यांच्या सासूबाईंना थायरॉइडचा विकार आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे महापालिकेच्या दावाखान्यातून त्यांना या आजारासाठी औषधे दर महिन्याला घ्यावी लागतात. परंतु, अनेकदा ही औषधे संपलेली असतात. ती दुसऱ्याच दिवशी मिळतील असे नाही, तर किमान दहा ते पंधरा दिवस हेलपाटे मारावे लागतात. वारंवार दवाखान्यात चौकशीसाठी गेल्यानंतर थेट गाडीखान्यात जा, असा सल्ला मिळतो. तेथेदेखील हीच परिस्थिती पाहावयास मिळते.... अशी त्यांची तक्रार आहे. 

दरवर्षी आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये अत्यावश्‍यक औषधांसाठी रुग्णांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण. 

एका दवाखान्यात औषधांचा तुटवडा, तर दुसऱ्या दवाखान्यात मात्र तीच औषधे पडून आहेत, असा अजब प्रकार समोर आला आहे. आरोग्य खात्याच्या उदासीन कारभारामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेचे शहरात सुमारे 27 दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अनेक दवाखान्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांना औषधे मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातून दवाखान्यांतील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये विनाकारण भांडणे होतात. मात्र, आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी आपल्याच मस्तीत असल्याचे समोर आले आहे. 

एकीकडे तुटवडा, दुसरीकडे सुकाळ 
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निविदा काढून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या औषधांची खरेदी केली जाते. त्यानंतर दवाखान्यांना त्याचा पुरवठा केला जातो. काही दवाखान्यांमध्ये काही औषधांना मागणी नसते. ती औषधे महिनोन्‌ महिने तिथेच पडून असतात. मात्र, त्याच औषधांचा दुसऱ्या दवाखान्यात तुटवडा असतो. त्यातून हे प्रकार घडतात, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले. 

औषधपुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यात येतील. कोणत्या दवाखान्यात औषधे शिल्लक आहेत आणि कुठे कमी आहेत, याची माहिती घेण्यात येईल. रुग्णांची संख्या जास्त असलेल्या दवाखान्यांमध्ये आवश्‍यक तेवढा पुरवठा करण्यात येईल. तसेच, जेथे गर्दी कमी आहे, ते गरजेनुसारच पुरवठा करण्यात येईल. 
- रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, महापालिका 

News Item ID: 

599-news_story-1576519894

Mobile Device Headline: 

#HealthIssue पालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - मधुमेह व थायरॉइडच्या औषधांसाठी महापालिकेच्या दवाखान्यात पंधरा दिवसांपासून मी हेलपाटे मारते आहे. पण, औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची. 

सविताच्या सासऱ्यांना मधुमेह, तर त्यांच्या सासूबाईंना थायरॉइडचा विकार आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे महापालिकेच्या दावाखान्यातून त्यांना या आजारासाठी औषधे दर महिन्याला घ्यावी लागतात. परंतु, अनेकदा ही औषधे संपलेली असतात. ती दुसऱ्याच दिवशी मिळतील असे नाही, तर किमान दहा ते पंधरा दिवस हेलपाटे मारावे लागतात. वारंवार दवाखान्यात चौकशीसाठी गेल्यानंतर थेट गाडीखान्यात जा, असा सल्ला मिळतो. तेथेदेखील हीच परिस्थिती पाहावयास मिळते.... अशी त्यांची तक्रार आहे. 

दरवर्षी आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये अत्यावश्‍यक औषधांसाठी रुग्णांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण. 

एका दवाखान्यात औषधांचा तुटवडा, तर दुसऱ्या दवाखान्यात मात्र तीच औषधे पडून आहेत, असा अजब प्रकार समोर आला आहे. आरोग्य खात्याच्या उदासीन कारभारामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेचे शहरात सुमारे 27 दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अनेक दवाखान्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांना औषधे मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातून दवाखान्यांतील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये विनाकारण भांडणे होतात. मात्र, आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी आपल्याच मस्तीत असल्याचे समोर आले आहे. 

एकीकडे तुटवडा, दुसरीकडे सुकाळ 
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निविदा काढून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या औषधांची खरेदी केली जाते. त्यानंतर दवाखान्यांना त्याचा पुरवठा केला जातो. काही दवाखान्यांमध्ये काही औषधांना मागणी नसते. ती औषधे महिनोन्‌ महिने तिथेच पडून असतात. मात्र, त्याच औषधांचा दुसऱ्या दवाखान्यात तुटवडा असतो. त्यातून हे प्रकार घडतात, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले. 

औषधपुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यात येतील. कोणत्या दवाखान्यात औषधे शिल्लक आहेत आणि कुठे कमी आहेत, याची माहिती घेण्यात येईल. रुग्णांची संख्या जास्त असलेल्या दवाखान्यांमध्ये आवश्‍यक तेवढा पुरवठा करण्यात येईल. तसेच, जेथे गर्दी कमी आहे, ते गरजेनुसारच पुरवठा करण्यात येईल. 
- रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, महापालिका 

Vertical Image: 

English Headline: 

Municipal hospitals shortage of medicine

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

औषध

पुणे

मधुमेह

आरोग्य

health

Search Functional Tags: 

औषध, पुणे, मधुमेह, आरोग्य, Health

Twitter Publish: 

Meta Description: 

Municipal hospitals shortage of medicine Marathi News: औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#HealthIssue पालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा  पुणे - मधुमेह व थायरॉइडच्या औषधांसाठी महापालिकेच्या दवाखान्यात पंधरा दिवसांपासून मी हेलपाटे मारते आहे. पण, औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची.  सविताच्या सासऱ्यांना मधुमेह, तर त्यांच्या सासूबाईंना थायरॉइडचा विकार आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे महापालिकेच्या दावाखान्यातून त्यांना या आजारासाठी औषधे दर महिन्याला घ्यावी लागतात. परंतु, अनेकदा ही औषधे संपलेली असतात. ती दुसऱ्याच दिवशी मिळतील असे नाही, तर किमान दहा ते पंधरा दिवस हेलपाटे मारावे लागतात. वारंवार दवाखान्यात चौकशीसाठी गेल्यानंतर थेट गाडीखान्यात जा, असा सल्ला मिळतो. तेथेदेखील हीच परिस्थिती पाहावयास मिळते.... अशी त्यांची तक्रार आहे.  दरवर्षी आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये अत्यावश्‍यक औषधांसाठी रुग्णांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण.  एका दवाखान्यात औषधांचा तुटवडा, तर दुसऱ्या दवाखान्यात मात्र तीच औषधे पडून आहेत, असा अजब प्रकार समोर आला आहे. आरोग्य खात्याच्या उदासीन कारभारामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेचे शहरात सुमारे 27 दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अनेक दवाखान्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांना औषधे मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातून दवाखान्यांतील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये विनाकारण भांडणे होतात. मात्र, आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी आपल्याच मस्तीत असल्याचे समोर आले आहे.  एकीकडे तुटवडा, दुसरीकडे सुकाळ  महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निविदा काढून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या औषधांची खरेदी केली जाते. त्यानंतर दवाखान्यांना त्याचा पुरवठा केला जातो. काही दवाखान्यांमध्ये काही औषधांना मागणी नसते. ती औषधे महिनोन्‌ महिने तिथेच पडून असतात. मात्र, त्याच औषधांचा दुसऱ्या दवाखान्यात तुटवडा असतो. त्यातून हे प्रकार घडतात, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.  औषधपुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यात येतील. कोणत्या दवाखान्यात औषधे शिल्लक आहेत आणि कुठे कमी आहेत, याची माहिती घेण्यात येईल. रुग्णांची संख्या जास्त असलेल्या दवाखान्यांमध्ये आवश्‍यक तेवढा पुरवठा करण्यात येईल. तसेच, जेथे गर्दी कमी आहे, ते गरजेनुसारच पुरवठा करण्यात येईल.  - रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, महापालिका  News Item ID:  599-news_story-1576519894 Mobile Device Headline:  #HealthIssue पालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - मधुमेह व थायरॉइडच्या औषधांसाठी महापालिकेच्या दवाखान्यात पंधरा दिवसांपासून मी हेलपाटे मारते आहे. पण, औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची.  सविताच्या सासऱ्यांना मधुमेह, तर त्यांच्या सासूबाईंना थायरॉइडचा विकार आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे महापालिकेच्या दावाखान्यातून त्यांना या आजारासाठी औषधे दर महिन्याला घ्यावी लागतात. परंतु, अनेकदा ही औषधे संपलेली असतात. ती दुसऱ्याच दिवशी मिळतील असे नाही, तर किमान दहा ते पंधरा दिवस हेलपाटे मारावे लागतात. वारंवार दवाखान्यात चौकशीसाठी गेल्यानंतर थेट गाडीखान्यात जा, असा सल्ला मिळतो. तेथेदेखील हीच परिस्थिती पाहावयास मिळते.... अशी त्यांची तक्रार आहे.  दरवर्षी आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये अत्यावश्‍यक औषधांसाठी रुग्णांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण.  एका दवाखान्यात औषधांचा तुटवडा, तर दुसऱ्या दवाखान्यात मात्र तीच औषधे पडून आहेत, असा अजब प्रकार समोर आला आहे. आरोग्य खात्याच्या उदासीन कारभारामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेचे शहरात सुमारे 27 दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अनेक दवाखान्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांना औषधे मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातून दवाखान्यांतील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये विनाकारण भांडणे होतात. मात्र, आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी आपल्याच मस्तीत असल्याचे समोर आले आहे.  एकीकडे तुटवडा, दुसरीकडे सुकाळ  महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निविदा काढून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या औषधांची खरेदी केली जाते. त्यानंतर दवाखान्यांना त्याचा पुरवठा केला जातो. काही दवाखान्यांमध्ये काही औषधांना मागणी नसते. ती औषधे महिनोन्‌ महिने तिथेच पडून असतात. मात्र, त्याच औषधांचा दुसऱ्या दवाखान्यात तुटवडा असतो. त्यातून हे प्रकार घडतात, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.  औषधपुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यात येतील. कोणत्या दवाखान्यात औषधे शिल्लक आहेत आणि कुठे कमी आहेत, याची माहिती घेण्यात येईल. रुग्णांची संख्या जास्त असलेल्या दवाखान्यांमध्ये आवश्‍यक तेवढा पुरवठा करण्यात येईल. तसेच, जेथे गर्दी कमी आहे, ते गरजेनुसारच पुरवठा करण्यात येईल.  - रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, महापालिका  Vertical Image:  English Headline:  Municipal hospitals shortage of medicine Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा औषध पुणे मधुमेह आरोग्य health Search Functional Tags:  औषध, पुणे, मधुमेह, आरोग्य, Health Twitter Publish:  Meta Description:  Municipal hospitals shortage of medicine Marathi News: औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 16, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34oDohP
Read More
फास्टॅग मार्गिकेतून अन्य वाहने 

खेड - शिवापूर - फास्टॅगधारक वाहनांच्या तुलनेत फास्टॅग नसलेल्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले. 

