Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 1, 2019

Box Office पर ऋतिक रोशन का तहलका, 300 करोड़ रिकॅार्ड तोड़, सलमान- अक्षय को मात !

Box Office पर ऋतिक रोशन का तहलका, 300 करोड़ रिकॅार्ड तोड़, सलमान- अक्षय को मात !

December 01, 2019 0 Comments
साल 2019 अपने अंत की तरफ है। ऐसे में ऋतिक रोशन इस साल के सबसे बड़े कमाऊ सुपरस्टार साबित हुए हैं। इस साल ऋतिक रोशन की दो फिल्में रिलीज हुईं स...
Read More
Box office: अक्षय कुमार ने बनाया साल का तगड़ा रिकॅार्ड, अजय देवगन- सलमान को झटका !

Box office: अक्षय कुमार ने बनाया साल का तगड़ा रिकॅार्ड, अजय देवगन- सलमान को झटका !

December 01, 2019 0 Comments
ये साल पूरी तरह से अक्षय कुमार के नाम रहा है। इस साल केसरी, मिशन मंगल, हाउसफुल 4 और अंत में उनकी गुड न्यूज रिलीज हो रही है। आने वाले साल के ...
Read More
बैक टू बैक तीसरी फिल्म टॉप 10 में शामिल- आयुष्मान खुराना बने 2019 के सबसे मुनाफेदार हीरो

बैक टू बैक तीसरी फिल्म टॉप 10 में शामिल- आयुष्मान खुराना बने 2019 के सबसे मुनाफेदार हीरो

December 01, 2019 0 Comments
6 महीनों में तीन फिल्में, और तीनों फिल्में बॉक्स ऑफिस पर हिट। आयुष्मान खुराना इन दिनों तहलका मचा रहे हैं। आर्टिकल 15, ड्रीम गर्ल के बाद अब आ...
Read More
BOX OFFICE: जॉन अब्राहम की 'पागलपंती' का बुरा हाल- वीकेंड में सिर्फ इतना रहा कलेक्शन!

BOX OFFICE: जॉन अब्राहम की 'पागलपंती' का बुरा हाल- वीकेंड में सिर्फ इतना रहा कलेक्शन!

December 01, 2019 0 Comments
अनीस बज़्मी के निर्देशन में बनी फिल्म पागलपंती ने शुक्रवार को 7 करोड़ की कमाई के साथ ऐवरेज शुरुआत की थी। लेकिन वीकेंड पर फिल्म की कमाई बढ़ने...
Read More
एसटीचे सव्वा लाख कर्मचारी उद्धव ठाकरेंना पाठवणार पत्र, काय आहे त्या पत्रामध्ये?

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला राज्य सरकारमध्ये विलीन करून कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, यासाठी सव्वा लाख कर्मचारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवणार आहेत. या पत्राच्या माध्यमातून चालक, वाहक, सहायक, लिपिक आदी कर्मचारी आपली कैफियत मांडणार असून, यासंदर्भातील पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नसल्याने वेतनश्रेणी आणि इतर सेवा-सुविधांमध्ये फरक पडत असल्याचे दिसून येते. गेल्या अनेक वर्षांपासून एसटीला राज्य सरकारमध्ये विलीन करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे. गेल्या वर्षीही कर्मचाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्याची मोहीम राबवली होती; मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या वर्षीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवण्यासाठी एसटी कर्मचारी सरसावले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

News Item ID: 

599-news_story-1575218079

Mobile Device Headline: 

एसटीचे सव्वा लाख कर्मचारी उद्धव ठाकरेंना पाठवणार पत्र, काय आहे त्या पत्रामध्ये?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला राज्य सरकारमध्ये विलीन करून कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, यासाठी सव्वा लाख कर्मचारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवणार आहेत. या पत्राच्या माध्यमातून चालक, वाहक, सहायक, लिपिक आदी कर्मचारी आपली कैफियत मांडणार असून, यासंदर्भातील पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नसल्याने वेतनश्रेणी आणि इतर सेवा-सुविधांमध्ये फरक पडत असल्याचे दिसून येते. गेल्या अनेक वर्षांपासून एसटीला राज्य सरकारमध्ये विलीन करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे. गेल्या वर्षीही कर्मचाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्याची मोहीम राबवली होती; मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या वर्षीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवण्यासाठी एसटी कर्मचारी सरसावले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Vertical Image: 

English Headline: 

St Employee write Letter to uddhav thackeray

Author Type: 

External Author

प्रशांत कांबळे

एसटी

st

government

sections

काँग्रेस

mumbai

maharashtra

मुख्यमंत्री

uddhav thakare

unions

devendra fadnavis

Search Functional Tags: 

एसटी, ST, Government, Sections, काँग्रेस, Mumbai, Maharashtra, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Unions, Devendra Fadnavis

Twitter Publish: 

Meta Description: 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला राज्य सरकारमध्ये विलीन करून कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, यासाठी सव्वा लाख कर्मचारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवणार आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

एसटीचे सव्वा लाख कर्मचारी उद्धव ठाकरेंना पाठवणार पत्र, काय आहे त्या पत्रामध्ये? मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला राज्य सरकारमध्ये विलीन करून कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, यासाठी सव्वा लाख कर्मचारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवणार आहेत. या पत्राच्या माध्यमातून चालक, वाहक, सहायक, लिपिक आदी कर्मचारी आपली कैफियत मांडणार असून, यासंदर्भातील पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नसल्याने वेतनश्रेणी आणि इतर सेवा-सुविधांमध्ये फरक पडत असल्याचे दिसून येते. गेल्या अनेक वर्षांपासून एसटीला राज्य सरकारमध्ये विलीन करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे. गेल्या वर्षीही कर्मचाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्याची मोहीम राबवली होती; मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या वर्षीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवण्यासाठी एसटी कर्मचारी सरसावले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. News Item ID:  599-news_story-1575218079 Mobile Device Headline:  एसटीचे सव्वा लाख कर्मचारी उद्धव ठाकरेंना पाठवणार पत्र, काय आहे त्या पत्रामध्ये? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला राज्य सरकारमध्ये विलीन करून कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, यासाठी सव्वा लाख कर्मचारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवणार आहेत. या पत्राच्या माध्यमातून चालक, वाहक, सहायक, लिपिक आदी कर्मचारी आपली कैफियत मांडणार असून, यासंदर्भातील पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नसल्याने वेतनश्रेणी आणि इतर सेवा-सुविधांमध्ये फरक पडत असल्याचे दिसून येते. गेल्या अनेक वर्षांपासून एसटीला राज्य सरकारमध्ये विलीन करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे. गेल्या वर्षीही कर्मचाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्याची मोहीम राबवली होती; मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या वर्षीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवण्यासाठी एसटी कर्मचारी सरसावले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. Vertical Image:  English Headline:  St Employee write Letter to uddhav thackeray Author Type:  External Author प्रशांत कांबळे एसटी st government sections काँग्रेस mumbai maharashtra मुख्यमंत्री uddhav thakare unions devendra fadnavis Search Functional Tags:  एसटी, ST, Government, Sections, काँग्रेस, Mumbai, Maharashtra, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Unions, Devendra Fadnavis Twitter Publish:  Meta Description:  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला राज्य सरकारमध्ये विलीन करून कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, यासाठी सव्वा लाख कर्मचारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवणार आहेत. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2r5Rk2B
Read More
PHOTOS : वा छान ! केसांच्या कचऱ्यावर 'यांनी' शोधलाय उत्तम उपाय

कोल्हापूर - कापलेले केस जळतात पण दुर्गंधी येते. अशाने केसांच्या कचऱ्याची समस्या वाढती आहे. यावर कोल्हापुरातील मनिष पंढरीनाथ शेळके या प्रयोगशील केशकर्तनकाराने पर्याय शोधून काढला आहे. कापलेल्या केसांचा वापर सेंद्रीय खत तयार करण्यासाठी त्यांनी केला आहे. त्यातून केशकर्तनालयासमोरच सुंदर रोपांची बाग फुलवली आहे. या केसांत असलेल्या नायट्रोजन वायू व आर्द्रता उपयुक्त ठरल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

केशकर्तनालयात कापलेले केस कोठे जातात ?, त्यांच काय होते? याचा विचार फारसा कोणी करत नाही. केशकर्तनकारही कापलेले केस पिशवीत भरतो आणि कोंडाळ्यात टाकतो. त्याचाही तिथेच ढीग साठतो, असे ढीग वर्षानुवर्षे साचलेले दिसतात. झाडाझुडपात अडकून पडलेले दिसतात. त्यामुळे केसांच्या कचऱ्याची समस्या निर्माण होते. यावर पर्याय म्हणून श्री. शेळके यांनी दोन वर्षापासून केशकर्तनालयात जमा होणारे केस साठवले. जास्त प्रमाणात साठल्यावर ते केस कुंडीत भरले. त्यात वाळलेला पालापाचोळा, नारळाची शेंडी, ओला कचरा व थोडे सेंद्रीय खत घातले.

