Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 9, 2019

पानीपत बॉक्स ऑफिस Day 3: तीसरे दिन पानी पानी हुई आशुतोष गोवारिकर की फिल्म, जानिए कलेक्शन

पानीपत बॉक्स ऑफिस Day 3: तीसरे दिन पानी पानी हुई आशुतोष गोवारिकर की फिल्म, जानिए कलेक्शन

December 09, 2019 0 Comments
आशुतोष गोवारिकर की मल्टीस्टारर फिल्म पानीपत को रविवार को भले ही अच्छी शुरूआत मिली हो लेकिन दिन खत्म होते होते फिल्म ने दम तोड़ दिया है। माना...
Read More
पति, पत्नी और वो बॉक्स ऑफिस: तीसरे दिन रविवार को ज़बरदस्त उछाल, 50 पार का आंकड़ा

पति, पत्नी और वो बॉक्स ऑफिस: तीसरे दिन रविवार को ज़बरदस्त उछाल, 50 पार का आंकड़ा

December 09, 2019 0 Comments
कार्तिक आर्यन, भूमि पेडनेकर और अनन्या पांडे स्टारर पति, पत्नी और वो ने रविवार को बॉक्स ऑफिस पर ज़बरदस्त शुरूआत की है और फिल्म का ओपनिंग आंकड...
Read More
पति पत्नी और वो VS पानीपत: बॉक्स ऑफिस पर कैसा रहा पहला दिन- कौन किस पर भारी!

पति पत्नी और वो VS पानीपत: बॉक्स ऑफिस पर कैसा रहा पहला दिन- कौन किस पर भारी!

December 09, 2019 0 Comments
इस शुक्रवार को दो बड़ी बॉलीवुड फिल्में दर्शकों के सामने आई है। एक ओर जहां "पति पत्नी और वो" को दर्शकों से तारीफ पर तारीफ मिल रही ह...
Read More
Pati Patni Aur Woh Box office: कार्तिक आर्यन का जलवा, रिकॅार्ड तोड़, पति-पत्नी और वो की कमाई

Pati Patni Aur Woh Box office: कार्तिक आर्यन का जलवा, रिकॅार्ड तोड़, पति-पत्नी और वो की कमाई

December 09, 2019 0 Comments
लंबे समय से इंतजार के बाद आखिरकार कार्तिन आर्यन, भूमि पेडनेकर और अनन्या पांडे की पति-पत्नी और वो सिनेमाघर में रिलीज हो गई है। बता दें कि कार...
Read More
#Solapur : सायकलप्रेमी तरुण 'अशी' करतात सुटी एन्जॉय!

सोलापूर : सुटी म्हटलं की अनेकजण मस्तपैकी ताणून देण्याचे नियोजन करतात... पण सोलापुरातील सायकलप्रेमी तरुणांनी एकत्र येऊन सुटी वेगळ्या पद्धतीने एन्जॉय करण्याचे ठरविले आहे. गेल्या काही दिवसांपासून या तरुणांनी सुटीच्या दिवशी सायकलिंग करत अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत.
 

50 ते 100 किलोमीटरचे लक्ष्य 
दर रविवारी सायकलिंग करत सोलापूरपासून जवळ असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देण्याचा चंग महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता अमेय केत, सोमा लॉजिस्टिक्‍सचे सेल्स मॅनेजर अविनाश देवडकर, विद्यार्थी आदित्य बालगावकर, जिल्हा परिषद शिक्षक असलेले किरण हुक्केरी यांनी बांधला आहे. आजवर सोलापूरजवळील मंगळवेढा, तुळजापूर, नळदुर्ग, मोहोळ आदी ठिकाणी रविवारी सायकल भ्रमंती केली आहे. सायकलप्रेमी तरुणांचा हा ग्रुप साधारणतः 50 ते 100 किलोमीटरचे लक्ष्य समोर ठेवून सायकल स्वारी करत आहे.
 

सोलापूर ते गाणगापूर 102 किलोमीटर सायकल भ्रमंती
गेल्या आठवड्यात या सायकलप्रेमींनी सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर रोड-सोलापूर असे 102 किलोमीटर सायकल भ्रमंतीचे लक्ष्य ठेवले होते. पहाटे पाच वाजता सोलापुरातून सुरवात केली. सकाळी 7.25 वाजता अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. 102 किलोमीटरचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुढे अक्कलकोट ते गाणगापूर रोडपर्यंत सायकल स्वारी केली. 8.45 वाजता चहा-नाश्‍ता करून चौघांनी परतीचा प्रवास सुरू केला. दरम्यान, अक्कलकोट येथील महापारेषण उपकेंद्रातर्फे या सायकल स्वारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 102 किलोमीटरचा यशस्वी सायकल प्रवास करून हे सायकलपटू सकाळी 11.45 वाजता सोलापुरात पोचले. स्मार्ट सोलापूरकरांनी दर रविवारी किंवा वेळ मिळेल तेव्हा अशाप्रकारे सायकलिंग करून सुटीचा आनंद घ्यावा, असे आवाहन या तरुणांनी केले आहे.
 

सायकलप्रेमी म्हणतात...
सायकलिंगच्या माध्यमातून स्मार्ट सोलापूरकरांनी आपले आरोग्य स्मार्ट करावे. तसेच यामधून पुन्हा सायकलिंगचे युग यावे आणि पर्यावरणाचा जागर व्हावा. 
- अमेय केत, उपकार्यकारी अभियंता, महापारेषण 

सायकलिंगच्या छंदामधून निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पर्यावरण व तब्येतीचे संवर्धन करताना वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळत आहे. 
- अविनाश देवडकर, मॅनेजर सेल्स, सोमा लॉजिस्टिक्‍स 

दर रविवारी सायकलिंग करत सोलापूरजवळील वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडते. यात इतर सोलापूरकरांनी सुद्धा सामील व्हावे. 
- आदित्य बालगावकर, विद्यार्थी 

शिक्षकच स्वत: सायकलिंग करताहेत हा पॉझिटिव्ह मेसेज विद्यार्थ्यांमध्ये पोचावा आणि सायकलिंगची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याचा प्रयत्न आहे. 
- किरण हुक्केरी, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा

News Item ID: 

599-news_story-1575917145

Mobile Device Headline: 

#Solapur : सायकलप्रेमी तरुण 'अशी' करतात सुटी एन्जॉय!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

myfa

Mobile Body: 

सोलापूर : सुटी म्हटलं की अनेकजण मस्तपैकी ताणून देण्याचे नियोजन करतात... पण सोलापुरातील सायकलप्रेमी तरुणांनी एकत्र येऊन सुटी वेगळ्या पद्धतीने एन्जॉय करण्याचे ठरविले आहे. गेल्या काही दिवसांपासून या तरुणांनी सुटीच्या दिवशी सायकलिंग करत अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत.
 

50 ते 100 किलोमीटरचे लक्ष्य 
दर रविवारी सायकलिंग करत सोलापूरपासून जवळ असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देण्याचा चंग महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता अमेय केत, सोमा लॉजिस्टिक्‍सचे सेल्स मॅनेजर अविनाश देवडकर, विद्यार्थी आदित्य बालगावकर, जिल्हा परिषद शिक्षक असलेले किरण हुक्केरी यांनी बांधला आहे. आजवर सोलापूरजवळील मंगळवेढा, तुळजापूर, नळदुर्ग, मोहोळ आदी ठिकाणी रविवारी सायकल भ्रमंती केली आहे. सायकलप्रेमी तरुणांचा हा ग्रुप साधारणतः 50 ते 100 किलोमीटरचे लक्ष्य समोर ठेवून सायकल स्वारी करत आहे.
 

सोलापूर ते गाणगापूर 102 किलोमीटर सायकल भ्रमंती
गेल्या आठवड्यात या सायकलप्रेमींनी सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर रोड-सोलापूर असे 102 किलोमीटर सायकल भ्रमंतीचे लक्ष्य ठेवले होते. पहाटे पाच वाजता सोलापुरातून सुरवात केली. सकाळी 7.25 वाजता अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. 102 किलोमीटरचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुढे अक्कलकोट ते गाणगापूर रोडपर्यंत सायकल स्वारी केली. 8.45 वाजता चहा-नाश्‍ता करून चौघांनी परतीचा प्रवास सुरू केला. दरम्यान, अक्कलकोट येथील महापारेषण उपकेंद्रातर्फे या सायकल स्वारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 102 किलोमीटरचा यशस्वी सायकल प्रवास करून हे सायकलपटू सकाळी 11.45 वाजता सोलापुरात पोचले. स्मार्ट सोलापूरकरांनी दर रविवारी किंवा वेळ मिळेल तेव्हा अशाप्रकारे सायकलिंग करून सुटीचा आनंद घ्यावा, असे आवाहन या तरुणांनी केले आहे.
 

सायकलप्रेमी म्हणतात...
सायकलिंगच्या माध्यमातून स्मार्ट सोलापूरकरांनी आपले आरोग्य स्मार्ट करावे. तसेच यामधून पुन्हा सायकलिंगचे युग यावे आणि पर्यावरणाचा जागर व्हावा. 
- अमेय केत, उपकार्यकारी अभियंता, महापारेषण 

सायकलिंगच्या छंदामधून निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पर्यावरण व तब्येतीचे संवर्धन करताना वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळत आहे. 
- अविनाश देवडकर, मॅनेजर सेल्स, सोमा लॉजिस्टिक्‍स 

दर रविवारी सायकलिंग करत सोलापूरजवळील वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडते. यात इतर सोलापूरकरांनी सुद्धा सामील व्हावे. 
- आदित्य बालगावकर, विद्यार्थी 

शिक्षकच स्वत: सायकलिंग करताहेत हा पॉझिटिव्ह मेसेज विद्यार्थ्यांमध्ये पोचावा आणि सायकलिंगची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याचा प्रयत्न आहे. 
- किरण हुक्केरी, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा

Vertical Image: 

English Headline: 

Story of cyclist youth in Solapur

Author Type: 

External Author

परशुराम कोकणे

सोलापूर

सायकल

जिल्हा परिषद

शिक्षक

अक्कलकोट

आरोग्य

health

पर्यावरण

environment

छंद

निसर्ग

शाळा

Search Functional Tags: 

सोलापूर, सायकल, जिल्हा परिषद, शिक्षक, अक्कलकोट, आरोग्य, Health, पर्यावरण, Environment, छंद, निसर्ग, शाळा

Twitter Publish: 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/35iOp5q

#Solapur : सायकलप्रेमी तरुण 'अशी' करतात सुटी एन्जॉय! सोलापूर : सुटी म्हटलं की अनेकजण मस्तपैकी ताणून देण्याचे नियोजन करतात... पण सोलापुरातील सायकलप्रेमी तरुणांनी एकत्र येऊन सुटी वेगळ्या पद्धतीने एन्जॉय करण्याचे ठरविले आहे. गेल्या काही दिवसांपासून या तरुणांनी सुटीच्या दिवशी सायकलिंग करत अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत.   50 ते 100 किलोमीटरचे लक्ष्य  दर रविवारी सायकलिंग करत सोलापूरपासून जवळ असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देण्याचा चंग महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता अमेय केत, सोमा लॉजिस्टिक्‍सचे सेल्स मॅनेजर अविनाश देवडकर, विद्यार्थी आदित्य बालगावकर, जिल्हा परिषद शिक्षक असलेले किरण हुक्केरी यांनी बांधला आहे. आजवर सोलापूरजवळील मंगळवेढा, तुळजापूर, नळदुर्ग, मोहोळ आदी ठिकाणी रविवारी सायकल भ्रमंती केली आहे. सायकलप्रेमी तरुणांचा हा ग्रुप साधारणतः 50 ते 100 किलोमीटरचे लक्ष्य समोर ठेवून सायकल स्वारी करत आहे.   सोलापूर ते गाणगापूर 102 किलोमीटर सायकल भ्रमंती गेल्या आठवड्यात या सायकलप्रेमींनी सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर रोड-सोलापूर असे 102 किलोमीटर सायकल भ्रमंतीचे लक्ष्य ठेवले होते. पहाटे पाच वाजता सोलापुरातून सुरवात केली. सकाळी 7.25 वाजता अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. 102 किलोमीटरचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुढे अक्कलकोट ते गाणगापूर रोडपर्यंत सायकल स्वारी केली. 8.45 वाजता चहा-नाश्‍ता करून चौघांनी परतीचा प्रवास सुरू केला. दरम्यान, अक्कलकोट येथील महापारेषण उपकेंद्रातर्फे या सायकल स्वारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 102 किलोमीटरचा यशस्वी सायकल प्रवास करून हे सायकलपटू सकाळी 11.45 वाजता सोलापुरात पोचले. स्मार्ट सोलापूरकरांनी दर रविवारी किंवा वेळ मिळेल तेव्हा अशाप्रकारे सायकलिंग करून सुटीचा आनंद घ्यावा, असे आवाहन या तरुणांनी केले आहे.   सायकलप्रेमी म्हणतात... सायकलिंगच्या माध्यमातून स्मार्ट सोलापूरकरांनी आपले आरोग्य स्मार्ट करावे. तसेच यामधून पुन्हा सायकलिंगचे युग यावे आणि पर्यावरणाचा जागर व्हावा.  - अमेय केत, उपकार्यकारी अभियंता, महापारेषण  सायकलिंगच्या छंदामधून निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पर्यावरण व तब्येतीचे संवर्धन करताना वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळत आहे.  - अविनाश देवडकर, मॅनेजर सेल्स, सोमा लॉजिस्टिक्‍स  दर रविवारी सायकलिंग करत सोलापूरजवळील वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडते. यात इतर सोलापूरकरांनी सुद्धा सामील व्हावे.  - आदित्य बालगावकर, विद्यार्थी  शिक्षकच स्वत: सायकलिंग करताहेत हा पॉझिटिव्ह मेसेज विद्यार्थ्यांमध्ये पोचावा आणि सायकलिंगची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याचा प्रयत्न आहे.  - किरण हुक्केरी, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा News Item ID:  599-news_story-1575917145 Mobile Device Headline:  #Solapur : सायकलप्रेमी तरुण 'अशी' करतात सुटी एन्जॉय! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  myfa Mobile Body:  सोलापूर : सुटी म्हटलं की अनेकजण मस्तपैकी ताणून देण्याचे नियोजन करतात... पण सोलापुरातील सायकलप्रेमी तरुणांनी एकत्र येऊन सुटी वेगळ्या पद्धतीने एन्जॉय करण्याचे ठरविले आहे. गेल्या काही दिवसांपासून या तरुणांनी सुटीच्या दिवशी सायकलिंग करत अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत.   50 ते 100 किलोमीटरचे लक्ष्य  दर रविवारी सायकलिंग करत सोलापूरपासून जवळ असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देण्याचा चंग महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता अमेय केत, सोमा लॉजिस्टिक्‍सचे सेल्स मॅनेजर अविनाश देवडकर, विद्यार्थी आदित्य बालगावकर, जिल्हा परिषद शिक्षक असलेले किरण हुक्केरी यांनी बांधला आहे. आजवर सोलापूरजवळील मंगळवेढा, तुळजापूर, नळदुर्ग, मोहोळ आदी ठिकाणी रविवारी सायकल भ्रमंती केली आहे. सायकलप्रेमी तरुणांचा हा ग्रुप साधारणतः 50 ते 100 किलोमीटरचे लक्ष्य समोर ठेवून सायकल स्वारी करत आहे.   सोलापूर ते गाणगापूर 102 किलोमीटर सायकल भ्रमंती गेल्या आठवड्यात या सायकलप्रेमींनी सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर रोड-सोलापूर असे 102 किलोमीटर सायकल भ्रमंतीचे लक्ष्य ठेवले होते. पहाटे पाच वाजता सोलापुरातून सुरवात केली. सकाळी 7.25 वाजता अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. 102 किलोमीटरचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुढे अक्कलकोट ते गाणगापूर रोडपर्यंत सायकल स्वारी केली. 8.45 वाजता चहा-नाश्‍ता करून चौघांनी परतीचा प्रवास सुरू केला. दरम्यान, अक्कलकोट येथील महापारेषण उपकेंद्रातर्फे या सायकल स्वारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 102 किलोमीटरचा यशस्वी सायकल प्रवास करून हे सायकलपटू सकाळी 11.45 वाजता सोलापुरात पोचले. स्मार्ट सोलापूरकरांनी दर रविवारी किंवा वेळ मिळेल तेव्हा अशाप्रकारे सायकलिंग करून सुटीचा आनंद घ्यावा, असे आवाहन या तरुणांनी केले आहे.   सायकलप्रेमी म्हणतात... सायकलिंगच्या माध्यमातून स्मार्ट सोलापूरकरांनी आपले आरोग्य स्मार्ट करावे. तसेच यामधून पुन्हा सायकलिंगचे युग यावे आणि पर्यावरणाचा जागर व्हावा.  - अमेय केत, उपकार्यकारी अभियंता, महापारेषण  सायकलिंगच्या छंदामधून निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पर्यावरण व तब्येतीचे संवर्धन करताना वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळत आहे.  - अविनाश देवडकर, मॅनेजर सेल्स, सोमा लॉजिस्टिक्‍स  दर रविवारी सायकलिंग करत सोलापूरजवळील वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडते. यात इतर सोलापूरकरांनी सुद्धा सामील व्हावे.  - आदित्य बालगावकर, विद्यार्थी  शिक्षकच स्वत: सायकलिंग करताहेत हा पॉझिटिव्ह मेसेज विद्यार्थ्यांमध्ये पोचावा आणि सायकलिंगची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याचा प्रयत्न आहे.  - किरण हुक्केरी, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा Vertical Image:  English Headline:  Story of cyclist youth in Solapur Author Type:  External Author परशुराम कोकणे सोलापूर सायकल जिल्हा परिषद शिक्षक अक्कलकोट आरोग्य health पर्यावरण environment छंद निसर्ग शाळा Search Functional Tags:  सोलापूर, सायकल, जिल्हा परिषद, शिक्षक, अक्कलकोट, आरोग्य, Health, पर्यावरण, Environment, छंद, निसर्ग, शाळा Twitter Publish:  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/35iOp5q