टोल नाक्‍यावरील गर्दी हटावी, यासाठी टोल नाक्‍यावर फास्टॅग यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोल नाक्‍यावर १५ डिसेंबरपासून फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली करण्यात येत आहे. सध्या ७५ टक्के मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी आणि उर्वरित २५ टक्के मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या खेड - शिवापूर टोल नाक्‍यावर दोन्ही बाजूच्या टोलवरील प्रत्येकी सात मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी, तर उर्वरित तीन मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एक जानेवारीपासून टोल नाक्‍यावरील सर्व मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी ठेवण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळी विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडावी लागतात. त्यामुळे फास्टॅग यंत्रणा कोलमडते, तर इतर वेळी फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फास्टॅग व्यवस्थित स्कॅन न होणे, फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम नसणे, यामुळेही अनेकदा फास्टॅग असलेल्या वाहनांना पुढे जाण्यास वेळ लागत होता, तर गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडण्यात येत होती. त्यामुळे फास्टॅग असूनही पुढे जाण्यास वेळ लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत होते.

डुंबरवाडीत फास्टॅग कार्यान्वित
ओतूर - नगर-कल्याण महामार्गावरील डुंबरवाडीतील (ता. जुन्नर) टोल नाक्‍यावर टोलवसुलीसाठी फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती एम. डी. युसुफअली कंपनीचे अधिकारी पी. रामकृष्ण व किरण ताम्हाणे यांनी दिली.

ही प्रणाली टोल नाक्‍यावर एक डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून वाहनचालकांना या प्रणालीबाबत टोल प्रशासनाकडून माहिती देऊन जनजागृती केली जात होती. रविवारपासून टोल नाक्‍यावरील दोन्ही बाजूंच्या तीन लेनपैकी दोन लेनला फास्टॅग प्रणाली कार्यान्वित केली आहे. डुंबरवाडी टोल नाक्‍यावरून ओतूर बाजारपेठेत खामुंडी, गायमुखवाडी, बदगी, बेलापूर या परिसरातून शेतमाल आणणाऱ्या तसेच डिंगोरे, उदापूर, नेतवड, माळवाडी, ओतूर, डुंबरवाडी येथून आळेफाटा व नारायणगाव येथील बाजारपेठेत शेतमाल नेणाऱ्या वाहनांची  वर्दळ असते.

News Item ID: 

599-news_story-1576525311

Mobile Device Headline: 

फास्टॅग मार्गिकेतून अन्य वाहने 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

खेड - शिवापूर - फास्टॅगधारक वाहनांच्या तुलनेत फास्टॅग नसलेल्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले. 

टोल नाक्‍यावरील गर्दी हटावी, यासाठी टोल नाक्‍यावर फास्टॅग यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोल नाक्‍यावर १५ डिसेंबरपासून फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली करण्यात येत आहे. सध्या ७५ टक्के मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी आणि उर्वरित २५ टक्के मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या खेड - शिवापूर टोल नाक्‍यावर दोन्ही बाजूच्या टोलवरील प्रत्येकी सात मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी, तर उर्वरित तीन मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एक जानेवारीपासून टोल नाक्‍यावरील सर्व मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी ठेवण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळी विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडावी लागतात. त्यामुळे फास्टॅग यंत्रणा कोलमडते, तर इतर वेळी फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फास्टॅग व्यवस्थित स्कॅन न होणे, फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम नसणे, यामुळेही अनेकदा फास्टॅग असलेल्या वाहनांना पुढे जाण्यास वेळ लागत होता, तर गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडण्यात येत होती. त्यामुळे फास्टॅग असूनही पुढे जाण्यास वेळ लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत होते.

डुंबरवाडीत फास्टॅग कार्यान्वित
ओतूर - नगर-कल्याण महामार्गावरील डुंबरवाडीतील (ता. जुन्नर) टोल नाक्‍यावर टोलवसुलीसाठी फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती एम. डी. युसुफअली कंपनीचे अधिकारी पी. रामकृष्ण व किरण ताम्हाणे यांनी दिली.

ही प्रणाली टोल नाक्‍यावर एक डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून वाहनचालकांना या प्रणालीबाबत टोल प्रशासनाकडून माहिती देऊन जनजागृती केली जात होती. रविवारपासून टोल नाक्‍यावरील दोन्ही बाजूंच्या तीन लेनपैकी दोन लेनला फास्टॅग प्रणाली कार्यान्वित केली आहे. डुंबरवाडी टोल नाक्‍यावरून ओतूर बाजारपेठेत खामुंडी, गायमुखवाडी, बदगी, बेलापूर या परिसरातून शेतमाल आणणाऱ्या तसेच डिंगोरे, उदापूर, नेतवड, माळवाडी, ओतूर, डुंबरवाडी येथून आळेफाटा व नारायणगाव येथील बाजारपेठेत शेतमाल नेणाऱ्या वाहनांची  वर्दळ असते.

Vertical Image: 

English Headline: 

Other vehicles on the Fastag route

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

खेड

टोल

महामार्ग

Search Functional Tags: 

खेड, टोल, महामार्ग

Twitter Publish: 

Meta Description: 

Other vehicles on the Fastag route Marathi News: गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

फास्टॅग मार्गिकेतून अन्य वाहने  खेड - शिवापूर - फास्टॅगधारक वाहनांच्या तुलनेत फास्टॅग नसलेल्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले.  टोल नाक्‍यावरील गर्दी हटावी, यासाठी टोल नाक्‍यावर फास्टॅग यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोल नाक्‍यावर १५ डिसेंबरपासून फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली करण्यात येत आहे. सध्या ७५ टक्के मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी आणि उर्वरित २५ टक्के मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या खेड - शिवापूर टोल नाक्‍यावर दोन्ही बाजूच्या टोलवरील प्रत्येकी सात मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी, तर उर्वरित तीन मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एक जानेवारीपासून टोल नाक्‍यावरील सर्व मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी ठेवण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळी विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडावी लागतात. त्यामुळे फास्टॅग यंत्रणा कोलमडते, तर इतर वेळी फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फास्टॅग व्यवस्थित स्कॅन न होणे, फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम नसणे, यामुळेही अनेकदा फास्टॅग असलेल्या वाहनांना पुढे जाण्यास वेळ लागत होता, तर गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडण्यात येत होती. त्यामुळे फास्टॅग असूनही पुढे जाण्यास वेळ लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत होते. डुंबरवाडीत फास्टॅग कार्यान्वित ओतूर - नगर-कल्याण महामार्गावरील डुंबरवाडीतील (ता. जुन्नर) टोल नाक्‍यावर टोलवसुलीसाठी फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती एम. डी. युसुफअली कंपनीचे अधिकारी पी. रामकृष्ण व किरण ताम्हाणे यांनी दिली. ही प्रणाली टोल नाक्‍यावर एक डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून वाहनचालकांना या प्रणालीबाबत टोल प्रशासनाकडून माहिती देऊन जनजागृती केली जात होती. रविवारपासून टोल नाक्‍यावरील दोन्ही बाजूंच्या तीन लेनपैकी दोन लेनला फास्टॅग प्रणाली कार्यान्वित केली आहे. डुंबरवाडी टोल नाक्‍यावरून ओतूर बाजारपेठेत खामुंडी, गायमुखवाडी, बदगी, बेलापूर या परिसरातून शेतमाल आणणाऱ्या तसेच डिंगोरे, उदापूर, नेतवड, माळवाडी, ओतूर, डुंबरवाडी येथून आळेफाटा व नारायणगाव येथील बाजारपेठेत शेतमाल नेणाऱ्या वाहनांची  वर्दळ असते. News Item ID:  599-news_story-1576525311 Mobile Device Headline:  फास्टॅग मार्गिकेतून अन्य वाहने  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  खेड - शिवापूर - फास्टॅगधारक वाहनांच्या तुलनेत फास्टॅग नसलेल्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले.  टोल नाक्‍यावरील गर्दी हटावी, यासाठी टोल नाक्‍यावर फास्टॅग यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोल नाक्‍यावर १५ डिसेंबरपासून फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली करण्यात येत आहे. सध्या ७५ टक्के मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी आणि उर्वरित २५ टक्के मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या खेड - शिवापूर टोल नाक्‍यावर दोन्ही बाजूच्या टोलवरील प्रत्येकी सात मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी, तर उर्वरित तीन मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एक जानेवारीपासून टोल नाक्‍यावरील सर्व मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी ठेवण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळी विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडावी लागतात. त्यामुळे फास्टॅग यंत्रणा कोलमडते, तर इतर वेळी फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फास्टॅग व्यवस्थित स्कॅन न होणे, फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम नसणे, यामुळेही अनेकदा फास्टॅग असलेल्या वाहनांना पुढे जाण्यास वेळ लागत होता, तर गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडण्यात येत होती. त्यामुळे फास्टॅग असूनही पुढे जाण्यास वेळ लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत होते. डुंबरवाडीत फास्टॅग कार्यान्वित ओतूर - नगर-कल्याण महामार्गावरील डुंबरवाडीतील (ता. जुन्नर) टोल नाक्‍यावर टोलवसुलीसाठी फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती एम. डी. युसुफअली कंपनीचे अधिकारी पी. रामकृष्ण व किरण ताम्हाणे यांनी दिली. ही प्रणाली टोल नाक्‍यावर एक डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून वाहनचालकांना या प्रणालीबाबत टोल प्रशासनाकडून माहिती देऊन जनजागृती केली जात होती. रविवारपासून टोल नाक्‍यावरील दोन्ही बाजूंच्या तीन लेनपैकी दोन लेनला फास्टॅग प्रणाली कार्यान्वित केली आहे. डुंबरवाडी टोल नाक्‍यावरून ओतूर बाजारपेठेत खामुंडी, गायमुखवाडी, बदगी, बेलापूर या परिसरातून शेतमाल आणणाऱ्या तसेच डिंगोरे, उदापूर, नेतवड, माळवाडी, ओतूर, डुंबरवाडी येथून आळेफाटा व नारायणगाव येथील बाजारपेठेत शेतमाल नेणाऱ्या वाहनांची  वर्दळ असते. Vertical Image:  English Headline:  Other vehicles on the Fastag route Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा खेड टोल महामार्ग Search Functional Tags:  खेड, टोल, महामार्ग Twitter Publish:  Meta Description:  Other vehicles on the Fastag route Marathi News: गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 16, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2El70SG
Read More
Box office: 2019 में अक्षय कुमार ने जमाया कब्जा, नंबर 1 सुपरस्टार, 500 करोड़ कमाई पार !

Box office: 2019 में अक्षय कुमार ने जमाया कब्जा, नंबर 1 सुपरस्टार, 500 करोड़ कमाई पार !

December 16, 2019 0 Comments
साल 2019 के अंत में रिलीज हो रही है अक्षय कुमार की गुड न्यूज। अपने ट्रेलर के लांच के साथ ये फिल्म चर्चा में है। कॅामेडी, रोमांस और इमोशन से ...
Read More
सलमान खान की 'दबंग 3' का तहलका- BOX OFFICE पर देगी धमाकेदार ओपनिंग?