हेही वाचा - कोल्हापूर - मुंबई विमान सेवा या कालावधीत राहणार बंद

सलुच्या बाहेरच कुंडीत शोभेच्या झाडांची लागवड

सासने मैदानाजवळच्या आपल्या सलुनच्या बाहेरच असलेल्या कुंडीत शोभेच्या झांडाची लागवड केली. काही काळानंतर कुंडीतील झाडांची अदलाबदल करावी लागते. यावेळी केसांचे विघटन झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेंव्हापासून ते सलुनमध्ये साठलेले केस कंपोस्टमध्येच टाकतात. काही ठराविक रोपांना केसांचे नायट्रोजनयुक्त खत उपयुक्त पडते, याचाही प्रत्यत त्यांनी घेतला असल्याचे ते सांगतात. मनिष यांनी वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र त्यांना लहानपणापासूनच बागकामाची आवड असल्याने सेंद्रीय पद्धतीने बाग कशी फुलवता येईल, याचे विविध प्रयोग करत असतात. अशा एका प्रयोगातून केंसाचे विघटन होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रयोगातून त्यांच्या सलुनबाहेरची बाग बहरली आहे. 

हेही वाचा - शिरोळ तहसिलदारांच्या नेतृत्वात धडक कारवाई; कोणती ते वाचा... 

केस कंपोस्टमध्ये घातल्याचे फायदे 

घरातील ओला कचऱ्याचाही वापर 

झाडांना वेगळ्या खतांची गरज नाही 

मातीविरहीत बाग फुलवू शकतो 

केसाचा कचरा होत नाही 

केसाच्या कचऱ्यावर चांगला पर्याय

केशकर्तनालयात जमा होणाऱ्या केंसापासून काहीजण गंगावण बनवतात. परंतू तिरूपती येथील तसेच केस विकत घेणाऱ्या महिलांकडून गुंता नसलेले केस स्वस्तात उपलब्ध होतात. त्यामुळे सर्वच केशकर्तनालयातील केसांचा उपयोग गंगावण बनविण्यासाठी होत नाही. केसांचा कचरा साचत राहतो. या समस्येवर मनिष शेळके यांनी काढलेला पर्याय नवी दिशा देणारा ठरणार आहे.              

तज्ज्ञांचे मत

सेंद्रीय खताच्या प्रक्रियेमध्ये कार्बन - नायट्रोजनचे (CN Ratio) प्रमाण महत्त्वाचे असते. केसांमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक म्हणजेच नायट्रोजन अधिक असतो. त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होऊ शकते. अवघ्या दोन ते तीन महिन्यात केसांपासून खत तयार होते. पण सेंद्रिय खत तयार करण्याच्या प्रक्रियेत केसांचे प्रमाण ३० ते ४० टक्केच असावे. त्यापेक्षा अधिक झाल्यास कुजण्याची प्रक्रियेस अडथळा ठरू शकेल. 
- डाॅ. हिम्मतराव काळभोर, माती शास्त्रातील तज्ज्ञ

फोटोतून जाणून घ्या खत तयार करण्याची प्रक्रिया

 

News Item ID: 

599-news_story-1575213499

Mobile Device Headline: 

PHOTOS : वा छान ! केसांच्या कचऱ्यावर 'यांनी' शोधलाय उत्तम उपाय

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

कोल्हापूर - कापलेले केस जळतात पण दुर्गंधी येते. अशाने केसांच्या कचऱ्याची समस्या वाढती आहे. यावर कोल्हापुरातील मनिष पंढरीनाथ शेळके या प्रयोगशील केशकर्तनकाराने पर्याय शोधून काढला आहे. कापलेल्या केसांचा वापर सेंद्रीय खत तयार करण्यासाठी त्यांनी केला आहे. त्यातून केशकर्तनालयासमोरच सुंदर रोपांची बाग फुलवली आहे. या केसांत असलेल्या नायट्रोजन वायू व आर्द्रता उपयुक्त ठरल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

केशकर्तनालयात कापलेले केस कोठे जातात ?, त्यांच काय होते? याचा विचार फारसा कोणी करत नाही. केशकर्तनकारही कापलेले केस पिशवीत भरतो आणि कोंडाळ्यात टाकतो. त्याचाही तिथेच ढीग साठतो, असे ढीग वर्षानुवर्षे साचलेले दिसतात. झाडाझुडपात अडकून पडलेले दिसतात. त्यामुळे केसांच्या कचऱ्याची समस्या निर्माण होते. यावर पर्याय म्हणून श्री. शेळके यांनी दोन वर्षापासून केशकर्तनालयात जमा होणारे केस साठवले. जास्त प्रमाणात साठल्यावर ते केस कुंडीत भरले. त्यात वाळलेला पालापाचोळा, नारळाची शेंडी, ओला कचरा व थोडे सेंद्रीय खत घातले.

हेही वाचा - कोल्हापूर - मुंबई विमान सेवा या कालावधीत राहणार बंद

सलुच्या बाहेरच कुंडीत शोभेच्या झाडांची लागवड

सासने मैदानाजवळच्या आपल्या सलुनच्या बाहेरच असलेल्या कुंडीत शोभेच्या झांडाची लागवड केली. काही काळानंतर कुंडीतील झाडांची अदलाबदल करावी लागते. यावेळी केसांचे विघटन झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेंव्हापासून ते सलुनमध्ये साठलेले केस कंपोस्टमध्येच टाकतात. काही ठराविक रोपांना केसांचे नायट्रोजनयुक्त खत उपयुक्त पडते, याचाही प्रत्यत त्यांनी घेतला असल्याचे ते सांगतात. मनिष यांनी वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र त्यांना लहानपणापासूनच बागकामाची आवड असल्याने सेंद्रीय पद्धतीने बाग कशी फुलवता येईल, याचे विविध प्रयोग करत असतात. अशा एका प्रयोगातून केंसाचे विघटन होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रयोगातून त्यांच्या सलुनबाहेरची बाग बहरली आहे. 

हेही वाचा - शिरोळ तहसिलदारांच्या नेतृत्वात धडक कारवाई; कोणती ते वाचा... 

केस कंपोस्टमध्ये घातल्याचे फायदे 

घरातील ओला कचऱ्याचाही वापर 

झाडांना वेगळ्या खतांची गरज नाही 

मातीविरहीत बाग फुलवू शकतो 

केसाचा कचरा होत नाही 

केसाच्या कचऱ्यावर चांगला पर्याय

केशकर्तनालयात जमा होणाऱ्या केंसापासून काहीजण गंगावण बनवतात. परंतू तिरूपती येथील तसेच केस विकत घेणाऱ्या महिलांकडून गुंता नसलेले केस स्वस्तात उपलब्ध होतात. त्यामुळे सर्वच केशकर्तनालयातील केसांचा उपयोग गंगावण बनविण्यासाठी होत नाही. केसांचा कचरा साचत राहतो. या समस्येवर मनिष शेळके यांनी काढलेला पर्याय नवी दिशा देणारा ठरणार आहे.              