December 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RCKKeQ
Read More
Mardani 2 : राणी मुखर्जी म्हणते मुलींनो स्वतःचे संरक्षण करायला शिका!

माझ्या करिअरला सुरुवात नव्वदीच्या दशकात ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून झाली. त्यानंतर मला ‘गुलाम’ चित्रपटासाठी बरीच वाहवा मिळली. ‘हॅलो ब्रदर’, ‘कुछ कुछ होता है’, ‘साथियाँ’, ‘ब्लॅक’सारखे अनेक चित्रपट मी केले. आता मी ‘मर्दानी २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

हा चित्रपट २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी’ चित्रपटाचा सीक्वेल आहे. ‘मर्दानी’मध्ये मी क्राइम ब्रॅंच ऑफिसरची भूमिका साकारली होती; तर ‘मर्दानी २’मध्ये मी उपनिरीक्षकाच्या भूमिकेत आहे. उपनिरीक्षकांना नेहमीच त्यांच्या वर्दीत राहावे लागते. क्राइम ब्रॅंच ऑफिसर मात्र गुन्हेगाराला गुप्तहेराप्रमाणे पकडतात.

- महानायकाची चित्रपन्नाशी !

उपनिरीक्षकांना गुन्हेगारांना समोर जाऊन पकडावे लागते. या दोन्ही भूमिका एकमेकांपेक्षा फारच वेगळ्या आहेत. त्यामुळे ‘मर्दानी २’मध्ये उपनिरीक्षकाची भूमिका साकारणे माझ्यासाठी मोठी जबाबदारीच होती. चित्रपटात बरेचदा मी खाकी वर्दीत दिसले आहे; त्यामुळे माझ्यासाठी हा खूपच वेगळा अनुभव होता. या चित्रपटात मी बरेच फाईट सीन्सही केले आहेत. बंदूक हाताळण्याचे प्रशिक्षण मी घेतले होते.

चित्रपटामध्ये मी एका व्यक्तीला अगदी रागाने मारत असल्याचा प्रसंग आहे. एखाद्या मुलीला किंवा महिलेला तिचा राग व्यक्‍त करण्याची संधी दिली जाते, तेव्हा तिच्यात ज्या प्रकारची एनर्जी येते, तशीच त्या वेळी ती माझ्यातही आपोआपच आलेली होती.
या चित्रपटाचे दिग्दर्शक गोपी पुथरन आणि माझी ओळख ‘मर्दानी’पासूनच आहे.

- बॉलिवूडच्या 'या' ग्लॅमरस बहिणींचे वडील आहेत, काँग्रेस आमदार

त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. या चित्रपटाचे चित्रीकरण मी राजस्थानमधील कोटा शहरात केले आहे. तेथील ४० ते ५० डिग्री तापमानात आम्ही चित्रीकरण केले होते. चित्रीकरणाच्या निमित्ताने मला कोटामधील राहणीमान आणि तेथील लोकांना जाणून घेण्याची संधी मिळाली. ‘मर्दानी’नंतर २०१४मध्ये माझे लग्न झाले, मला मुलगी झाली. त्यामुळे चित्रपटांपासून मी थोडा गॅप घेतला होता. माझी मुलगी दीड वर्षाची होण्याआधीच २०१८मध्ये मी ‘हिचकी’ हा चित्रपट केला होता आणि त्यानंतर आता ‘मर्दानी २’मध्ये काम केले आहे. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

IT’S OUT! RANI’s MARDAANI 2 TRAILER IS OUT! Gosh, I thought Mardaani was creepy, wait till you see this trailer! The villain is even creepier and even more horrible ! But Shivani is back! Rani looks absolutely fierceless! JAI RANI! RANI ZINDABAD!

A post shared by Rani Mukherjee Chopra (@ranimukherjeefp) on Nov 14, 2019 at 3:15am PST

एक आई आणि एक अभिनेत्री या दोन्ही गोष्टींचा समतोल राखून काम करावे, असे माझे प्रामाणिक मत आहे. त्याचप्रमाणे ज्या चित्रपटांच्या कथेतून लोकांपर्यंत काही विशेष संदेश पोचेल, असे चित्रपट यापुढेही मी नक्कीच करीन. गेल्या चार ते पाच वर्षांत चित्रपटसृष्टीत बरेच बदल झाले आहेत. सध्या चित्रपटसृष्टीमधील लोकांपेक्षा प्रेक्षकच चित्रपटांवर जास्त प्रतिक्रिया देत आहेत आणि त्यांच्याकडून चित्रपटांचे कौतुकही होत आहे. आता चित्रपटसृष्टी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची वाट पाहते आणि त्यांच्या आवडी-निवडींचाही विचार करत आहे. हाच चांगला बदल चित्रपटसृष्टीत या चार ते पाच वर्षांत मला दिसून आला. त्यामुळे सध्या तरी प्रेक्षकच सगळ्यात मोठा ‘किंग’ आहे.

- करीना अक्षयविषयी म्हणाली, 'तो पहिली व्यक्ती आहे जी...'

प्रेक्षक सध्या रिअल लाइफ स्टोरीज आणि ‘बाहुबली’सारख्या भव्य-दिव्य चित्रपटांना पसंती देत आहेत. त्याचबरोबर जागरूकता घडवणारे चित्रपट एन्टरटेन्मेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचवले जात आहेत, हे पाहून फारच आनंद होतो. सध्या वेबसीरिजचाही ट्रेंड आहे. मी सध्या तरी चित्रपट करणे जास्त पसंत करीन, त्यानंतर वेबसीरिजचा विचार करीन. कोणते आणि कशा प्रकारचे चित्रपट आणि वेबसीरिज करायचे, हे मी आधीच ठरवत नाही.

‘मर्दानी’मधून आम्ही महिलांना सुरक्षित राहण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. जे लोक महिलांच्या आणि मुलींच्या बाबतीत वाईट कृत्य करत आहेत, ते आपल्या आजूबाजूलाच असतात; त्यांच्यापासून सांभाळून राहा. तसेच मुलींना आणि महिलांना सुरक्षित राहण्याचा संदेश आम्ही या चित्रपटातून देत आहोत. त्या सर्व महिलांना मी एवढेच सांगेन, की डोळे-कान उघडे ठेवा, आपल्याला आजूबाजूला काय घडतेय याकडे लक्ष द्या आणि स्वतःचे संरक्षण करा.

Shivani Shivaji Roy is back with a story of courage that'll strike your heart. #Mardaani2 on 13th December.
Watch #Mardaani2Trailer - https://t.co/FWwKOWfqU6 #RaniMukerji #SheWontStop #GopiPuthran @Mardaani2 pic.twitter.com/x1cOV8nIZj

— Yash Raj Films (@yrf) December 9, 2019

News Item ID: 

599-news_story-1575896083

Mobile Device Headline: 

Mardani 2 : राणी मुखर्जी म्हणते मुलींनो स्वतःचे संरक्षण करायला शिका!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Manoranjan

Mobile Body: 

माझ्या करिअरला सुरुवात नव्वदीच्या दशकात ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून झाली. त्यानंतर मला ‘गुलाम’ चित्रपटासाठी बरीच वाहवा मिळली. ‘हॅलो ब्रदर’, ‘कुछ कुछ होता है’, ‘साथियाँ’, ‘ब्लॅक’सारखे अनेक चित्रपट मी केले. आता मी ‘मर्दानी २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

हा चित्रपट २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी’ चित्रपटाचा सीक्वेल आहे. ‘मर्दानी’मध्ये मी क्राइम ब्रॅंच ऑफिसरची भूमिका साकारली होती; तर ‘मर्दानी २’मध्ये मी उपनिरीक्षकाच्या भूमिकेत आहे. उपनिरीक्षकांना नेहमीच त्यांच्या वर्दीत राहावे लागते. क्राइम ब्रॅंच ऑफिसर मात्र गुन्हेगाराला गुप्तहेराप्रमाणे पकडतात.

- महानायकाची चित्रपन्नाशी !

उपनिरीक्षकांना गुन्हेगारांना समोर जाऊन पकडावे लागते. या दोन्ही भूमिका एकमेकांपेक्षा फारच वेगळ्या आहेत. त्यामुळे ‘मर्दानी २’मध्ये उपनिरीक्षकाची भूमिका साकारणे माझ्यासाठी मोठी जबाबदारीच होती. चित्रपटात बरेचदा मी खाकी वर्दीत दिसले आहे; त्यामुळे माझ्यासाठी हा खूपच वेगळा अनुभव होता. या चित्रपटात मी बरेच फाईट सीन्सही केले आहेत. बंदूक हाताळण्याचे प्रशिक्षण मी घेतले होते.

चित्रपटामध्ये मी एका व्यक्तीला अगदी रागाने मारत असल्याचा प्रसंग आहे. एखाद्या मुलीला किंवा महिलेला तिचा राग व्यक्‍त करण्याची संधी दिली जाते, तेव्हा तिच्यात ज्या प्रकारची एनर्जी येते, तशीच त्या वेळी ती माझ्यातही आपोआपच आलेली होती.
या चित्रपटाचे दिग्दर्शक गोपी पुथरन आणि माझी ओळख ‘मर्दानी’पासूनच आहे.

- बॉलिवूडच्या 'या' ग्लॅमरस बहिणींचे वडील आहेत, काँग्रेस आमदार

त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. या चित्रपटाचे चित्रीकरण मी राजस्थानमधील कोटा शहरात केले आहे. तेथील ४० ते ५० डिग्री तापमानात आम्ही चित्रीकरण केले होते. चित्रीकरणाच्या निमित्ताने मला कोटामधील राहणीमान आणि तेथील लोकांना जाणून घेण्याची संधी मिळाली. ‘मर्दानी’नंतर २०१४मध्ये माझे लग्न झाले, मला मुलगी झाली. त्यामुळे चित्रपटांपासून मी थोडा गॅप घेतला होता. माझी मुलगी दीड वर्षाची होण्याआधीच २०१८मध्ये मी ‘हिचकी’ हा चित्रपट केला होता आणि त्यानंतर आता ‘मर्दानी २’मध्ये काम केले आहे. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

IT’S OUT! RANI’s MARDAANI 2 TRAILER IS OUT! Gosh, I thought Mardaani was creepy, wait till you see this trailer! The villain is even creepier and even more horrible ! But Shivani is back! Rani looks absolutely fierceless! JAI RANI! RANI ZINDABAD!

A post shared by Rani Mukherjee Chopra (@ranimukherjeefp) on Nov 14, 2019 at 3:15am PST

एक आई आणि एक अभिनेत्री या दोन्ही गोष्टींचा समतोल राखून काम करावे, असे माझे प्रामाणिक मत आहे. त्याचप्रमाणे ज्या चित्रपटांच्या कथेतून लोकांपर्यंत काही विशेष संदेश पोचेल, असे चित्रपट यापुढेही मी नक्कीच करीन. गेल्या चार ते पाच वर्षांत चित्रपटसृष्टीत बरेच बदल झाले आहेत. सध्या चित्रपटसृष्टीमधील लोकांपेक्षा प्रेक्षकच चित्रपटांवर जास्त प्रतिक्रिया देत आहेत आणि त्यांच्याकडून चित्रपटांचे कौतुकही होत आहे. आता चित्रपटसृष्टी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची वाट पाहते आणि त्यांच्या आवडी-निवडींचाही विचार करत आहे. हाच चांगला बदल चित्रपटसृष्टीत या चार ते पाच वर्षांत मला दिसून आला. त्यामुळे सध्या तरी प्रेक्षकच सगळ्यात मोठा ‘किंग’ आहे.

- करीना अक्षयविषयी म्हणाली, 'तो पहिली व्यक्ती आहे जी...'