सलमान खान की 'दबंग 3' का तहलका- BOX OFFICE पर देगी धमाकेदार ओपनिंग?

December 16, 2019 0 Comments
सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर अभिनीत फिल्म दबंग 3 इस शुक्रवार रिलीज होने को पूरी तरह से तैयार है। फिल्म की एडवांस बुकिंग भी शुरु ह...
Read More
स्वच्छ भारत अभियानाचे महादेव जाधव ब्रॅंड ॲम्बेसीडर

पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे. या मोहिमेच्या प्रसाराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी जाधव यांच्याकडे सोमवारी सोपविली. नावाची घोषणा होताच जाधव यांनी अभियानात अव्वल ठरण्यासाठी राबणार असल्याची भावना व्यक्त केली. 

स्वच्छ अभियानाच्या निकालासाठी काही दिवस राहिले आहेत, त्यात बाजी मारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपूर्ण शहर चकाचक ठेवण्यासह या अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. त्याचाच भाग म्हणून या अभियानाचा प्रचार करण्यासाठी ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’ म्हणून जाधव यांची निवड केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, जाधव हे गेली काही वर्षे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागात सफाई सेवक म्हणून काम करीत आहेत. 

News Item ID: 

599-news_story-1576525128

Mobile Device Headline: 

स्वच्छ भारत अभियानाचे महादेव जाधव ब्रॅंड ॲम्बेसीडर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे. या मोहिमेच्या प्रसाराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी जाधव यांच्याकडे सोमवारी सोपविली. नावाची घोषणा होताच जाधव यांनी अभियानात अव्वल ठरण्यासाठी राबणार असल्याची भावना व्यक्त केली. 

स्वच्छ अभियानाच्या निकालासाठी काही दिवस राहिले आहेत, त्यात बाजी मारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपूर्ण शहर चकाचक ठेवण्यासह या अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. त्याचाच भाग म्हणून या अभियानाचा प्रचार करण्यासाठी ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’ म्हणून जाधव यांची निवड केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, जाधव हे गेली काही वर्षे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागात सफाई सेवक म्हणून काम करीत आहेत. 

Vertical Image: 

English Headline: 

Mahadev Jadhav brand ambassador of Swachh Bharat Abhiyan

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

स्वच्छ भारत

पुणे

Search Functional Tags: 

स्वच्छ भारत, पुणे

Twitter Publish: 

Meta Description: 

Mahadev Jadhav brand ambassador of Swachh Bharat Abhiyan Marathi News: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

स्वच्छ भारत अभियानाचे महादेव जाधव ब्रॅंड ॲम्बेसीडर पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे. या मोहिमेच्या प्रसाराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी जाधव यांच्याकडे सोमवारी सोपविली. नावाची घोषणा होताच जाधव यांनी अभियानात अव्वल ठरण्यासाठी राबणार असल्याची भावना व्यक्त केली.  स्वच्छ अभियानाच्या निकालासाठी काही दिवस राहिले आहेत, त्यात बाजी मारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपूर्ण शहर चकाचक ठेवण्यासह या अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. त्याचाच भाग म्हणून या अभियानाचा प्रचार करण्यासाठी ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’ म्हणून जाधव यांची निवड केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, जाधव हे गेली काही वर्षे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागात सफाई सेवक म्हणून काम करीत आहेत.  News Item ID:  599-news_story-1576525128 Mobile Device Headline:  स्वच्छ भारत अभियानाचे महादेव जाधव ब्रॅंड ॲम्बेसीडर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे. या मोहिमेच्या प्रसाराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी जाधव यांच्याकडे सोमवारी सोपविली. नावाची घोषणा होताच जाधव यांनी अभियानात अव्वल ठरण्यासाठी राबणार असल्याची भावना व्यक्त केली.  स्वच्छ अभियानाच्या निकालासाठी काही दिवस राहिले आहेत, त्यात बाजी मारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपूर्ण शहर चकाचक ठेवण्यासह या अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. त्याचाच भाग म्हणून या अभियानाचा प्रचार करण्यासाठी ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’ म्हणून जाधव यांची निवड केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, जाधव हे गेली काही वर्षे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागात सफाई सेवक म्हणून काम करीत आहेत.  Vertical Image:  English Headline:  Mahadev Jadhav brand ambassador of Swachh Bharat Abhiyan Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा स्वच्छ भारत पुणे Search Functional Tags:  स्वच्छ भारत, पुणे Twitter Publish:  Meta Description:  Mahadev Jadhav brand ambassador of Swachh Bharat Abhiyan Marathi News: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 16, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36EtwlE
Read More

Sunday, December 15, 2019

कॅबमुळे देशभरात संघर्षाचे वातावरण- शरद पवार
कोटींचे बक्षीस असलेल्या नक्षल नेत्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

कोटींचे बक्षीस असलेल्या नक्षल नेत्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

December 15, 2019 0 Comments
कॉम्रेड रामन्ना असे त्याचे नाव असून त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला आहे. from Zee24 Taas: Maharashtra News https://ift....
Read More
पंकजा मुंडे: तुमचा पराभव झाला की घडवून आणला यावर पंकजांनी दिलं हे उत्तर...
आधुनिक हिरकणी : चिमुकलीला घेऊन  बारा किल्ले केले सर 

पिंपरी - लग्न, मुले, संसार म्हटले, की आता एवढेच पुरे असे म्हणत आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालत महिला तडजोड स्वीकारतात. पण काही महिला त्या पलीकडे जाऊन धाडस दाखवतात. भटकंतीची आवड जोपासण्यासाठी चिमुकलीला सोबत घेऊन वर्षभरात बारा गड किल्ले सर करण्याचा संकल्प चिंचवडमधील गिर्यारोहक स्नेहल घरडे यांनी पूर्ण केला. त्यासाठी त्यांनी आयबीएमसारख्या कंपनीच्या सल्लागारपदाचा राजीनामाही दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्नेहल आणि त्यांचे पती आदिनाथ घेरडे हे दोघेही मूळचे व्हॉलिबॉलपटू. लग्न झाल्यावर दोघांनाही निसर्गात भटकंतीची सवय लागली. दर शनिवारी आणि रविवारी हे दोघे निसर्गात फिरायला जात असत. जनरल मोटर्समध्ये काही काळ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळल्यावर स्नेहल यांनी हिंजवडी येथील आयबीएम कंपनीत सल्लागार म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. नोकरी आणि घर सांभाळतच त्यांनी भटकंती सुरूच ठेवली. मुलगी स्वानंदीचा जन्म झाल्यावर भटकंतीत खंड पडू नये, यासाठी स्नेहल यांनी तिलाही सोबत घेण्याचे ठरविले. त्यानंतर तिला पाठीवर घेत वर्षभरात 12 किल्ले सर केले. 

स्नेहल म्हणाल्या, ""गर्भारपणाच्या काळात बहुतेक महिलांना खाण्याचे डोहाळे लागतात. परंतु, स्वानंदीच्या वेळेस मला फिरण्याचे डोहाळे लागले. अनेक मोहिमांमध्ये गिर्यारोहकांना पाठीवर आवश्‍यक साहित्य घेऊन जावे लागते. त्यामुळे पाठीवर वजन घेऊन चढाई करण्याचा सराव स्वानंदी हिने घडवून आणला. त्यासाठी जर्मन बनावटीचे महागडे "बेबी कॅरियर' खरेदी केले. वर्षभरात 12 गड किल्ले सर करण्याचा संकल्प सोडत जानेवारीत भोर तालुक्‍यातील रायरेश्‍वरापासून सुरुवात केली. त्यानंतर सप्टेंबरचा अपवाद वगळता प्रत्येक महिन्यात एक अशी चढाई केली. त्यामध्ये तुंग, तिकोना, मल्हारगड, राजमाची, लोहगड, पन्हाळा, पुरंदर, हरिश्‍चंद्रगड, विसापूर, प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग यांचा समावेश राहिला. त्यापैकी राजमाचीचा "नाईट ट्रेक' होता. आता या पुढेही निसर्गातील भटकंती चालूच ठेवणार आहे.'' 

मेरी कोम चित्रपटामधून मिळाली प्रेरणा 
स्नेहल यांना मुष्टियुद्ध जगज्जेती मेरी कोम हिच्यावरील चित्रपटापासून प्रेरणा मिळाली. लग्न आणि मुले झाल्यावर जीवन बदलते. नोकरी आणि मुलाबाळांचा सांभाळ करून आवड जपणे कठीण जाते. परंतु, प्रत्येक महिलेने स्वतःचे मीपण जपले पाहिजे. क्रीडाच नव्हे तर चित्रकला, संगीत, गायन यापैकी कुठली तरी आवड जोपासा,'' असे मतही स्नेहल घरडे यांनी प्रदर्शित केले. ज्येष्ठ गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यांनी सप्टेंबरमध्ये सिक्कीम येथील इंडियन हिमालयीन सेंटर ऑफ ऍडव्हेंचर ऍन्ड इकोटुरिझम (आयएचसीएई) येथे गिर्यारोहणाचा अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला आहे. 

News Item ID: 

599-news_story-1576434738

Mobile Device Headline: 

आधुनिक हिरकणी : चिमुकलीला घेऊन  बारा किल्ले केले सर 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पिंपरी - लग्न, मुले, संसार म्हटले, की आता एवढेच पुरे असे म्हणत आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालत महिला तडजोड स्वीकारतात. पण काही महिला त्या पलीकडे जाऊन धाडस दाखवतात. भटकंतीची आवड जोपासण्यासाठी चिमुकलीला सोबत घेऊन वर्षभरात बारा गड किल्ले सर करण्याचा संकल्प चिंचवडमधील गिर्यारोहक स्नेहल घरडे यांनी पूर्ण केला. त्यासाठी त्यांनी आयबीएमसारख्या कंपनीच्या सल्लागारपदाचा राजीनामाही दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्नेहल आणि त्यांचे पती आदिनाथ घेरडे हे दोघेही मूळचे व्हॉलिबॉलपटू. लग्न झाल्यावर दोघांनाही निसर्गात भटकंतीची सवय लागली. दर शनिवारी आणि रविवारी हे दोघे निसर्गात फिरायला जात असत. जनरल मोटर्समध्ये काही काळ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळल्यावर स्नेहल यांनी हिंजवडी येथील आयबीएम कंपनीत सल्लागार म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. नोकरी आणि घर सांभाळतच त्यांनी भटकंती सुरूच ठेवली. मुलगी स्वानंदीचा जन्म झाल्यावर भटकंतीत खंड पडू नये, यासाठी स्नेहल यांनी तिलाही सोबत घेण्याचे ठरविले. त्यानंतर तिला पाठीवर घेत वर्षभरात 12 किल्ले सर केले. 