तज्ज्ञांचे मत

सेंद्रीय खताच्या प्रक्रियेमध्ये कार्बन - नायट्रोजनचे (CN Ratio) प्रमाण महत्त्वाचे असते. केसांमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक म्हणजेच नायट्रोजन अधिक असतो. त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होऊ शकते. अवघ्या दोन ते तीन महिन्यात केसांपासून खत तयार होते. पण सेंद्रिय खत तयार करण्याच्या प्रक्रियेत केसांचे प्रमाण ३० ते ४० टक्केच असावे. त्यापेक्षा अधिक झाल्यास कुजण्याची प्रक्रियेस अडथळा ठरू शकेल. 
- डाॅ. हिम्मतराव काळभोर, माती शास्त्रातील तज्ज्ञ

फोटोतून जाणून घ्या खत तयार करण्याची प्रक्रिया

 

Vertical Image: 

English Headline: 

Manish Shelke Made Compost From Human Hair

Author Type: 

External Author

नंदिनी नरेवाडी

वर्षा

varsha

कोल्हापूर

सेंद्रीय खत

organic fertiliser

खत

fertiliser

नायट्रोजन

नारळ

शिक्षण

education

गंगा

ganga river

महिला

women

Search Functional Tags: 

वर्षा, Varsha, कोल्हापूर, सेंद्रीय खत, Organic Fertiliser, खत, Fertiliser, नायट्रोजन, नारळ, शिक्षण, Education, गंगा, Ganga River, महिला, women

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Compost From Hair, Science News

Meta Description: 

Manish Shelke Made Compost From Human Hair : कोल्हापुरातील मनिष पंढरीनाथ शेळके या प्रयोगशील केशकर्तनकाराने पर्याय शोधून काढला आहे. कापलेल्या केसांचा वापर सेंद्रीय खत तयार करण्यासाठी त्यांनी केला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

News Story Feeds https://ift.tt/2OEK4Us

PHOTOS : वा छान ! केसांच्या कचऱ्यावर 'यांनी' शोधलाय उत्तम उपाय कोल्हापूर - कापलेले केस जळतात पण दुर्गंधी येते. अशाने केसांच्या कचऱ्याची समस्या वाढती आहे. यावर कोल्हापुरातील मनिष पंढरीनाथ शेळके या प्रयोगशील केशकर्तनकाराने पर्याय शोधून काढला आहे. कापलेल्या केसांचा वापर सेंद्रीय खत तयार करण्यासाठी त्यांनी केला आहे. त्यातून केशकर्तनालयासमोरच सुंदर रोपांची बाग फुलवली आहे. या केसांत असलेल्या नायट्रोजन वायू व आर्द्रता उपयुक्त ठरल्याचा दावाही त्यांनी केला आहे.  केशकर्तनालयात कापलेले केस कोठे जातात ?, त्यांच काय होते? याचा विचार फारसा कोणी करत नाही. केशकर्तनकारही कापलेले केस पिशवीत भरतो आणि कोंडाळ्यात टाकतो. त्याचाही तिथेच ढीग साठतो, असे ढीग वर्षानुवर्षे साचलेले दिसतात. झाडाझुडपात अडकून पडलेले दिसतात. त्यामुळे केसांच्या कचऱ्याची समस्या निर्माण होते. यावर पर्याय म्हणून श्री. शेळके यांनी दोन वर्षापासून केशकर्तनालयात जमा होणारे केस साठवले. जास्त प्रमाणात साठल्यावर ते केस कुंडीत भरले. त्यात वाळलेला पालापाचोळा, नारळाची शेंडी, ओला कचरा व थोडे सेंद्रीय खत घातले. हेही वाचा - कोल्हापूर - मुंबई विमान सेवा या कालावधीत राहणार बंद सलुच्या बाहेरच कुंडीत शोभेच्या झाडांची लागवड सासने मैदानाजवळच्या आपल्या सलुनच्या बाहेरच असलेल्या कुंडीत शोभेच्या झांडाची लागवड केली. काही काळानंतर कुंडीतील झाडांची अदलाबदल करावी लागते. यावेळी केसांचे विघटन झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेंव्हापासून ते सलुनमध्ये साठलेले केस कंपोस्टमध्येच टाकतात. काही ठराविक रोपांना केसांचे नायट्रोजनयुक्त खत उपयुक्त पडते, याचाही प्रत्यत त्यांनी घेतला असल्याचे ते सांगतात. मनिष यांनी वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र त्यांना लहानपणापासूनच बागकामाची आवड असल्याने सेंद्रीय पद्धतीने बाग कशी फुलवता येईल, याचे विविध प्रयोग करत असतात. अशा एका प्रयोगातून केंसाचे विघटन होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रयोगातून त्यांच्या सलुनबाहेरची बाग बहरली आहे.  हेही वाचा - शिरोळ तहसिलदारांच्या नेतृत्वात धडक कारवाई; कोणती ते वाचा...  केस कंपोस्टमध्ये घातल्याचे फायदे  घरातील ओला कचऱ्याचाही वापर  झाडांना वेगळ्या खतांची गरज नाही  मातीविरहीत बाग फुलवू शकतो  केसाचा कचरा होत नाही  केसाच्या कचऱ्यावर चांगला पर्याय केशकर्तनालयात जमा होणाऱ्या केंसापासून काहीजण गंगावण बनवतात. परंतू तिरूपती येथील तसेच केस विकत घेणाऱ्या महिलांकडून गुंता नसलेले केस स्वस्तात उपलब्ध होतात. त्यामुळे सर्वच केशकर्तनालयातील केसांचा उपयोग गंगावण बनविण्यासाठी होत नाही. केसांचा कचरा साचत राहतो. या समस्येवर मनिष शेळके यांनी काढलेला पर्याय नवी दिशा देणारा ठरणार आहे.               तज्ज्ञांचे मत सेंद्रीय खताच्या प्रक्रियेमध्ये कार्बन - नायट्रोजनचे (CN Ratio) प्रमाण महत्त्वाचे असते. केसांमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक म्हणजेच नायट्रोजन अधिक असतो. त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होऊ शकते. अवघ्या दोन ते तीन महिन्यात केसांपासून खत तयार होते. पण सेंद्रिय खत तयार करण्याच्या प्रक्रियेत केसांचे प्रमाण ३० ते ४० टक्केच असावे. त्यापेक्षा अधिक झाल्यास कुजण्याची प्रक्रियेस अडथळा ठरू शकेल.  - डाॅ. हिम्मतराव काळभोर, माती शास्त्रातील तज्ज्ञ फोटोतून जाणून घ्या खत तयार करण्याची प्रक्रिया   News Item ID:  599-news_story-1575213499 Mobile Device Headline:  PHOTOS : वा छान ! केसांच्या कचऱ्यावर 'यांनी' शोधलाय उत्तम उपाय Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर - कापलेले केस जळतात पण दुर्गंधी येते. अशाने केसांच्या कचऱ्याची समस्या वाढती आहे. यावर कोल्हापुरातील मनिष पंढरीनाथ शेळके या प्रयोगशील केशकर्तनकाराने पर्याय शोधून काढला आहे. कापलेल्या केसांचा वापर सेंद्रीय खत तयार करण्यासाठी त्यांनी केला आहे. त्यातून केशकर्तनालयासमोरच सुंदर रोपांची बाग फुलवली आहे. या केसांत असलेल्या नायट्रोजन वायू व आर्द्रता उपयुक्त ठरल्याचा दावाही त्यांनी केला आहे.  केशकर्तनालयात कापलेले केस कोठे जातात ?, त्यांच काय होते? याचा विचार फारसा कोणी करत नाही. केशकर्तनकारही कापलेले केस पिशवीत भरतो आणि कोंडाळ्यात टाकतो. त्याचाही तिथेच ढीग साठतो, असे ढीग वर्षानुवर्षे साचलेले दिसतात. झाडाझुडपात अडकून पडलेले दिसतात. त्यामुळे केसांच्या कचऱ्याची समस्या निर्माण होते. यावर पर्याय म्हणून श्री. शेळके यांनी दोन वर्षापासून केशकर्तनालयात जमा होणारे केस साठवले. जास्त प्रमाणात साठल्यावर ते केस कुंडीत भरले. त्यात वाळलेला पालापाचोळा, नारळाची शेंडी, ओला कचरा व थोडे सेंद्रीय खत घातले. हेही वाचा - कोल्हापूर - मुंबई विमान सेवा या कालावधीत राहणार बंद सलुच्या बाहेरच कुंडीत शोभेच्या झाडांची लागवड सासने मैदानाजवळच्या आपल्या सलुनच्या बाहेरच असलेल्या कुंडीत शोभेच्या झांडाची लागवड केली. काही काळानंतर कुंडीतील झाडांची अदलाबदल करावी लागते. यावेळी केसांचे विघटन झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेंव्हापासून ते सलुनमध्ये साठलेले केस कंपोस्टमध्येच टाकतात. काही ठराविक रोपांना केसांचे नायट्रोजनयुक्त खत उपयुक्त पडते, याचाही प्रत्यत त्यांनी घेतला असल्याचे ते सांगतात. मनिष यांनी वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र त्यांना लहानपणापासूनच बागकामाची आवड असल्याने सेंद्रीय पद्धतीने बाग कशी फुलवता येईल, याचे विविध प्रयोग करत असतात. अशा एका प्रयोगातून केंसाचे विघटन होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रयोगातून त्यांच्या सलुनबाहेरची बाग बहरली आहे.  हेही वाचा - शिरोळ तहसिलदारांच्या नेतृत्वात धडक कारवाई; कोणती ते वाचा...  केस कंपोस्टमध्ये घातल्याचे फायदे  घरातील ओला कचऱ्याचाही वापर  झाडांना वेगळ्या खतांची गरज नाही  मातीविरहीत बाग फुलवू शकतो  केसाचा कचरा होत नाही  केसाच्या कचऱ्यावर चांगला पर्याय केशकर्तनालयात जमा होणाऱ्या केंसापासून काहीजण गंगावण बनवतात. परंतू तिरूपती येथील तसेच केस विकत घेणाऱ्या महिलांकडून गुंता नसलेले केस स्वस्तात उपलब्ध होतात. त्यामुळे सर्वच केशकर्तनालयातील केसांचा उपयोग गंगावण बनविण्यासाठी होत नाही. केसांचा कचरा साचत राहतो. या समस्येवर मनिष शेळके यांनी काढलेला पर्याय नवी दिशा देणारा ठरणार आहे.               तज्ज्ञांचे मत सेंद्रीय खताच्या प्रक्रियेमध्ये कार्बन - नायट्रोजनचे (CN Ratio) प्रमाण महत्त्वाचे असते. केसांमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक म्हणजेच नायट्रोजन अधिक असतो. त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होऊ शकते. अवघ्या दोन ते तीन महिन्यात केसांपासून खत तयार होते. पण सेंद्रिय खत तयार करण्याच्या प्रक्रियेत केसांचे प्रमाण ३० ते ४० टक्केच असावे. त्यापेक्षा अधिक झाल्यास कुजण्याची प्रक्रियेस अडथळा ठरू शकेल.  - डाॅ. हिम्मतराव काळभोर, माती शास्त्रातील तज्ज्ञ फोटोतून जाणून घ्या खत तयार करण्याची प्रक्रिया   Vertical Image:  English Headline:  Manish Shelke Made Compost From Human Hair Author Type:  External Author नंदिनी नरेवाडी वर्षा varsha कोल्हापूर सेंद्रीय खत organic fertiliser खत fertiliser नायट्रोजन नारळ शिक्षण education गंगा ganga river महिला women Search Functional Tags:  वर्षा, Varsha, कोल्हापूर, सेंद्रीय खत, Organic Fertiliser, खत, Fertiliser, नायट्रोजन, नारळ, शिक्षण, Education, गंगा, Ganga River, महिला, women Twitter Publish:  Meta Keyword:  Compost From Hair, Science News Meta Description:  Manish Shelke Made Compost From Human Hair : कोल्हापुरातील मनिष पंढरीनाथ शेळके या प्रयोगशील केशकर्तनकाराने पर्याय शोधून काढला आहे. कापलेल्या केसांचा वापर सेंद्रीय खत तयार करण्यासाठी त्यांनी केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर News Story Feeds https://ift.tt/2OEK4Us