प्रेक्षक सध्या रिअल लाइफ स्टोरीज आणि ‘बाहुबली’सारख्या भव्य-दिव्य चित्रपटांना पसंती देत आहेत. त्याचबरोबर जागरूकता घडवणारे चित्रपट एन्टरटेन्मेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचवले जात आहेत, हे पाहून फारच आनंद होतो. सध्या वेबसीरिजचाही ट्रेंड आहे. मी सध्या तरी चित्रपट करणे जास्त पसंत करीन, त्यानंतर वेबसीरिजचा विचार करीन. कोणते आणि कशा प्रकारचे चित्रपट आणि वेबसीरिज करायचे, हे मी आधीच ठरवत नाही.

‘मर्दानी’मधून आम्ही महिलांना सुरक्षित राहण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. जे लोक महिलांच्या आणि मुलींच्या बाबतीत वाईट कृत्य करत आहेत, ते आपल्या आजूबाजूलाच असतात; त्यांच्यापासून सांभाळून राहा. तसेच मुलींना आणि महिलांना सुरक्षित राहण्याचा संदेश आम्ही या चित्रपटातून देत आहोत. त्या सर्व महिलांना मी एवढेच सांगेन, की डोळे-कान उघडे ठेवा, आपल्याला आजूबाजूला काय घडतेय याकडे लक्ष द्या आणि स्वतःचे संरक्षण करा.

Shivani Shivaji Roy is back with a story of courage that'll strike your heart. #Mardaani2 on 13th December.
Watch #Mardaani2Trailer - https://t.co/FWwKOWfqU6 #RaniMukerji #SheWontStop #GopiPuthran @Mardaani2 pic.twitter.com/x1cOV8nIZj

— Yash Raj Films (@yrf) December 9, 2019

Vertical Image: 

English Headline: 

Rani Mukherjee said to girls about learn to protect themselves

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राणी मुखर्जी

चित्रपट

गुन्हेगार

training

दिग्दर्शक

लग्न

अभिनेत्री

खून

webseries

ट्रेंड

women

Search Functional Tags: 

राणी मुखर्जी, चित्रपट, गुन्हेगार, Training, दिग्दर्शक, लग्न, अभिनेत्री, खून, Webseries, ट्रेंड, women

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Rani Mukharjee: हा चित्रपट २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी’ चित्रपटाचा सीक्वेल आहे. ‘मर्दानी’मध्ये मी क्राइम ब्रॅंच ऑफिसरची भूमिका साकारली होती; तर ‘मर्दानी २’मध्ये मी उपनिरीक्षकाच्या भूमिकेत आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

राजस्थान

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Mardani 2 : राणी मुखर्जी म्हणते मुलींनो स्वतःचे संरक्षण करायला शिका! माझ्या करिअरला सुरुवात नव्वदीच्या दशकात ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून झाली. त्यानंतर मला ‘गुलाम’ चित्रपटासाठी बरीच वाहवा मिळली. ‘हॅलो ब्रदर’, ‘कुछ कुछ होता है’, ‘साथियाँ’, ‘ब्लॅक’सारखे अनेक चित्रपट मी केले. आता मी ‘मर्दानी २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप हा चित्रपट २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी’ चित्रपटाचा सीक्वेल आहे. ‘मर्दानी’मध्ये मी क्राइम ब्रॅंच ऑफिसरची भूमिका साकारली होती; तर ‘मर्दानी २’मध्ये मी उपनिरीक्षकाच्या भूमिकेत आहे. उपनिरीक्षकांना नेहमीच त्यांच्या वर्दीत राहावे लागते. क्राइम ब्रॅंच ऑफिसर मात्र गुन्हेगाराला गुप्तहेराप्रमाणे पकडतात. - महानायकाची चित्रपन्नाशी ! उपनिरीक्षकांना गुन्हेगारांना समोर जाऊन पकडावे लागते. या दोन्ही भूमिका एकमेकांपेक्षा फारच वेगळ्या आहेत. त्यामुळे ‘मर्दानी २’मध्ये उपनिरीक्षकाची भूमिका साकारणे माझ्यासाठी मोठी जबाबदारीच होती. चित्रपटात बरेचदा मी खाकी वर्दीत दिसले आहे; त्यामुळे माझ्यासाठी हा खूपच वेगळा अनुभव होता. या चित्रपटात मी बरेच फाईट सीन्सही केले आहेत. बंदूक हाताळण्याचे प्रशिक्षण मी घेतले होते. चित्रपटामध्ये मी एका व्यक्तीला अगदी रागाने मारत असल्याचा प्रसंग आहे. एखाद्या मुलीला किंवा महिलेला तिचा राग व्यक्‍त करण्याची संधी दिली जाते, तेव्हा तिच्यात ज्या प्रकारची एनर्जी येते, तशीच त्या वेळी ती माझ्यातही आपोआपच आलेली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक गोपी पुथरन आणि माझी ओळख ‘मर्दानी’पासूनच आहे. - बॉलिवूडच्या 'या' ग्लॅमरस बहिणींचे वडील आहेत, काँग्रेस आमदार त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. या चित्रपटाचे चित्रीकरण मी राजस्थानमधील कोटा शहरात केले आहे. तेथील ४० ते ५० डिग्री तापमानात आम्ही चित्रीकरण केले होते. चित्रीकरणाच्या निमित्ताने मला कोटामधील राहणीमान आणि तेथील लोकांना जाणून घेण्याची संधी मिळाली. ‘मर्दानी’नंतर २०१४मध्ये माझे लग्न झाले, मला मुलगी झाली. त्यामुळे चित्रपटांपासून मी थोडा गॅप घेतला होता. माझी मुलगी दीड वर्षाची होण्याआधीच २०१८मध्ये मी ‘हिचकी’ हा चित्रपट केला होता आणि त्यानंतर आता ‘मर्दानी २’मध्ये काम केले आहे.          View this post on Instagram                   IT’S OUT! RANI’s MARDAANI 2 TRAILER IS OUT! Gosh, I thought Mardaani was creepy, wait till you see this trailer! The villain is even creepier and even more horrible ! But Shivani is back! Rani looks absolutely fierceless! JAI RANI! RANI ZINDABAD! A post shared by Rani Mukherjee Chopra (@ranimukherjeefp) on Nov 14, 2019 at 3:15am PST एक आई आणि एक अभिनेत्री या दोन्ही गोष्टींचा समतोल राखून काम करावे, असे माझे प्रामाणिक मत आहे. त्याचप्रमाणे ज्या चित्रपटांच्या कथेतून लोकांपर्यंत काही विशेष संदेश पोचेल, असे चित्रपट यापुढेही मी नक्कीच करीन. गेल्या चार ते पाच वर्षांत चित्रपटसृष्टीत बरेच बदल झाले आहेत. सध्या चित्रपटसृष्टीमधील लोकांपेक्षा प्रेक्षकच चित्रपटांवर जास्त प्रतिक्रिया देत आहेत आणि त्यांच्याकडून चित्रपटांचे कौतुकही होत आहे. आता चित्रपटसृष्टी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची वाट पाहते आणि त्यांच्या आवडी-निवडींचाही विचार करत आहे. हाच चांगला बदल चित्रपटसृष्टीत या चार ते पाच वर्षांत मला दिसून आला. त्यामुळे सध्या तरी प्रेक्षकच सगळ्यात मोठा ‘किंग’ आहे. - करीना अक्षयविषयी म्हणाली, 'तो पहिली व्यक्ती आहे जी...' प्रेक्षक सध्या रिअल लाइफ स्टोरीज आणि ‘बाहुबली’सारख्या भव्य-दिव्य चित्रपटांना पसंती देत आहेत. त्याचबरोबर जागरूकता घडवणारे चित्रपट एन्टरटेन्मेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचवले जात आहेत, हे पाहून फारच आनंद होतो. सध्या वेबसीरिजचाही ट्रेंड आहे. मी सध्या तरी चित्रपट करणे जास्त पसंत करीन, त्यानंतर वेबसीरिजचा विचार करीन. कोणते आणि कशा प्रकारचे चित्रपट आणि वेबसीरिज करायचे, हे मी आधीच ठरवत नाही. ‘मर्दानी’मधून आम्ही महिलांना सुरक्षित राहण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. जे लोक महिलांच्या आणि मुलींच्या बाबतीत वाईट कृत्य करत आहेत, ते आपल्या आजूबाजूलाच असतात; त्यांच्यापासून सांभाळून राहा. तसेच मुलींना आणि महिलांना सुरक्षित राहण्याचा संदेश आम्ही या चित्रपटातून देत आहोत. त्या सर्व महिलांना मी एवढेच सांगेन, की डोळे-कान उघडे ठेवा, आपल्याला आजूबाजूला काय घडतेय याकडे लक्ष द्या आणि स्वतःचे संरक्षण करा. Shivani Shivaji Roy is back with a story of courage that'll strike your heart. #Mardaani2 on 13th December. Watch #Mardaani2Trailer - https://t.co/FWwKOWfqU6 #RaniMukerji #SheWontStop #GopiPuthran @Mardaani2 pic.twitter.com/x1cOV8nIZj — Yash Raj Films (@yrf) December 9, 2019 News Item ID:  599-news_story-1575896083 Mobile Device Headline:  Mardani 2 : राणी मुखर्जी म्हणते मुलींनो स्वतःचे संरक्षण करायला शिका! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Manoranjan Mobile Body:  माझ्या करिअरला सुरुवात नव्वदीच्या दशकात ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून झाली. त्यानंतर मला ‘गुलाम’ चित्रपटासाठी बरीच वाहवा मिळली. ‘हॅलो ब्रदर’, ‘कुछ कुछ होता है’, ‘साथियाँ’, ‘ब्लॅक’सारखे अनेक चित्रपट मी केले. आता मी ‘मर्दानी २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप हा चित्रपट २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी’ चित्रपटाचा सीक्वेल आहे. ‘मर्दानी’मध्ये मी क्राइम ब्रॅंच ऑफिसरची भूमिका साकारली होती; तर ‘मर्दानी २’मध्ये मी उपनिरीक्षकाच्या भूमिकेत आहे. उपनिरीक्षकांना नेहमीच त्यांच्या वर्दीत राहावे लागते. क्राइम ब्रॅंच ऑफिसर मात्र गुन्हेगाराला गुप्तहेराप्रमाणे पकडतात. - महानायकाची चित्रपन्नाशी ! उपनिरीक्षकांना गुन्हेगारांना समोर जाऊन पकडावे लागते. या दोन्ही भूमिका एकमेकांपेक्षा फारच वेगळ्या आहेत. त्यामुळे ‘मर्दानी २’मध्ये उपनिरीक्षकाची भूमिका साकारणे माझ्यासाठी मोठी जबाबदारीच होती. चित्रपटात बरेचदा मी खाकी वर्दीत दिसले आहे; त्यामुळे माझ्यासाठी हा खूपच वेगळा अनुभव होता. या चित्रपटात मी बरेच फाईट सीन्सही केले आहेत. बंदूक हाताळण्याचे प्रशिक्षण मी घेतले होते. चित्रपटामध्ये मी एका व्यक्तीला अगदी रागाने मारत असल्याचा प्रसंग आहे. एखाद्या मुलीला किंवा महिलेला तिचा राग व्यक्‍त करण्याची संधी दिली जाते, तेव्हा तिच्यात ज्या प्रकारची एनर्जी येते, तशीच त्या वेळी ती माझ्यातही आपोआपच आलेली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक गोपी पुथरन आणि माझी ओळख ‘मर्दानी’पासूनच आहे. - बॉलिवूडच्या 'या' ग्लॅमरस बहिणींचे वडील आहेत, काँग्रेस आमदार त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. या चित्रपटाचे चित्रीकरण मी राजस्थानमधील कोटा शहरात केले आहे. तेथील ४० ते ५० डिग्री तापमानात आम्ही चित्रीकरण केले होते. चित्रीकरणाच्या निमित्ताने मला कोटामधील राहणीमान आणि तेथील लोकांना जाणून घेण्याची संधी मिळाली. ‘मर्दानी’नंतर २०१४मध्ये माझे लग्न झाले, मला मुलगी झाली. त्यामुळे चित्रपटांपासून मी थोडा गॅप घेतला होता. माझी मुलगी दीड वर्षाची होण्याआधीच २०१८मध्ये मी ‘हिचकी’ हा चित्रपट केला होता आणि त्यानंतर आता ‘मर्दानी २’मध्ये काम केले आहे.          View this post on Instagram                   IT’S OUT! RANI’s MARDAANI 2 TRAILER IS OUT! Gosh, I thought Mardaani was creepy, wait till you see this trailer! The villain is even creepier and even more horrible ! But Shivani is back! Rani looks absolutely fierceless! JAI RANI! RANI ZINDABAD! A post shared by Rani Mukherjee Chopra (@ranimukherjeefp) on Nov 14, 2019 at 3:15am PST एक आई आणि एक अभिनेत्री या दोन्ही गोष्टींचा समतोल राखून काम करावे, असे माझे प्रामाणिक मत आहे. त्याचप्रमाणे ज्या चित्रपटांच्या कथेतून लोकांपर्यंत काही विशेष संदेश पोचेल, असे चित्रपट यापुढेही मी नक्कीच करीन. गेल्या चार ते पाच वर्षांत चित्रपटसृष्टीत बरेच बदल झाले आहेत. सध्या चित्रपटसृष्टीमधील लोकांपेक्षा प्रेक्षकच चित्रपटांवर जास्त प्रतिक्रिया देत आहेत आणि त्यांच्याकडून चित्रपटांचे कौतुकही होत आहे. आता चित्रपटसृष्टी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची वाट पाहते आणि त्यांच्या आवडी-निवडींचाही विचार करत आहे. हाच चांगला बदल चित्रपटसृष्टीत या चार ते पाच वर्षांत मला दिसून आला. त्यामुळे सध्या तरी प्रेक्षकच सगळ्यात मोठा ‘किंग’ आहे. - करीना अक्षयविषयी म्हणाली, 'तो पहिली व्यक्ती आहे जी...' प्रेक्षक सध्या रिअल लाइफ स्टोरीज आणि ‘बाहुबली’सारख्या भव्य-दिव्य चित्रपटांना पसंती देत आहेत. त्याचबरोबर जागरूकता घडवणारे चित्रपट एन्टरटेन्मेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचवले जात आहेत, हे पाहून फारच आनंद होतो. सध्या वेबसीरिजचाही ट्रेंड आहे. मी सध्या तरी चित्रपट करणे जास्त पसंत करीन, त्यानंतर वेबसीरिजचा विचार करीन. कोणते आणि कशा प्रकारचे चित्रपट आणि वेबसीरिज करायचे, हे मी आधीच ठरवत नाही. ‘मर्दानी’मधून आम्ही महिलांना सुरक्षित राहण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. जे लोक महिलांच्या आणि मुलींच्या बाबतीत वाईट कृत्य करत आहेत, ते आपल्या आजूबाजूलाच असतात; त्यांच्यापासून सांभाळून राहा. तसेच मुलींना आणि महिलांना सुरक्षित राहण्याचा संदेश आम्ही या चित्रपटातून देत आहोत. त्या सर्व महिलांना मी एवढेच सांगेन, की डोळे-कान उघडे ठेवा, आपल्याला आजूबाजूला काय घडतेय याकडे लक्ष द्या आणि स्वतःचे संरक्षण करा. Shivani Shivaji Roy is back with a story of courage that'll strike your heart. #Mardaani2 on 13th December. Watch #Mardaani2Trailer - https://t.co/FWwKOWfqU6 #RaniMukerji #SheWontStop #GopiPuthran @Mardaani2 pic.twitter.com/x1cOV8nIZj — Yash Raj Films (@yrf) December 9, 2019 Vertical Image:  English Headline:  Rani Mukherjee said to girls about learn to protect themselves Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राणी मुखर्जी चित्रपट गुन्हेगार training दिग्दर्शक लग्न अभिनेत्री खून webseries ट्रेंड women Search Functional Tags:  राणी मुखर्जी, चित्रपट, गुन्हेगार, Training, दिग्दर्शक, लग्न, अभिनेत्री, खून, Webseries, ट्रेंड, women Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Rani Mukharjee: हा चित्रपट २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी’ चित्रपटाचा सीक्वेल आहे. ‘मर्दानी’मध्ये मी क्राइम ब्रॅंच ऑफिसरची भूमिका साकारली होती; तर ‘मर्दानी २’मध्ये मी उपनिरीक्षकाच्या भूमिकेत आहे. Send as Notification:  Topic Tags:  राजस्थान News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/347iGmC
Read More
पुणे शहरात भुयारी मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा

पुणे - शहरात एलिव्हेटेड मेट्रोचे काम प्रगतिपथावर असताना आता भुयारी मेट्रोचे कामही सुरू झाले आहे. चीनमधून दाखल झालेल्या अजस्र अशा ‘टनेल बोअरिंग मशिन’च्या मदतीने कृषी महाविद्यालय येथून जमिनीत भुयार खोदण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप

टाटा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्‍चर विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोचा भुयारी मार्ग शिवाजीनगर ते स्वारगेट असा ८.२ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गात पाच स्थानके असतील. पॅकेज एकमध्ये दोन, तर पॅकेज दोनमध्ये तीन स्थानके असतील. टाटातर्फे यापूर्वी लखनौ व मुंबई मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून 'यांची' निवड..