स्नेहल म्हणाल्या, ""गर्भारपणाच्या काळात बहुतेक महिलांना खाण्याचे डोहाळे लागतात. परंतु, स्वानंदीच्या वेळेस मला फिरण्याचे डोहाळे लागले. अनेक मोहिमांमध्ये गिर्यारोहकांना पाठीवर आवश्‍यक साहित्य घेऊन जावे लागते. त्यामुळे पाठीवर वजन घेऊन चढाई करण्याचा सराव स्वानंदी हिने घडवून आणला. त्यासाठी जर्मन बनावटीचे महागडे "बेबी कॅरियर' खरेदी केले. वर्षभरात 12 गड किल्ले सर करण्याचा संकल्प सोडत जानेवारीत भोर तालुक्‍यातील रायरेश्‍वरापासून सुरुवात केली. त्यानंतर सप्टेंबरचा अपवाद वगळता प्रत्येक महिन्यात एक अशी चढाई केली. त्यामध्ये तुंग, तिकोना, मल्हारगड, राजमाची, लोहगड, पन्हाळा, पुरंदर, हरिश्‍चंद्रगड, विसापूर, प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग यांचा समावेश राहिला. त्यापैकी राजमाचीचा "नाईट ट्रेक' होता. आता या पुढेही निसर्गातील भटकंती चालूच ठेवणार आहे.'' 

मेरी कोम चित्रपटामधून मिळाली प्रेरणा 
स्नेहल यांना मुष्टियुद्ध जगज्जेती मेरी कोम हिच्यावरील चित्रपटापासून प्रेरणा मिळाली. लग्न आणि मुले झाल्यावर जीवन बदलते. नोकरी आणि मुलाबाळांचा सांभाळ करून आवड जपणे कठीण जाते. परंतु, प्रत्येक महिलेने स्वतःचे मीपण जपले पाहिजे. क्रीडाच नव्हे तर चित्रकला, संगीत, गायन यापैकी कुठली तरी आवड जोपासा,'' असे मतही स्नेहल घरडे यांनी प्रदर्शित केले. ज्येष्ठ गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यांनी सप्टेंबरमध्ये सिक्कीम येथील इंडियन हिमालयीन सेंटर ऑफ ऍडव्हेंचर ऍन्ड इकोटुरिझम (आयएचसीएई) येथे गिर्यारोहणाचा अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला आहे. 

Vertical Image: 

English Headline: 

Climber snehal gharde

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महिला

women

गिर्यारोहण

mountaineering

Search Functional Tags: 

महिला, women, गिर्यारोहण, Mountaineering

Twitter Publish: 

Meta Description: 

Climber snehal gharde Marathi News: लग्न, मुले, संसार म्हटले, की आता एवढेच पुरे असे म्हणत आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालत महिला तडजोड स्वीकारतात. पण काही महिला त्या पलीकडे जाऊन धाडस दाखवतात. भटकंतीची आवड जोपासण्यासाठी चिमुकलीला सोबत घेऊन वर्षभरात बारा गड किल्ले सर करण्याचा संकल्प चिंचवडमधील गिर्यारोहक स्नेहल घरडे यांनी पूर्ण केला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आधुनिक हिरकणी : चिमुकलीला घेऊन  बारा किल्ले केले सर  पिंपरी - लग्न, मुले, संसार म्हटले, की आता एवढेच पुरे असे म्हणत आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालत महिला तडजोड स्वीकारतात. पण काही महिला त्या पलीकडे जाऊन धाडस दाखवतात. भटकंतीची आवड जोपासण्यासाठी चिमुकलीला सोबत घेऊन वर्षभरात बारा गड किल्ले सर करण्याचा संकल्प चिंचवडमधील गिर्यारोहक स्नेहल घरडे यांनी पूर्ण केला. त्यासाठी त्यांनी आयबीएमसारख्या कंपनीच्या सल्लागारपदाचा राजीनामाही दिला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप स्नेहल आणि त्यांचे पती आदिनाथ घेरडे हे दोघेही मूळचे व्हॉलिबॉलपटू. लग्न झाल्यावर दोघांनाही निसर्गात भटकंतीची सवय लागली. दर शनिवारी आणि रविवारी हे दोघे निसर्गात फिरायला जात असत. जनरल मोटर्समध्ये काही काळ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळल्यावर स्नेहल यांनी हिंजवडी येथील आयबीएम कंपनीत सल्लागार म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. नोकरी आणि घर सांभाळतच त्यांनी भटकंती सुरूच ठेवली. मुलगी स्वानंदीचा जन्म झाल्यावर भटकंतीत खंड पडू नये, यासाठी स्नेहल यांनी तिलाही सोबत घेण्याचे ठरविले. त्यानंतर तिला पाठीवर घेत वर्षभरात 12 किल्ले सर केले.  स्नेहल म्हणाल्या, ""गर्भारपणाच्या काळात बहुतेक महिलांना खाण्याचे डोहाळे लागतात. परंतु, स्वानंदीच्या वेळेस मला फिरण्याचे डोहाळे लागले. अनेक मोहिमांमध्ये गिर्यारोहकांना पाठीवर आवश्‍यक साहित्य घेऊन जावे लागते. त्यामुळे पाठीवर वजन घेऊन चढाई करण्याचा सराव स्वानंदी हिने घडवून आणला. त्यासाठी जर्मन बनावटीचे महागडे "बेबी कॅरियर' खरेदी केले. वर्षभरात 12 गड किल्ले सर करण्याचा संकल्प सोडत जानेवारीत भोर तालुक्‍यातील रायरेश्‍वरापासून सुरुवात केली. त्यानंतर सप्टेंबरचा अपवाद वगळता प्रत्येक महिन्यात एक अशी चढाई केली. त्यामध्ये तुंग, तिकोना, मल्हारगड, राजमाची, लोहगड, पन्हाळा, पुरंदर, हरिश्‍चंद्रगड, विसापूर, प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग यांचा समावेश राहिला. त्यापैकी राजमाचीचा "नाईट ट्रेक' होता. आता या पुढेही निसर्गातील भटकंती चालूच ठेवणार आहे.''  मेरी कोम चित्रपटामधून मिळाली प्रेरणा  स्नेहल यांना मुष्टियुद्ध जगज्जेती मेरी कोम हिच्यावरील चित्रपटापासून प्रेरणा मिळाली. लग्न आणि मुले झाल्यावर जीवन बदलते. नोकरी आणि मुलाबाळांचा सांभाळ करून आवड जपणे कठीण जाते. परंतु, प्रत्येक महिलेने स्वतःचे मीपण जपले पाहिजे. क्रीडाच नव्हे तर चित्रकला, संगीत, गायन यापैकी कुठली तरी आवड जोपासा,'' असे मतही स्नेहल घरडे यांनी प्रदर्शित केले. ज्येष्ठ गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यांनी सप्टेंबरमध्ये सिक्कीम येथील इंडियन हिमालयीन सेंटर ऑफ ऍडव्हेंचर ऍन्ड इकोटुरिझम (आयएचसीएई) येथे गिर्यारोहणाचा अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला आहे.  News Item ID:  599-news_story-1576434738 Mobile Device Headline:  आधुनिक हिरकणी : चिमुकलीला घेऊन  बारा किल्ले केले सर  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - लग्न, मुले, संसार म्हटले, की आता एवढेच पुरे असे म्हणत आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालत महिला तडजोड स्वीकारतात. पण काही महिला त्या पलीकडे जाऊन धाडस दाखवतात. भटकंतीची आवड जोपासण्यासाठी चिमुकलीला सोबत घेऊन वर्षभरात बारा गड किल्ले सर करण्याचा संकल्प चिंचवडमधील गिर्यारोहक स्नेहल घरडे यांनी पूर्ण केला. त्यासाठी त्यांनी आयबीएमसारख्या कंपनीच्या सल्लागारपदाचा राजीनामाही दिला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप स्नेहल आणि त्यांचे पती आदिनाथ घेरडे हे दोघेही मूळचे व्हॉलिबॉलपटू. लग्न झाल्यावर दोघांनाही निसर्गात भटकंतीची सवय लागली. दर शनिवारी आणि रविवारी हे दोघे निसर्गात फिरायला जात असत. जनरल मोटर्समध्ये काही काळ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळल्यावर स्नेहल यांनी हिंजवडी येथील आयबीएम कंपनीत सल्लागार म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. नोकरी आणि घर सांभाळतच त्यांनी भटकंती सुरूच ठेवली. मुलगी स्वानंदीचा जन्म झाल्यावर भटकंतीत खंड पडू नये, यासाठी स्नेहल यांनी तिलाही सोबत घेण्याचे ठरविले. त्यानंतर तिला पाठीवर घेत वर्षभरात 12 किल्ले सर केले.  स्नेहल म्हणाल्या, ""गर्भारपणाच्या काळात बहुतेक महिलांना खाण्याचे डोहाळे लागतात. परंतु, स्वानंदीच्या वेळेस मला फिरण्याचे डोहाळे लागले. अनेक मोहिमांमध्ये गिर्यारोहकांना पाठीवर आवश्‍यक साहित्य घेऊन जावे लागते. त्यामुळे पाठीवर वजन घेऊन चढाई करण्याचा सराव स्वानंदी हिने घडवून आणला. त्यासाठी जर्मन बनावटीचे महागडे "बेबी कॅरियर' खरेदी केले. वर्षभरात 12 गड किल्ले सर करण्याचा संकल्प सोडत जानेवारीत भोर तालुक्‍यातील रायरेश्‍वरापासून सुरुवात केली. त्यानंतर सप्टेंबरचा अपवाद वगळता प्रत्येक महिन्यात एक अशी चढाई केली. त्यामध्ये तुंग, तिकोना, मल्हारगड, राजमाची, लोहगड, पन्हाळा, पुरंदर, हरिश्‍चंद्रगड, विसापूर, प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग यांचा समावेश राहिला. त्यापैकी राजमाचीचा "नाईट ट्रेक' होता. आता या पुढेही निसर्गातील भटकंती चालूच ठेवणार आहे.''  मेरी कोम चित्रपटामधून मिळाली प्रेरणा  स्नेहल यांना मुष्टियुद्ध जगज्जेती मेरी कोम हिच्यावरील चित्रपटापासून प्रेरणा मिळाली. लग्न आणि मुले झाल्यावर जीवन बदलते. नोकरी आणि मुलाबाळांचा सांभाळ करून आवड जपणे कठीण जाते. परंतु, प्रत्येक महिलेने स्वतःचे मीपण जपले पाहिजे. क्रीडाच नव्हे तर चित्रकला, संगीत, गायन यापैकी कुठली तरी आवड जोपासा,'' असे मतही स्नेहल घरडे यांनी प्रदर्शित केले. ज्येष्ठ गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यांनी सप्टेंबरमध्ये सिक्कीम येथील इंडियन हिमालयीन सेंटर ऑफ ऍडव्हेंचर ऍन्ड इकोटुरिझम (आयएचसीएई) येथे गिर्यारोहणाचा अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला आहे.  Vertical Image:  English Headline:  Climber snehal gharde Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महिला women गिर्यारोहण mountaineering Search Functional Tags:  महिला, women, गिर्यारोहण, Mountaineering Twitter Publish:  Meta Description:  Climber snehal gharde Marathi News: लग्न, मुले, संसार म्हटले, की आता एवढेच पुरे असे म्हणत आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालत महिला तडजोड स्वीकारतात. पण काही महिला त्या पलीकडे जाऊन धाडस दाखवतात. भटकंतीची आवड जोपासण्यासाठी चिमुकलीला सोबत घेऊन वर्षभरात बारा गड किल्ले सर करण्याचा संकल्प चिंचवडमधील गिर्यारोहक स्नेहल घरडे यांनी पूर्ण केला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 15, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35Aexcx
Read More
ऑनलाइन नोकरीच्या आमिषाने गंडा 

औरंगाबाद : महाराष्ट्रात आणि विविध राज्यांत तसेच विविध देशांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणुकीचा नवीन फंडा सुरू झालेला आहे. विविध शासकीय कार्यालये, विमानतळ, पोस्ट ऑफिस, मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी किंवा विदेशात जॉब अशा आकर्षक जाहिराती आणि थेट फोन करून गळी उतरवत बॅंक अकाऊंटवर डल्ला मारणाऱ्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. 
इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षांत ऑनलाइनचा बोलबाला आहे. ऑनलाइन खरेदीचा तर प्रचंड मोठा बिझनेस उभा राहिला आहे. 