December 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35Kq7kS
Read More
केंद्र सरकारला टीका सहन होईल का? - राहुल बजाज

मुंबई - ‘तुम्ही चांगले काम करत आहात; पण तरीही, समजा आम्ही तुमच्यावर जाहीरपणे टीका केली, तर तुम्हाला ती सहन होईल की नाही, याबाबत आम्हाला खात्री नाही,’ असे उद्योगपती राहुल बजाज यांनी आज केंद्र सरकारला सुनावत भारतीय उद्योगाची भावना व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल बजाज यांनी त्यांची भूमिका मांडली. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेदेखील उपस्थित होते. राहुल बजाज म्हणाले, ‘‘उद्योग क्षेत्रातील कोणीही याबाबत खुलेपणाने बोलणार नाही; पण मी बोलतो आहे. तुम्ही चांगले काम करत आहात. मात्र, तरीही काही वेळेस तुमच्यावर टीका केली तर ती कितपत सहन होईल, याबद्दल आमच्या मनात शंका आहेत.’’

ही बातमी अवश्य वाचा - अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी!

उद्योगपती आणि बॅंक व्यावसायिकांच्या मनात सरकारबद्दल भीती आणि अविश्‍वास असून, मोदी सरकारमुळे भारताच्या सहिष्णुतेच्या वातावरणाला हानी पोचत आहे, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकतेच म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

News Item ID: 

599-news_story-1575217721

Mobile Device Headline: 

केंद्र सरकारला टीका सहन होईल का? - राहुल बजाज

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - ‘तुम्ही चांगले काम करत आहात; पण तरीही, समजा आम्ही तुमच्यावर जाहीरपणे टीका केली, तर तुम्हाला ती सहन होईल की नाही, याबाबत आम्हाला खात्री नाही,’ असे उद्योगपती राहुल बजाज यांनी आज केंद्र सरकारला सुनावत भारतीय उद्योगाची भावना व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल बजाज यांनी त्यांची भूमिका मांडली. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेदेखील उपस्थित होते. राहुल बजाज म्हणाले, ‘‘उद्योग क्षेत्रातील कोणीही याबाबत खुलेपणाने बोलणार नाही; पण मी बोलतो आहे. तुम्ही चांगले काम करत आहात. मात्र, तरीही काही वेळेस तुमच्यावर टीका केली तर ती कितपत सहन होईल, याबद्दल आमच्या मनात शंका आहेत.’’

ही बातमी अवश्य वाचा - अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी!

उद्योगपती आणि बॅंक व्यावसायिकांच्या मनात सरकारबद्दल भीती आणि अविश्‍वास असून, मोदी सरकारमुळे भारताच्या सहिष्णुतेच्या वातावरणाला हानी पोचत आहे, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकतेच म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

Vertical Image: 

English Headline: 

Will the central government suffer criticism rahul bajaj

Author Type: 

External Author

वृत्तसंस्था

सरकार

government

mumbai

भारत

forest

मनमोहनसिंग

Search Functional Tags: 

सरकार, Government, Mumbai, भारत, forest, मनमोहनसिंग

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्यात बालनाट्य स्पर्धेसाठी सोयीच्या ठिकाणी केंद्रे असावीत, या उद्देशाने राज्यात आगामी काळात पाच नवी केंद्रे उभारली जाणार आहेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

केंद्र सरकारला टीका सहन होईल का? - राहुल बजाज मुंबई - ‘तुम्ही चांगले काम करत आहात; पण तरीही, समजा आम्ही तुमच्यावर जाहीरपणे टीका केली, तर तुम्हाला ती सहन होईल की नाही, याबाबत आम्हाला खात्री नाही,’ असे उद्योगपती राहुल बजाज यांनी आज केंद्र सरकारला सुनावत भारतीय उद्योगाची भावना व्यक्त केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल बजाज यांनी त्यांची भूमिका मांडली. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेदेखील उपस्थित होते. राहुल बजाज म्हणाले, ‘‘उद्योग क्षेत्रातील कोणीही याबाबत खुलेपणाने बोलणार नाही; पण मी बोलतो आहे. तुम्ही चांगले काम करत आहात. मात्र, तरीही काही वेळेस तुमच्यावर टीका केली तर ती कितपत सहन होईल, याबद्दल आमच्या मनात शंका आहेत.’’ ही बातमी अवश्य वाचा - अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी! उद्योगपती आणि बॅंक व्यावसायिकांच्या मनात सरकारबद्दल भीती आणि अविश्‍वास असून, मोदी सरकारमुळे भारताच्या सहिष्णुतेच्या वातावरणाला हानी पोचत आहे, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकतेच म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. News Item ID:  599-news_story-1575217721 Mobile Device Headline:  केंद्र सरकारला टीका सहन होईल का? - राहुल बजाज Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - ‘तुम्ही चांगले काम करत आहात; पण तरीही, समजा आम्ही तुमच्यावर जाहीरपणे टीका केली, तर तुम्हाला ती सहन होईल की नाही, याबाबत आम्हाला खात्री नाही,’ असे उद्योगपती राहुल बजाज यांनी आज केंद्र सरकारला सुनावत भारतीय उद्योगाची भावना व्यक्त केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल बजाज यांनी त्यांची भूमिका मांडली. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेदेखील उपस्थित होते. राहुल बजाज म्हणाले, ‘‘उद्योग क्षेत्रातील कोणीही याबाबत खुलेपणाने बोलणार नाही; पण मी बोलतो आहे. तुम्ही चांगले काम करत आहात. मात्र, तरीही काही वेळेस तुमच्यावर टीका केली तर ती कितपत सहन होईल, याबद्दल आमच्या मनात शंका आहेत.’’ ही बातमी अवश्य वाचा - अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी! उद्योगपती आणि बॅंक व्यावसायिकांच्या मनात सरकारबद्दल भीती आणि अविश्‍वास असून, मोदी सरकारमुळे भारताच्या सहिष्णुतेच्या वातावरणाला हानी पोचत आहे, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकतेच म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. Vertical Image:  English Headline:  Will the central government suffer criticism rahul bajaj Author Type:  External Author वृत्तसंस्था सरकार government mumbai भारत forest मनमोहनसिंग Search Functional Tags:  सरकार, Government, Mumbai, भारत, forest, मनमोहनसिंग Twitter Publish:  Meta Description:  राज्यात बालनाट्य स्पर्धेसाठी सोयीच्या ठिकाणी केंद्रे असावीत, या उद्देशाने राज्यात आगामी काळात पाच नवी केंद्रे उभारली जाणार आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2qUShei
Read More
आर्थिक स्थितीवर आता श्‍वेतपत्रिका - उद्धव ठाकरे