‘‘टनेल बोअरिंग मशिनने ६५ ते १०० फूट खोलीचे खोदकाम केले जाईल. या मशिनची लांबी २७९ फूट आहे,’’ असे टाटा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनायक देशपांडे यांनी सांगितले. 

यंदाचा शरद पवारांचा वाढदिवस अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी, असा असेल कार्यक्रम..

मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले, ‘‘दोन आठवड्यांपूर्वी चीन येथून अनेक महिन्यांचा प्रवास करून टनेल बोअरिंग मशिनचे सुटे भाग पुण्यात आणण्यात झाले. त्यांची जोडणी पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांपासून कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर मशिनने भुयारी मार्गाची चाचपणी सुरू केली आहे. या मशिनद्वारे २४ तासांत किमान ६ ते ७ मीटरची खोदाई होते.’’

News Item ID: 

599-news_story-1575915078

Mobile Device Headline: 

पुणे शहरात भुयारी मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - शहरात एलिव्हेटेड मेट्रोचे काम प्रगतिपथावर असताना आता भुयारी मेट्रोचे कामही सुरू झाले आहे. चीनमधून दाखल झालेल्या अजस्र अशा ‘टनेल बोअरिंग मशिन’च्या मदतीने कृषी महाविद्यालय येथून जमिनीत भुयार खोदण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप

टाटा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्‍चर विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोचा भुयारी मार्ग शिवाजीनगर ते स्वारगेट असा ८.२ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गात पाच स्थानके असतील. पॅकेज एकमध्ये दोन, तर पॅकेज दोनमध्ये तीन स्थानके असतील. टाटातर्फे यापूर्वी लखनौ व मुंबई मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून 'यांची' निवड..

‘‘टनेल बोअरिंग मशिनने ६५ ते १०० फूट खोलीचे खोदकाम केले जाईल. या मशिनची लांबी २७९ फूट आहे,’’ असे टाटा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनायक देशपांडे यांनी सांगितले. 

यंदाचा शरद पवारांचा वाढदिवस अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी, असा असेल कार्यक्रम..

मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले, ‘‘दोन आठवड्यांपूर्वी चीन येथून अनेक महिन्यांचा प्रवास करून टनेल बोअरिंग मशिनचे सुटे भाग पुण्यात आणण्यात झाले. त्यांची जोडणी पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांपासून कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर मशिनने भुयारी मार्गाची चाचपणी सुरू केली आहे. या मशिनद्वारे २४ तासांत किमान ६ ते ७ मीटरची खोदाई होते.’’

Vertical Image: 

English Headline: 

underground metro work start

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे मेट्रो

पुणे

शिवाजीनगर

नगर

स्वारगेट

mumbai

चीन

Search Functional Tags: 

पुणे मेट्रो, पुणे, शिवाजीनगर, नगर, स्वारगेट, Mumbai, चीन

Twitter Publish: 

Meta Description: 

शहरात एलिव्हेटेड मेट्रोचे काम प्रगतिपथावर असताना आता भुयारी मेट्रोचे कामही सुरू झाले आहे. चीनमधून दाखल झालेल्या अजस्र अशा ‘टनेल बोअरिंग मशिन’च्या मदतीने कृषी महाविद्यालय येथून जमिनीत भुयार खोदण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे शहरात भुयारी मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा पुणे - शहरात एलिव्हेटेड मेट्रोचे काम प्रगतिपथावर असताना आता भुयारी मेट्रोचे कामही सुरू झाले आहे. चीनमधून दाखल झालेल्या अजस्र अशा ‘टनेल बोअरिंग मशिन’च्या मदतीने कृषी महाविद्यालय येथून जमिनीत भुयार खोदण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप टाटा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्‍चर विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोचा भुयारी मार्ग शिवाजीनगर ते स्वारगेट असा ८.२ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गात पाच स्थानके असतील. पॅकेज एकमध्ये दोन, तर पॅकेज दोनमध्ये तीन स्थानके असतील. टाटातर्फे यापूर्वी लखनौ व मुंबई मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून 'यांची' निवड.. ‘‘टनेल बोअरिंग मशिनने ६५ ते १०० फूट खोलीचे खोदकाम केले जाईल. या मशिनची लांबी २७९ फूट आहे,’’ असे टाटा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनायक देशपांडे यांनी सांगितले.  यंदाचा शरद पवारांचा वाढदिवस अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी, असा असेल कार्यक्रम.. मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले, ‘‘दोन आठवड्यांपूर्वी चीन येथून अनेक महिन्यांचा प्रवास करून टनेल बोअरिंग मशिनचे सुटे भाग पुण्यात आणण्यात झाले. त्यांची जोडणी पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांपासून कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर मशिनने भुयारी मार्गाची चाचपणी सुरू केली आहे. या मशिनद्वारे २४ तासांत किमान ६ ते ७ मीटरची खोदाई होते.’’ News Item ID:  599-news_story-1575915078 Mobile Device Headline:  पुणे शहरात भुयारी मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - शहरात एलिव्हेटेड मेट्रोचे काम प्रगतिपथावर असताना आता भुयारी मेट्रोचे कामही सुरू झाले आहे. चीनमधून दाखल झालेल्या अजस्र अशा ‘टनेल बोअरिंग मशिन’च्या मदतीने कृषी महाविद्यालय येथून जमिनीत भुयार खोदण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप टाटा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्‍चर विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोचा भुयारी मार्ग शिवाजीनगर ते स्वारगेट असा ८.२ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गात पाच स्थानके असतील. पॅकेज एकमध्ये दोन, तर पॅकेज दोनमध्ये तीन स्थानके असतील. टाटातर्फे यापूर्वी लखनौ व मुंबई मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून 'यांची' निवड.. ‘‘टनेल बोअरिंग मशिनने ६५ ते १०० फूट खोलीचे खोदकाम केले जाईल. या मशिनची लांबी २७९ फूट आहे,’’ असे टाटा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनायक देशपांडे यांनी सांगितले.  यंदाचा शरद पवारांचा वाढदिवस अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी, असा असेल कार्यक्रम.. मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले, ‘‘दोन आठवड्यांपूर्वी चीन येथून अनेक महिन्यांचा प्रवास करून टनेल बोअरिंग मशिनचे सुटे भाग पुण्यात आणण्यात झाले. त्यांची जोडणी पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांपासून कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर मशिनने भुयारी मार्गाची चाचपणी सुरू केली आहे. या मशिनद्वारे २४ तासांत किमान ६ ते ७ मीटरची खोदाई होते.’’ Vertical Image:  English Headline:  underground metro work start Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे मेट्रो पुणे शिवाजीनगर नगर स्वारगेट mumbai चीन Search Functional Tags:  पुणे मेट्रो, पुणे, शिवाजीनगर, नगर, स्वारगेट, Mumbai, चीन Twitter Publish:  Meta Description:  शहरात एलिव्हेटेड मेट्रोचे काम प्रगतिपथावर असताना आता भुयारी मेट्रोचे कामही सुरू झाले आहे. चीनमधून दाखल झालेल्या अजस्र अशा ‘टनेल बोअरिंग मशिन’च्या मदतीने कृषी महाविद्यालय येथून जमिनीत भुयार खोदण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2sUhupB
Read More
भारत पेट्रोलियमचे खासगीकरण 'ठरवून'

किंमत ठरविण्यासाठी एक रुपयाची निविदा
मुंबई - देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सरकारी नियंत्रणाखाली आणलेल्या मोठ्या तेल कंपन्यांपैकी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कंपनीची किंमत ठरविण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या निविदेत "डेलॉईट टच तोहमात्सू इंडिया' या खासगी कंपनीने फक्‍त एक रुपयाच्या शुल्कामध्ये काम करण्याची मेहेरबानी दर्शविल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही कंपनी केंद्रातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याचा आरोप होत असून, त्यामुळे खासगीकरणाची ही प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्या खासगी मालकीच्या होत्या. बांगलादेश मुक्ती संग्रामा वेळी या कंपन्यांनी तेलाचा कृत्रीम तुटवडा केल्याने भारतासमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संसदेत विधेयक आणून या तेल कंपन्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत आणल्या होत्या. नंतर वाजपेयी सरकारने रिलायन्स, शेल आणि ईस्सार या खासगी तेल कंपन्यांना व्यापार करण्यास परवानगी दिली. मात्र अद्यापही देशातील 96 टक्‍के व्यापार सरकारी कंपन्यांच्या ताब्यात आहे.

#Delhifire:दिल्लीतील आगीच्या घटनेचं कारण काय? 

दरम्यान, केंद्र सरकारने सर्व सरकारी तेल कंपन्यांची विक्री खासगी उद्योगास करण्याबाबत कायदा मागील वर्षी लोकसभेत मंजूर करून घेतला आणि त्यातून या वर्षी तीनही तेल कंपन्यांच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने भारत पेट्रोलियमची किंमत ठरविण्यासाठी निविदा काढल्या. एसबीआय कॅपिटलने 15 ते 17 कोटी रुपयांची निविदा भरली असताना "डेलॉईट टच तोहमात्सू इंडिया' या खासगी कंपनीने फक्‍त एक रुपयांची बोली लावली. ही कंपनी केंद्रातील बड्या नेत्यांच्या संपर्कातील उद्योगपतींशी संबंधित असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे भारत पेट्रोलियमचे खासगीकरण "ठरवून' केले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

कौतुकास्पद ! फायरमनच्या धाडसामुळे 11 जणांना मिळाले जीवदान

आंदोलनाचा इशारा 
सध्या पेट्रोल पंपांची जागा चालकाची स्वतःची किंवा 29 वर्षांच्या भाडेकराराची असल्याने जागेचा ताबा चालकाकडे आहे. तेल कंपनी सरकारी असल्याने मालकीहक्कात बदल करण्याचा अधिकार सरकारलाही नाही. खासगीकरणानंतर ही मालकी खासगी कंपनीकडे जाणार असल्याने पंपचालक धास्तावले आहेत. त्यामुळे भारत पेट्रोलियमच्या खासगीकरणाच्या विरोधात फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशनचे आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर रूकारी यांनी दिला आहे. यासाठी राज्यभरातील पंपचालक-मालकांची बैठक येत्या 15 डिसेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे.

News Item ID: 

599-news_story-1575909580

Mobile Device Headline: 

भारत पेट्रोलियमचे खासगीकरण 'ठरवून'

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Mobile Body: 

किंमत ठरविण्यासाठी एक रुपयाची निविदा
मुंबई - देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सरकारी नियंत्रणाखाली आणलेल्या मोठ्या तेल कंपन्यांपैकी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कंपनीची किंमत ठरविण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या निविदेत "डेलॉईट टच तोहमात्सू इंडिया' या खासगी कंपनीने फक्‍त एक रुपयाच्या शुल्कामध्ये काम करण्याची मेहेरबानी दर्शविल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही कंपनी केंद्रातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याचा आरोप होत असून, त्यामुळे खासगीकरणाची ही प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्या खासगी मालकीच्या होत्या. बांगलादेश मुक्ती संग्रामा वेळी या कंपन्यांनी तेलाचा कृत्रीम तुटवडा केल्याने भारतासमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संसदेत विधेयक आणून या तेल कंपन्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत आणल्या होत्या. नंतर वाजपेयी सरकारने रिलायन्स, शेल आणि ईस्सार या खासगी तेल कंपन्यांना व्यापार करण्यास परवानगी दिली. मात्र अद्यापही देशातील 96 टक्‍के व्यापार सरकारी कंपन्यांच्या ताब्यात आहे.

#Delhifire:दिल्लीतील आगीच्या घटनेचं कारण काय? 

दरम्यान, केंद्र सरकारने सर्व सरकारी तेल कंपन्यांची विक्री खासगी उद्योगास करण्याबाबत कायदा मागील वर्षी लोकसभेत मंजूर करून घेतला आणि त्यातून या वर्षी तीनही तेल कंपन्यांच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने भारत पेट्रोलियमची किंमत ठरविण्यासाठी निविदा काढल्या. एसबीआय कॅपिटलने 15 ते 17 कोटी रुपयांची निविदा भरली असताना "डेलॉईट टच तोहमात्सू इंडिया' या खासगी कंपनीने फक्‍त एक रुपयांची बोली लावली. ही कंपनी केंद्रातील बड्या नेत्यांच्या संपर्कातील उद्योगपतींशी संबंधित असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे भारत पेट्रोलियमचे खासगीकरण "ठरवून' केले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

कौतुकास्पद ! फायरमनच्या धाडसामुळे 11 जणांना मिळाले जीवदान

आंदोलनाचा इशारा 
सध्या पेट्रोल पंपांची जागा चालकाची स्वतःची किंवा 29 वर्षांच्या भाडेकराराची असल्याने जागेचा ताबा चालकाकडे आहे. तेल कंपनी सरकारी असल्याने मालकीहक्कात बदल करण्याचा अधिकार सरकारलाही नाही. खासगीकरणानंतर ही मालकी खासगी कंपनीकडे जाणार असल्याने पंपचालक धास्तावले आहेत. त्यामुळे भारत पेट्रोलियमच्या खासगीकरणाच्या विरोधात फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशनचे आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर रूकारी यांनी दिला आहे. यासाठी राज्यभरातील पंपचालक-मालकांची बैठक येत्या 15 डिसेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे.