बेरोजगारीचा गैरफायदा 

देशातील बेरोजगारी लक्षात घेता, आता ऑनलाइन नोकरीसाठी ऑनलाइन जाहिरातींचा भडिमार सुरू झालेला आहे. ऑनलाइन पद्धतीने मुलाखती घेऊन नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवल्याचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये किंवा विदेशामध्ये जागा असल्याचे भासवले जाते. 

हेही वाचा : उपाशीपोटी जागता पहारा 

विविध पदांचे आमिष 

एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती, पोस्ट खात्यात भरती, सेंट्रल स्कूलमध्ये शिक्षक व अन्य पदांसाठी भरती, विमानतळावरील पदांसाठी भरती, विदेशातील मोठे हॉटेल, मोठे ग्रुप यांमध्ये विविध पदांची भरती असल्याच्या जाहिराती वर्तमानपत्रांतून दिल्या जातात. विशेषत: वर्तमानपत्रांच्या छोट्या जाहिरातींमध्ये अशी अनेक जाहिराती आढळतात. त्याचप्रमाणे मोबाईलवर फोन करून भरती असल्याचे सांगत भुलविण्यात येते. औरंगाबाद विमानतळावर भरती असल्याच्या अनेक वेळा जाहिराती छापून आलेल्या आहेत. विमानतळ प्राधिकरणाने वारंवार या फेक जाहिराती असल्याचाही खुलासा केलेला आहे. 

ऑनलाइन गंडा 

भरती प्रक्रियेचा खर्च म्हणून दिलेल्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले जाते. अनेक वेळा बोगस मुलाखत पत्र, नियुक्तिपत्र पाठवले जातात. काही वेळा ऑनलाइन पद्धतीने इंटरव्ह्यू घेण्याचे नाटक केले जाते. खात्यात खर्च किंवा डिपॉझिट म्हणून दहा हजार, पंधरा हजार किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम भरण्यास सांगितले जाते. रक्कम भरल्यानंतर पुन्हा त्या गोड बोलणाऱ्या व्यक्तीचा संपर्क होत नाही. वारंवार संपर्क करून पुन्हा तो मोबाईल क्रमांक लागत नाही, तेव्हा फसवणूक झाल्याची जाणीव होते. अनेक वेळा रक्कम मोठी नाही, म्हणून कुणी तक्रार करत नाही. काही तक्रारी दाखल झाल्याच तर त्या केवळ कागदावरच राहतात. पोलिसांच्या तपासाच्या मर्यादा असल्याने आरोपीपर्यंत पोचत नाही. त्यामुळेच तक्रारी करूनही उपयोग होत नाही. 

येथे क्‍लिक करा : इथे प्या : एक रुपयात एक घोट चहा 

इंटरनेटवर जाहिराती 

इंटरनेटवर जॉब, पद भरतीच्या अनेक जाहिराती झळकत असतात. त्यामध्ये अनेक जाहिराती फसवणूक करणाऱ्या असतात. "इथे मिळेल नोकरी', "तुम्ही दहावी पास आहात का', "नोकरी शोधा, "सरकारी नोकरीची संधी', "थेट भरती', "हमखास नोकरी' अशा ठळक मथळ्याच्या लिंक लक्ष वेधून घेतात, यामध्ये अनेक संकेतस्थळे फसवणूक करणारी असतात. अनेक संकेतस्थळांवर मात्र नोकरीची इत्थंभूत माहिती दिलेली असते, प्रक्रिया कशी आहे याचीही माहिती दिलेली असते. 

काही प्रकरणे 

प्रकरण 1 : एअर इंडियामध्ये नोकरी असे आमिष दाखवत गेल्या वर्षी देहूरोड (पुणे) येथील गणेश धनवटे या तरुणाची चाळीस हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. 

प्रकरण 2 : मलेशियात पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी देतो असे आमिष दाखवून एका 29 वर्षीय मुंबईतील मुलाची दोन लाख 85 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा जानेवारी 2019 मध्ये पायधुनी पोलिस ठाण्यात दाखल झाला. श्‍याम पठाण नावाच्या तरुणाला ईमेलवर संपर्क साधून जे. डब्ल्यू मॅरियट या पंचतारांकित हॉटेलमध्ये मलेशियात मॅनेजरची नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. 

प्रकरण 3 : दिल्ली पब्लिक स्कूल व तुली पब्लिक स्कूल या शाळांमध्ये समन्वयक व सहायक कारकून या दोन पदांवर नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक झाली. या प्रकरणात खोटे नियुक्तिपत्र देण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यात एका तरुणासह दोघांच्या विरोधात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

News Item ID: 

599-news_story-1576426592

Mobile Device Headline: 

ऑनलाइन नोकरीच्या आमिषाने गंडा 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद : महाराष्ट्रात आणि विविध राज्यांत तसेच विविध देशांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणुकीचा नवीन फंडा सुरू झालेला आहे. विविध शासकीय कार्यालये, विमानतळ, पोस्ट ऑफिस, मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी किंवा विदेशात जॉब अशा आकर्षक जाहिराती आणि थेट फोन करून गळी उतरवत बॅंक अकाऊंटवर डल्ला मारणाऱ्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. 
इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षांत ऑनलाइनचा बोलबाला आहे. ऑनलाइन खरेदीचा तर प्रचंड मोठा बिझनेस उभा राहिला आहे. 

बेरोजगारीचा गैरफायदा 

देशातील बेरोजगारी लक्षात घेता, आता ऑनलाइन नोकरीसाठी ऑनलाइन जाहिरातींचा भडिमार सुरू झालेला आहे. ऑनलाइन पद्धतीने मुलाखती घेऊन नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवल्याचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये किंवा विदेशामध्ये जागा असल्याचे भासवले जाते. 

हेही वाचा : उपाशीपोटी जागता पहारा 

विविध पदांचे आमिष 

एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती, पोस्ट खात्यात भरती, सेंट्रल स्कूलमध्ये शिक्षक व अन्य पदांसाठी भरती, विमानतळावरील पदांसाठी भरती, विदेशातील मोठे हॉटेल, मोठे ग्रुप यांमध्ये विविध पदांची भरती असल्याच्या जाहिराती वर्तमानपत्रांतून दिल्या जातात. विशेषत: वर्तमानपत्रांच्या छोट्या जाहिरातींमध्ये अशी अनेक जाहिराती आढळतात. त्याचप्रमाणे मोबाईलवर फोन करून भरती असल्याचे सांगत भुलविण्यात येते. औरंगाबाद विमानतळावर भरती असल्याच्या अनेक वेळा जाहिराती छापून आलेल्या आहेत. विमानतळ प्राधिकरणाने वारंवार या फेक जाहिराती असल्याचाही खुलासा केलेला आहे. 

ऑनलाइन गंडा 

भरती प्रक्रियेचा खर्च म्हणून दिलेल्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले जाते. अनेक वेळा बोगस मुलाखत पत्र, नियुक्तिपत्र पाठवले जातात. काही वेळा ऑनलाइन पद्धतीने इंटरव्ह्यू घेण्याचे नाटक केले जाते. खात्यात खर्च किंवा डिपॉझिट म्हणून दहा हजार, पंधरा हजार किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम भरण्यास सांगितले जाते. रक्कम भरल्यानंतर पुन्हा त्या गोड बोलणाऱ्या व्यक्तीचा संपर्क होत नाही. वारंवार संपर्क करून पुन्हा तो मोबाईल क्रमांक लागत नाही, तेव्हा फसवणूक झाल्याची जाणीव होते. अनेक वेळा रक्कम मोठी नाही, म्हणून कुणी तक्रार करत नाही. काही तक्रारी दाखल झाल्याच तर त्या केवळ कागदावरच राहतात. पोलिसांच्या तपासाच्या मर्यादा असल्याने आरोपीपर्यंत पोचत नाही. त्यामुळेच तक्रारी करूनही उपयोग होत नाही. 

येथे क्‍लिक करा : इथे प्या : एक रुपयात एक घोट चहा 

इंटरनेटवर जाहिराती 

इंटरनेटवर जॉब, पद भरतीच्या अनेक जाहिराती झळकत असतात. त्यामध्ये अनेक जाहिराती फसवणूक करणाऱ्या असतात. "इथे मिळेल नोकरी', "तुम्ही दहावी पास आहात का', "नोकरी शोधा, "सरकारी नोकरीची संधी', "थेट भरती', "हमखास नोकरी' अशा ठळक मथळ्याच्या लिंक लक्ष वेधून घेतात, यामध्ये अनेक संकेतस्थळे फसवणूक करणारी असतात. अनेक संकेतस्थळांवर मात्र नोकरीची इत्थंभूत माहिती दिलेली असते, प्रक्रिया कशी आहे याचीही माहिती दिलेली असते. 

काही प्रकरणे 

प्रकरण 1 : एअर इंडियामध्ये नोकरी असे आमिष दाखवत गेल्या वर्षी देहूरोड (पुणे) येथील गणेश धनवटे या तरुणाची चाळीस हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. 

प्रकरण 2 : मलेशियात पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी देतो असे आमिष दाखवून एका 29 वर्षीय मुंबईतील मुलाची दोन लाख 85 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा जानेवारी 2019 मध्ये पायधुनी पोलिस ठाण्यात दाखल झाला. श्‍याम पठाण नावाच्या तरुणाला ईमेलवर संपर्क साधून जे. डब्ल्यू मॅरियट या पंचतारांकित हॉटेलमध्ये मलेशियात मॅनेजरची नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. 