मुंबई - जनतेला दिलेली वचने पूर्ण करायची आहेत. त्यासाठी राज्यातील आर्थिक परिस्थितीची श्वेतपत्रिका काढणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली. तसेच, दरवर्षी राज्यातून दीड ते पावणेदोन लाख कोटी रुपये महसूल केंद्राला जातो. दोन वर्षांसाठी हा कर माफ केला तरी राज्य कर्जातून बाहेर पडू शकते, तर केंद्राने साह्य केले पाहिजे, अशी भूमिकासुद्धा त्यांनी या वेळी मांडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

विधानभवनाच्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, युती व आघाडीतले पक्ष बदलले आहेत. सत्तेत होतो आणि जनतेसाठी आवाज उठवत होतो. राज्यात विकासकामे कुठली चालली आहेत. कामे अडली असतील, तर का अडली असतील. काही विकासकामांची तातडीने आवश्‍यकता नसेल. काहींची तातडीने आवश्‍यकता असेल आणि त्याकडे दुर्लक्ष केले गेले असेल. हा लेखाजोखा समोर आणण्याची सूचना प्रशासनाला दिलेली आहे. कुठेही आकसाने सरकार वागणार नाही. ‘आरे’चे काम बंद आहे. मेट्रोच्या कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नाही. ‘आरे’ कारशेडचा प्रश्न मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.

शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास माझ्या लेखी नाही. ठाकरे म्हणाले की, राज्यातून दीड ते पावणेदोन लाख कोटी रुपये महसूल केंद्राला जातो. दोन वर्षांसाठी हा कर माफ केला, तर माझे अख्खे राज्य कर्जातून बाहेर पडू शकते. नुसते सगळे मिळतेय म्हणून द्यायचे काही नाही. केंद्राने महाराष्ट्राला साह्य केले पाहिजे, सहकार्य केले पाहिजे. आम्ही सर्व पक्ष एकत्र बसून खातेवाटप निश्‍चित करू. अत्यंत समजुतीने तिन्ही पक्षांत खाती वाटली जातील. मी धरून सध्या सात मंत्री आहेत. परस्परांच्या संमतीने हे खातेवाटप केले जाईल, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

हे वाचा :  विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीसच

केंद्राकडे जाणार
राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत करायची आहे. आम्ही हेक्‍टरी २५ हजारांची मागणी केली होती. या संकटकाळात पंतप्रधानांकडून अपेक्षा आहे. विरोधी पक्षनेत्यांनीही केंद्राला विनंती केली पाहिजे. त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन केंद्र सरकारकडे जाऊ, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मी भाग्यवान मुख्यमंत्री आहे. ‘मी परत येईन,’ असे म्हणालो नव्हतो; तरी आलो. तीस वर्षे आम्ही ज्यांच्यासमवेत मैत्री केली, ते आता आमचे विरोधक आहेत. तर, ज्यांच्याशी लढलो ते आमचे मित्र म्हणून सोबत आहेत.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘मी पुन्हा येईन,’ म्हणालो होतो; पण टाइमटेबल सांगितले नव्हते. ‘मेरा पानी उतरता देखकर किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊँगा.’
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

News Item ID: 

599-news_story-1575223208

Mobile Device Headline: 

आर्थिक स्थितीवर आता श्‍वेतपत्रिका - उद्धव ठाकरे

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - जनतेला दिलेली वचने पूर्ण करायची आहेत. त्यासाठी राज्यातील आर्थिक परिस्थितीची श्वेतपत्रिका काढणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली. तसेच, दरवर्षी राज्यातून दीड ते पावणेदोन लाख कोटी रुपये महसूल केंद्राला जातो. दोन वर्षांसाठी हा कर माफ केला तरी राज्य कर्जातून बाहेर पडू शकते, तर केंद्राने साह्य केले पाहिजे, अशी भूमिकासुद्धा त्यांनी या वेळी मांडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

विधानभवनाच्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, युती व आघाडीतले पक्ष बदलले आहेत. सत्तेत होतो आणि जनतेसाठी आवाज उठवत होतो. राज्यात विकासकामे कुठली चालली आहेत. कामे अडली असतील, तर का अडली असतील. काही विकासकामांची तातडीने आवश्‍यकता नसेल. काहींची तातडीने आवश्‍यकता असेल आणि त्याकडे दुर्लक्ष केले गेले असेल. हा लेखाजोखा समोर आणण्याची सूचना प्रशासनाला दिलेली आहे. कुठेही आकसाने सरकार वागणार नाही. ‘आरे’चे काम बंद आहे. मेट्रोच्या कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नाही. ‘आरे’ कारशेडचा प्रश्न मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.

शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास माझ्या लेखी नाही. ठाकरे म्हणाले की, राज्यातून दीड ते पावणेदोन लाख कोटी रुपये महसूल केंद्राला जातो. दोन वर्षांसाठी हा कर माफ केला, तर माझे अख्खे राज्य कर्जातून बाहेर पडू शकते. नुसते सगळे मिळतेय म्हणून द्यायचे काही नाही. केंद्राने महाराष्ट्राला साह्य केले पाहिजे, सहकार्य केले पाहिजे. आम्ही सर्व पक्ष एकत्र बसून खातेवाटप निश्‍चित करू. अत्यंत समजुतीने तिन्ही पक्षांत खाती वाटली जातील. मी धरून सध्या सात मंत्री आहेत. परस्परांच्या संमतीने हे खातेवाटप केले जाईल, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

हे वाचा :  विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीसच

केंद्राकडे जाणार
राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत करायची आहे. आम्ही हेक्‍टरी २५ हजारांची मागणी केली होती. या संकटकाळात पंतप्रधानांकडून अपेक्षा आहे. विरोधी पक्षनेत्यांनीही केंद्राला विनंती केली पाहिजे. त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन केंद्र सरकारकडे जाऊ, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मी भाग्यवान मुख्यमंत्री आहे. ‘मी परत येईन,’ असे म्हणालो नव्हतो; तरी आलो. तीस वर्षे आम्ही ज्यांच्यासमवेत मैत्री केली, ते आता आमचे विरोधक आहेत. तर, ज्यांच्याशी लढलो ते आमचे मित्र म्हणून सोबत आहेत.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘मी पुन्हा येईन,’ म्हणालो होतो; पण टाइमटेबल सांगितले नव्हते. ‘मेरा पानी उतरता देखकर किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊँगा.’
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

Vertical Image: 

English Headline: 

White paper on financial status now uddhav thackeray

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

uddhav thakare

कर्ज

mumbai

पत्रकार

विकास

administrations

government

environment

maharashtra

Search Functional Tags: 

मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, कर्ज, Mumbai, पत्रकार, विकास, Administrations, Government, Environment, Maharashtra

Twitter Publish: 

Meta Description: 

विधानभवनाच्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, युती व आघाडीतले पक्ष बदलले आहेत. सत्तेत होतो आणि जनतेसाठी आवाज उठवत होतो. राज्यात विकासकामे कुठली चालली आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