Vertical Image: 

English Headline: 

By determining the privatization of India Petroleum

Author Type: 

External Author

प्रशांत बारसिंग

पेट्रोल

agitation

पेट्रोल पंप

company

government

भारत

maharashtra

nashik

mumbai

ऍप

बांगलादेश

विधेयक

रिलायन्स

व्यापार

दिल्ली

आग

एसबीआय

Search Functional Tags: 

पेट्रोल, agitation, पेट्रोल पंप, Company, Government, भारत, Maharashtra, Nashik, Mumbai, ऍप, बांगलादेश, विधेयक, रिलायन्स, व्यापार, दिल्ली, आग, एसबीआय

Twitter Publish: 

Meta Description: 

देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सरकारी नियंत्रणाखाली आणलेल्या मोठ्या तेल कंपन्यांपैकी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

भारत

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

भारत पेट्रोलियमचे खासगीकरण 'ठरवून' किंमत ठरविण्यासाठी एक रुपयाची निविदा मुंबई - देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सरकारी नियंत्रणाखाली आणलेल्या मोठ्या तेल कंपन्यांपैकी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कंपनीची किंमत ठरविण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या निविदेत "डेलॉईट टच तोहमात्सू इंडिया' या खासगी कंपनीने फक्‍त एक रुपयाच्या शुल्कामध्ये काम करण्याची मेहेरबानी दर्शविल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही कंपनी केंद्रातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याचा आरोप होत असून, त्यामुळे खासगीकरणाची ही प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप देशातील भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्या खासगी मालकीच्या होत्या. बांगलादेश मुक्ती संग्रामा वेळी या कंपन्यांनी तेलाचा कृत्रीम तुटवडा केल्याने भारतासमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संसदेत विधेयक आणून या तेल कंपन्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत आणल्या होत्या. नंतर वाजपेयी सरकारने रिलायन्स, शेल आणि ईस्सार या खासगी तेल कंपन्यांना व्यापार करण्यास परवानगी दिली. मात्र अद्यापही देशातील 96 टक्‍के व्यापार सरकारी कंपन्यांच्या ताब्यात आहे. #Delhifire:दिल्लीतील आगीच्या घटनेचं कारण काय?  दरम्यान, केंद्र सरकारने सर्व सरकारी तेल कंपन्यांची विक्री खासगी उद्योगास करण्याबाबत कायदा मागील वर्षी लोकसभेत मंजूर करून घेतला आणि त्यातून या वर्षी तीनही तेल कंपन्यांच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने भारत पेट्रोलियमची किंमत ठरविण्यासाठी निविदा काढल्या. एसबीआय कॅपिटलने 15 ते 17 कोटी रुपयांची निविदा भरली असताना "डेलॉईट टच तोहमात्सू इंडिया' या खासगी कंपनीने फक्‍त एक रुपयांची बोली लावली. ही कंपनी केंद्रातील बड्या नेत्यांच्या संपर्कातील उद्योगपतींशी संबंधित असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे भारत पेट्रोलियमचे खासगीकरण "ठरवून' केले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.  कौतुकास्पद ! फायरमनच्या धाडसामुळे 11 जणांना मिळाले जीवदान आंदोलनाचा इशारा  सध्या पेट्रोल पंपांची जागा चालकाची स्वतःची किंवा 29 वर्षांच्या भाडेकराराची असल्याने जागेचा ताबा चालकाकडे आहे. तेल कंपनी सरकारी असल्याने मालकीहक्कात बदल करण्याचा अधिकार सरकारलाही नाही. खासगीकरणानंतर ही मालकी खासगी कंपनीकडे जाणार असल्याने पंपचालक धास्तावले आहेत. त्यामुळे भारत पेट्रोलियमच्या खासगीकरणाच्या विरोधात फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशनचे आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर रूकारी यांनी दिला आहे. यासाठी राज्यभरातील पंपचालक-मालकांची बैठक येत्या 15 डिसेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. News Item ID:  599-news_story-1575909580 Mobile Device Headline:  भारत पेट्रोलियमचे खासगीकरण 'ठरवून' Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  किंमत ठरविण्यासाठी एक रुपयाची निविदा मुंबई - देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सरकारी नियंत्रणाखाली आणलेल्या मोठ्या तेल कंपन्यांपैकी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कंपनीची किंमत ठरविण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या निविदेत "डेलॉईट टच तोहमात्सू इंडिया' या खासगी कंपनीने फक्‍त एक रुपयाच्या शुल्कामध्ये काम करण्याची मेहेरबानी दर्शविल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही कंपनी केंद्रातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याचा आरोप होत असून, त्यामुळे खासगीकरणाची ही प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप देशातील भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्या खासगी मालकीच्या होत्या. बांगलादेश मुक्ती संग्रामा वेळी या कंपन्यांनी तेलाचा कृत्रीम तुटवडा केल्याने भारतासमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संसदेत विधेयक आणून या तेल कंपन्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत आणल्या होत्या. नंतर वाजपेयी सरकारने रिलायन्स, शेल आणि ईस्सार या खासगी तेल कंपन्यांना व्यापार करण्यास परवानगी दिली. मात्र अद्यापही देशातील 96 टक्‍के व्यापार सरकारी कंपन्यांच्या ताब्यात आहे. #Delhifire:दिल्लीतील आगीच्या घटनेचं कारण काय?  दरम्यान, केंद्र सरकारने सर्व सरकारी तेल कंपन्यांची विक्री खासगी उद्योगास करण्याबाबत कायदा मागील वर्षी लोकसभेत मंजूर करून घेतला आणि त्यातून या वर्षी तीनही तेल कंपन्यांच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने भारत पेट्रोलियमची किंमत ठरविण्यासाठी निविदा काढल्या. एसबीआय कॅपिटलने 15 ते 17 कोटी रुपयांची निविदा भरली असताना "डेलॉईट टच तोहमात्सू इंडिया' या खासगी कंपनीने फक्‍त एक रुपयांची बोली लावली. ही कंपनी केंद्रातील बड्या नेत्यांच्या संपर्कातील उद्योगपतींशी संबंधित असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे भारत पेट्रोलियमचे खासगीकरण "ठरवून' केले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.  कौतुकास्पद ! फायरमनच्या धाडसामुळे 11 जणांना मिळाले जीवदान आंदोलनाचा इशारा  सध्या पेट्रोल पंपांची जागा चालकाची स्वतःची किंवा 29 वर्षांच्या भाडेकराराची असल्याने जागेचा ताबा चालकाकडे आहे. तेल कंपनी सरकारी असल्याने मालकीहक्कात बदल करण्याचा अधिकार सरकारलाही नाही. खासगीकरणानंतर ही मालकी खासगी कंपनीकडे जाणार असल्याने पंपचालक धास्तावले आहेत. त्यामुळे भारत पेट्रोलियमच्या खासगीकरणाच्या विरोधात फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशनचे आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर रूकारी यांनी दिला आहे. यासाठी राज्यभरातील पंपचालक-मालकांची बैठक येत्या 15 डिसेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. Vertical Image:  English Headline:  By determining the privatization of India Petroleum Author Type:  External Author प्रशांत बारसिंग पेट्रोल agitation पेट्रोल पंप company government भारत maharashtra nashik mumbai ऍप बांगलादेश विधेयक रिलायन्स व्यापार दिल्ली आग एसबीआय Search Functional Tags:  पेट्रोल, agitation, पेट्रोल पंप, Company, Government, भारत, Maharashtra, Nashik, Mumbai, ऍप, बांगलादेश, विधेयक, रिलायन्स, व्यापार, दिल्ली, आग, एसबीआय Twitter Publish:  Meta Description:  देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सरकारी नियंत्रणाखाली आणलेल्या मोठ्या तेल कंपन्यांपैकी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. Send as Notification:  Topic Tags:  भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36kymEm
Read More
दीया मिर्झा सांगतेय तिचा फिटनेस फंडा!

माझी अंगकाठी मुळातच चांगली असल्याने मला कॉलेजला असतानाच मॉडेलिंगसाठी विचारले जायचे. मी हळूहळू मॉडेलिंगला सुरुवात केली. स्वतःच्या शरीराकडे जास्त चांगले लक्ष द्यायला शिकले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Winning feels good when you know some truly remarkable human beings are behind making it possible. Thank you @theiatekchandaney for making the @Filmfare #GlamourAndStyleAward2019 possible for me  Over 17 years of your bringing out the best in me and it feels like we only just got started. Here’s to many more actualisation’s. I love you. Thank you @rockystarofficial and @farahkhanworld for making me feel like a forest nymph. @arizahnnaqvi and @tanyay99 you make a formidable team on hair and make up

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on Dec 4, 2019 at 2:38am PST

त्यानंतर मला ‘मिस एशिया पॅसिफिक’ पुरस्कार मिळाला आणि मी प्रकाशझोतात आले. तंदुरुस्त शरीर ही अभिनय क्षेत्राची गरज असते. मला तर वाटते, ही प्रत्येक सामान्याचीच गरज असते. यासाठी वर्कआउट आणि डाएट या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. मी माझ्या वर्कआउटची सुरुवात दररोज ट्रेडमिलवर चालून करते.

- शिबानी दांडेकर म्हणते, मला खेळाची आवड आहे, पण...

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 for #ConsciousTravel by @travelandleisureindia @aindrilamitra #BestOfIndiaAwards. #SDGs #GlobalGoals Outfit by @ritukumarhq @ri_ritukumar Jewellery by @amarisjewelsbyprernarajpal Styled by @theiatekchandaney Assisted by @jia_chauhan Hair by @karanrai001 Make Up by @kiran_chhetri92 Photo by @mayank_khiwal Managed by @jainisha_shah @exceedentertainment.

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on Nov 17, 2019 at 1:20am PST

त्याचबरोबर वेट ट्रेनिंग, किक बॉक्सिंग, क्रॉस फिट एक्सरसाईज आणि फंक्शनल ट्रेनिंग असा ४५ मिनिटांचा व्यायाम करते. जीमसोबतच मी योगासने करण्यालाही प्राधान्य देते. यामुळे शांत राहण्यास मदत होते. मी प्रवासात असते तेव्हा व्यायामासाठी स्वीमिंग, डान्स किंवा हॉर्स रायडिंगचे पर्याय निवडते.

- कार्यालयात खुर्चीत बसूनही करता येईल व्यायाम; 'हे' आहेत प्रकार

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Did you know 50% of women in India suffer from iron deficiency!?! #ProjectStreedhan wants to change this. That's why this #Dhanteras we want you to invest in iron, because good health is true wealth. Let’s take better care of ourselves #ProjectStreedhan #InvestInIron

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on Oct 22, 2019 at 9:35am PDT

आहाराच्या बाबतीतही मी दक्ष असते. मी थोड्या थोड्या वेळाने प्रमाणात जेवणे पसंत करते. सकाळी उठल्यावर मी कोमट लिंबू पाणी पिते. त्याचबरोबर टोमॅटो किंवा गाजराचा ज्यूस घेते. त्यानंतरच्या नाश्‍त्यात मी पांढरे ओट्स किंवा तीन अंडी खाते. थोड्या वेळाने बाऊलभरून फळे खाते. दुपारच्या जेवणात मी घरचे जेवणच घेते. यामध्ये भात, डाळ, चिकन, भाजी खाते.

- अनुष्का म्हणते जसे खाल, तसेच दिसाल!

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

“Raise your words, not voice. It is rain that grows flowers, not thunder.” - Rumi #sundaymood

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on Sep 8, 2019 at 4:05am PDT

जेवल्यानंतर ग्रीन टी घेते. थोड्या वेळाने मूठभर शेंगदाणे खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यात टोस्ट खाते. रात्रीच्या जेवणात ग्रीन सलाड आणि ग्रील्ड मासे किंवा चिकन खाते. त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया किंवा सुकामेवा खाते. वर्कआऊट केल्यानंतर प्रोटीन शेक घेते.

News Item ID: 

599-news_story-1575896519

Mobile Device Headline: 

दीया मिर्झा सांगतेय तिचा फिटनेस फंडा!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

health-fitness-wellness

Mobile Body: 

माझी अंगकाठी मुळातच चांगली असल्याने मला कॉलेजला असतानाच मॉडेलिंगसाठी विचारले जायचे. मी हळूहळू मॉडेलिंगला सुरुवात केली. स्वतःच्या शरीराकडे जास्त चांगले लक्ष द्यायला शिकले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Winning feels good when you know some truly remarkable human beings are behind making it possible. Thank you @theiatekchandaney for making the @Filmfare #GlamourAndStyleAward2019 possible for me  Over 17 years of your bringing out the best in me and it feels like we only just got started. Here’s to many more actualisation’s. I love you. Thank you @rockystarofficial and @farahkhanworld for making me feel like a forest nymph. @arizahnnaqvi and @tanyay99 you make a formidable team on hair and make up

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on Dec 4, 2019 at 2:38am PST

त्यानंतर मला ‘मिस एशिया पॅसिफिक’ पुरस्कार मिळाला आणि मी प्रकाशझोतात आले. तंदुरुस्त शरीर ही अभिनय क्षेत्राची गरज असते. मला तर वाटते, ही प्रत्येक सामान्याचीच गरज असते. यासाठी वर्कआउट आणि डाएट या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. मी माझ्या वर्कआउटची सुरुवात दररोज ट्रेडमिलवर चालून करते.

- शिबानी दांडेकर म्हणते, मला खेळाची आवड आहे, पण...

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 for #ConsciousTravel by @travelandleisureindia @aindrilamitra #BestOfIndiaAwards. #SDGs #GlobalGoals Outfit by @ritukumarhq @ri_ritukumar Jewellery by @amarisjewelsbyprernarajpal Styled by @theiatekchandaney Assisted by @jia_chauhan Hair by @karanrai001 Make Up by @kiran_chhetri92 Photo by @mayank_khiwal Managed by @jainisha_shah @exceedentertainment.

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on Nov 17, 2019 at 1:20am PST

त्याचबरोबर वेट ट्रेनिंग, किक बॉक्सिंग, क्रॉस फिट एक्सरसाईज आणि फंक्शनल ट्रेनिंग असा ४५ मिनिटांचा व्यायाम करते. जीमसोबतच मी योगासने करण्यालाही प्राधान्य देते. यामुळे शांत राहण्यास मदत होते. मी प्रवासात असते तेव्हा व्यायामासाठी स्वीमिंग, डान्स किंवा हॉर्स रायडिंगचे पर्याय निवडते.