प्रकरण 3 : दिल्ली पब्लिक स्कूल व तुली पब्लिक स्कूल या शाळांमध्ये समन्वयक व सहायक कारकून या दोन पदांवर नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक झाली. या प्रकरणात खोटे नियुक्तिपत्र देण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यात एका तरुणासह दोघांच्या विरोधात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Vertical Image: 

English Headline: 

Cyber Crime News

Author Type: 

External Author

अनिल जमधडे

फोन

औरंगाबाद

aurangabad

महाराष्ट्र

maharashtra

नोकरी

विमानतळ

airport

हॉटेल

सोशल मीडिया

varsha

बेरोजगार

fertiliser

शिक्षक

मोबाईल

नाटक

सरकार

government

पुणे

पोलिस

Search Functional Tags: 

फोन, औरंगाबाद, Aurangabad, महाराष्ट्र, Maharashtra, नोकरी, विमानतळ, Airport, हॉटेल, सोशल मीडिया, Varsha, बेरोजगार, Fertiliser, शिक्षक, मोबाईल, नाटक, सरकार, Government, पुणे, पोलिस

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Cyber Crime News

Meta Description: 

Cyber Crime News

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

ऑनलाइन नोकरीच्या आमिषाने गंडा  औरंगाबाद : महाराष्ट्रात आणि विविध राज्यांत तसेच विविध देशांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणुकीचा नवीन फंडा सुरू झालेला आहे. विविध शासकीय कार्यालये, विमानतळ, पोस्ट ऑफिस, मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी किंवा विदेशात जॉब अशा आकर्षक जाहिराती आणि थेट फोन करून गळी उतरवत बॅंक अकाऊंटवर डल्ला मारणाऱ्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.  इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षांत ऑनलाइनचा बोलबाला आहे. ऑनलाइन खरेदीचा तर प्रचंड मोठा बिझनेस उभा राहिला आहे.  बेरोजगारीचा गैरफायदा  देशातील बेरोजगारी लक्षात घेता, आता ऑनलाइन नोकरीसाठी ऑनलाइन जाहिरातींचा भडिमार सुरू झालेला आहे. ऑनलाइन पद्धतीने मुलाखती घेऊन नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवल्याचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये किंवा विदेशामध्ये जागा असल्याचे भासवले जाते.  हेही वाचा : उपाशीपोटी जागता पहारा  विविध पदांचे आमिष  एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती, पोस्ट खात्यात भरती, सेंट्रल स्कूलमध्ये शिक्षक व अन्य पदांसाठी भरती, विमानतळावरील पदांसाठी भरती, विदेशातील मोठे हॉटेल, मोठे ग्रुप यांमध्ये विविध पदांची भरती असल्याच्या जाहिराती वर्तमानपत्रांतून दिल्या जातात. विशेषत: वर्तमानपत्रांच्या छोट्या जाहिरातींमध्ये अशी अनेक जाहिराती आढळतात. त्याचप्रमाणे मोबाईलवर फोन करून भरती असल्याचे सांगत भुलविण्यात येते. औरंगाबाद विमानतळावर भरती असल्याच्या अनेक वेळा जाहिराती छापून आलेल्या आहेत. विमानतळ प्राधिकरणाने वारंवार या फेक जाहिराती असल्याचाही खुलासा केलेला आहे.  ऑनलाइन गंडा  भरती प्रक्रियेचा खर्च म्हणून दिलेल्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले जाते. अनेक वेळा बोगस मुलाखत पत्र, नियुक्तिपत्र पाठवले जातात. काही वेळा ऑनलाइन पद्धतीने इंटरव्ह्यू घेण्याचे नाटक केले जाते. खात्यात खर्च किंवा डिपॉझिट म्हणून दहा हजार, पंधरा हजार किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम भरण्यास सांगितले जाते. रक्कम भरल्यानंतर पुन्हा त्या गोड बोलणाऱ्या व्यक्तीचा संपर्क होत नाही. वारंवार संपर्क करून पुन्हा तो मोबाईल क्रमांक लागत नाही, तेव्हा फसवणूक झाल्याची जाणीव होते. अनेक वेळा रक्कम मोठी नाही, म्हणून कुणी तक्रार करत नाही. काही तक्रारी दाखल झाल्याच तर त्या केवळ कागदावरच राहतात. पोलिसांच्या तपासाच्या मर्यादा असल्याने आरोपीपर्यंत पोचत नाही. त्यामुळेच तक्रारी करूनही उपयोग होत नाही.  येथे क्‍लिक करा : इथे प्या : एक रुपयात एक घोट चहा  इंटरनेटवर जाहिराती  इंटरनेटवर जॉब, पद भरतीच्या अनेक जाहिराती झळकत असतात. त्यामध्ये अनेक जाहिराती फसवणूक करणाऱ्या असतात. "इथे मिळेल नोकरी', "तुम्ही दहावी पास आहात का', "नोकरी शोधा, "सरकारी नोकरीची संधी', "थेट भरती', "हमखास नोकरी' अशा ठळक मथळ्याच्या लिंक लक्ष वेधून घेतात, यामध्ये अनेक संकेतस्थळे फसवणूक करणारी असतात. अनेक संकेतस्थळांवर मात्र नोकरीची इत्थंभूत माहिती दिलेली असते, प्रक्रिया कशी आहे याचीही माहिती दिलेली असते.  काही प्रकरणे  प्रकरण 1 : एअर इंडियामध्ये नोकरी असे आमिष दाखवत गेल्या वर्षी देहूरोड (पुणे) येथील गणेश धनवटे या तरुणाची चाळीस हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.  प्रकरण 2 : मलेशियात पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी देतो असे आमिष दाखवून एका 29 वर्षीय मुंबईतील मुलाची दोन लाख 85 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा जानेवारी 2019 मध्ये पायधुनी पोलिस ठाण्यात दाखल झाला. श्‍याम पठाण नावाच्या तरुणाला ईमेलवर संपर्क साधून जे. डब्ल्यू मॅरियट या पंचतारांकित हॉटेलमध्ये मलेशियात मॅनेजरची नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.  प्रकरण 3 : दिल्ली पब्लिक स्कूल व तुली पब्लिक स्कूल या शाळांमध्ये समन्वयक व सहायक कारकून या दोन पदांवर नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक झाली. या प्रकरणात खोटे नियुक्तिपत्र देण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यात एका तरुणासह दोघांच्या विरोधात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  News Item ID:  599-news_story-1576426592 Mobile Device Headline:  ऑनलाइन नोकरीच्या आमिषाने गंडा  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : महाराष्ट्रात आणि विविध राज्यांत तसेच विविध देशांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणुकीचा नवीन फंडा सुरू झालेला आहे. विविध शासकीय कार्यालये, विमानतळ, पोस्ट ऑफिस, मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी किंवा विदेशात जॉब अशा आकर्षक जाहिराती आणि थेट फोन करून गळी उतरवत बॅंक अकाऊंटवर डल्ला मारणाऱ्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.  इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षांत ऑनलाइनचा बोलबाला आहे. ऑनलाइन खरेदीचा तर प्रचंड मोठा बिझनेस उभा राहिला आहे.  बेरोजगारीचा गैरफायदा  देशातील बेरोजगारी लक्षात घेता, आता ऑनलाइन नोकरीसाठी ऑनलाइन जाहिरातींचा भडिमार सुरू झालेला आहे. ऑनलाइन पद्धतीने मुलाखती घेऊन नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवल्याचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये किंवा विदेशामध्ये जागा असल्याचे भासवले जाते.  हेही वाचा : उपाशीपोटी जागता पहारा  विविध पदांचे आमिष  एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती, पोस्ट खात्यात भरती, सेंट्रल स्कूलमध्ये शिक्षक व अन्य पदांसाठी भरती, विमानतळावरील पदांसाठी भरती, विदेशातील मोठे हॉटेल, मोठे ग्रुप यांमध्ये विविध पदांची भरती असल्याच्या जाहिराती वर्तमानपत्रांतून दिल्या जातात. विशेषत: वर्तमानपत्रांच्या छोट्या जाहिरातींमध्ये अशी अनेक जाहिराती आढळतात. त्याचप्रमाणे मोबाईलवर फोन करून भरती असल्याचे सांगत भुलविण्यात येते. औरंगाबाद विमानतळावर भरती असल्याच्या अनेक वेळा जाहिराती छापून आलेल्या आहेत. विमानतळ प्राधिकरणाने वारंवार या फेक जाहिराती असल्याचाही खुलासा केलेला आहे.  ऑनलाइन गंडा  भरती प्रक्रियेचा खर्च म्हणून दिलेल्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले जाते. अनेक वेळा बोगस मुलाखत पत्र, नियुक्तिपत्र पाठवले जातात. काही वेळा ऑनलाइन पद्धतीने इंटरव्ह्यू घेण्याचे नाटक केले जाते. खात्यात खर्च किंवा डिपॉझिट म्हणून दहा हजार, पंधरा हजार किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम भरण्यास सांगितले जाते. रक्कम भरल्यानंतर पुन्हा त्या गोड बोलणाऱ्या व्यक्तीचा संपर्क होत नाही. वारंवार संपर्क करून पुन्हा तो मोबाईल क्रमांक लागत नाही, तेव्हा फसवणूक झाल्याची जाणीव होते. अनेक वेळा रक्कम मोठी नाही, म्हणून कुणी तक्रार करत नाही. काही तक्रारी दाखल झाल्याच तर त्या केवळ कागदावरच राहतात. पोलिसांच्या तपासाच्या मर्यादा असल्याने आरोपीपर्यंत पोचत नाही. त्यामुळेच तक्रारी करूनही उपयोग होत नाही.  येथे क्‍लिक करा : इथे प्या : एक रुपयात एक घोट चहा  इंटरनेटवर जाहिराती  इंटरनेटवर जॉब, पद भरतीच्या अनेक जाहिराती झळकत असतात. त्यामध्ये अनेक जाहिराती फसवणूक करणाऱ्या असतात. "इथे मिळेल नोकरी', "तुम्ही दहावी पास आहात का', "नोकरी शोधा, "सरकारी नोकरीची संधी', "थेट भरती', "हमखास नोकरी' अशा ठळक मथळ्याच्या लिंक लक्ष वेधून घेतात, यामध्ये अनेक संकेतस्थळे फसवणूक करणारी असतात. अनेक संकेतस्थळांवर मात्र नोकरीची इत्थंभूत माहिती दिलेली असते, प्रक्रिया कशी आहे याचीही माहिती दिलेली असते.  काही प्रकरणे  प्रकरण 1 : एअर इंडियामध्ये नोकरी असे आमिष दाखवत गेल्या वर्षी देहूरोड (पुणे) येथील गणेश धनवटे या तरुणाची चाळीस हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.  प्रकरण 2 : मलेशियात पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी देतो असे आमिष दाखवून एका 29 वर्षीय मुंबईतील मुलाची दोन लाख 85 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा जानेवारी 2019 मध्ये पायधुनी पोलिस ठाण्यात दाखल झाला. श्‍याम पठाण नावाच्या तरुणाला ईमेलवर संपर्क साधून जे. डब्ल्यू मॅरियट या पंचतारांकित हॉटेलमध्ये मलेशियात मॅनेजरची नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.  प्रकरण 3 : दिल्ली पब्लिक स्कूल व तुली पब्लिक स्कूल या शाळांमध्ये समन्वयक व सहायक कारकून या दोन पदांवर नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक झाली. या प्रकरणात खोटे नियुक्तिपत्र देण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यात एका तरुणासह दोघांच्या विरोधात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  Vertical Image:  English Headline:  Cyber Crime News Author Type:  External Author अनिल जमधडे फोन औरंगाबाद aurangabad महाराष्ट्र maharashtra नोकरी विमानतळ airport हॉटेल सोशल मीडिया varsha बेरोजगार fertiliser शिक्षक मोबाईल नाटक सरकार government पुणे पोलिस Search Functional Tags:  फोन, औरंगाबाद, Aurangabad, महाराष्ट्र, Maharashtra, नोकरी, विमानतळ, Airport, हॉटेल, सोशल मीडिया, Varsha, बेरोजगार, Fertiliser, शिक्षक, मोबाईल, नाटक, सरकार, Government, पुणे, पोलिस Twitter Publish:  Meta Keyword:  Cyber Crime News Meta Description:  Cyber Crime News Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 15, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LUKGn6
Read More
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 16 डिसेंबर

दिनमान 16 डिसेंबर 2019 
मेष : शासकीय कामात यश लाभेल. प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस प्रतिकूल आहे. थोरामोठ्यांची कृपा लाभेल. 