उद्धव ठाकरे

शिवसेना

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आर्थिक स्थितीवर आता श्‍वेतपत्रिका - उद्धव ठाकरे मुंबई - जनतेला दिलेली वचने पूर्ण करायची आहेत. त्यासाठी राज्यातील आर्थिक परिस्थितीची श्वेतपत्रिका काढणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली. तसेच, दरवर्षी राज्यातून दीड ते पावणेदोन लाख कोटी रुपये महसूल केंद्राला जातो. दोन वर्षांसाठी हा कर माफ केला तरी राज्य कर्जातून बाहेर पडू शकते, तर केंद्राने साह्य केले पाहिजे, अशी भूमिकासुद्धा त्यांनी या वेळी मांडली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप विधानभवनाच्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, युती व आघाडीतले पक्ष बदलले आहेत. सत्तेत होतो आणि जनतेसाठी आवाज उठवत होतो. राज्यात विकासकामे कुठली चालली आहेत. कामे अडली असतील, तर का अडली असतील. काही विकासकामांची तातडीने आवश्‍यकता नसेल. काहींची तातडीने आवश्‍यकता असेल आणि त्याकडे दुर्लक्ष केले गेले असेल. हा लेखाजोखा समोर आणण्याची सूचना प्रशासनाला दिलेली आहे. कुठेही आकसाने सरकार वागणार नाही. ‘आरे’चे काम बंद आहे. मेट्रोच्या कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नाही. ‘आरे’ कारशेडचा प्रश्न मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास माझ्या लेखी नाही. ठाकरे म्हणाले की, राज्यातून दीड ते पावणेदोन लाख कोटी रुपये महसूल केंद्राला जातो. दोन वर्षांसाठी हा कर माफ केला, तर माझे अख्खे राज्य कर्जातून बाहेर पडू शकते. नुसते सगळे मिळतेय म्हणून द्यायचे काही नाही. केंद्राने महाराष्ट्राला साह्य केले पाहिजे, सहकार्य केले पाहिजे. आम्ही सर्व पक्ष एकत्र बसून खातेवाटप निश्‍चित करू. अत्यंत समजुतीने तिन्ही पक्षांत खाती वाटली जातील. मी धरून सध्या सात मंत्री आहेत. परस्परांच्या संमतीने हे खातेवाटप केले जाईल, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. हे वाचा :  विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीसच केंद्राकडे जाणार राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत करायची आहे. आम्ही हेक्‍टरी २५ हजारांची मागणी केली होती. या संकटकाळात पंतप्रधानांकडून अपेक्षा आहे. विरोधी पक्षनेत्यांनीही केंद्राला विनंती केली पाहिजे. त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन केंद्र सरकारकडे जाऊ, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मी भाग्यवान मुख्यमंत्री आहे. ‘मी परत येईन,’ असे म्हणालो नव्हतो; तरी आलो. तीस वर्षे आम्ही ज्यांच्यासमवेत मैत्री केली, ते आता आमचे विरोधक आहेत. तर, ज्यांच्याशी लढलो ते आमचे मित्र म्हणून सोबत आहेत. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री ‘मी पुन्हा येईन,’ म्हणालो होतो; पण टाइमटेबल सांगितले नव्हते. ‘मेरा पानी उतरता देखकर किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊँगा.’ - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते News Item ID:  599-news_story-1575223208 Mobile Device Headline:  आर्थिक स्थितीवर आता श्‍वेतपत्रिका - उद्धव ठाकरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - जनतेला दिलेली वचने पूर्ण करायची आहेत. त्यासाठी राज्यातील आर्थिक परिस्थितीची श्वेतपत्रिका काढणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली. तसेच, दरवर्षी राज्यातून दीड ते पावणेदोन लाख कोटी रुपये महसूल केंद्राला जातो. दोन वर्षांसाठी हा कर माफ केला तरी राज्य कर्जातून बाहेर पडू शकते, तर केंद्राने साह्य केले पाहिजे, अशी भूमिकासुद्धा त्यांनी या वेळी मांडली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप विधानभवनाच्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, युती व आघाडीतले पक्ष बदलले आहेत. सत्तेत होतो आणि जनतेसाठी आवाज उठवत होतो. राज्यात विकासकामे कुठली चालली आहेत. कामे अडली असतील, तर का अडली असतील. काही विकासकामांची तातडीने आवश्‍यकता नसेल. काहींची तातडीने आवश्‍यकता असेल आणि त्याकडे दुर्लक्ष केले गेले असेल. हा लेखाजोखा समोर आणण्याची सूचना प्रशासनाला दिलेली आहे. कुठेही आकसाने सरकार वागणार नाही. ‘आरे’चे काम बंद आहे. मेट्रोच्या कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नाही. ‘आरे’ कारशेडचा प्रश्न मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास माझ्या लेखी नाही. ठाकरे म्हणाले की, राज्यातून दीड ते पावणेदोन लाख कोटी रुपये महसूल केंद्राला जातो. दोन वर्षांसाठी हा कर माफ केला, तर माझे अख्खे राज्य कर्जातून बाहेर पडू शकते. नुसते सगळे मिळतेय म्हणून द्यायचे काही नाही. केंद्राने महाराष्ट्राला साह्य केले पाहिजे, सहकार्य केले पाहिजे. आम्ही सर्व पक्ष एकत्र बसून खातेवाटप निश्‍चित करू. अत्यंत समजुतीने तिन्ही पक्षांत खाती वाटली जातील. मी धरून सध्या सात मंत्री आहेत. परस्परांच्या संमतीने हे खातेवाटप केले जाईल, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. हे वाचा :  विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीसच केंद्राकडे जाणार राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत करायची आहे. आम्ही हेक्‍टरी २५ हजारांची मागणी केली होती. या संकटकाळात पंतप्रधानांकडून अपेक्षा आहे. विरोधी पक्षनेत्यांनीही केंद्राला विनंती केली पाहिजे. त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन केंद्र सरकारकडे जाऊ, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मी भाग्यवान मुख्यमंत्री आहे. ‘मी परत येईन,’ असे म्हणालो नव्हतो; तरी आलो. तीस वर्षे आम्ही ज्यांच्यासमवेत मैत्री केली, ते आता आमचे विरोधक आहेत. तर, ज्यांच्याशी लढलो ते आमचे मित्र म्हणून सोबत आहेत. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री ‘मी पुन्हा येईन,’ म्हणालो होतो; पण टाइमटेबल सांगितले नव्हते. ‘मेरा पानी उतरता देखकर किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊँगा.’ - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते Vertical Image:  English Headline:  White paper on financial status now uddhav thackeray Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare कर्ज mumbai पत्रकार विकास administrations government environment maharashtra Search Functional Tags:  मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, कर्ज, Mumbai, पत्रकार, विकास, Administrations, Government, Environment, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  विधानभवनाच्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, युती व आघाडीतले पक्ष बदलले आहेत. सत्तेत होतो आणि जनतेसाठी आवाज उठवत होतो. राज्यात विकासकामे कुठली चालली आहेत. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे शिवसेना महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DyUoHf
Read More
‘बाबरी’ नव्हे; ‘बरोबरी’ महत्त्वाची - मुख्तार अब्बास नक्वी

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपलेला अयोध्या विवाद पुन्हा उकरून काढून समाजात वाद व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) करीत आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्‍वी यांनी केला आहे. अयोध्या विवादाचा तोडगा निघाल्यावर आता अल्पसंख्याकांसाठी ‘बाबरी’ नव्हे, तर ‘बरोबरी’ (अधिकार) महत्त्वाची आहे, असा दावा नक्वी यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

अयोध्येबाबत घटनापीठाच्या निकालास आव्हान देण्याचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर केल्यावर नक्वी यांनी प्रथमच त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न समाजच यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगून नक्वी म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येबाबतचा वाद आता संपुष्टात आलेला आहे.

निकालानंतर अभूतपूर्व शांततेचे दर्शन घडवून दोन्ही समाजांनी अतिशय परिपक्वतेचे दर्शन घडविले. मात्र, आता मुस्लिम लॉ बोर्ड फेरविचार याचिका दाखल करून समाजात पुन्हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. न्यायालयाच्या निकालाचाही सन्मान न करणारे समाजात घातक प्रथा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

'पाकिस्तानशी मुकाबला करण्यास भारताकडून महत्त्वाचे पाऊल'

मुस्लिमांसाठी आता ‘बाबरी’ हा महत्त्वाचा मुद्दा नसून शिक्षण व सामाजिक सशक्तीकरणाच्या क्षेत्रात ‘बरोबरी’ साधणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुस्लिम लॉ बोर्ड व जमियतच्या फेरविचाराच्या याचिकांमुळे तणाव वाढल्यास या समाजाचे हे स्वप्न भंग पावेल.

शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

‘‘न्यायालयाच्या निर्णयानंतर आता आम्ही अयोध्या वादात अडकून न पडता समाजाच्या विकासाठी पुढे जायला पाहिजे. फेरविचार याचिकेबाबत बोलणारे मुस्लिम समाजातच वेगळे व एकाकी पडलेले असंतुष्ट आहेत. त्यांचा आवाज हा साऱ्या समाजाचा नाही. हे लोक आधीच एकमताने वाद सोडविण्यावर सहमत का झाले नाहीत? यांना फक्त फाटाफूट व तणावाचे वातावरण हवे आहे व समाज त्यांचे ते प्रयत्न हाणून पाडेल,’’ असा दावा नक्वी यांनी केला.

News Item ID: 

599-news_story-1575225931

Mobile Device Headline: 

‘बाबरी’ नव्हे; ‘बरोबरी’ महत्त्वाची - मुख्तार अब्बास नक्वी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपलेला अयोध्या विवाद पुन्हा उकरून काढून समाजात वाद व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) करीत आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्‍वी यांनी केला आहे. अयोध्या विवादाचा तोडगा निघाल्यावर आता अल्पसंख्याकांसाठी ‘बाबरी’ नव्हे, तर ‘बरोबरी’ (अधिकार) महत्त्वाची आहे, असा दावा नक्वी यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

अयोध्येबाबत घटनापीठाच्या निकालास आव्हान देण्याचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर केल्यावर नक्वी यांनी प्रथमच त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न समाजच यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगून नक्वी म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येबाबतचा वाद आता संपुष्टात आलेला आहे.

निकालानंतर अभूतपूर्व शांततेचे दर्शन घडवून दोन्ही समाजांनी अतिशय परिपक्वतेचे दर्शन घडविले. मात्र, आता मुस्लिम लॉ बोर्ड फेरविचार याचिका दाखल करून समाजात पुन्हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. न्यायालयाच्या निकालाचाही सन्मान न करणारे समाजात घातक प्रथा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

'पाकिस्तानशी मुकाबला करण्यास भारताकडून महत्त्वाचे पाऊल'

मुस्लिमांसाठी आता ‘बाबरी’ हा महत्त्वाचा मुद्दा नसून शिक्षण व सामाजिक सशक्तीकरणाच्या क्षेत्रात ‘बरोबरी’ साधणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुस्लिम लॉ बोर्ड व जमियतच्या फेरविचाराच्या याचिकांमुळे तणाव वाढल्यास या समाजाचे हे स्वप्न भंग पावेल.

शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

‘‘न्यायालयाच्या निर्णयानंतर आता आम्ही अयोध्या वादात अडकून न पडता समाजाच्या विकासाठी पुढे जायला पाहिजे. फेरविचार याचिकेबाबत बोलणारे मुस्लिम समाजातच वेगळे व एकाकी पडलेले असंतुष्ट आहेत. त्यांचा आवाज हा साऱ्या समाजाचा नाही. हे लोक आधीच एकमताने वाद सोडविण्यावर सहमत का झाले नाहीत? यांना फक्त फाटाफूट व तणावाचे वातावरण हवे आहे व समाज त्यांचे ते प्रयत्न हाणून पाडेल,’’ असा दावा नक्वी यांनी केला.

Vertical Image: 

English Headline: 

mukhtar abbas naqvi talking on babari masjid

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

सर्वोच्च न्यायालय

hindu

मुस्लिम

भारत

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

incidents

education

स्वप्न

विकास

Search Functional Tags: 

सर्वोच्च न्यायालय, Hindu, मुस्लिम, भारत, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, Incidents, Education, स्वप्न, विकास

Twitter Publish: 

Meta Description: 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपलेला अयोध्या विवाद पुन्हा उकरून काढून समाजात वाद व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) करीत आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्‍वी यांनी केला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

अयोध्या

भारत

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

‘बाबरी’ नव्हे; ‘बरोबरी’ महत्त्वाची - मुख्तार अब्बास नक्वी नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपलेला अयोध्या विवाद पुन्हा उकरून काढून समाजात वाद व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) करीत आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्‍वी यांनी केला आहे. अयोध्या विवादाचा तोडगा निघाल्यावर आता अल्पसंख्याकांसाठी ‘बाबरी’ नव्हे, तर ‘बरोबरी’ (अधिकार) महत्त्वाची आहे, असा दावा नक्वी यांनी केला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप अयोध्येबाबत घटनापीठाच्या निकालास आव्हान देण्याचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर केल्यावर नक्वी यांनी प्रथमच त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न समाजच यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगून नक्वी म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येबाबतचा वाद आता संपुष्टात आलेला आहे. निकालानंतर अभूतपूर्व शांततेचे दर्शन घडवून दोन्ही समाजांनी अतिशय परिपक्वतेचे दर्शन घडविले. मात्र, आता मुस्लिम लॉ बोर्ड फेरविचार याचिका दाखल करून समाजात पुन्हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. न्यायालयाच्या निकालाचाही सन्मान न करणारे समाजात घातक प्रथा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 'पाकिस्तानशी मुकाबला करण्यास भारताकडून महत्त्वाचे पाऊल' मुस्लिमांसाठी आता ‘बाबरी’ हा महत्त्वाचा मुद्दा नसून शिक्षण व सामाजिक सशक्तीकरणाच्या क्षेत्रात ‘बरोबरी’ साधणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुस्लिम लॉ बोर्ड व जमियतच्या फेरविचाराच्या याचिकांमुळे तणाव वाढल्यास या समाजाचे हे स्वप्न भंग पावेल. शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण ‘‘न्यायालयाच्या निर्णयानंतर आता आम्ही अयोध्या वादात अडकून न पडता समाजाच्या विकासाठी पुढे जायला पाहिजे. फेरविचार याचिकेबाबत बोलणारे मुस्लिम समाजातच वेगळे व एकाकी पडलेले असंतुष्ट आहेत. त्यांचा आवाज हा साऱ्या समाजाचा नाही. हे लोक आधीच एकमताने वाद सोडविण्यावर सहमत का झाले नाहीत? यांना फक्त फाटाफूट व तणावाचे वातावरण हवे आहे व समाज त्यांचे ते प्रयत्न हाणून पाडेल,’’ असा दावा नक्वी यांनी केला. News Item ID:  599-news_story-1575225931 Mobile Device Headline:  ‘बाबरी’ नव्हे; ‘बरोबरी’ महत्त्वाची - मुख्तार अब्बास नक्वी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपलेला अयोध्या विवाद पुन्हा उकरून काढून समाजात वाद व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) करीत आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्‍वी यांनी केला आहे. अयोध्या विवादाचा तोडगा निघाल्यावर आता अल्पसंख्याकांसाठी ‘बाबरी’ नव्हे, तर ‘बरोबरी’ (अधिकार) महत्त्वाची आहे, असा दावा नक्वी यांनी केला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप अयोध्येबाबत घटनापीठाच्या निकालास आव्हान देण्याचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर केल्यावर नक्वी यांनी प्रथमच त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न समाजच यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगून नक्वी म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येबाबतचा वाद आता संपुष्टात आलेला आहे. निकालानंतर अभूतपूर्व शांततेचे दर्शन घडवून दोन्ही समाजांनी अतिशय परिपक्वतेचे दर्शन घडविले. मात्र, आता मुस्लिम लॉ बोर्ड फेरविचार याचिका दाखल करून समाजात पुन्हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. न्यायालयाच्या निकालाचाही सन्मान न करणारे समाजात घातक प्रथा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 'पाकिस्तानशी मुकाबला करण्यास भारताकडून महत्त्वाचे पाऊल' मुस्लिमांसाठी आता ‘बाबरी’ हा महत्त्वाचा मुद्दा नसून शिक्षण व सामाजिक सशक्तीकरणाच्या क्षेत्रात ‘बरोबरी’ साधणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुस्लिम लॉ बोर्ड व जमियतच्या फेरविचाराच्या याचिकांमुळे तणाव वाढल्यास या समाजाचे हे स्वप्न भंग पावेल. शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण ‘‘न्यायालयाच्या निर्णयानंतर आता आम्ही अयोध्या वादात अडकून न पडता समाजाच्या विकासाठी पुढे जायला पाहिजे. फेरविचार याचिकेबाबत बोलणारे मुस्लिम समाजातच वेगळे व एकाकी पडलेले असंतुष्ट आहेत. त्यांचा आवाज हा साऱ्या समाजाचा नाही. हे लोक आधीच एकमताने वाद सोडविण्यावर सहमत का झाले नाहीत? यांना फक्त फाटाफूट व तणावाचे वातावरण हवे आहे व समाज त्यांचे ते प्रयत्न हाणून पाडेल,’’ असा दावा नक्वी यांनी केला. Vertical Image:  English Headline:  mukhtar abbas naqvi talking on babari masjid Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क सर्वोच्च न्यायालय hindu मुस्लिम भारत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड incidents education स्वप्न विकास Search Functional Tags:  सर्वोच्च न्यायालय, Hindu, मुस्लिम, भारत, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, Incidents, Education, स्वप्न, विकास Twitter Publish:  Meta Description:  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपलेला अयोध्या विवाद पुन्हा उकरून काढून समाजात वाद व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) करीत आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्‍वी यांनी केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  अयोध्या भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34ASUIm
Read More
भोपाल: मैराथन में 54 साल के शख्स की मौत, भाई बोला- आयोजकों की लापरवाही https://ift.tt/2Y4R4gs
गाजियाबाद में ऑपरेशन सेफ ड्रिंकिंग, 300 से ज्यादा गिरफ्तार https://ift.tt/2OEFMww
राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांना दहा महिन्यांत दमडाही नाही