- कार्यालयात खुर्चीत बसूनही करता येईल व्यायाम; 'हे' आहेत प्रकार

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

Did you know 50% of women in India suffer from iron deficiency!?! #ProjectStreedhan wants to change this. That's why this #Dhanteras we want you to invest in iron, because good health is true wealth. Let’s take better care of ourselves #ProjectStreedhan #InvestInIron

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on Oct 22, 2019 at 9:35am PDT

आहाराच्या बाबतीतही मी दक्ष असते. मी थोड्या थोड्या वेळाने प्रमाणात जेवणे पसंत करते. सकाळी उठल्यावर मी कोमट लिंबू पाणी पिते. त्याचबरोबर टोमॅटो किंवा गाजराचा ज्यूस घेते. त्यानंतरच्या नाश्‍त्यात मी पांढरे ओट्स किंवा तीन अंडी खाते. थोड्या वेळाने बाऊलभरून फळे खाते. दुपारच्या जेवणात मी घरचे जेवणच घेते. यामध्ये भात, डाळ, चिकन, भाजी खाते.

- अनुष्का म्हणते जसे खाल, तसेच दिसाल!

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

“Raise your words, not voice. It is rain that grows flowers, not thunder.” - Rumi #sundaymood

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on Sep 8, 2019 at 4:05am PDT

जेवल्यानंतर ग्रीन टी घेते. थोड्या वेळाने मूठभर शेंगदाणे खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यात टोस्ट खाते. रात्रीच्या जेवणात ग्रीन सलाड आणि ग्रील्ड मासे किंवा चिकन खाते. त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया किंवा सुकामेवा खाते. वर्कआऊट केल्यानंतर प्रोटीन शेक घेते.

Vertical Image: 

English Headline: 

Bollywood Actress Dia Mirza said about her fitness funda

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

बॉलिवूड

अभिनेत्री

योगा

योगासने

lemon

डाळ

चिकन

आरोग्य

स्त्री_आरोग्य

मनोरंजन

Search Functional Tags: 

बॉलिवूड, अभिनेत्री, योगा, योगासने, Lemon, डाळ, चिकन, आरोग्य, स्त्री_आरोग्य, मनोरंजन

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Dia Mirza: माझी अंगकाठी मुळातच चांगली असल्याने मला कॉलेजला असतानाच मॉडेलिंगसाठी विचारले जायचे. मी हळूहळू मॉडेलिंगला सुरुवात केली.

Send as Notification: 

Topic Tags: 

भारत

मुंबई

मनोरंजन

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

दीया मिर्झा सांगतेय तिचा फिटनेस फंडा! माझी अंगकाठी मुळातच चांगली असल्याने मला कॉलेजला असतानाच मॉडेलिंगसाठी विचारले जायचे. मी हळूहळू मॉडेलिंगला सुरुवात केली. स्वतःच्या शरीराकडे जास्त चांगले लक्ष द्यायला शिकले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप         View this post on Instagram                   Winning feels good when you know some truly remarkable human beings are behind making it possible. Thank you @theiatekchandaney for making the @Filmfare #GlamourAndStyleAward2019 possible for me  Over 17 years of your bringing out the best in me and it feels like we only just got started. Here’s to many more actualisation’s. I love you. Thank you @rockystarofficial and @farahkhanworld for making me feel like a forest nymph. @arizahnnaqvi and @tanyay99 you make a formidable team on hair and make up A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on Dec 4, 2019 at 2:38am PST त्यानंतर मला ‘मिस एशिया पॅसिफिक’ पुरस्कार मिळाला आणि मी प्रकाशझोतात आले. तंदुरुस्त शरीर ही अभिनय क्षेत्राची गरज असते. मला तर वाटते, ही प्रत्येक सामान्याचीच गरज असते. यासाठी वर्कआउट आणि डाएट या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. मी माझ्या वर्कआउटची सुरुवात दररोज ट्रेडमिलवर चालून करते. - शिबानी दांडेकर म्हणते, मला खेळाची आवड आहे, पण...         View this post on Instagram                    for #ConsciousTravel by @travelandleisureindia @aindrilamitra #BestOfIndiaAwards. #SDGs #GlobalGoals Outfit by @ritukumarhq @ri_ritukumar Jewellery by @amarisjewelsbyprernarajpal Styled by @theiatekchandaney Assisted by @jia_chauhan Hair by @karanrai001 Make Up by @kiran_chhetri92 Photo by @mayank_khiwal Managed by @jainisha_shah @exceedentertainment. A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on Nov 17, 2019 at 1:20am PST त्याचबरोबर वेट ट्रेनिंग, किक बॉक्सिंग, क्रॉस फिट एक्सरसाईज आणि फंक्शनल ट्रेनिंग असा ४५ मिनिटांचा व्यायाम करते. जीमसोबतच मी योगासने करण्यालाही प्राधान्य देते. यामुळे शांत राहण्यास मदत होते. मी प्रवासात असते तेव्हा व्यायामासाठी स्वीमिंग, डान्स किंवा हॉर्स रायडिंगचे पर्याय निवडते. - कार्यालयात खुर्चीत बसूनही करता येईल व्यायाम; 'हे' आहेत प्रकार         View this post on Instagram                   Did you know 50% of women in India suffer from iron deficiency!?! #ProjectStreedhan wants to change this. That's why this #Dhanteras we want you to invest in iron, because good health is true wealth. Let’s take better care of ourselves #ProjectStreedhan #InvestInIron A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on Oct 22, 2019 at 9:35am PDT आहाराच्या बाबतीतही मी दक्ष असते. मी थोड्या थोड्या वेळाने प्रमाणात जेवणे पसंत करते. सकाळी उठल्यावर मी कोमट लिंबू पाणी पिते. त्याचबरोबर टोमॅटो किंवा गाजराचा ज्यूस घेते. त्यानंतरच्या नाश्‍त्यात मी पांढरे ओट्स किंवा तीन अंडी खाते. थोड्या वेळाने बाऊलभरून फळे खाते. दुपारच्या जेवणात मी घरचे जेवणच घेते. यामध्ये भात, डाळ, चिकन, भाजी खाते. - अनुष्का म्हणते जसे खाल, तसेच दिसाल!         View this post on Instagram                   “Raise your words, not voice. It is rain that grows flowers, not thunder.” - Rumi #sundaymood A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on Sep 8, 2019 at 4:05am PDT जेवल्यानंतर ग्रीन टी घेते. थोड्या वेळाने मूठभर शेंगदाणे खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यात टोस्ट खाते. रात्रीच्या जेवणात ग्रीन सलाड आणि ग्रील्ड मासे किंवा चिकन खाते. त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया किंवा सुकामेवा खाते. वर्कआऊट केल्यानंतर प्रोटीन शेक घेते. News Item ID:  599-news_story-1575896519 Mobile Device Headline:  दीया मिर्झा सांगतेय तिचा फिटनेस फंडा! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  health-fitness-wellness Mobile Body:  माझी अंगकाठी मुळातच चांगली असल्याने मला कॉलेजला असतानाच मॉडेलिंगसाठी विचारले जायचे. मी हळूहळू मॉडेलिंगला सुरुवात केली. स्वतःच्या शरीराकडे जास्त चांगले लक्ष द्यायला शिकले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप         View this post on Instagram                   Winning feels good when you know some truly remarkable human beings are behind making it possible. Thank you @theiatekchandaney for making the @Filmfare #GlamourAndStyleAward2019 possible for me  Over 17 years of your bringing out the best in me and it feels like we only just got started. Here’s to many more actualisation’s. I love you. Thank you @rockystarofficial and @farahkhanworld for making me feel like a forest nymph. @arizahnnaqvi and @tanyay99 you make a formidable team on hair and make up A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on Dec 4, 2019 at 2:38am PST त्यानंतर मला ‘मिस एशिया पॅसिफिक’ पुरस्कार मिळाला आणि मी प्रकाशझोतात आले. तंदुरुस्त शरीर ही अभिनय क्षेत्राची गरज असते. मला तर वाटते, ही प्रत्येक सामान्याचीच गरज असते. यासाठी वर्कआउट आणि डाएट या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. मी माझ्या वर्कआउटची सुरुवात दररोज ट्रेडमिलवर चालून करते. - शिबानी दांडेकर म्हणते, मला खेळाची आवड आहे, पण...         View this post on Instagram                    for #ConsciousTravel by @travelandleisureindia @aindrilamitra #BestOfIndiaAwards. #SDGs #GlobalGoals Outfit by @ritukumarhq @ri_ritukumar Jewellery by @amarisjewelsbyprernarajpal Styled by @theiatekchandaney Assisted by @jia_chauhan Hair by @karanrai001 Make Up by @kiran_chhetri92 Photo by @mayank_khiwal Managed by @jainisha_shah @exceedentertainment. A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on Nov 17, 2019 at 1:20am PST त्याचबरोबर वेट ट्रेनिंग, किक बॉक्सिंग, क्रॉस फिट एक्सरसाईज आणि फंक्शनल ट्रेनिंग असा ४५ मिनिटांचा व्यायाम करते. जीमसोबतच मी योगासने करण्यालाही प्राधान्य देते. यामुळे शांत राहण्यास मदत होते. मी प्रवासात असते तेव्हा व्यायामासाठी स्वीमिंग, डान्स किंवा हॉर्स रायडिंगचे पर्याय निवडते. - कार्यालयात खुर्चीत बसूनही करता येईल व्यायाम; 'हे' आहेत प्रकार         View this post on Instagram                   Did you know 50% of women in India suffer from iron deficiency!?! #ProjectStreedhan wants to change this. That's why this #Dhanteras we want you to invest in iron, because good health is true wealth. Let’s take better care of ourselves #ProjectStreedhan #InvestInIron A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on Oct 22, 2019 at 9:35am PDT आहाराच्या बाबतीतही मी दक्ष असते. मी थोड्या थोड्या वेळाने प्रमाणात जेवणे पसंत करते. सकाळी उठल्यावर मी कोमट लिंबू पाणी पिते. त्याचबरोबर टोमॅटो किंवा गाजराचा ज्यूस घेते. त्यानंतरच्या नाश्‍त्यात मी पांढरे ओट्स किंवा तीन अंडी खाते. थोड्या वेळाने बाऊलभरून फळे खाते. दुपारच्या जेवणात मी घरचे जेवणच घेते. यामध्ये भात, डाळ, चिकन, भाजी खाते. - अनुष्का म्हणते जसे खाल, तसेच दिसाल!         View this post on Instagram                   “Raise your words, not voice. It is rain that grows flowers, not thunder.” - Rumi #sundaymood A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on Sep 8, 2019 at 4:05am PDT जेवल्यानंतर ग्रीन टी घेते. थोड्या वेळाने मूठभर शेंगदाणे खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यात टोस्ट खाते. रात्रीच्या जेवणात ग्रीन सलाड आणि ग्रील्ड मासे किंवा चिकन खाते. त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया किंवा सुकामेवा खाते. वर्कआऊट केल्यानंतर प्रोटीन शेक घेते. Vertical Image:  English Headline:  Bollywood Actress Dia Mirza said about her fitness funda Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा बॉलिवूड अभिनेत्री योगा योगासने lemon डाळ चिकन आरोग्य स्त्री_आरोग्य मनोरंजन Search Functional Tags:  बॉलिवूड, अभिनेत्री, योगा, योगासने, Lemon, डाळ, चिकन, आरोग्य, स्त्री_आरोग्य, मनोरंजन Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Dia Mirza: माझी अंगकाठी मुळातच चांगली असल्याने मला कॉलेजला असतानाच मॉडेलिंगसाठी विचारले जायचे. मी हळूहळू मॉडेलिंगला सुरुवात केली. Send as Notification:  Topic Tags:  भारत मुंबई मनोरंजन News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/342NFQM
Read More
राज्यात पुणे जिल्हा परिषद कोणत्या गोष्टीत एकमेव ठरली

पुणे - जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सौरऊर्जा प्रकल्पामुळे दरमहा वीज देयकावर होणाऱ्या उधळपट्टीला ब्रेक बसू लागला आहे. महिनाभरात विजेच्या वापरात आणि देयकांतही मोठी घट झाली. यामुळे दरमहा सुमारे एक लाख रुपयांची बचत होत आहे. विशेष म्हणजे सौरऊर्जेचा वापर करणारी पुणे जिल्हा परिषद राज्यातील एकमेव ठरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप

लष्कर परिसरात मंत्रालयाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेची सुसज्ज इमारत बांधली आहे. देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, अधिकारी ती पाहण्यासाठी आवर्जून भेट देतात; परंतु या भव्यदिव्य इमारतींसाठी दरमहा विजेवर मोठा खर्चही होत असे. केवळ विजेच्या देयकापोटी तीन ते पाच लाख रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे ही इमारत म्हणजे ‘पांढरा हत्ती’ ठरते की काय, अशीही भीती व्यक्त केली जात होती; परंतु परिषदेच्या कृषी विभागाने यावर पर्याय शोधला. मुख्यालयात ६० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला आहे. तो महिन्याभरापूर्वी कार्यान्वित झाला. पहिल्याच महिन्यात झेडपीच्या विजेच्या देयकात ८३ हजार रुपयांची घट झाली. या प्रकल्पामुळे विजेच्या देयकांत दरवर्षी सुमारे १२ लाखांची बचत होणार आहे.

सौरऊर्जा प्रकल्पामुळे विजेच्या देयकांत मोठी बचत होत आहे. शिवाय हा प्रकल्प ‘झेडपी’च्या मालकीचा आहे. त्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाणही बंद होणार आहे. या प्रकल्पामुळे महिनाभरात या दोन्ही बाबी सिद्ध झाल्या. त्यामुळे पंचायत समित्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतही सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. 
- सुजाता पवार, कृषी सभापती, जिल्हा परिषद

News Item ID: 

599-news_story-1575904086

Mobile Device Headline: 

राज्यात पुणे जिल्हा परिषद कोणत्या गोष्टीत एकमेव ठरली

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

पुणे - जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सौरऊर्जा प्रकल्पामुळे दरमहा वीज देयकावर होणाऱ्या उधळपट्टीला ब्रेक बसू लागला आहे. महिनाभरात विजेच्या वापरात आणि देयकांतही मोठी घट झाली. यामुळे दरमहा सुमारे एक लाख रुपयांची बचत होत आहे. विशेष म्हणजे सौरऊर्जेचा वापर करणारी पुणे जिल्हा परिषद राज्यातील एकमेव ठरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप

लष्कर परिसरात मंत्रालयाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेची सुसज्ज इमारत बांधली आहे. देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, अधिकारी ती पाहण्यासाठी आवर्जून भेट देतात; परंतु या भव्यदिव्य इमारतींसाठी दरमहा विजेवर मोठा खर्चही होत असे. केवळ विजेच्या देयकापोटी तीन ते पाच लाख रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे ही इमारत म्हणजे ‘पांढरा हत्ती’ ठरते की काय, अशीही भीती व्यक्त केली जात होती; परंतु परिषदेच्या कृषी विभागाने यावर पर्याय शोधला. मुख्यालयात ६० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला आहे. तो महिन्याभरापूर्वी कार्यान्वित झाला. पहिल्याच महिन्यात झेडपीच्या विजेच्या देयकात ८३ हजार रुपयांची घट झाली. या प्रकल्पामुळे विजेच्या देयकांत दरवर्षी सुमारे १२ लाखांची बचत होणार आहे.