वृषभ : प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. बोलण्यामध्ये कटूता टाळावी. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. 

कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. 

सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. शुभ कामासाठी दिवस चांगला नाही. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे. 

कन्या : आरोग्य चांगले राहणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. 

तूळ : तुम्हाला अपेक्षित यश लाभणार आहे. कामे मार्गी लागणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. 

वृश्‍चिक : आर्थिक क्षेत्रात तुम्हाला समाधानकारक यश लाभेल. काहींना प्रवासाचे योग येण्याची शक्‍यता आहे. प्रवास सुखकारक होतील. 

धनू : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात थोड्याफार अडचणी राहणार आहेत. कामाचा ताण वाढेल. 

मकर : वरिष्ठांच्याबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. कोणतेही महत्त्वाचे करारमदार टाळावेत. कौटुंबिक जीवनात समाधानकारक स्थिती राहील. 

कुंभ : आरोग्य चांगले राहील. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे कटाक्षाने टाळावीत. तुमच्या विचारांचा व मतांचा प्रभाव पडणार आहे. 

मीन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. बॅंकिंग, विमा, वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात विशेष यश लाभेल. जनसंपर्क वाढेल. 

पंचांग 16 डिसेंबर 2019 
सोमवार : मार्गशीर्ष कृष्ण 5, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 7.02, सूर्यास्त 6, चंद्रोदय रात्री 10.07, चंद्रास्त सकाळी 10.39, भारतीय सौर मार्गशीर्ष 25, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1576421260

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 16 डिसेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनमान 16 डिसेंबर 2019 
मेष : शासकीय कामात यश लाभेल. प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस प्रतिकूल आहे. थोरामोठ्यांची कृपा लाभेल. 

वृषभ : प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. बोलण्यामध्ये कटूता टाळावी. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. 

कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. 

सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. शुभ कामासाठी दिवस चांगला नाही. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे. 

कन्या : आरोग्य चांगले राहणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. 

तूळ : तुम्हाला अपेक्षित यश लाभणार आहे. कामे मार्गी लागणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. 

वृश्‍चिक : आर्थिक क्षेत्रात तुम्हाला समाधानकारक यश लाभेल. काहींना प्रवासाचे योग येण्याची शक्‍यता आहे. प्रवास सुखकारक होतील. 

धनू : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात थोड्याफार अडचणी राहणार आहेत. कामाचा ताण वाढेल. 

मकर : वरिष्ठांच्याबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. कोणतेही महत्त्वाचे करारमदार टाळावेत. कौटुंबिक जीवनात समाधानकारक स्थिती राहील. 

कुंभ : आरोग्य चांगले राहील. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे कटाक्षाने टाळावीत. तुमच्या विचारांचा व मतांचा प्रभाव पडणार आहे. 

मीन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. बॅंकिंग, विमा, वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात विशेष यश लाभेल. जनसंपर्क वाढेल. 

पंचांग 16 डिसेंबर 2019 
सोमवार : मार्गशीर्ष कृष्ण 5, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 7.02, सूर्यास्त 6, चंद्रोदय रात्री 10.07, चंद्रास्त सकाळी 10.39, भारतीय सौर मार्गशीर्ष 25, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 16 December 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 16 डिसेंबर 2019  सोमवार : मार्गशीर्ष कृष्ण 5, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 7.02, सूर्यास्त 6, चंद्रोदय रात्री 10.07, चंद्रास्त सकाळी 10.39, भारतीय सौर मार्गशीर्ष 25, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 16 डिसेंबर दिनमान 16 डिसेंबर 2019  मेष : शासकीय कामात यश लाभेल. प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस प्रतिकूल आहे. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.  वृषभ : प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. बोलण्यामध्ये कटूता टाळावी.  मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.  कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.  सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. शुभ कामासाठी दिवस चांगला नाही. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे.  कन्या : आरोग्य चांगले राहणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.  तूळ : तुम्हाला अपेक्षित यश लाभणार आहे. कामे मार्गी लागणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.  वृश्‍चिक : आर्थिक क्षेत्रात तुम्हाला समाधानकारक यश लाभेल. काहींना प्रवासाचे योग येण्याची शक्‍यता आहे. प्रवास सुखकारक होतील.  धनू : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात थोड्याफार अडचणी राहणार आहेत. कामाचा ताण वाढेल.  मकर : वरिष्ठांच्याबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. कोणतेही महत्त्वाचे करारमदार टाळावेत. कौटुंबिक जीवनात समाधानकारक स्थिती राहील.  कुंभ : आरोग्य चांगले राहील. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे कटाक्षाने टाळावीत. तुमच्या विचारांचा व मतांचा प्रभाव पडणार आहे.  मीन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. बॅंकिंग, विमा, वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात विशेष यश लाभेल. जनसंपर्क वाढेल.  पंचांग 16 डिसेंबर 2019  सोमवार : मार्गशीर्ष कृष्ण 5, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 7.02, सूर्यास्त 6, चंद्रोदय रात्री 10.07, चंद्रास्त सकाळी 10.39, भारतीय सौर मार्गशीर्ष 25, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1576421260 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 16 डिसेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान 16 डिसेंबर 2019  मेष : शासकीय कामात यश लाभेल. प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस प्रतिकूल आहे. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.  वृषभ : प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. बोलण्यामध्ये कटूता टाळावी.  मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.  कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.  सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. शुभ कामासाठी दिवस चांगला नाही. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे.  कन्या : आरोग्य चांगले राहणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.  तूळ : तुम्हाला अपेक्षित यश लाभणार आहे. कामे मार्गी लागणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.  वृश्‍चिक : आर्थिक क्षेत्रात तुम्हाला समाधानकारक यश लाभेल. काहींना प्रवासाचे योग येण्याची शक्‍यता आहे. प्रवास सुखकारक होतील.  धनू : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात थोड्याफार अडचणी राहणार आहेत. कामाचा ताण वाढेल.  मकर : वरिष्ठांच्याबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. कोणतेही महत्त्वाचे करारमदार टाळावेत. कौटुंबिक जीवनात समाधानकारक स्थिती राहील.  कुंभ : आरोग्य चांगले राहील. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे कटाक्षाने टाळावीत. तुमच्या विचारांचा व मतांचा प्रभाव पडणार आहे.  मीन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. बॅंकिंग, विमा, वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात विशेष यश लाभेल. जनसंपर्क वाढेल.  पंचांग 16 डिसेंबर 2019  सोमवार : मार्गशीर्ष कृष्ण 5, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 7.02, सूर्यास्त 6, चंद्रोदय रात्री 10.07, चंद्रास्त सकाळी 10.39, भारतीय सौर मार्गशीर्ष 25, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 16 December 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 16 डिसेंबर 2019  सोमवार : मार्गशीर्ष कृष्ण 5, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 7.02, सूर्यास्त 6, चंद्रोदय रात्री 10.07, चंद्रास्त सकाळी 10.39, भारतीय सौर मार्गशीर्ष 25, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 15, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38He8Ha
Read More
लष्कराची शिस्त समाजकार्यातही!

गोखलेनगर - लष्करातील शिस्त आणि वक्तशीरपणा निवृत्त कर्नल सदानंद साळुंके यांनी वयाच्या ८३व्या वर्षी सामाजिक कार्यातून जपली आहे. नेहमी हसतमुख राहणारे साळुंके हे तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने कार्यरत आहेत. विजय दिनाच्या निमित्ताने साळुंके यांनी देशसेवेसाठी केलेल्या कार्याची आणि त्यांच्या शौर्याची यशोगाथा सांगितली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सप्टेंबर १९६५ मध्ये पाक सरहद्दीवर व डिसेंबर १९७१ भारत -पाकिस्तान युद्धात ऑपरेशन कॅक्‍टस लिली, नैना कोट शहर कबीज करणे, लाहोरजवळील स्टेशन नूरकोट-सियाकोट येथे मालगाडी उडवून मोठा शास्त्रसाठा जप्त केला. साहस, शौर्य व अद्वितीय नेतृत्व, याबद्दल राष्ट्रपतीच्या हस्ते १९७२ मध्ये ‘वीरचक्र’ हे पदक बहाल करण्यात आले. निवृत्तीनंतर हेडक्वार्टर पुणे येथे सब-एरियामध्ये सेवानिवृत्तीनंतरचे अधिकारी म्हणून खास नेमणूक करण्यात आली. सध्या ते सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना मोफत मार्गदर्शन, चैतन्य हास्य मंडळाच्या माध्यमातून हास्य योग शिकवणे, यांसह विविध समाजोपयोगी कार्य करीत आहेत.

साळुंके यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील. मात्र, शिक्षण पुण्यातील मॉडर्न हायस्कूलमध्ये घेतले. १९६२ मध्ये साळुंके यांनी सैन्यात मराठा रेजिमेंटमध्ये प्रवेश केला. त्यांनी एव्हरेस्टविजेत्या तेनसिंग यांच्याकडून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचा मुलगा समीर सैन्यात आहे.