सोलापूर - राज्यातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड करून दहा महिन्यांचा काळ लोटला, तरीही २६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दमडाही मिळाला नाही. आतापर्यंत राज्यातील ६२ लाख ४३ लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर ५४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि २६ लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम वितरित करण्यात आली आहे. निधीअभावी शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास विलंब होतोय, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ डिसेंबर २०१८ रोजी देशातील दोन हेक्‍टरपर्यंत शेती असलेल्या बळिराजाला दरवर्षी सहा हजार रुपये देणारी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. त्यानुसार महाराष्ट्रातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची माहिती केंद्र सरकारला अपलोड करण्यात आली. 

आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन हजार ८६२ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. महापूर, अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या बळिराजाला केंद्र सरकारकडून अद्याप पुरेसा निधी मिळालेला नाही. या योजनेतून दरवर्षी दोन हजारांप्रमाणे तीन हप्त्यांत सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र मागील दहा महिन्यांपासून राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांना सन्मान निधीचीही प्रतीक्षा करावी लागत आहे. 

दुसरीकडे सुमारे ६३ लाख शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम मिळालेली नाही. केंद्र सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने सन्मान निधी योजनेचे पैसे जमा व्हायला विलंब होत असल्याचेही कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ८८ लाख शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड केली आहे. आतापर्यंत ६२ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर ५४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि २६ लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम मिळाली आहे. 
- जयंत टेकाळे, उपायुक्‍त, कृषी, मुंबई

News Item ID: 

599-news_story-1575218528

Mobile Device Headline: 

राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांना दहा महिन्यांत दमडाही नाही

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

सोलापूर - राज्यातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड करून दहा महिन्यांचा काळ लोटला, तरीही २६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दमडाही मिळाला नाही. आतापर्यंत राज्यातील ६२ लाख ४३ लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर ५४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि २६ लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम वितरित करण्यात आली आहे. निधीअभावी शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास विलंब होतोय, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ डिसेंबर २०१८ रोजी देशातील दोन हेक्‍टरपर्यंत शेती असलेल्या बळिराजाला दरवर्षी सहा हजार रुपये देणारी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. त्यानुसार महाराष्ट्रातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची माहिती केंद्र सरकारला अपलोड करण्यात आली. 

आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन हजार ८६२ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. महापूर, अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या बळिराजाला केंद्र सरकारकडून अद्याप पुरेसा निधी मिळालेला नाही. या योजनेतून दरवर्षी दोन हजारांप्रमाणे तीन हप्त्यांत सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र मागील दहा महिन्यांपासून राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांना सन्मान निधीचीही प्रतीक्षा करावी लागत आहे. 

दुसरीकडे सुमारे ६३ लाख शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम मिळालेली नाही. केंद्र सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने सन्मान निधी योजनेचे पैसे जमा व्हायला विलंब होत असल्याचेही कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ८८ लाख शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड केली आहे. आतापर्यंत ६२ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर ५४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि २६ लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम मिळाली आहे. 
- जयंत टेकाळे, उपायुक्‍त, कृषी, मुंबई

Vertical Image: 

English Headline: 

no money give to 26 lakh farmer by state government in last 10 months

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा 

कृषी विभाग

सोलापूर

floods

agriculture department

sections

Search Functional Tags: 

कृषी विभाग, सोलापूर, Floods, Agriculture Department, Sections

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्यातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड करून दहा महिन्यांचा काळ लोटला, तरीही २६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दमडाही मिळाला नाही.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांना दहा महिन्यांत दमडाही नाही सोलापूर - राज्यातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड करून दहा महिन्यांचा काळ लोटला, तरीही २६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दमडाही मिळाला नाही. आतापर्यंत राज्यातील ६२ लाख ४३ लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर ५४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि २६ लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम वितरित करण्यात आली आहे. निधीअभावी शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास विलंब होतोय, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ डिसेंबर २०१८ रोजी देशातील दोन हेक्‍टरपर्यंत शेती असलेल्या बळिराजाला दरवर्षी सहा हजार रुपये देणारी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. त्यानुसार महाराष्ट्रातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची माहिती केंद्र सरकारला अपलोड करण्यात आली.  आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन हजार ८६२ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. महापूर, अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या बळिराजाला केंद्र सरकारकडून अद्याप पुरेसा निधी मिळालेला नाही. या योजनेतून दरवर्षी दोन हजारांप्रमाणे तीन हप्त्यांत सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र मागील दहा महिन्यांपासून राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांना सन्मान निधीचीही प्रतीक्षा करावी लागत आहे.  दुसरीकडे सुमारे ६३ लाख शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम मिळालेली नाही. केंद्र सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने सन्मान निधी योजनेचे पैसे जमा व्हायला विलंब होत असल्याचेही कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ८८ लाख शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड केली आहे. आतापर्यंत ६२ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर ५४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि २६ लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम मिळाली आहे.  - जयंत टेकाळे, उपायुक्‍त, कृषी, मुंबई News Item ID:  599-news_story-1575218528 Mobile Device Headline:  राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांना दहा महिन्यांत दमडाही नाही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  सोलापूर - राज्यातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड करून दहा महिन्यांचा काळ लोटला, तरीही २६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दमडाही मिळाला नाही. आतापर्यंत राज्यातील ६२ लाख ४३ लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर ५४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि २६ लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम वितरित करण्यात आली आहे. निधीअभावी शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास विलंब होतोय, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ डिसेंबर २०१८ रोजी देशातील दोन हेक्‍टरपर्यंत शेती असलेल्या बळिराजाला दरवर्षी सहा हजार रुपये देणारी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. त्यानुसार महाराष्ट्रातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची माहिती केंद्र सरकारला अपलोड करण्यात आली.  आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन हजार ८६२ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. महापूर, अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या बळिराजाला केंद्र सरकारकडून अद्याप पुरेसा निधी मिळालेला नाही. या योजनेतून दरवर्षी दोन हजारांप्रमाणे तीन हप्त्यांत सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र मागील दहा महिन्यांपासून राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांना सन्मान निधीचीही प्रतीक्षा करावी लागत आहे.  दुसरीकडे सुमारे ६३ लाख शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम मिळालेली नाही. केंद्र सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने सन्मान निधी योजनेचे पैसे जमा व्हायला विलंब होत असल्याचेही कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ८८ लाख शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड केली आहे. आतापर्यंत ६२ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर ५४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि २६ लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम मिळाली आहे.  - जयंत टेकाळे, उपायुक्‍त, कृषी, मुंबई Vertical Image:  English Headline:  no money give to 26 lakh farmer by state government in last 10 months Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा  कृषी विभाग सोलापूर floods agriculture department sections Search Functional Tags:  कृषी विभाग, सोलापूर, Floods, Agriculture Department, Sections Twitter Publish:  Meta Description:  राज्यातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड करून दहा महिन्यांचा काळ लोटला, तरीही २६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दमडाही मिळाला नाही. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DycBVd
Read More