सौरऊर्जा प्रकल्पामुळे विजेच्या देयकांत मोठी बचत होत आहे. शिवाय हा प्रकल्प ‘झेडपी’च्या मालकीचा आहे. त्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाणही बंद होणार आहे. या प्रकल्पामुळे महिनाभरात या दोन्ही बाबी सिद्ध झाल्या. त्यामुळे पंचायत समित्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतही सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. 
- सुजाता पवार, कृषी सभापती, जिल्हा परिषद

Vertical Image: 

English Headline: 

Pune Zilla Parishad became the only thing in the state

Author Type: 

External Author

गजेंद्र बडे

जिल्हा परिषद

पंचायत समिती

health

पुणे

वीज

ऍप

मंत्रालय

agriculture department

sections

Search Functional Tags: 

जिल्हा परिषद, पंचायत समिती, Health, पुणे, वीज, ऍप, मंत्रालय, Agriculture Department, Sections

Twitter Publish: 

Meta Description: 

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सौरऊर्जा प्रकल्पामुळे दरमहा वीज देयकावर होणाऱ्या उधळपट्टीला ब्रेक बसू लागला आहे. महिनाभरात विजेच्या वापरात आणि देयकांतही मोठी घट झाली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राज्यात पुणे जिल्हा परिषद कोणत्या गोष्टीत एकमेव ठरली पुणे - जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सौरऊर्जा प्रकल्पामुळे दरमहा वीज देयकावर होणाऱ्या उधळपट्टीला ब्रेक बसू लागला आहे. महिनाभरात विजेच्या वापरात आणि देयकांतही मोठी घट झाली. यामुळे दरमहा सुमारे एक लाख रुपयांची बचत होत आहे. विशेष म्हणजे सौरऊर्जेचा वापर करणारी पुणे जिल्हा परिषद राज्यातील एकमेव ठरली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप लष्कर परिसरात मंत्रालयाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेची सुसज्ज इमारत बांधली आहे. देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, अधिकारी ती पाहण्यासाठी आवर्जून भेट देतात; परंतु या भव्यदिव्य इमारतींसाठी दरमहा विजेवर मोठा खर्चही होत असे. केवळ विजेच्या देयकापोटी तीन ते पाच लाख रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे ही इमारत म्हणजे ‘पांढरा हत्ती’ ठरते की काय, अशीही भीती व्यक्त केली जात होती; परंतु परिषदेच्या कृषी विभागाने यावर पर्याय शोधला. मुख्यालयात ६० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला आहे. तो महिन्याभरापूर्वी कार्यान्वित झाला. पहिल्याच महिन्यात झेडपीच्या विजेच्या देयकात ८३ हजार रुपयांची घट झाली. या प्रकल्पामुळे विजेच्या देयकांत दरवर्षी सुमारे १२ लाखांची बचत होणार आहे. सौरऊर्जा प्रकल्पामुळे विजेच्या देयकांत मोठी बचत होत आहे. शिवाय हा प्रकल्प ‘झेडपी’च्या मालकीचा आहे. त्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाणही बंद होणार आहे. या प्रकल्पामुळे महिनाभरात या दोन्ही बाबी सिद्ध झाल्या. त्यामुळे पंचायत समित्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतही सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.  - सुजाता पवार, कृषी सभापती, जिल्हा परिषद News Item ID:  599-news_story-1575904086 Mobile Device Headline:  राज्यात पुणे जिल्हा परिषद कोणत्या गोष्टीत एकमेव ठरली Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सौरऊर्जा प्रकल्पामुळे दरमहा वीज देयकावर होणाऱ्या उधळपट्टीला ब्रेक बसू लागला आहे. महिनाभरात विजेच्या वापरात आणि देयकांतही मोठी घट झाली. यामुळे दरमहा सुमारे एक लाख रुपयांची बचत होत आहे. विशेष म्हणजे सौरऊर्जेचा वापर करणारी पुणे जिल्हा परिषद राज्यातील एकमेव ठरली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप लष्कर परिसरात मंत्रालयाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेची सुसज्ज इमारत बांधली आहे. देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, अधिकारी ती पाहण्यासाठी आवर्जून भेट देतात; परंतु या भव्यदिव्य इमारतींसाठी दरमहा विजेवर मोठा खर्चही होत असे. केवळ विजेच्या देयकापोटी तीन ते पाच लाख रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे ही इमारत म्हणजे ‘पांढरा हत्ती’ ठरते की काय, अशीही भीती व्यक्त केली जात होती; परंतु परिषदेच्या कृषी विभागाने यावर पर्याय शोधला. मुख्यालयात ६० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला आहे. तो महिन्याभरापूर्वी कार्यान्वित झाला. पहिल्याच महिन्यात झेडपीच्या विजेच्या देयकात ८३ हजार रुपयांची घट झाली. या प्रकल्पामुळे विजेच्या देयकांत दरवर्षी सुमारे १२ लाखांची बचत होणार आहे. सौरऊर्जा प्रकल्पामुळे विजेच्या देयकांत मोठी बचत होत आहे. शिवाय हा प्रकल्प ‘झेडपी’च्या मालकीचा आहे. त्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाणही बंद होणार आहे. या प्रकल्पामुळे महिनाभरात या दोन्ही बाबी सिद्ध झाल्या. त्यामुळे पंचायत समित्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतही सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.  - सुजाता पवार, कृषी सभापती, जिल्हा परिषद Vertical Image:  English Headline:  Pune Zilla Parishad became the only thing in the state Author Type:  External Author गजेंद्र बडे जिल्हा परिषद पंचायत समिती health पुणे वीज ऍप मंत्रालय agriculture department sections Search Functional Tags:  जिल्हा परिषद, पंचायत समिती, Health, पुणे, वीज, ऍप, मंत्रालय, Agriculture Department, Sections Twitter Publish:  Meta Description:  जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सौरऊर्जा प्रकल्पामुळे दरमहा वीज देयकावर होणाऱ्या उधळपट्टीला ब्रेक बसू लागला आहे. महिनाभरात विजेच्या वापरात आणि देयकांतही मोठी घट झाली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36hi1Ao
Read More
‘नॅक’ मूल्यांकनात विदर्भ पिछाडीवर

अमरावती, नागपूर विभागातील ७५ संस्था प्रक्रियेपासून दूरच
पुणे - अनुदानित महाविद्यालयांना नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन कौन्सिलकडून (नॅक) गुणवत्ता व सोईसुविधांचे मूल्यांकन करून घेणे अनिवार्य आहे. राज्यातील अनेक महाविद्यालयांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली असली, तरी ११७ महाविद्यालयांना मात्र अद्याप ‘नॅक’ मूल्यांकनासाठी मुहूर्त सापडलेला नाही. यामध्ये नागपूर व अमरावती विभागातील ७५ महाविद्यालयांचा समावेश आहे. सोलापूर विभागातील सर्व ४० महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन पूर्ण झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रात २८ शासकीय महाविद्यालये आहेत, तर १ हजार १७७ अनुदानित महाविद्यालये आहेत. ‘नॅक’कडून मिळणाऱ्या श्रेणीवर महाविद्यालयाचे पुढील अनुदान, महाविद्यालयाच्या विस्तारासाठीच्या योजना राबविता येतात. ‘यूजीसी’कडून मिळणाऱ्या अनुदानासाठीही महाविद्यालयांना मूल्यांकन आवश्‍यक आहे. महाविद्यालयाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दिली जाणारी संधी, सोयीसुविधा, इमारत, प्राध्यापकांची संख्या या सर्वांचा विचार करून ‘नॅक’कडून महाविद्यालयांना श्रेणी दिली जाते.

महत्त्वाची बातमी :  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून 'यांची' निवड..

राज्यातील २८ शासकीय महाविद्यालयांपैकी औरंगाबाद येथील १, मुंबईतील ३, नागपूर येथील १ अशा पाच महाविद्यालयांचे मूल्यांकन झालेले नाही. राज्याच्या इतर भागांतील २३ महाविद्यालयांचे मूल्यांकन झालेले आहे. अनुदानित महाविद्यालयांच्या मूल्यांकनात राज्यातील १० विभागांपैकी अमरावती व नागपूर वगळता इतर विभागांतील मूल्यांकन झालेल्या महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. अमरावती विभागात १५२ महाविद्यालयांपैकी ११८ महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले आहे. ३४ महाविद्यालयांनी अद्याप मूल्यांकन केलेले नाही. नागपूर विभागात १९५ पैकी १५४ महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले आहे. ४१ महाविद्यालयांमध्ये अद्याप ‘नॅक’चे पथक पोहोचलेले नाही. 

News Item ID: 

599-news_story-1575908360

Mobile Device Headline: 

‘नॅक’ मूल्यांकनात विदर्भ पिछाडीवर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

अमरावती, नागपूर विभागातील ७५ संस्था प्रक्रियेपासून दूरच
पुणे - अनुदानित महाविद्यालयांना नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन कौन्सिलकडून (नॅक) गुणवत्ता व सोईसुविधांचे मूल्यांकन करून घेणे अनिवार्य आहे. राज्यातील अनेक महाविद्यालयांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली असली, तरी ११७ महाविद्यालयांना मात्र अद्याप ‘नॅक’ मूल्यांकनासाठी मुहूर्त सापडलेला नाही. यामध्ये नागपूर व अमरावती विभागातील ७५ महाविद्यालयांचा समावेश आहे. सोलापूर विभागातील सर्व ४० महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन पूर्ण झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रात २८ शासकीय महाविद्यालये आहेत, तर १ हजार १७७ अनुदानित महाविद्यालये आहेत. ‘नॅक’कडून मिळणाऱ्या श्रेणीवर महाविद्यालयाचे पुढील अनुदान, महाविद्यालयाच्या विस्तारासाठीच्या योजना राबविता येतात. ‘यूजीसी’कडून मिळणाऱ्या अनुदानासाठीही महाविद्यालयांना मूल्यांकन आवश्‍यक आहे. महाविद्यालयाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दिली जाणारी संधी, सोयीसुविधा, इमारत, प्राध्यापकांची संख्या या सर्वांचा विचार करून ‘नॅक’कडून महाविद्यालयांना श्रेणी दिली जाते.

महत्त्वाची बातमी :  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून 'यांची' निवड..

राज्यातील २८ शासकीय महाविद्यालयांपैकी औरंगाबाद येथील १, मुंबईतील ३, नागपूर येथील १ अशा पाच महाविद्यालयांचे मूल्यांकन झालेले नाही. राज्याच्या इतर भागांतील २३ महाविद्यालयांचे मूल्यांकन झालेले आहे. अनुदानित महाविद्यालयांच्या मूल्यांकनात राज्यातील १० विभागांपैकी अमरावती व नागपूर वगळता इतर विभागांतील मूल्यांकन झालेल्या महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. अमरावती विभागात १५२ महाविद्यालयांपैकी ११८ महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले आहे. ३४ महाविद्यालयांनी अद्याप मूल्यांकन केलेले नाही. नागपूर विभागात १९५ पैकी १५४ महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले आहे. ४१ महाविद्यालयांमध्ये अद्याप ‘नॅक’चे पथक पोहोचलेले नाही. 

Vertical Image: 

English Headline: 

Vidarbha behind in the Naac evaluation

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

nagpur

floods

sections

पुणे

अमरावती

सोलापूर

ऍप

maharashtra

कला

aurangabad

Search Functional Tags: 

Nagpur, Floods, Sections, पुणे, अमरावती, सोलापूर, ऍप, Maharashtra, कला, Aurangabad

Twitter Publish: 

Meta Description: 

महाराष्ट्रात २८ शासकीय महाविद्यालये आहेत, तर १ हजार १७७ अनुदानित महाविद्यालये आहेत. ‘नॅक’कडून मिळणाऱ्या श्रेणीवर महाविद्यालयाचे पुढील अनुदान, महाविद्यालयाच्या विस्तारासाठीच्या योजना राबविता येतात.

Send as Notification: 

Topic Tags: 