तरुण पिढीने स्वत:पेक्षा समाजाकडे जास्त लक्ष द्यावे. ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आपण समाजात आदर्श निर्माण केला पाहिजे. आई-वडिलांचे नाव कमवावे, अशी कामगिरी तरुणांनी करावी.
- सदानंद साळुंके, माजी सैनिक

माझे पती कर्नल सदानंद व मुलगा ब्रिगेडिअर समीर यांनी देशासाठी केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो. यांच्यामुळे आम्हाला समाजात आदर मिळतो.
- सरिता सदानंद साळुंके, पत्नी

मिळालेले सन्मान
    राष्ट्रपतींच्या हस्ते  ‘वीरचक्र’- १९७२
    राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ - १९९०
    कै. ग. दि. माडगूळकर, ‘सकाळ’चे तत्कालीन संपादक
डॉ. ना. भि. परुळेकर यांच्या हस्ते सत्कार - १९७२

सैन्यात असताना भूषविलेली पदे
    ऑफिसर कमांडिंग मध्य प्रदेश बटालियन
    डेप्युटी डायरेक्‍टर राष्ट्रीय छात्र सेना दल
    डेप्युटी ब्रिगेड कमांडर (अमृतसर-फिरोजपूर)
    ग्रुप कमांडर एनसीसी, बेळगाव

News Item ID: 

599-news_story-1576434226

Mobile Device Headline: 

लष्कराची शिस्त समाजकार्यातही!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

गोखलेनगर - लष्करातील शिस्त आणि वक्तशीरपणा निवृत्त कर्नल सदानंद साळुंके यांनी वयाच्या ८३व्या वर्षी सामाजिक कार्यातून जपली आहे. नेहमी हसतमुख राहणारे साळुंके हे तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने कार्यरत आहेत. विजय दिनाच्या निमित्ताने साळुंके यांनी देशसेवेसाठी केलेल्या कार्याची आणि त्यांच्या शौर्याची यशोगाथा सांगितली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सप्टेंबर १९६५ मध्ये पाक सरहद्दीवर व डिसेंबर १९७१ भारत -पाकिस्तान युद्धात ऑपरेशन कॅक्‍टस लिली, नैना कोट शहर कबीज करणे, लाहोरजवळील स्टेशन नूरकोट-सियाकोट येथे मालगाडी उडवून मोठा शास्त्रसाठा जप्त केला. साहस, शौर्य व अद्वितीय नेतृत्व, याबद्दल राष्ट्रपतीच्या हस्ते १९७२ मध्ये ‘वीरचक्र’ हे पदक बहाल करण्यात आले. निवृत्तीनंतर हेडक्वार्टर पुणे येथे सब-एरियामध्ये सेवानिवृत्तीनंतरचे अधिकारी म्हणून खास नेमणूक करण्यात आली. सध्या ते सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना मोफत मार्गदर्शन, चैतन्य हास्य मंडळाच्या माध्यमातून हास्य योग शिकवणे, यांसह विविध समाजोपयोगी कार्य करीत आहेत.

साळुंके यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील. मात्र, शिक्षण पुण्यातील मॉडर्न हायस्कूलमध्ये घेतले. १९६२ मध्ये साळुंके यांनी सैन्यात मराठा रेजिमेंटमध्ये प्रवेश केला. त्यांनी एव्हरेस्टविजेत्या तेनसिंग यांच्याकडून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचा मुलगा समीर सैन्यात आहे.

तरुण पिढीने स्वत:पेक्षा समाजाकडे जास्त लक्ष द्यावे. ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आपण समाजात आदर्श निर्माण केला पाहिजे. आई-वडिलांचे नाव कमवावे, अशी कामगिरी तरुणांनी करावी.
- सदानंद साळुंके, माजी सैनिक

माझे पती कर्नल सदानंद व मुलगा ब्रिगेडिअर समीर यांनी देशासाठी केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो. यांच्यामुळे आम्हाला समाजात आदर मिळतो.
- सरिता सदानंद साळुंके, पत्नी

मिळालेले सन्मान
    राष्ट्रपतींच्या हस्ते  ‘वीरचक्र’- १९७२
    राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ - १९९०
    कै. ग. दि. माडगूळकर, ‘सकाळ’चे तत्कालीन संपादक
डॉ. ना. भि. परुळेकर यांच्या हस्ते सत्कार - १९७२

सैन्यात असताना भूषविलेली पदे
    ऑफिसर कमांडिंग मध्य प्रदेश बटालियन
    डेप्युटी डायरेक्‍टर राष्ट्रीय छात्र सेना दल
    डेप्युटी ब्रिगेड कमांडर (अमृतसर-फिरोजपूर)
    ग्रुप कमांडर एनसीसी, बेळगाव

Vertical Image: 

English Headline: 

Kargil Vijay Diwas Special story

Author Type: 

External Author

समाधान काटे 

भारत

पाकिस्तान

पुणे

education

mountaineering

प्रशिक्षण

महाराष्ट्र

maharashtra

Search Functional Tags: 

भारत, पाकिस्तान, पुणे, Education, Mountaineering, प्रशिक्षण, महाराष्ट्र, Maharashtra

Twitter Publish: 

Meta Description: 

Kargil Vijay Diwas Special story Marathi News: विजय दिनाच्या निमित्ताने साळुंके यांनी देशसेवेसाठी केलेल्या कार्याची आणि त्यांच्या शौर्याची यशोगाथा सांगितली.

Send as Notification: 

Topic Tags: 

भारत

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

लष्कराची शिस्त समाजकार्यातही! गोखलेनगर - लष्करातील शिस्त आणि वक्तशीरपणा निवृत्त कर्नल सदानंद साळुंके यांनी वयाच्या ८३व्या वर्षी सामाजिक कार्यातून जपली आहे. नेहमी हसतमुख राहणारे साळुंके हे तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने कार्यरत आहेत. विजय दिनाच्या निमित्ताने साळुंके यांनी देशसेवेसाठी केलेल्या कार्याची आणि त्यांच्या शौर्याची यशोगाथा सांगितली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सप्टेंबर १९६५ मध्ये पाक सरहद्दीवर व डिसेंबर १९७१ भारत -पाकिस्तान युद्धात ऑपरेशन कॅक्‍टस लिली, नैना कोट शहर कबीज करणे, लाहोरजवळील स्टेशन नूरकोट-सियाकोट येथे मालगाडी उडवून मोठा शास्त्रसाठा जप्त केला. साहस, शौर्य व अद्वितीय नेतृत्व, याबद्दल राष्ट्रपतीच्या हस्ते १९७२ मध्ये ‘वीरचक्र’ हे पदक बहाल करण्यात आले. निवृत्तीनंतर हेडक्वार्टर पुणे येथे सब-एरियामध्ये सेवानिवृत्तीनंतरचे अधिकारी म्हणून खास नेमणूक करण्यात आली. सध्या ते सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना मोफत मार्गदर्शन, चैतन्य हास्य मंडळाच्या माध्यमातून हास्य योग शिकवणे, यांसह विविध समाजोपयोगी कार्य करीत आहेत. साळुंके यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील. मात्र, शिक्षण पुण्यातील मॉडर्न हायस्कूलमध्ये घेतले. १९६२ मध्ये साळुंके यांनी सैन्यात मराठा रेजिमेंटमध्ये प्रवेश केला. त्यांनी एव्हरेस्टविजेत्या तेनसिंग यांच्याकडून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचा मुलगा समीर सैन्यात आहे. तरुण पिढीने स्वत:पेक्षा समाजाकडे जास्त लक्ष द्यावे. ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आपण समाजात आदर्श निर्माण केला पाहिजे. आई-वडिलांचे नाव कमवावे, अशी कामगिरी तरुणांनी करावी. - सदानंद साळुंके, माजी सैनिक माझे पती कर्नल सदानंद व मुलगा ब्रिगेडिअर समीर यांनी देशासाठी केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो. यांच्यामुळे आम्हाला समाजात आदर मिळतो. - सरिता सदानंद साळुंके, पत्नी मिळालेले सन्मान     राष्ट्रपतींच्या हस्ते  ‘वीरचक्र’- १९७२     राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ - १९९०     कै. ग. दि. माडगूळकर, ‘सकाळ’चे तत्कालीन संपादक डॉ. ना. भि. परुळेकर यांच्या हस्ते सत्कार - १९७२ सैन्यात असताना भूषविलेली पदे     ऑफिसर कमांडिंग मध्य प्रदेश बटालियन     डेप्युटी डायरेक्‍टर राष्ट्रीय छात्र सेना दल     डेप्युटी ब्रिगेड कमांडर (अमृतसर-फिरोजपूर)     ग्रुप कमांडर एनसीसी, बेळगाव News Item ID:  599-news_story-1576434226 Mobile Device Headline:  लष्कराची शिस्त समाजकार्यातही! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  गोखलेनगर - लष्करातील शिस्त आणि वक्तशीरपणा निवृत्त कर्नल सदानंद साळुंके यांनी वयाच्या ८३व्या वर्षी सामाजिक कार्यातून जपली आहे. नेहमी हसतमुख राहणारे साळुंके हे तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने कार्यरत आहेत. विजय दिनाच्या निमित्ताने साळुंके यांनी देशसेवेसाठी केलेल्या कार्याची आणि त्यांच्या शौर्याची यशोगाथा सांगितली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सप्टेंबर १९६५ मध्ये पाक सरहद्दीवर व डिसेंबर १९७१ भारत -पाकिस्तान युद्धात ऑपरेशन कॅक्‍टस लिली, नैना कोट शहर कबीज करणे, लाहोरजवळील स्टेशन नूरकोट-सियाकोट येथे मालगाडी उडवून मोठा शास्त्रसाठा जप्त केला. साहस, शौर्य व अद्वितीय नेतृत्व, याबद्दल राष्ट्रपतीच्या हस्ते १९७२ मध्ये ‘वीरचक्र’ हे पदक बहाल करण्यात आले. निवृत्तीनंतर हेडक्वार्टर पुणे येथे सब-एरियामध्ये सेवानिवृत्तीनंतरचे अधिकारी म्हणून खास नेमणूक करण्यात आली. सध्या ते सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना मोफत मार्गदर्शन, चैतन्य हास्य मंडळाच्या माध्यमातून हास्य योग शिकवणे, यांसह विविध समाजोपयोगी कार्य करीत आहेत. साळुंके यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील. मात्र, शिक्षण पुण्यातील मॉडर्न हायस्कूलमध्ये घेतले. १९६२ मध्ये साळुंके यांनी सैन्यात मराठा रेजिमेंटमध्ये प्रवेश केला. त्यांनी एव्हरेस्टविजेत्या तेनसिंग यांच्याकडून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचा मुलगा समीर सैन्यात आहे. तरुण पिढीने स्वत:पेक्षा समाजाकडे जास्त लक्ष द्यावे. ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आपण समाजात आदर्श निर्माण केला पाहिजे. आई-वडिलांचे नाव कमवावे, अशी कामगिरी तरुणांनी करावी. - सदानंद साळुंके, माजी सैनिक माझे पती कर्नल सदानंद व मुलगा ब्रिगेडिअर समीर यांनी देशासाठी केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो. यांच्यामुळे आम्हाला समाजात आदर मिळतो. - सरिता सदानंद साळुंके, पत्नी मिळालेले सन्मान     राष्ट्रपतींच्या हस्ते  ‘वीरचक्र’- १९७२     राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ - १९९०     कै. ग. दि. माडगूळकर, ‘सकाळ’चे तत्कालीन संपादक डॉ. ना. भि. परुळेकर यांच्या हस्ते सत्कार - १९७२ सैन्यात असताना भूषविलेली पदे     ऑफिसर कमांडिंग मध्य प्रदेश बटालियन     डेप्युटी डायरेक्‍टर राष्ट्रीय छात्र सेना दल     डेप्युटी ब्रिगेड कमांडर (अमृतसर-फिरोजपूर)     ग्रुप कमांडर एनसीसी, बेळगाव Vertical Image:  English Headline:  Kargil Vijay Diwas Special story Author Type:  External Author समाधान काटे  भारत पाकिस्तान पुणे education mountaineering प्रशिक्षण महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  भारत, पाकिस्तान, पुणे, Education, Mountaineering, प्रशिक्षण, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  Kargil Vijay Diwas Special story Marathi News: विजय दिनाच्या निमित्ताने साळुंके यांनी देशसेवेसाठी केलेल्या कार्याची आणि त्यांच्या शौर्याची यशोगाथा सांगितली. Send as Notification:  Topic Tags:  भारत पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 15, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36Cujna
Read More