नागपूर

पुणे

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

‘नॅक’ मूल्यांकनात विदर्भ पिछाडीवर अमरावती, नागपूर विभागातील ७५ संस्था प्रक्रियेपासून दूरच पुणे - अनुदानित महाविद्यालयांना नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन कौन्सिलकडून (नॅक) गुणवत्ता व सोईसुविधांचे मूल्यांकन करून घेणे अनिवार्य आहे. राज्यातील अनेक महाविद्यालयांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली असली, तरी ११७ महाविद्यालयांना मात्र अद्याप ‘नॅक’ मूल्यांकनासाठी मुहूर्त सापडलेला नाही. यामध्ये नागपूर व अमरावती विभागातील ७५ महाविद्यालयांचा समावेश आहे. सोलापूर विभागातील सर्व ४० महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन पूर्ण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाराष्ट्रात २८ शासकीय महाविद्यालये आहेत, तर १ हजार १७७ अनुदानित महाविद्यालये आहेत. ‘नॅक’कडून मिळणाऱ्या श्रेणीवर महाविद्यालयाचे पुढील अनुदान, महाविद्यालयाच्या विस्तारासाठीच्या योजना राबविता येतात. ‘यूजीसी’कडून मिळणाऱ्या अनुदानासाठीही महाविद्यालयांना मूल्यांकन आवश्‍यक आहे. महाविद्यालयाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दिली जाणारी संधी, सोयीसुविधा, इमारत, प्राध्यापकांची संख्या या सर्वांचा विचार करून ‘नॅक’कडून महाविद्यालयांना श्रेणी दिली जाते. महत्त्वाची बातमी :  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून 'यांची' निवड.. राज्यातील २८ शासकीय महाविद्यालयांपैकी औरंगाबाद येथील १, मुंबईतील ३, नागपूर येथील १ अशा पाच महाविद्यालयांचे मूल्यांकन झालेले नाही. राज्याच्या इतर भागांतील २३ महाविद्यालयांचे मूल्यांकन झालेले आहे. अनुदानित महाविद्यालयांच्या मूल्यांकनात राज्यातील १० विभागांपैकी अमरावती व नागपूर वगळता इतर विभागांतील मूल्यांकन झालेल्या महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. अमरावती विभागात १५२ महाविद्यालयांपैकी ११८ महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले आहे. ३४ महाविद्यालयांनी अद्याप मूल्यांकन केलेले नाही. नागपूर विभागात १९५ पैकी १५४ महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले आहे. ४१ महाविद्यालयांमध्ये अद्याप ‘नॅक’चे पथक पोहोचलेले नाही.  News Item ID:  599-news_story-1575908360 Mobile Device Headline:  ‘नॅक’ मूल्यांकनात विदर्भ पिछाडीवर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  अमरावती, नागपूर विभागातील ७५ संस्था प्रक्रियेपासून दूरच पुणे - अनुदानित महाविद्यालयांना नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन कौन्सिलकडून (नॅक) गुणवत्ता व सोईसुविधांचे मूल्यांकन करून घेणे अनिवार्य आहे. राज्यातील अनेक महाविद्यालयांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली असली, तरी ११७ महाविद्यालयांना मात्र अद्याप ‘नॅक’ मूल्यांकनासाठी मुहूर्त सापडलेला नाही. यामध्ये नागपूर व अमरावती विभागातील ७५ महाविद्यालयांचा समावेश आहे. सोलापूर विभागातील सर्व ४० महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन पूर्ण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाराष्ट्रात २८ शासकीय महाविद्यालये आहेत, तर १ हजार १७७ अनुदानित महाविद्यालये आहेत. ‘नॅक’कडून मिळणाऱ्या श्रेणीवर महाविद्यालयाचे पुढील अनुदान, महाविद्यालयाच्या विस्तारासाठीच्या योजना राबविता येतात. ‘यूजीसी’कडून मिळणाऱ्या अनुदानासाठीही महाविद्यालयांना मूल्यांकन आवश्‍यक आहे. महाविद्यालयाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दिली जाणारी संधी, सोयीसुविधा, इमारत, प्राध्यापकांची संख्या या सर्वांचा विचार करून ‘नॅक’कडून महाविद्यालयांना श्रेणी दिली जाते. महत्त्वाची बातमी :  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून 'यांची' निवड.. राज्यातील २८ शासकीय महाविद्यालयांपैकी औरंगाबाद येथील १, मुंबईतील ३, नागपूर येथील १ अशा पाच महाविद्यालयांचे मूल्यांकन झालेले नाही. राज्याच्या इतर भागांतील २३ महाविद्यालयांचे मूल्यांकन झालेले आहे. अनुदानित महाविद्यालयांच्या मूल्यांकनात राज्यातील १० विभागांपैकी अमरावती व नागपूर वगळता इतर विभागांतील मूल्यांकन झालेल्या महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. अमरावती विभागात १५२ महाविद्यालयांपैकी ११८ महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले आहे. ३४ महाविद्यालयांनी अद्याप मूल्यांकन केलेले नाही. नागपूर विभागात १९५ पैकी १५४ महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले आहे. ४१ महाविद्यालयांमध्ये अद्याप ‘नॅक’चे पथक पोहोचलेले नाही.  Vertical Image:  English Headline:  Vidarbha behind in the Naac evaluation Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा nagpur floods sections पुणे अमरावती सोलापूर ऍप maharashtra कला aurangabad Search Functional Tags:  Nagpur, Floods, Sections, पुणे, अमरावती, सोलापूर, ऍप, Maharashtra, कला, Aurangabad Twitter Publish:  Meta Description:  महाराष्ट्रात २८ शासकीय महाविद्यालये आहेत, तर १ हजार १७७ अनुदानित महाविद्यालये आहेत. ‘नॅक’कडून मिळणाऱ्या श्रेणीवर महाविद्यालयाचे पुढील अनुदान, महाविद्यालयाच्या विस्तारासाठीच्या योजना राबविता येतात. Send as Notification:  Topic Tags:  नागपूर पुणे महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DZVuMf
Read More
'अन्न सुरक्षेची माहिती द्या' - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली - राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तक्रार निवारण यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांनी उचललेल्या पावलांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारांकडून अहवाल मागवला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे आणि न्या. बी.आर. गवई आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने राज्य सरकारांना नोटीस बजावत अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणती पावले उचलली आहेत याची माहिती मागवली आहे. तसेच या अधिनियमा अंतर्गत सर्वांना अन्नधान्य मिळवून देण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा स्थापण करुन या यंत्रणेच्या अंमलबजावणी करिता पाऊले उचलण्याची सुचना देखील राज्यांना केली आहे. 

अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर'

या प्रकरणावर खंडपीठासमोर चार आठवड्यांनी झालेल्या सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी सांगितले, या प्रकरणी एका वृत्तपत्राने छापलेल्या वृत्ताची आम्ही संबंधीत राज्यात जाऊन चौकशी केली. या चौकशीमध्ये आम्हाला त्या घटनेमध्ये मृत झालेल्या व्यक्तीचा मृत्यू हा भुकबळीने झाला नसल्याचे समोर आले आहे. 

ओवेसींच्या या तीन प्रश्नांची उत्तरे अमित शहा देणार?

दरम्यान ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी देशात 20 भुकबळीच्या घटना घडल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर गोन्साल्विस यांनी यावेळी असा आरोप केला, की आधार कार्ड नसणाऱ्या गरीबांना अन्न पुरवण्यास नकार दिला गेला आहे. ही कृती सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात असल्याचेही न्यायालयासमोर आणले आहे. दरम्यान, ऍटॉर्नी जनरल के.के वेनुगोपाल आणि सॉलिसिटर जनरल मेहता यांनी गोन्साल्विस यांनी केलेल्या आरोपांना फेटाळले असून याबाबत संबंधीत राज्यांनी या घटना भुकबळीच्या नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे न्यायालयाला सांगितले. 

पुणे : पत्नीच्या छळाला कंटाळून आयटी इंजिनिअरची आत्महत्या

यासंदर्भात झालेल्या एका संक्षिप्त सुनावणी दरम्यान खंडपीठाने म्हटले, की भुकबळीचा आरोप करणे हा एक "स्फोटक मुद्दा' आहे. कारण देशात अन्न सुरक्षा कायद्यासारखा महत्वपूर्ण कायदा लागू केलेला आहे. त्या अंतर्गत सर्वांना कायद्यानुसार अन्नपदार्थांचे वितरण करणे ही राज्यांची आणि सरकारची जवाबदारी आहे. परंतु, या संदर्भात लोकांनी तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्यांनी कोणती यंत्रणा उभी केली आहे याची माहिती आम्हाला देण्यात यावी असेही खंडपीठाने यावेळी नमूद केले.

News Item ID: 

599-news_story-1575911699

Mobile Device Headline: 

'अन्न सुरक्षेची माहिती द्या' - सर्वोच्च न्यायालय

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तक्रार निवारण यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांनी उचललेल्या पावलांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारांकडून अहवाल मागवला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे आणि न्या. बी.आर. गवई आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने राज्य सरकारांना नोटीस बजावत अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणती पावले उचलली आहेत याची माहिती मागवली आहे. तसेच या अधिनियमा अंतर्गत सर्वांना अन्नधान्य मिळवून देण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा स्थापण करुन या यंत्रणेच्या अंमलबजावणी करिता पाऊले उचलण्याची सुचना देखील राज्यांना केली आहे. 

अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर'

या प्रकरणावर खंडपीठासमोर चार आठवड्यांनी झालेल्या सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी सांगितले, या प्रकरणी एका वृत्तपत्राने छापलेल्या वृत्ताची आम्ही संबंधीत राज्यात जाऊन चौकशी केली. या चौकशीमध्ये आम्हाला त्या घटनेमध्ये मृत झालेल्या व्यक्तीचा मृत्यू हा भुकबळीने झाला नसल्याचे समोर आले आहे. 

ओवेसींच्या या तीन प्रश्नांची उत्तरे अमित शहा देणार?

दरम्यान ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी देशात 20 भुकबळीच्या घटना घडल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर गोन्साल्विस यांनी यावेळी असा आरोप केला, की आधार कार्ड नसणाऱ्या गरीबांना अन्न पुरवण्यास नकार दिला गेला आहे. ही कृती सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात असल्याचेही न्यायालयासमोर आणले आहे. दरम्यान, ऍटॉर्नी जनरल के.के वेनुगोपाल आणि सॉलिसिटर जनरल मेहता यांनी गोन्साल्विस यांनी केलेल्या आरोपांना फेटाळले असून याबाबत संबंधीत राज्यांनी या घटना भुकबळीच्या नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे न्यायालयाला सांगितले. 

पुणे : पत्नीच्या छळाला कंटाळून आयटी इंजिनिअरची आत्महत्या

यासंदर्भात झालेल्या एका संक्षिप्त सुनावणी दरम्यान खंडपीठाने म्हटले, की भुकबळीचा आरोप करणे हा एक "स्फोटक मुद्दा' आहे. कारण देशात अन्न सुरक्षा कायद्यासारखा महत्वपूर्ण कायदा लागू केलेला आहे. त्या अंतर्गत सर्वांना कायद्यानुसार अन्नपदार्थांचे वितरण करणे ही राज्यांची आणि सरकारची जवाबदारी आहे. परंतु, या संदर्भात लोकांनी तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्यांनी कोणती यंत्रणा उभी केली आहे याची माहिती आम्हाला देण्यात यावी असेही खंडपीठाने यावेळी नमूद केले.

Vertical Image: 

English Headline: 

Report to Food Security Supreme Court

Author Type: 

External Author

पीटीआय

न्यायाधीश

government

सर्वोच्च न्यायालय

अमृता फडणवीस

वकील

आधार कार्ड

पुणे

wife

Search Functional Tags: 

न्यायाधीश, Government, सर्वोच्च न्यायालय, अमृता फडणवीस, वकील, आधार कार्ड, पुणे, wife

Twitter Publish: 

Meta Description: 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तक्रार निवारण यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांनी उचललेल्या पावलांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारांकडून अहवाल मागवला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

अमित शहा

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

'अन्न सुरक्षेची माहिती द्या' - सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली - राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तक्रार निवारण यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांनी उचललेल्या पावलांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारांकडून अहवाल मागवला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे आणि न्या. बी.आर. गवई आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने राज्य सरकारांना नोटीस बजावत अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणती पावले उचलली आहेत याची माहिती मागवली आहे. तसेच या अधिनियमा अंतर्गत सर्वांना अन्नधान्य मिळवून देण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा स्थापण करुन या यंत्रणेच्या अंमलबजावणी करिता पाऊले उचलण्याची सुचना देखील राज्यांना केली आहे.  अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' या प्रकरणावर खंडपीठासमोर चार आठवड्यांनी झालेल्या सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी सांगितले, या प्रकरणी एका वृत्तपत्राने छापलेल्या वृत्ताची आम्ही संबंधीत राज्यात जाऊन चौकशी केली. या चौकशीमध्ये आम्हाला त्या घटनेमध्ये मृत झालेल्या व्यक्तीचा मृत्यू हा भुकबळीने झाला नसल्याचे समोर आले आहे.  ओवेसींच्या या तीन प्रश्नांची उत्तरे अमित शहा देणार? दरम्यान ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी देशात 20 भुकबळीच्या घटना घडल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर गोन्साल्विस यांनी यावेळी असा आरोप केला, की आधार कार्ड नसणाऱ्या गरीबांना अन्न पुरवण्यास नकार दिला गेला आहे. ही कृती सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात असल्याचेही न्यायालयासमोर आणले आहे. दरम्यान, ऍटॉर्नी जनरल के.के वेनुगोपाल आणि सॉलिसिटर जनरल मेहता यांनी गोन्साल्विस यांनी केलेल्या आरोपांना फेटाळले असून याबाबत संबंधीत राज्यांनी या घटना भुकबळीच्या नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे न्यायालयाला सांगितले.  पुणे : पत्नीच्या छळाला कंटाळून आयटी इंजिनिअरची आत्महत्या यासंदर्भात झालेल्या एका संक्षिप्त सुनावणी दरम्यान खंडपीठाने म्हटले, की भुकबळीचा आरोप करणे हा एक "स्फोटक मुद्दा' आहे. कारण देशात अन्न सुरक्षा कायद्यासारखा महत्वपूर्ण कायदा लागू केलेला आहे. त्या अंतर्गत सर्वांना कायद्यानुसार अन्नपदार्थांचे वितरण करणे ही राज्यांची आणि सरकारची जवाबदारी आहे. परंतु, या संदर्भात लोकांनी तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्यांनी कोणती यंत्रणा उभी केली आहे याची माहिती आम्हाला देण्यात यावी असेही खंडपीठाने यावेळी नमूद केले. News Item ID:  599-news_story-1575911699 Mobile Device Headline:  'अन्न सुरक्षेची माहिती द्या' - सर्वोच्च न्यायालय Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तक्रार निवारण यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांनी उचललेल्या पावलांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारांकडून अहवाल मागवला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे आणि न्या. बी.आर. गवई आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने राज्य सरकारांना नोटीस बजावत अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणती पावले उचलली आहेत याची माहिती मागवली आहे. तसेच या अधिनियमा अंतर्गत सर्वांना अन्नधान्य मिळवून देण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा स्थापण करुन या यंत्रणेच्या अंमलबजावणी करिता पाऊले उचलण्याची सुचना देखील राज्यांना केली आहे.  अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' या प्रकरणावर खंडपीठासमोर चार आठवड्यांनी झालेल्या सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी सांगितले, या प्रकरणी एका वृत्तपत्राने छापलेल्या वृत्ताची आम्ही संबंधीत राज्यात जाऊन चौकशी केली. या चौकशीमध्ये आम्हाला त्या घटनेमध्ये मृत झालेल्या व्यक्तीचा मृत्यू हा भुकबळीने झाला नसल्याचे समोर आले आहे.  ओवेसींच्या या तीन प्रश्नांची उत्तरे अमित शहा देणार? दरम्यान ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी देशात 20 भुकबळीच्या घटना घडल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर गोन्साल्विस यांनी यावेळी असा आरोप केला, की आधार कार्ड नसणाऱ्या गरीबांना अन्न पुरवण्यास नकार दिला गेला आहे. ही कृती सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात असल्याचेही न्यायालयासमोर आणले आहे. दरम्यान, ऍटॉर्नी जनरल के.के वेनुगोपाल आणि सॉलिसिटर जनरल मेहता यांनी गोन्साल्विस यांनी केलेल्या आरोपांना फेटाळले असून याबाबत संबंधीत राज्यांनी या घटना भुकबळीच्या नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे न्यायालयाला सांगितले.  पुणे : पत्नीच्या छळाला कंटाळून आयटी इंजिनिअरची आत्महत्या यासंदर्भात झालेल्या एका संक्षिप्त सुनावणी दरम्यान खंडपीठाने म्हटले, की भुकबळीचा आरोप करणे हा एक "स्फोटक मुद्दा' आहे. कारण देशात अन्न सुरक्षा कायद्यासारखा महत्वपूर्ण कायदा लागू केलेला आहे. त्या अंतर्गत सर्वांना कायद्यानुसार अन्नपदार्थांचे वितरण करणे ही राज्यांची आणि सरकारची जवाबदारी आहे. परंतु, या संदर्भात लोकांनी तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्यांनी कोणती यंत्रणा उभी केली आहे याची माहिती आम्हाला देण्यात यावी असेही खंडपीठाने यावेळी नमूद केले. Vertical Image:  English Headline:  Report to Food Security Supreme Court Author Type:  External Author पीटीआय न्यायाधीश government सर्वोच्च न्यायालय अमृता फडणवीस वकील आधार कार्ड पुणे wife Search Functional Tags:  न्यायाधीश, Government, सर्वोच्च न्यायालय, अमृता फडणवीस, वकील, आधार कार्ड, पुणे, wife Twitter Publish:  Meta Description:  राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तक्रार निवारण यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांनी उचललेल्या पावलांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारांकडून अहवाल मागवला आहे. Send as Notification:  Topic Tags:  अमित शहा News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38mof3V
Read More
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत